{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%95/", "date_download": "2018-11-17T08:27:20Z", "digest": "sha1:LFTS3UDQNCODAFCTES5GYVCVWL5ZFY3I", "length": 5235, "nlines": 135, "source_domain": "www.marathimati.net", "title": "स्वीट सोडा कोल्ड्रींक | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: स्वीट सोडा कोल्ड्रींक\n१ टी-स्पून आल्याचा रस\n१ टी-स्पून जिरे पावडर\nपुदिना, लिंबाचा रस, आल्याचा रस, साखर, जिरे पावडर एकत्र करून हे मिश्रण छोट्या ज्युसरमधून अथवा मिक्सरमधून काढावे. ग्लासमध्ये भरलेल्या सोड्यात हे मिश्रण आवश्यकतेनुसार घालून सर्व्ह करावे.\nThis entry was posted in सरबते व शीतपेये and tagged कोल्ड्रींक, पाककला, सोडा, स्वीट, स्वीट सोडा कोल्ड्रींक on फेब्रुवारी 21, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/515562", "date_download": "2018-11-17T09:46:13Z", "digest": "sha1:EVATTVUQO6TP3GUHV2HDM75VNNB7O2ME", "length": 8142, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वारीची ऊर्जा दिसणार विठ्ठला शप्पथ चित्रपटामध्ये - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » वारीची ऊर्जा दिसणार विठ्ठला शप्पथ चित्रपटामध्ये\nवारीची ऊर्जा दिसणार विठ्ठला शप्पथ चित्रपटामध्ये\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठूरायाची महती आजवर अनेक मराठी चित्रपटांतून दाखविण्यात आली आहे. असं असलं तरीही प्रेक्षक नेहमीच सावळय़ा विठुरायावर आधारित असणाऱया चित्रपटांच्या प्रतीक्षेत असतात. प्रेक्षकांची हीच आवड लक्षात घेत गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांनी विठ्ठला शप्पथ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या 15 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वारीतील ऊर्जा आणि सकारात्मक भावना हे सगळंच विलक्षण अलौकिक असून भक्तांची देवभेटीची ओढ विलक्षण प्रामाणिक असते. ‘विठ्ठला शप्पथ’ चित्रपटाच्या निमित्ताने विठ्ठल भेटीचा ध्यास आणि आस याची अनुभूती घेता येईल. या चित्रपटातून विठ्ठलाच त्याच्या भक्ताशी असलेलं भावनिक नातं अधोरेखित करण्यात आलं आहे.\nएका वडील आणि मुलाच्या नात्याच्या माध्यमातून विठ्ठला शप्पथची कथा उलगडते. वडिलांच्या विठ्ठलभक्ती विरोधात असणारा कृष्णा त्याच्या आयुष्यात घडणाऱया घटनांमुळे बदलतो का याची रोमहर्षक कथा या चित्रपटातून पहायला मिळेल. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत पवार यांनी केले आहे. ‘विठ्ठला शप्पथ’ या चित्रपटाची कथा, पटकथा चंद्रकांत पवार यांची असून संवाद लेखन चंद्रकांत पवार, कौस्तुभ सावरकर, भानुदास पानमंद यांचे आहेत. प्रत्येक देवभक्ताला या चित्रपटाच्या निमित्ताने भक्तीचा अनोखा अनुभव मिळेल, असा विश्वास दिग्दर्शक चंद्रकांत पवार यांनी व्यक्त केला.\nवेगवेगळय़ा जॉनरची चार गीते यात असून राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, आदर्श शिंदे, प्रवीण पुँवर या गायकांच्या आवाजात ती स्वरबद्ध करण्यात आली आहेत. मंगेश कागणे, क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या मराठी चित्रपटसफष्टीतील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोडीने संगीत व पार्श्वसंगीत दिलं आहे. मंगेश देसाई, अनुराधा राजाध्यक्ष, उदय सबनीस, विद्याधर जोशी, संजय खापरे, अंशुमन विचारे, विजय निकम, केतन पवार, प्रणव रावराणे, राजेश भोसले या कलाकारांसोबत विजय साईराज, कृतिका गायकवाड ही नवोदित जोडी या चित्रपटात आहे. छायांकन सँडी यांचं असून संकलन आशिष म्हात्रे, अपूर्वा मोतीवाले यांचं आहे. नफत्यदिग्दर्शन उमेश जाधव तर कलादिग्दर्शन वासू पाटील यांचं आहे. ‘विठ्ठला शप्पथ’ 15 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.\nस्त्राr मनाचा वेध घेणारा गर्भ\nशाहरूख -अनुष्काचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nइंटरनेट मायाजालाची गोष्ट टेक केअर गुड नाईट\nआदर्श शिंदेची आगळीवेगळी स्टाईल\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/actor-ritesh-deshmukh-tweet-donald-trump-meme-video-on-sugarcane-price/", "date_download": "2018-11-17T09:39:37Z", "digest": "sha1:SOXEPJBRUZ7RWIJ4ZW7FT2CYWURTMTK2", "length": 7217, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ट्रंम्प तात्या म्हणतात उसाला भाव 'पस्तीशेच' पाहिजे; रितेश देशमुखने ट्विट केला व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nट्रंम्प तात्या म्हणतात उसाला भाव ‘पस्तीशेच’ पाहिजे; रितेश देशमुखने ट्विट केला व्हिडीओ\nटीम महाराष्ट्र देशा: सध्या सोशल मिडीयावर एक मिम व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह एक लहान मुलगा माईकवर बोलतो. खास मराठी शैलीत ट्रम्प मुलाला विचारतात कि ‘उसाला काय भाव मिळाला पाहिजे’ त्यावर मुलाचे उत्तर येते ‘पस्तीशे’. आणि हाच व्हिडीओ कायम शेतकऱ्यांची बाजू मांडणारा अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट केला आहे. यावरूनच ट्रम्प तात्या आणि रितेश देशमुख दोघेही उसाला पस्तीशे भाव मिळण्यासाठी बोलत असल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे.\nदरवर्षीप्रमाणे उसाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना आक्रमक होत असल्याच पहायला मिळत. यंदा ३५०० रुपये भाव देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात एकच भाव देन शक्य नसल्याने जिल्हावार कारखान्यांनी वेगवेगळे भाव दिले आहेत.\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nऔरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/sunny-leone-offered-4-crore-for-live-performance-on-laila/", "date_download": "2018-11-17T08:58:31Z", "digest": "sha1:DC2Y45VLHUAY26BTJZOBSH6HVYWPMVAG", "length": 6847, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सनीला तब्बल 4 कोटींची ऑफर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलाईव्ह परफॉर्मन्ससाठी सनीला तब्बल 4 कोटींची ऑफर\nमुंबई : बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यापासून सनी लियोनीची चर्चा आहे. शाहरुख खानच्या आगामी ‘रईस’ सिनेमातील लैला गाण्यावर लाईव्ह परफार्मन्स करण्यासाठी सनीला तब्बल चार कोटींची मोठी ऑफर देण्यात आली आहे.\nख्रिसमर आणि न्यू ईयर सेलिब्रेशन लक्षात घेऊन एका हॉटेलने सनी लियोनीला लैला गाण्यावर परफॉर्मन्स करण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेची ऑफर दिली आहे.\nलाईव्ह परफॉर्मन्स हा नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनमधला महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे सनी लियोनीने या गाण्यानवर लाईव्ह परफॉर्मन्स करावा, अशी हॉटेल आयोजकांची इच्छा आहे.\n7 डिसेंबर रोजी ‘रईस’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. प्रेक्षकांनाही ट्रेलरला पसंती दिली होती. या सिनेमात सनी लैला मैं लैला या गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहे.\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/atm-crime-issue-in-kannad-aurangabad/", "date_download": "2018-11-17T09:34:33Z", "digest": "sha1:ZD7B36KSZJ6RUUHCGMPNL3CNEAKGT7MI", "length": 3873, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एटीएम बदलून शेतकऱ्याची ६३ हजाराची फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › एटीएम बदलून शेतकऱ्याची ६३ हजाराची फसवणूक\nएटीएम बदलून शेतकऱ्याची ६३ हजाराची फसवणूक\nशहरातील एसबीआय बँकजवळ आसलेल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास एका अनोळखी व्यक्तीने ६३ हजार रूपयाला फसविले आहे. याबाबत शहर पोलिसात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. दि. २६ फेब्रुवारी रोजी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ असलेल्या एसबीआय बँकच्या एटीएममध्ये किशोर भिवलाल चव्हाण रा वडनेर येथील शेतकरी गेले असता येथील एका अनोळखी इसमाने एटीएम कार्डची हातचालखी करून ४० हजार रूपये दुसऱ्या खात्यावर ट्रॉन्सफर करून २३ हजाराची रक्कम काढून घेतली. अशी एकूण ६३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सदर शेतकऱ्याने १ मार्च रोजी फिर्याद दिल्याने अनोळखी व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपुढील तपास पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे पोहेका कैलास करवंदे हे करत आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Dengue-breaks-in-Kolhapur-city/", "date_download": "2018-11-17T08:41:13Z", "digest": "sha1:LTIN6HF3LNCQF2Y6Y5ND2YRQ3ZJVGDRJ", "length": 6078, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर शहराला डेंग्यूचा विळखा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर शहराला डेंग्यूचा विळखा\nकोल्हापूर शहराला डेंग्यूचा विळखा\nकोल्हापूर शहराला डेंग्यूचा विळखा पडत आहे. शहरात सुमारे पाचशेच्यावर डेंग्यूचे रुग्ण आहेत. यात दोन-चार वर्षांच्या बालकांचाही समावेश आहे. काही माजी नगरसेवकांनाही डेंग्यू झाला असून, विद्यमान नगरसेवकांच्या नातेवाईकांचाही डेंग्यू रुग्णांत समावेश आहे. प्रत्येक गल्ली आणि कॉलनीत डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. परिणामी नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. महापालिकेची आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त बनली आहे. शहरात डेंग्यूने थैमान घातले असूनही अधिकारी निवांत असल्याचे दिसत आहे.\nजानेवारीपासून आजपर्यंत कोल्हापूर शहरातील तब्बल 1 हजार 561 जणांना डेंग्यू झाला आहे. जानेवारी - 33, फेब्रुवारी - 9, मार्च - 5, एप्रिल - 24, मे - 113, जून - 518, जुलै - 359 अशी ही आकडेवारी आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत सुमारे 500 जणांना डेंग्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीवरून ही माहिती समोर आहे. परिणामी शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा फैलाव होत असून त्यात गेल्या चार महिन्यांत बारा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी जुलैमध्ये म्हणजे एका महिन्यात चार जणांचा तर गेल्या आठवड्यात दोघांचा मृत्यू झाला होता.\nगेल्या महिन्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अकरा टीम तयार करून घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले. तब्बल पन्‍नास हजारांवर घरात जाऊन तपासणी करण्यात आली होती. अनेक ठिकाणी साठलेल्या पाण्यात डेंग्यू डासाच्या अळ्या सापडल्या होत्या. कर्मचार्‍यांनी पाणी ओतून डेंग्यू डासाच्या अळ्या नष्ट केल्या होत्या; परंतु ते सर्वेक्षण फक्‍त दहा दिवसांपुरते होते. त्यानंतर पुन्हा महापालिकेची यंत्रणा ठप्प झाली. परिणामी पुन्हा डेंग्यूचा फैलाव झाल्याचे स्पष्ट होत आहे. शहराच्या विविध भागातील बांधकाम साईटवर, इमारतीच्या बेसमेंटमध्ये, खराब टायर व इतरत्र साठलेल्या पाण्याच्या मोठ्या प्रमाणात डेंग्यू डासांच्या अळ्या निर्माण झाल्याने शहरवासीयांत भीतीचे वातावरण आहे.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/sport/shane-warne-son-jackson-is-a-gym-freak-296102.html", "date_download": "2018-11-17T08:40:07Z", "digest": "sha1:XU2E7THWOEK4JJOG6UB3LRO6SCI7HNDW", "length": 3430, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - शेन वॉर्नच्या मुलाची बॉडी पाहून तुम्हीही व्हाल थक्क!–News18 Lokmat", "raw_content": "\nशेन वॉर्नच्या मुलाची बॉडी पाहून तुम्हीही व्हाल थक्क\nऑस्ट्रेलियाचा माजी लेग स्पिनर खेळाडू शेन वॉर्नने एकेकाळी फलंदाजांच्या नाकी नऊ आणले होते. त्याच्या फिरकीसमोर नावाजलेले फलंदाजही नांगी टाकत. उत्कृष्ट खेळासोबतच सेक्स स्कँडलमध्ये त्याचे नाव घेतले गेले होते. आता त्या सगळ्या वादांवर पडदा पडला असून सध्या शेन वॉर्नपेक्षा त्याच्या मुलाची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे. शेनचा मुलगा जॅक्सन वॉर्न 18 वर्षांचा आहे. एवढ्या कमी वयात त्याने कमावलेलं शरीर सर्वांना थक्क करणारं आहे. जॅक्सन तासन् तास जीममध्ये व्यायाम करतो. एकीकडे वडील त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये थोडे जाडेच होते. मात्र दुसरीकडे जॅक्सन सीक्स पॅकसाठी जीममध्ये घाम गाळत आहे.\nशेन वॉर्नची मुलगी ब्रूक ही भावाप्रमाणेच मनमुराद आयुष्य जगत आहे. तिला मित्र- मैत्रिणींसोबत फिरायला आणि पार्टी करायला फार आवडतं.\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVideo : मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/state-chief-minister-both-of-whom-should-decide-together-say-chandrakant-patil-293354.html", "date_download": "2018-11-17T08:53:55Z", "digest": "sha1:EW3VSR6D6UGG4ZF7LR5EMYK274HQY6FQ", "length": 14874, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दोघेही मिळून मुख्यमंत्री ठरवू,चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nदोघेही मिळून मुख्यमंत्री ठरवू,चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर\n\"आमचा मुख्यमंत्री व्हावा हे प्रत्येकालाच म्हणायचं असतं आम्हीही म्हणतो की आमचा मुख्यमंत्री व्हावा..\"\nकोल्हापूर, 20 जून : आम्हाला वाटतं आमचाच मुख्यमंत्री व्हावा, पण 2019 ला निकालानंतर राज्याचा मुख्यमंत्री दोघांनी मिळून ठरवूया असं प्रतिउत्तर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं.\nशिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असं म्हटलं होतं. त्यावर आज कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.\nआमचा मुख्यमंत्री व्हावा हे प्रत्येकालाच म्हणायचं असतं आम्हीही म्हणतो की आमचा मुख्यमंत्री व्हावा, पण 2019 च्या निकालानंतर दोघही मिळून एकत्र ठरवूया उगाच आपल्या रस्सीखेच सुरू असताना आपल्या विभाजनाचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला होऊ नये असं मत पाटील यांनी व्यक्त केलं.\nशिवसेना-भाजप युती तुटलीच कुठं , चंद्रकांत पाटलांचा सवाल\nविशेष म्हणजे, पालघर पोटनिवडणुकीनंतर शिवसेनेत आणि भाजपात संबंध ताणले गेले होते. त्यावेळी शिवसेनेसोबत युती टिकवून ठेवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचं नेहमी दिसून आलं. कारण जर भाजप आणि सेनेची युती तुटली तर पुन्हा काँग्रेसचं सरकार येईल, आणि असं झालं तर काय होईल याचा जनतेने अनुभव घेतलाच आहे. त्यामुळे युती टिकून राहणं महत्त्वाचं आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तसंच आम्ही युती तुटलीच नाही असंही त्यांनी पाटील यांनी सांगितलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPchandrakant patilshiv senaUddhav Thackeryउद्धव ठाकरेचंद्रकांत पाटीलभाजपशिवसेना\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1/videos/page-2/", "date_download": "2018-11-17T09:33:15Z", "digest": "sha1:B7SPJ6KX6SH4YMWWRERPDI5PGTF7DNWY", "length": 10781, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नांदेड- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपुढील 48 तासात मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता\nजगाचा निरोप घेऊन 'त्याने' दिलं 4 जणांना जीवनदान \nलिंबोटी धरणाचे 15 दरवाजे उघडले\nनांदेडमध्ये मराठा समाजाचा विराट मूक मोर्चा\n10 पेक्षा जास्त जाती विकसित करणारा 'राईस मॅन' आजही उपेक्षितच\nमराठवाड्यातील उद्योग-धंदे मोजताय शेवटच्या घटका \nमराठवड्यातल्या दुष्काळग्रस्तांचं मुंबई-ठाण्यात स्थलांतर\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathi.puneripundit.com/tag/marathi/", "date_download": "2018-11-17T08:54:44Z", "digest": "sha1:JKX253M3EM7MIBTUXIFY6H4I25XKX3MI", "length": 13576, "nlines": 49, "source_domain": "marathi.puneripundit.com", "title": "marathi – पुणेरी पंडित", "raw_content": "\nकौशल इनामदार हा मराठी तरुण पिढीचा आघाडीचा संगीतकार. त्यांनी सुरेश भटांच्या गीताला एक अप्रतीम चाल लावली आणि मराठी भाषेच्या अभिमान गीताचा जन्म झाला. तो यावर नुसता थांबला नाही तर मराठी माणसांनी विचार केला नसेल असा पराक्रम त्याने या गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी करून तो अमलात देखील आणला. अनेक गुणी पण अव्यावसायिक गायकांना एकत्र आणून आणि भारतातील उत्तम तंत्रज्ञांना (फक्त मराठी हवेत असा अवास्तव आग्रह न धरता फक्त उत्तम देण्याच्या ध्येयाने) एकत्र आणून या गाण्याला जन्माला घातले. एक माता जितक्या वेदना सहन करेल तितक्याच तळमळीने त्यांनी हे गीत मराठी लोकांसमोर सादर केले.\nमराठी अभिमान गीत यु ट्यूब वर…\nआता प्रश्न आला लोकांसमोर मराठी गाणी पोचवायचा. मुंबईमध्ये जवळजवळ सर्व रेडिओ वाहिन्यांनी म्हणजे त्यांच्या अधिकाऱ्यांनी धंद्याचा काळजी पोटी मराठी गाणी लावत नाही असे कौशलला सांगितले. त्याने हा प्रश्न अनेक पद्धतीने लोकांसमोर मांडला पण अखेर शिवसेना प्रमुखांच्या तलवारीची भाषा कामी आली. यावर खूप उहापोह इंटरनेट वर झालं आणि होत राहील. आपण जर का सारेगमप किंवा इतर मराठी गाण्यांचे कार्यक्रम पहात असाल तर लक्षात येईल की मराठी गाण्याच्या विश्वात मध्ये एक अंधारा काळ आहे. या काळात फारसे दर्जेदार संगीत बनलेच नाही. आपण मराठी माणसे देखील लता, आशा, बाबुजी, खळेकाका, हृदयनाथ इत्यादींच्या पलीकडे गेलोच नाही. पुढच्या पिढीत अक्षरशः हाताच्या बोटांवर मोजण्याइतके चांगले संगीतकार झाले आणि त्यांना देखील दर्जेदार चित्रपट न आल्याने संधी मिळाल्या नाहीत. अनिल-अरुण, श्रीधर फडके, सुधीर मोघे, अशोक पत्की अशा काही संगीतकारानंतर आताच्या पिढीतल्या सलील, अवधूत, अजय – अतुल यांच्या मध्ये फारश्या चांगल्या रचना झाल्याच नाहीत.\nया सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे वाद्यवृंद. मराठी गाण्यात हा एक फार मोठा दुर्लक्षित भाग राहिला. काही मोजकी आणि तीच तीच वाद्ये, एखाद्या कारखान्यातून सतत तोच तोच जून माल बाहेर पडावा तशी गाणी आणि त्यावर अत्यंत गरीब आणि अशक्य डिझाईन चे कपडे घातलेले नायक नायिका (कल्पना करा लक्ष्या आणि अलका कुठल्या तरी बागेत) हे सगळे मराठीला फार मागे आणि “down market” ठरविण्यास कारणीभूत झाले. त्यातच भर म्हणजे मराठी गाणी. क्लिष्ट शब्द, त्याच त्याच उपमा आणि अलंकार आणि तेच तेच विषय. नायिकेला न साजेसे तिचे वर्णन किंवा त्याच त्याच लावण्या. मराठी लोकांना हिंदीचा एक सोपा पर्याय आहे त्यामुळे लोकांची भूक त्याने भागली आणि मराठी संगीत सृष्टी उपासमारीला लागली. बंगाली लोकांनी या काळात मात्र हिंदीला गायक आणि संगीतकारांचा पुरवठा केला तसेच दोन्ही भाषात या लोकांनी गाणी केल्याने त्यांना आपले वैभव टिकवणे सोपे गेले. मराठी मंडळीनी या काळात फक्त एक मोठी गायिका हिंदीला दिली अनुराधा पौडवाल. मराठी संगीतकारांना हिंदीची स्वप्ने पडलीच नसावीत किंवा त्यांचा तेवढा आवाका असल्याची कुणाला खात्री वाटली नसावी.\nआज अनेक वर्षांनतर जशी मराठी सिनेमाने कात टाकली तशी मराठी संगीत देखील कात टाकत आहे. यात मुख्य वाटा नव्या पिढीच्या सहज सोप्या भाषेत लिहिलेल्या कविता/ गाणी (उदा. संदीप खरे, गुरु ठाकूर) आणि नव्या पिढीला आवडणाऱ्या वाद्य संगीताचे रचनाकार (उदा. अजय-अतुल, अवधूत) यांचा आहे. काहीतरी नवे ऐकायला मिळत आहे आणि प्रयोग होत आहेत. जेंव्हा नव्याची भूक भागते तेंव्हा मग तरुण वर्ग अभिजात संगीताकडे वळतो. मराठी कान गेली कित्येक वर्षे जुन्यामाध्येच रमला होता. तो आता कुठे नवीन रचना ऐकू लागलाय. त्याला असेच सतत काही मिळाले म्हणजे नवीन लोकांना उत्साह येईल आणि या सगळ्यातून जी मरगळ निघून जात आहे टी अजून वेगाने पळून जाईल. अजय – अतुल आणि इतरही सर्व मराठी संगीतकारांनी, गायकांनी मराठी बरोबरच हिंदी सगीत क्षेत्रात भरारी मारायची स्वप्ने बघितली पाहिजेत आणि तिथे नाव मिळाल्यावरही मराठीत काम केले पाहिजे. संगीताला भाषा नसते पण गाण्याला ती लागते. जो मान सन्मान इतर भाषा मिळवतात तो काही लढाई करून नाही फक्त स्वाभिमान बाळगून. त्यामुळे मराठीचा अभिमान बाळगायलाच हवा.\nमी आज खूप खुश आहे आणि याला कारण म्हणजे गुगलनी नवा टायपिंग चा फंडा विंडोज वर उपलब्ध करून दिला आहे. Transliteration च्या माध्यमातून आणि त्याला शब्दासंग्रहाची जोड देऊन आपण लिहीत असलेल्या नेहमीच्या रोमन लिपीतल्या मराठी शब्दाना आता देवनागरी लिपीची जोड मिळाली आहे. आता मला मराठी भाषेत लिहिणे खुपच सोपे झाले आहे मला खरेतर इन् स्क्रिप्ट कीबोर्ड येत होता आणि त्यावर माझा स्पीड पण चांगला आहे. पण रोज इंग्रजी मध्ये टाईप केल्याने त्यात फार काही वाढ होत नव्हती. माझी आहे तीच सवय कायम ठेऊन त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन गुगल ने मराठी आणि इतर आणखी काही भारतीय भाषा भगिनींना जागतिक नकाशावर आपला ठसा उमटवणे आणखी सोपे केले आहे.\nमायक्रोसॉफ्ट असाच काही प्रयत्न अरेबिक भाषेकरिता करत आहे. आणि मला खात्री आहे की या शर्यतीत ते मागे राहणार नाहीत. स्पर्धा कायमच तुम्हाला काहीतरी नवीन आणि चांगले करण्यास भाग पाडते. आणि त्याचा फायदा जर जगाला होत असेल तर त्या बद्दल या अमेरिकी कंपन्याना धन्यवादच दिले पाहिजेत. आज या कंपन्यात हजारो भारतीय काम करत आहेत आणि त्यामुळेच आपली आणि आपल्या भाषांची दखल घेतली जात आहे. या साऱ्याचा फायदा आपल्या देशातील असंख्य लोकांना, ज्यांना इंग्रजी भाषा येत नाही किंवा जुजबी येते, अशांना संगणक साक्षर होण्याकरता नक्कीच होईल आणि या कारणाने भारताची प्रगती आणखी कैक पटीनी वेगात होईल असे मला ठामपणे वाटते.\nआपणालाही जर माझ्याप्रमाणे मराठीत टाईप करायचे असेल तर गुगल च्या या पानावर जा. आणि हे सोफ्टवेअर डाउनलोड करण्याकरता या पानावर जा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/jalyukat-shivar-abhiyan-39573", "date_download": "2018-11-17T09:27:10Z", "digest": "sha1:3AIBXL6G6BWJOH4EVHIIFYDNMSVZYNDB", "length": 13313, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jalyukat shivar abhiyan ‘जलयुक्त’मध्ये पानवडीची जिल्ह्यात बाजी | eSakal", "raw_content": "\n‘जलयुक्त’मध्ये पानवडीची जिल्ह्यात बाजी\nबुधवार, 12 एप्रिल 2017\nसासवड - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य पुरस्कारासाठी जिल्ह्यातून पानवडी (ता. पुरंदर) गावाने बाजी मारली आहे. प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारात गावाला सन्मानचिन्हासह एक लाख रुपयांचा धनादेश मिळणार आहे. या शिवाय विभाग आणि राज्यस्तरीय स्पर्धेतही गाव पोचले आहे.\nसासवड - जलयुक्त शिवार अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्य पुरस्कारासाठी जिल्ह्यातून पानवडी (ता. पुरंदर) गावाने बाजी मारली आहे. प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारात गावाला सन्मानचिन्हासह एक लाख रुपयांचा धनादेश मिळणार आहे. या शिवाय विभाग आणि राज्यस्तरीय स्पर्धेतही गाव पोचले आहे.\nराज्याच्या कृषी आयुक्त कार्यालयाने ‘जलयुक्त’मधील (सन २०१५-१६) पानवडीच्या यशाबाबत कळविले आहे, अशी माहिती पुरंदर तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिली. पानवडीला परीक्षण पाहणीत जिल्हा समितीकडून दोनशेपैकी १९४ गुण मिळाले होते. ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या मदतीमुळे येथील जलसंधारणाच्या कामास खरी गती आली. गावकऱ्यांनी ती ऊर्जा कायम टिकवून ठेवली आणि शासकीय निधीसह स्वयंसेवी संस्थांचा हातभार, श्रमदान आणि लोकवर्गणीमुळे हे गाव अल्पावधीतच पाणीदार झाले. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर, उपविभागीय कृषी अधिकारी गोविंद परजणे, बालाजी ताटे यांनी पानवडीला भेट देऊन कामाबद्दल गावकऱ्यांचे कौतुक केले आहे.\nपानवडी गावात पश्‍चिम घाट विकास योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन आणि इतर योजनेअंतर्गत झालेल्या कामामुळे ३२५.२५ टीसीएम पाणी अडविण्यात आले. जलयुक्त अभियानातून २१७.१० टीसीएम असे एकूण ५४२.३५ टीसीएम पाणी अडविण्याची क्षमता गावात निर्माण झाली. या कामांमुळे यंदा पाऊस कमी होऊनही विहिरींच्या पाणीपातळीत दोन मीटरने वाढ झाली. सरपंच आणि पंचायत समिती सदस्य नलिनी लोळे, उपसरपंच संदीप भिसे, आदर्श गाव समितीचे अध्यक्ष हरिभाऊ लोळे, ग्रामसेविका सुनीता संकपाळ आदींच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले.\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7/", "date_download": "2018-11-17T09:36:22Z", "digest": "sha1:DA3KA2GWGLYCXY6T5NGPLXJPGVGGDIDL", "length": 7163, "nlines": 111, "source_domain": "chaupher.com", "title": "भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती\nभारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती\nडेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) – २७ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदवीधर, सशस्त्र दलांमध्ये किंवा पोलीस अधिकारी म्हणून कमीतकमी ५ वर्षे सेवा\nवयोमर्यादा – ३१ ऑगस्ट २०१८ रोजी २८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nफायर ऑफिसर – २१ जागा\nशैक्षणिक पात्रता – बीई (फायर) किंवा बी.टेक (Safety & Fire Engineering) किंवा बी.टेक (Fire Technology & Safety Engineering) किंवा बी.एस्सी.(Fire) किंवा समतुल्य आणि ५ / १० वर्षाचा अनुभव\nवयोमर्यादा – ३१ ऑगस्ट २०१८ रोजी ३५ ते ६२ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ सप्टेंबर २०१८\nPrevious articleनोकरीची संधी : सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्किम, दिल्लीअंतर्गत ‘फार्मासिस्ट एन्ट्री ग्रेड’ एकूण १२१ पदे आणि ‘ईसीजी टेक्निशियन’ एकूण ४ पदे या पदांची भरती.\nNext articleभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ची भरती\nजल्लोषाची तयारी करा, मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान\nसायन्स पार्कमध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रियाशील वैज्ञानिक कार्यशाळा\nपोलिस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्प्यात\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-17T09:42:36Z", "digest": "sha1:AO235BKNBDQTD4RLHUTGVSVWS4FB6PXY", "length": 6232, "nlines": 143, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कोळसा कामगार दिन | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: कोळसा कामगार दिन\nस्मृती दिन : नेदरलँड्स.\nयुवा दिन : चीन.\nस्वातंत्र्य दिन : लात्व्हिया.\n१९०४ : अमेरिकेने पनामा कालव्याचे काम सुरू केले.\n१९३० : ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना अटक करून येरवडा तुरुंगात ठेवले.\n१९९५ : ‘बॉम्बे’ ऎवजी ‘मुंबई’ हेच मूळ नाव अधिकृत राहील, असा शिवसेना-भाजप युती यांच्या राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.\n११३४ : महात्मा बसवेश्वर.\n१७९९ : टिपू सुलतान, म्हैसुरचा वाघ म्हणून ओळखला जाणारा पराक्रमी श्रीरंगपट्टणम येथे इंग्रजांशी लढताना मारला गेला.\n१९८० : प्रा. अनंत काणेकर, मराठीतील विख्यात साहित्यिक.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged अनंत काणेकर, कोळसा कामगार दिन, जन्म, जागतिक अस्थमा दिन., जागतिक दिवस, टिपू सुलतान, ठळक घटना, दिनविशेष, पनामा कालवा, महात्मा गांधी, महात्मा बसवेश्वर, मुंबई, मृत्यू, येरवडा तुरुंग, ४ मे on मे 4, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/07/blog-post_48.html", "date_download": "2018-11-17T09:38:54Z", "digest": "sha1:6VXIO4JZV3UWJ2G3JSYCOYPINQX44ALL", "length": 16780, "nlines": 181, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: श्री परमेश्‍वराचे दर्शन", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nसोमवार, २८ जुलै, २०१४\nपहील्या श्रावण सोमवारी हजारो भवीकांनी घेतले श्री परमेश्‍वराचे दर्शन\nहिमायतनगर(अनिल मादसवार)हर हर महादेव... जय भोलेनाथच्या गजरात सकाळी ५ वाजता हिमायतनगर येथील पुरातन कालीन मंदिरात वाढोणावासीयांचे श्रध्दास्थान शंकररूपी अवतारातील श्री परमेश्वर मूर्तीला पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या वेदमंत्राच्या वाणीत अभिषेक सोहळा संपन्न झाला. त्यानंतर ब्रम्हांडनायक, देवाचे देव मानल्या जाणर्या श्री भोळ्या शंकरच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावणी सोमवाराचं व्रत करणार्यांसह हजारो पहिला- पुरुष भक्तांनी दर्शनासाठी गर्द्दी केली. सायंकाळपर्यन्त जवळपास 25 हजार भावीकांनी दर्शन घेतल्याची माहीती मंदीर संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ यांनी दिली.\nवृत्त वैकल्याचा महीना श्रावण मासाची सुरवात दि.२७ रविवार पासुन झाली. यात आलेल्या पहील्या सोमवारी हजारो भावीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विदर्भ -मराटवाडयाच्या सिमेवर वसलेल्या हिमायतनगर(वाढेणा) शहरवासीयांचे श्रध्दास्थान श्री परमेश्‍वराचे मंदीर आहे. मंदीरातील भुयारात सातशेहून अधिक वर्षापुवीची श्री परमेश्‍वराची उभी मुर्ती असुन, विष्णुच्या दहा अवतारा पैकी एक अवतार आहे. भारतात कुठेही परमेश्‍वरची मुर्ती नसल्याने वाढोण्याच्या परमेश्‍वर दर्शनाला विदर्भ, आंध्रपदेश, कर्नाटकासह दुर - दुरहुन भावीक भकत महाशीवरात्र, श्रावण मासात अवर्जुन हजेरी लावतात. तसेच मंदीरात लक्ष्मीनारायण, भव्य शिवलीग, निद्रीस्थ नारायण, भैरवनाथ, गणपती, हनुमान, आदिंसह अन्य देवी- देवतांच्या प्राचीन मुर्त्या आहेत. मंदीराचे बांधकाम हेमाडपंथी असुन, प्रत्येक सोमवार महाआरती केली जाते. आरती व दर्शनासाठी सायंकाळी शिवभकतांची मंदीयाळी होते. वर्षभर भावीक पुजा, अर्चना, महाअभीषेक व लग्न वीधीही या ठीकाणी करतात. मंदीर परीसरात पिंपळ, वड, उंबर, गुलमोहर, लिंब, बदाम आदिसह अन्य फुलांची झाडे आहोत. यामुळे श्रावण मासात नुकत्याच झालेल्या पावसामुळे मंदीरीचे सौदर्य खुलले असुन, परीसरातील वातावरण मंगलमय झाले आहे. मंदीर संस्थानकडुन महाशीवरात्रीला 15 दिवसाची भव्य यात्रा भरवीली जाते. विशेषता श्रावण मासात दर सोमवारी सकाळी 5 वाजताच भकत अभीषेक महापुजा करन पुण्य पदरात पाडुन घेतात. दरम्यान श्रावणात मंदिर समीतीने आजपासून संगीतमय कथासार आणि संगीतमय रामायण कथेसह विविध धार्मिक प्रबोधनपर कार्यकम आणि महिलांच्या आरोग्य तपासणी शिबीर आदी कार्यक्रम दि.३० जुलै पासून चालु होणार असल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nन्यायालयाच्या निकालात दडलंय काय..\nमहापुरुषांच्या विचाराची प्रेरणा घ्यावी\nपानबळीची वाट पाहतेय काय..\nआषाढीच्या मुहूर्तावर विठ्ठल पावला...\nखरीप हंगामवर्ष सुख समृद्धीची प्रार्थना\nधोंडी.. धोंडी पाणी दे\nकुठे ढगाळ तर कुठे पाऊस\nवाहतूक परवाना हिमायतनगर येथे मिळणार\nमंडळ कृषी अधिकारी नामोहरम\nसक्तताकीद सुध्दा देऊ शकते \nआता मिळणार शहरात परवाना\nपेरलेल्या बियांना कोंब फुटेना...\nसबला होऊन जगा..अनिलसिंह गौतम\nवृद्धाश्रमाचा कलंक पुसून काढा\nबेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/business/business-news/portable-petrol-pumps-in-india/amp_articleshow/65507944.cms", "date_download": "2018-11-17T09:34:06Z", "digest": "sha1:GDBK3QMIMLOFV7CCDAD2IZUTFAUQLXEZ", "length": 6997, "nlines": 63, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "portable fuel pumps: portable petrol pumps in india - डोंगराळ भागात आता पोर्टेबल पेट्रोल पंप | Maharashtra Times", "raw_content": "\nडोंगराळ भागात आता पोर्टेबल पेट्रोल पंप\nआता पेट्रोल पंप उभारण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालय किंवा पेट्रोलियम कंपन्यांच्या पायऱ्या झिजविण्याची आवश्यकता उरलेली नाही. या शिवाय पेट्रोलपंप उभारणीसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करण्याचीही...\nआता पेट्रोल पंप उभारण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालय किंवा पेट्रोलियम कंपन्यांच्या पायऱ्या झिजविण्याची आवश्यकता उरलेली नाही. या शिवाय पेट्रोलपंप उभारणीसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करण्याचीही आवश्यकता नाही. केवळ दोन तासांत पेट्रोलपंपाची उभारणी करणे शक्य झाले आहे. या तंत्रज्ञानाला ‘पोर्टेबल पेट्रोल पंप’ असे नाव देण्यात आले आहे. दोन तासात उभारणी करण्याबरोबरच हा पंप दोनच तासांत हलविताही येतो. मात्र, या आधुनिक पंपासाठी आवश्यकता आहे...९० लाख रुपयांच्या भांडवलाची.\nया पोर्टेबल पंपाच्या तंत्रज्ञानाला पेट्रोलियम मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे. हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या ‘एलिंग्ज समूहा’ने बुधवारी या नव्या प्रकल्पाची घोषणा केली. या पेट्रोल पंपाचे तीन मॉडेल असणार आहेत. पहिल्या मॉडेलसाठी ९० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. दुसऱ्या मॉडेलसाठी एक कोटी रुपये तर, तिसऱ्या मॉडेलसाठी १.२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. कंपनीकडूनच वितरकाची नेमणूक करण्यात येणार आहे.\n‘पोर्टेबल पेट्रोल पंपा’वर पेट्रोलसह, डिझेल, नैसर्गिक वायू आदी उपलब्ध होणार आहे. या पंपाची क्षमता ९,००० लिटरपासून ३५,००० लिटरपर्यंत असणार आहे. हा पंप डोंगराळ तसेच उंच आणि सखल भागातही उघडता येऊ शकतो. गेल्या आठ वर्षांपासून या तंत्रज्ञानवर काम करण्यात येत होते, अशी माहिती कंपनीचे प्रादेशिक व्यवस्थापक पी. भट यांनी दिली. देशात सर्वप्रथम उत्तर प्रदेशमध्ये २००० ठिकाणी पोर्टेबल पेट्रोल पंपांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी कंपनीतर्फे वितरकांची नेमणूक करण्यात येणार असून त्यांना राज्य सरकारतर्फे परवाने देण्यात येणार आहेत. या पंपांची उभारणी करण्यासाठी कंपनी आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात करार झाला असून, कंपनी राज्यात दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे.\nपाच कोटी ग्राहकांची ई-कॉमर्सकडे पाठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/use-these-trees-use-them-and-understand-them/", "date_download": "2018-11-17T08:57:57Z", "digest": "sha1:HACYO2JWQNWYDJNALBGUSTL5HEQYNBZI", "length": 22884, "nlines": 138, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ही आणि अशी झाडे लावू, उपयोग त्यांचा समजून घेऊ (विशेष लेख)", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nही आणि अशी झाडे लावू, उपयोग त्यांचा समजून घेऊ (विशेष लेख)\nवनमहोत्सवाच्या निमित्ताने १ जुलै २०१६ रोजी वृक्ष लागवडीच्या कामात आबालवृद्धांनी सहभाग नोंदवला आणि वृक्ष लागवडीचा लोकोत्सव साजरा झाला. राज्यात एका दिवसात २ कोटी ८२ लाख झाडं लागली. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली.\n१ जुलै ते ७ जुलै २०१७ या वनमहोत्सवाच्या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प ५ कोटी ४३ लाख वृक्षलागवड होऊन पूर्णत्वाला गेला. या घटनेची नोंद देखील लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली.\nहा वृक्षोत्सव साजरा करण्याची संधी तुम्हा आम्हा सर्वांना यावर्षी पुन्हा मिळत आहे. १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत आपल्या सर्वांना मिळून शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवडीत सहभागी व्हायचे आहेच पण लावलेली रोपं जगवायची देखील आहेत.\nरोपं लावताना आपल्या माती चा पोत, तिथं पडणारा पाऊस आणि तिथले वातावरण या सगळ्याच गोष्टींचा विचार करून ती लावली तर ती रोपं जगण्याचं प्रमाण निश्चित वाढतं. कोणता वृक्ष कोणत्या कारणासाठी उपयुक्त ठरू शकतो, याचा देखील अभ्यास महत्त्वाचा ठरतो.. हे समजून घ्यायचं असेल तर काय करायचं अहो, वन विभाग यासाठी आहे ना सतत तुमचा सोबती…. वन विभागाने यासंबंधीचे मार्गदर्शन करणारी पुस्तिका प्रकाशित केली आहे.\nजाणून घ्या तुमच्या गावचं पर्जन्यमान… लावा तशी रोपं छान\nपर्जन्यमान मातीची आवश्यक खोली लावणी योग्य झाडे\nसुमारे २५० ते ५०० मि.मी ५० से.मी किंवा अधिक शिवण, शिरस, शिसू, खैर इ.\n२५ से.मी ते ५० से.मी शिवण, शिरस, शिसू, खैर, कडुनिंब, चंदन, ऑस्ट्रेलियन बाभूळ इ.\n२५ सें.मी हून कमी (निकृष्ट जमीन) कडुनिंब, खैर, सागवान, घायपात, इ.\nसुमारे १८०० मि.मी पर्यंत २५ से.मी हून कमी (निकृष्ट जमीन) सागवान, हळदू, सावर, बिजा, बांबू इ.\n१८०० मि.मि. हून अधिक व जमीनीची ऊंची समुद्र सपाटीपासून ८०० मीटरपर्यंत असलेल्या प्रदेशात २५ सें.मी हून कमी (निकृष्ट जमीन) सुरु, कदंब, बांबू, सिल्वर ओक, सोनचाफा, सप्तपर्णी, निलगिरी\nजमिनीच्या प्रकारानुसार लावावयाची झाडं\nजमिनीचा प्रकार लागवड योग्य प्रजाती\nकरड्या व काळ्या रंगाची विविध पोताची जमीन सिरस, कडुनिंब, अंजन, शिसू, सुबाभूळ, भेंडी, ऑस्ट्रेलियन बाभूळ, करंज, आंबा, निलगिरी, शेवगा इ.\nट्रप दगडापासून तयार झालेली मध्यम ते खोल\nचुनखडीयुक्त तपकिरी व काळ्या रंगाची जमीन सागवान, बांबू, खैर, निलगिरी, सुबाभूळ, शिसू, सिरस, चिंच, बाभूळ, सीताफळ, आंबा इ.\nसिरस, चिंच, बाभूळ, सीताफळ, आंबा इ.\nरेताळ जमीन खैर, शिसू, सिरस, बकान, करंज, कडुनिंब, इ.\nचिकन मातीची जमीन हिवर, बाभूळ, महारूख, सिरस, जांभूळ, अर्जुन, करंज. इ.\nक्षार व आम्लयुक्त जमीन सिरस, करंज, अर्जुन, निलगिरी, ऑस्ट्रेलियन बाभूळ, इ.\nतांबूस मातीची जमीन ऑस्ट्रेलियन बाभूळ, मोहा, बिजा, सागवान, अंजन, सेमल, कांचन, शिवण, काजू, इ.\nरुक्ष क्षेत्र(ॲरीड क्षेत्र) बाभूळ, सिरस, कडुनिंब, शिसू, निलगिरी, सुरु, आवळा, बोर, कांचन इ.\nरोप लावताना ते कोणत्या उद्देशाने लावायचे आहे हे निश्चित करून रोपाची प्रजाती निवडावी. त्या प्रजातीनुसार जागेची निवड करावी.\nआपण रोप लावताना खड्डे करतो आणि रोपं लावतो.. पण रोपांसाठी खड्डे करणं ही देखील अभ्यासपूर्ण गोष्ट आहे. रोपांसाठी शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे करून रोप लावल्यास ते रोप रुजण्यास निश्चित मदत होते.\n१.५ फूट X १.५ फूट X 1.५ फूट खड्डा करावा त्या खड्ड्यातील सर्व माती आणि दगडगोटे बाजूला काढावेत. रोप खड्ड्यात ठेऊन खड्डा शेणखत आणि सुपीक मातीचे समप्रमाण ठेऊन जमिनीच्या पातळीपर्यंत पूर्ण भरून घ्यावा आणि नंतर हलक्या हाताने माती दाबून लावलेल्या रोपाला पाणी घालावे.\nरोपे सहसा प्लास्टिकच्या पिशवीत असतात. अतिशय काळजीपूर्वक प्लास्टिकची पिशवी बाजूला करून मातीसह रोप अशा प्रकारे धरावे, ज्यामुळे रोपाची गळपट्टी बाजूच्या जमिनीच्या पातळीत येईल व संपूर्ण मुळ सरळ राहील ते दुमडले जाणार नाही. शक्यतोवर रोपं सकाळी किंवा संध्याकाळी लावावीत. रोपं लावल्यानंतर त्याला नियमित खत, पाणी द्यावे, त्याची नियमित निंदणी व कोळपणी करावी, रोप चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी फांद्याची प्रमाणात छाटणी करावी.\nझाडं आणि त्यांचे उपयोग\nइमारतीच्या लाकडासाठी-सागवान, बिजा, हळदू, शिवण, सिरस, किन्ही, ऐन (साजड), तिवस, कळस, खडसिंगी, रोहण, मोहीन, धामण, शिसम, बाभूळ, धावडा, केकड, महोगनी\nचाऱ्यासाठी- बाभूळ, महारुख, पिंपळ, अरंग, चिंच, अंजन, सुबाभूळ, बोर, शेवगा, वड, खैर, बेल, चिंचवा, कडुनिंब, कचनार, उंबर, धामन, कुसुम, मुरुड शेंग, मोहिन, विलायती चिंच\nगवत प्रजाती- शेडा, मोठा मारवेल, मारवेल, मुशी, डोंगरी, बेर, दिनानाथ, धामणा, गिनी, ऱ्होडस, हरळी, काळी कुसळी, फूली, पोकळ्या, फोराडी, पॅरा, घाण्या मारवेल\nफळांसाठी- आंबा, चिंच, चिकू, नारळ, फणस, जांभूळ, कवठ, करवंद, सीताफळ, आवळा, तेंदू, बोर, काजू, खिरणी, विलायती चिंच, पेरु, बैल, कुसुम, चारोळी, बेहडा, हिरडा\nइंधनासाठी- बाभूळ, ऑस्ट्रेलियन बाभूळ, सुबाभूळ, ग्लिसरीडीया, रान शेवरी, जंगली बदाम, महारूख, ॲकेशिया सेनेगल, कॅशिया सायमिया, अडुळसा, धावडा, विलायती चिंच, घाटबोर, प्रोसिफिसच्या प्रजाती, बोर, भिर्रा, बकान, विलायती मेहंदी, कुसुम, चिचवा, कखम, गराडी, शिसू, अंजन, हिवर, करंज, पार्कीनसोनिया\nशेती अवजारे व शेतीकामासाठी- बाभूळ, सागवान, शिवण, जांभूळ, बांबू, निलगिरी, आंबा, खैर, तिवस, किनी, सेमल, धावडा, धामण\nवातावरणात प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी- पिंपळ, अमलतास, सेमल, कदंब, गुलमोहर, बांबूसा वल्गॅरिस\nवातावरणातील प्रदुषित कण शोषून घेण्यासाठी- उंबर, सीताफळ, जांभूळ, सप्तपर्णी, आवळा, चिंच, मोह, बेल, कडुनिंब, पुत्रंजीवा, तेंदू, आंबा, चारोळी, अमलतास, जारुळ, लेंडिया, अशोक, सेनल, पळस, गुग्गळ\nवातावरणात सुगंध पसरवून हवेतील प्रदूषण थांबविण्यासाठी-बेल, अमलतास, लेमन ग्रास, बांबूसा ट्रायोनिटीस, सफेद कचनार (अमोनियाचे प्रमाण कमी करण्यासाठी)\nसांडपाण्याच्या जागेत लावावयाची झाडे- बोर, चिंच, जांभूळ, साजड, अर्जुन\nजैविक इंधनासाठी (बायोडिझेल) उपयुक्त झाडे- मोहा, करंज, जेट्रोफा (रान एरंडी), कडुनिंब, सिमारुबा\nरस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी झाडे-\nयामध्ये छाया देणारे, जलद व प्रतिकूल परिस्थितीत वाढणारे तसेच वाहतुकीला अडथळा न येण्याइतके ऊंच वाढणारे वृक्ष यामध्ये वड, शिसू, कडुनिंब, आंबा, कुसुम, निलगिरी, करंज, गुलमोहर, पेल्टोफोरम, बाभूळ, अमलतास, अंजन, जॅकरांडा, विलायती चिंच, बकान, जांभूळ, चिंच, पिंपळ, बेहडा, अर्जुन यांचा समावेश होतो.\nशोभेसाठी लावावयाची झाडे- यामध्ये गुलमोहर, पळस, कदंब, स्पॅथोडिया, कम्पॅन्यूलेटा, कांचन, अमलतास, कॅशीया प्रजाती, जॅकरांडा, नागचाफा, सोनचाफा, शंकासूर, पेल्टोफोरम, जारुळ, ग्लिसरिडिया, सेमल, बॉटल ब्रश, रेन ट्री, बकान, ॲकेशिया प्रजाती, बाहुनिया प्रजाती, सिल्वर ओक, सुरु, थुजा, निलगिरी, अशोक, चंदन, महोगनी, जंगली बदाम, पुत्रंजीवा\nशेताच्या बांधावर लावावयाची झाडे- यामध्ये वैरणासाठीच्या झाडात अंजन, कचनार, चिंच, बकान, बाभुळ, बिजा, बोर, वड, शिरस, शिसू, सुबाभूळ, पिंपळ या झाडांचा तर कुंपणासाठी लावावयाच्या झाडात एरंड, ग्लिसरीडिया, चिल्लार, मेंदी, विलायती बाभूळ याचा समावेश होतो.\nपाट आणि विहिरीजवळ लावावयाची झाडं – आंबा, बाभूळ, उंबर, रीठा, बेल, बांबू\nरस्ता- रेल्वेमार्ग, कालवे यांच्या दुतर्फा लावावयाची झाडे – अशोक, आंबा, करंज, काशिद, कुसुम, चिंच, जांभुळ, निम, रेन ट्री, पिंपरी, बकुळ, मोहगणी, मोहा, वड, ‍सिरस, ‍शिसू, पेल्टोफोरम या झाडांबरोबरच सरळ ऊंच वाढणाऱ्या झाडांमध्ये अशोक, आकाशनीम, निलगिरी,सिल्व्हर ओक, सुरु या झाडांचा समावेश होतो.\nधार्मिक स्थळाजवळ लावावयाची झाडे- अर्जुन, आंबा, आवळा, उंबर, कदंब, कवठ, कांचन, कवठीचाफा, पारिजातक, बकुळ, बेल, रुद्राक्ष, वड, सोनचाफा, चंदन, चिंच, नारळ, पांढराचाफा\nशाळा महाविद्यालयाच्या पटांगणात लावायची झाडे- सावलीसाठी अमलतास, आंबा, निम, गुलमोहर, चिंच, वड, शिसू-बकुळ, शोभेची झाडे- बहावा, कचनार, कपोक, गुलमोहर, जॅकरांदा, पळस, पांगारा, सोनचाफा, सोमल, शेंद्री, कांचन, लाल सावर, टेबीबुया, बॅाटलब्रश, सुवासिक फुलांसाठी- पारिजातक, बकुळ, मधुकामिनी, रातराणी, सोनचाफा, सातविण, हिरवाचाफा इ.\nवन विभाग जर इतकी सुंदर माहिती देत असेल तर मग आता आपलं गाव, गावाचं वातावरण, तिथलं पर्जन्यमान आपला उद्देश आणि आपली गरज ओळखून झाडं लावणं किती सोपं जाईल नाही का\nडॉ. सुरेखा मधुकर मुळे, वरिष्ठ सहाय्यक संचालक (माहिती)\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nऔरंगाबाद : कन्नड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणावरुन दिलेला राजीनामा मंजूर करण्याची…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/women-gave-birth-to-new-born-baby-in-ola-cab/", "date_download": "2018-11-17T09:02:28Z", "digest": "sha1:VTMLF4GUMBEJNIUWIIVYZ4A7SY33IUFA", "length": 7836, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अन धावत्या कॅबमध्येच महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअन धावत्या कॅबमध्येच महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म\nपुणे: अनेक वेळा आपण रेल्वे, बस, किवां रिक्षा यामध्ये प्रसुती झाल्याचे वाचले असेल.आता बस, रिक्षाची जागा कॅबने घेतली आहे. पुण्यामध्ये एक वेगळी घटना घडली आहे. एका महिलेने कॅब मध्ये एका गोड मुलाला जन्म दिला आहे.\nएका किल्कवर अगदी काही मिनिटात कॅब दारात येते. २ ऑक्टोबर रोजी पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या रमेश विश्वकर्मा यांना देखील एका किल्कवर येणाऱ्या कॅबने एक आगळी वेगळी आठवण आयुष्यभरासाठी दिली आहे.\nविश्वकर्मा यांच्या पत्नी गरोदर होत्या. २ ऑक्टोबर रोजी त्यांना अचानक प्रसुतिकळा येऊ लागल्याने, रमेश यांनी तातडीने ओला कॅब मागविली. काही क्षणात कॅब दारात आली. तातडीने रमेश त्यांच्या पत्नीला घेऊन कॅब द्वारे कमला नेहरू हॉस्पिटलकडे रवाना झाले. पण अर्ध्या रस्त्यातच प्रसुती वेदना वाढल्या. या परिस्थितीत कॅब चालक यशवंत गलांडे यांनी व कॅबमध्ये उपस्थित कुटुंबियांनी प्रसंगावधान दाखवत कॅबमध्ये विश्वकर्मा यांची प्रसुती केली. कॅबमध्येच त्यांनी एका गोडस मुलाला जन्म दिला. या परिस्थितीतच प्रसुती झालेल्या महिलेला व बालकाला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. येथे उपस्थित डॉक्टरांनी देखील तातडीने पुढील सोपासकर उरकले व संसर्ग होऊ नये यासाठी उपचार सुरु केले. आता बाळ आणि आई दोघे सुखरूप आहेत.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/world-badminton-p-v-sindhu-enters-semi-finals/", "date_download": "2018-11-17T08:58:06Z", "digest": "sha1:QRYGO2TAFJQCEPW2R5QZJ5JGONXEAHIX", "length": 6010, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जागतिक बॅडमिंटन; पी . व्ही . सिंधू चा उपांत्य फेरीत प्रवेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजागतिक बॅडमिंटन; पी . व्ही . सिंधू चा उपांत्य फेरीत प्रवेश\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू हिने चीन च्या सॅन यु हिचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधू हिने सॅन यु हिचा २१-१४, २१-९ असा सहज पराभव केला. सिंधूने या स्पर्धेतील किमान कांस्य पदक निश्चित केले आहे. सिंधूने २०१३ आणि २०१४ मध्ये या स्पर्धेत कांस्य पदक मिळवले होते. आज के. श्रीकांत च्या पराभवामुळे या स्पर्धेतील पुरुष गटातील भारताचे आव्हान संपुष्टात आले .\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/prabhag-23-hadapsar-30540", "date_download": "2018-11-17T09:43:17Z", "digest": "sha1:TQCUXVYO5L65BY7C7DBZX3YQ72Z3MZRR", "length": 13720, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "prabhag 23 hadapsar प्रभागातील रखडलेली कामे त्वरित मंजूर करणार | eSakal", "raw_content": "\nप्रभागातील रखडलेली कामे त्वरित मंजूर करणार\nमंगळवार, 14 फेब्रुवारी 2017\nहडपसर - प्रभाग क्र. २३ मधील ससाणे रेल्वे क्रॉसिंग येथील रखडलेल्या भुयारी मार्गाचे काम तातडीने मंजूर करून घेऊ आणि ते सुरू करू. विकास आराखड्यातील मंजूर मंत्री मार्केट ते काळेबोराटेनगर रस्त्याचे काम त्वरित सुरू करणार, ससाणेनगर-काळेबोराटेनगर परिसराची वाहतूक समस्या सोडविणार, असे आश्‍वासन या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पदयात्रेदरम्यान दिले.\nहडपसर - प्रभाग क्र. २३ मधील ससाणे रेल्वे क्रॉसिंग येथील रखडलेल्या भुयारी मार्गाचे काम तातडीने मंजूर करून घेऊ आणि ते सुरू करू. विकास आराखड्यातील मंजूर मंत्री मार्केट ते काळेबोराटेनगर रस्त्याचे काम त्वरित सुरू करणार, ससाणेनगर-काळेबोराटेनगर परिसराची वाहतूक समस्या सोडविणार, असे आश्‍वासन या प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी पदयात्रेदरम्यान दिले.\nप्रभाग २३ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सावली फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक योगेश ससाणे, शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय मोरे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले आणि नगरसेवक व माजी महापौर वैशाली बनकर हे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी पदयात्रा काढून नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. ससाणेनगर येथे महापालिकेच्या आरक्षित जागेवर इंग्रजी माध्यमाची अत्याधुनिक शाळा सुरू करणार, नाला गार्डन उभारणार, महिलांसाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छतागृह बांधणार, पथारीवाल्याचे पुनर्वसन करणार, हडपसर वेशीचे सुशोभीकरण करून त्यावर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार, डांगमाळी मळा येथील वलय सोसायटीकडे जाणारा रस्ता पालिकेच्या ताब्यात घेऊन तो सिमेंट काँक्रीटचा करणार, तेथील दुरवस्था झालेली जिम व जलतरण तलाव नागरिकांसाठी खुला करणार, असे आश्‍वासन उमेदवारांनी दिले.\nनागरिक संतोष भाईक म्हणाले, आमच्या प्रभागात गेल्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाने विविध विकासकामे केली आहेत. नगरसेवकांचा प्रत्येक मतदाराशी चांगला संपर्क आहे. तळागाळातील व्यक्तीला केंद्रबिंदू मानून व जनतेच्या गरजा लक्षात घेऊन या भागात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी कामे केली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना या भागातील नागरिक पुन्हा संधी देतील, यात कोणतीही शंका नाही.\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-artical-dr-sapna-sharma-39412", "date_download": "2018-11-17T09:50:50Z", "digest": "sha1:DAGCJDISNQBVNCJMGZVPJCMCE4NUN2XO", "length": 15816, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial artical dr. sapna sharma आयुष्याची सहल | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 11 एप्रिल 2017\nतुम्ही कधी कुठल्याही निसर्गरम्य स्थळी सहलीला गेला आहात काय कधी तरी नक्कीच गेला असाल. त्या स्थळापर्यंत पोहोचण्याची वाट आठवते कधी तरी नक्कीच गेला असाल. त्या स्थळापर्यंत पोहोचण्याची वाट आठवते निसर्गातील कुठलंही रम्य स्थळ असो, ते अगदी रस्त्यालगत कधीच नसते आणि म्हणूनच कदाचित त्यांचं सौंदर्य दीर्घकाळ टिकून राहतं. अशा सुंदर स्थानाकडे जाण्याची वाट कच्ची, धुळीनं माखलेली, दगड-धोंड्यांनी भरलेली आणि कधी कधी दुर्गमही असू शकते. त्यामुळे कधी पाय घसरतो, तर कधी रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी रोपट्यांमुळे हाताला खरचटतेही. अशा रस्त्यावरून वाटचाल करतानाचे तुमचे विचार आठवतात निसर्गातील कुठलंही रम्य स्थळ असो, ते अगदी रस्त्यालगत कधीच नसते आणि म्हणूनच कदाचित त्यांचं सौंदर्य दीर्घकाळ टिकून राहतं. अशा सुंदर स्थानाकडे जाण्याची वाट कच्ची, धुळीनं माखलेली, दगड-धोंड्यांनी भरलेली आणि कधी कधी दुर्गमही असू शकते. त्यामुळे कधी पाय घसरतो, तर कधी रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी रोपट्यांमुळे हाताला खरचटतेही. अशा रस्त्यावरून वाटचाल करतानाचे तुमचे विचार आठवतात माझ्या अनुभवाप्रमाणे त्या वेळी घर, सावली, थंड पाणी...\nतुम्ही कधी कुठल्याही निसर्गरम्य स्थळी सहलीला गेला आहात काय कधी तरी नक्कीच गेला असाल. त्या स्थळापर्यंत पोहोचण्याची वाट आठवते कधी तरी नक्कीच गेला असाल. त्या स्थळापर्यंत पोहोचण्याची वाट आठवते निसर्गातील कुठलंही रम्य स्थळ असो, ते अगदी रस्त्यालगत कधीच नसते आणि म्हणूनच कदाचित त्यांचं सौंदर्य दीर्घकाळ टिकून राहतं. अशा सुंदर स्थानाकडे जाण्याची वाट कच्ची, धुळीनं माखलेली, दगड-धोंड्यांनी भरलेली आणि कधी कधी दुर्गमही असू शकते. त्यामुळे कधी पाय घसरतो, तर कधी रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी रोपट्यांमुळे हाताला खरचटतेही. अशा रस्त्यावरून वाटचाल करतानाचे तुमचे विचार आठवतात निसर्गातील कुठलंही रम्य स्थळ असो, ते अगदी रस्त्यालगत कधीच नसते आणि म्हणूनच कदाचित त्यांचं सौंदर्य दीर्घकाळ टिकून राहतं. अशा सुंदर स्थानाकडे जाण्याची वाट कच्ची, धुळीनं माखलेली, दगड-धोंड्यांनी भरलेली आणि कधी कधी दुर्गमही असू शकते. त्यामुळे कधी पाय घसरतो, तर कधी रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी रोपट्यांमुळे हाताला खरचटतेही. अशा रस्त्यावरून वाटचाल करतानाचे तुमचे विचार आठवतात माझ्या अनुभवाप्रमाणे त्या वेळी घर, सावली, थंड पाणी... स्वतःची गाडी असेल तर ती, हे सगळं आठवत असतं. काही व्यक्ती जगात कुठलीच काळजी नसल्याप्रमाणे, मजेत शीळ वाजवत, उड्या मारत प्रत्येक क्षण आनंदानं अनुभवतात. परंतु, सर्वच सारखे नसतात. काही जोडपी तर या त्रासाला कंटाळून एकमेकांवर चिडतातही. कुणी एखादा दगड पाहून तिथंच बसतो- ‘बस, आता आणखी चालवत नाही’ म्हणून तक्रार करतो. मग कुणी तरी त्याला हिंमत देतो, तर कुणी दुसरा रागावतोदेखील. पण असे वेगवेगळे अनुभव घेत सर्वच नियोजित स्थळी पोहोचतात हे नक्की.\nतिथे पोहोचल्यावरचे ते पहिले क्षण ते निसर्गरम्य दृश्‍य नजरेस पडताच आतापर्यंतच्या सर्व त्रासाचा होणारा विसर ते निसर्गरम्य दृश्‍य नजरेस पडताच आतापर्यंतच्या सर्व त्रासाचा होणारा विसर क्षणात सर्व शीण नाहीसा होण्याचा अद्भुत अनुभव क्षणात सर्व शीण नाहीसा होण्याचा अद्भुत अनुभव आठवतंय तुम्हाला हा इतका सुंदर अनुभव अगदी स्वर्ग दिसल्यासारखा, आपण आयुष्यभर प्रत्येकाला सांगत राहतो. त्यासाठी केलेली ती धडपड, तो त्रास बऱ्याचदा आपल्याला आठवतही नाही. त्या ठिकाणी कमी पर्यटक जात असतील, तर तिथवर पोहोचण्यासाठी आपण घेतलेल्या मेहनतीवर, सोसलेल्या त्रासाबद्दल आपण अभिमानही बाळगतो.\nती एक सहल होती. तो एक अनुभव होता, जो आपण आयुष्यात कधीतरी एकदा किंवा दोनदा स्वतःसाठी योजतो. परंतु, निसर्गाने आपल्यासाठी असे रोमहर्षक अनुभव संपूर्ण आयुष्यभर अनुभवण्यासाठी योजलेले आहेत. कठीण रस्ते, त्रास, कठीण लोक, परीक्षा, काही अपयश; पण मध्येच एका वळणानंतर अचानक समोर दिसणारं मनमोहक दृश्‍य\nजगण्यात त्रास आहे, समस्याही आहेत. परंतु, प्रत्येक अवघड वाटेच्या वळणावर प्रेम, सौंदर्य, मानमरातब, मुलांचा जन्म, नवीन नोकरी, पगारवाढ, नातेवाइकांशी गाठीभेटी, लग्नसमारंभ इत्यादीसारखी सुंदर, मनमोहक दृश्‍यं आणि अनुभवही आहेत. सहलीला जाताना ज्या उत्साहानं आपण सर्व कठीण वाट पायदळी तुडवतो, तशीच वृत्ती आयुष्यातील कठीण वेळेबाबत ठेवली, तर संपूर्ण आयुष्यच एक सुंदर, रोमहर्षक सहल असल्याचे जाणवू लागेल. मग या अवघड वाटेवर त्रास न करून घेता आपण पुढच्या वळणावर कुठले मनोहर दृश्‍य दिसेल याची उत्सुकतेने वाट पाहू.\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\nइथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे मूर्खपणा\nइथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे मूर्खपणा नागपूर : उसाला सर्वाधिक पाणी लागते. त्याच्यापासून इथेनॉलची निर्मिती मूर्खपणा असल्याची टीका अर्थतज्ज्ञ व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-biometrics-now-gram-panchayats-10804", "date_download": "2018-11-17T09:39:01Z", "digest": "sha1:AIECKSCP5DAOL4MUO2IPONS3G6NJQQ3N", "length": 14271, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Biometrics now in Gram Panchayats | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरविवार, 29 जुलै 2018\nसोलापूर : गावात काम करणारे ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्यसेवक यासारखे कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नाहीत. याबाबतच्या तक्रारी वारंवार जिल्हा परिषदेकडे येत होत्या. त्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.\nसोलापूर : गावात काम करणारे ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्यसेवक यासारखे कर्मचारी वेळेवर कार्यालयात येत नाहीत. याबाबतच्या तक्रारी वारंवार जिल्हा परिषदेकडे येत होत्या. त्यावर मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.\nजिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक गुरुवारी (ता.२६) झाली. उपाध्यक्ष शिवानंद पाटील, कृषी समितीचे सभापती मल्लिकार्जुन पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनी देशमुख, समाजकल्याण समितीच्या सभापती शीला शिवशरण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे उपस्थित होते.\nग्रामपंचायतमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याची मागणी यापूर्वी सदस्य उमेश पाटील यांनी केली होती. मात्र, त्याबाबत काहीच निर्णय होत नव्हता. या प्रणालीमुळे गावातील जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतमध्ये येऊन हजेरी द्यावी लागणार आहे. कर्मचाऱ्यांच्या उशिरा येण्याच्या प्रमाणात घट होण्यास मदत होणार आहे. या प्रणालीची अंमलबजावणी कधी होणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांना त्यांच्या हजेरीप्रमाणेच वेतन देणे या प्रणालीच्या माध्यमातून शक्‍य होणार आहे.\nसोलापूर संजय शिंदे समाजकल्याण वेतन\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/465949", "date_download": "2018-11-17T09:10:43Z", "digest": "sha1:A5GM2ZBDJQC6BOLVZM7KFBZWQMQEXXZT", "length": 5510, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ 100 कोटी क्लबमध्ये - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ 100 कोटी क्लबमध्ये\n‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ 100 कोटी क्लबमध्ये\nऑनलाईन टीम / मुंबई :\nआलिया भट आणि वरूण धवन यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे प्रदर्शनाच्या एक आठवडय़ात 100 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. सिनेमाने जगभरात 100 कोटी रूपयांची कमाई केली आहे.\nसिनेमाने गुरूवारी देशभरात 5.06 रूपयांचा गल्ला जमवला आहे. यासोबतच चित्रपटाची कमाई 70 कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. सिनेमा बनवल्यापासून त्याचे प्रमोशन करण्यापर्यंत सुमारे 50 कोटी रूपये खर्च केले होते. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ने पहिल्या दिवशी म्हणजेच 10 मार्चला 12.25 कोटी रूपये कमावले होते. वीकेण्ड असल्याने शनिवारी चित्रपटाने 14.75 कोटी कमावले. तर 12 मार्चला सिनेमाने आतापर्यंतची सर्वाधिक 16.05 कोटी रूपयांचा गल्ला जमवला. सोमवारी 12.08 कोटी मंगळवारी 7.52 कोटी, बुधवारी 5.95 कोटी तर गुरूवारी सिनेमाने 5.06 कोटी कमावले. यामुळे चित्रपटाची देशातील एकूण कमाई 73.66 कोटी झाली आहे, आलिया आणि वरूण हे तिसऱयांदा एकत्र काम करत आहेत. ‘स्टूडंट ऑफ द ईयर’ सिनेमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर ‘हम्प्डी शर्मा की दुल्हनिया’मध्ये ते एकत्र दिसले होते.\nहॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणारी अंजली\n‘कच्च लिंबू’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित\nआदर्श शिंदेने गायलं विठूमाऊलीचं शीर्षक गीत\nतुमच्यासाठी काय पनच्या मंचावर प्रशांत दामलेंना अनोखे गिफ्ट\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://dattaguru.myarpan.in/post/189/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20::%20%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%20%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%20(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3)", "date_download": "2018-11-17T09:03:00Z", "digest": "sha1:SD7FBVB7MDY5YM4XDI7PZSVHEFTFRR7H", "length": 48001, "nlines": 613, "source_domain": "dattaguru.myarpan.in", "title": "श्री गुरूचरित्र :: अध्याय सत्ताविसावा (संपूर्ण)| Shri Dattaguru (श्री दत्तगुरू) | Arpan (अर्पण)", "raw_content": "\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सत्ताविसावा (संपूर्ण)\n लागे सिद्धाचिया चरणा विनवीतसे वचना ऐका श्रोते एकचित्ते ॥१॥\n तू तारक आम्हा जगी ज्ञानप्रकाश करणेलागी दिले दर्शन चरणांचे ॥२॥\n पुढे कथा वर्तली कैसी \n अनुपम महिमा श्रीगुरूची ॥४॥\n न ऐकती द्विज तामसी म्हणती वाद का पत्र देणे ॥५॥\nऐसे उत्तर ऐकोनि कानी कोप करिती श्रीगुरु मनि कोप करिती श्रीगुरु मनि जैसे तुमचे अंतःकरणी तैसे सिद्धी पाववू म्हणती ॥६॥\n कोरू जाता मूषक कैसी जैसा पतंग दीपासी करी आपुला आत्मघात ॥७॥\n बळे आपुले प्राण देत दिवांधवत्‍ द्विज देखा ॥८॥\nइतुके वर्तता ते अवसरी श्रीगुरु देखती नरासी दूरी श्रीगुरु देखती नरासी दूरी शिष्यासी म्हणती पाचारी कवण जातो मार्गस्थ ॥९॥\n तो वृत्तान्त सांग मजसी म्हणोनि पुसती तये वेळी ॥११॥\n स्थान आपुले बहिर्ग्रामी ॥१२॥\nतू कृपाळू सर्वा भूती म्हणोनि पाचारिले प्रीती म्हणोनि दंडवत नमन करी ॥१३॥\n सुवर्ण होता काय वेळ ॥१४॥\n दंड देवोनि शिष्या करी रेखा सप्त काढविल्या ॥१५॥\n एक रेखा लंघी रे ऐसी आला नर वाक्यासरसी आले ज्ञान आणिक तया ॥१६॥\n नाम आपुले वनराखा ॥१७॥\n बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करिती तये वेळी ॥१८॥\nतिसरी रेखा लंघी म्हणती त्यासी झाली ज्ञातिस्मृति वास तटी गंगेच्या ॥१९॥\n जात होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले ॥२०॥\n झाले ज्ञान आणिक तयासी जन्म झाला वैश्यवंशी नाम आपुले सोमदत्त ॥२१॥\n म्हणे आपण क्षत्रिय ख्याता नाम आपुले विख्याता \n अध्यापक नाम आपुले ॥२३॥\n वाद करी त्यांसवे ॥२४॥\n त्या नरा परियेसा ॥२५॥\n वायस जाता होती हंस तैसा गुरुहस्तस्पर्श पतित झाला ज्ञानराशी ॥२६॥\n अज्ञानी लोक म्हणती नरु तेचि जाती अधःपाता ॥२७॥\n म्हणो लागला तये वेळी ॥२८॥\nजे आले चर्चेस विप्र भयचकित झाले फार जिव्हा तुटोनि झाले बधिर \n आमुची आता काय गति \n क्षमा करणे स्वामिया ॥३१॥\n क्षमा करणे स्वामिया ॥३२॥\nतू कृपाळु सर्वा भूती आमुचे दोष नाणी चित्ती आमुचे दोष नाणी चित्ती आम्हा द्यावी उद्धारगति म्हणोनि चरणी लागती ॥३३॥\n भस्म होय निर्धारी ॥३४॥\n तूचि सर्वांचे पोषण करिसी तूचि कर्ता प्रळयासी \n श्रीगुरु त्यासी निरोप देती तुम्ही क्षोभविला भारती \nआणिक केले बहुत दोषी निंदिले सर्व विप्रांसी आपुली जोडी भोगावी ॥३८॥\n निष्कृति न होता क्रियमाणासी गति नाही परियेसा ॥३९॥\n लागती विप्र दोघे चरणी कधी उद्धरो भवार्णवी \n त्या विप्रांते निरोप देती ब्रह्मराक्षस व्हाल प्रख्याति \n प्रथम वाक्य म्हणतसा ॥४२॥\nतुमचे पाप शुद्ध होता द्विज येईल पर्यटता पुढील वाक्य तुम्हा सांगता \n गेले विप्र ते वेळी ॥४४॥\n विप्र पंचत्व पावले ॥४५॥\n आत्मघातकी तेचि जाणा ॥४६॥\n बारा वर्षी गति पावले ॥४७॥\n मागे कथा वर्तली कैसी नामधारक शिष्यासी सिद्ध सांगे अवधारा ॥४८॥\n निर्धार केला मनात ॥४९॥\nविप्र होतो पूर्वी आपण केवी झालो जातिहीन \n नृसिंहसरस्वती सांग पा ॥५२॥\n पुढील कथा ऐकता नर पतित होय ब्रह्मज्ञानी ॥५४॥\nइति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे मदोन्मत्तविप्रशापकथनं नाम सप्तविंशोऽध्यायः\nदत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (2014)\nदत्तजयंती निमित्त ई-बुक्सची अनुपम भेट\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शांती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: माता पार्वती\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: देवी नर्मदा\nजपनाम :: लेख ४. गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री स्वामी समर्थ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: राम मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: कृष्ण मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: सरस्वती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: लक्ष्मी मंत्र\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: ब्रम्हा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दुर्गा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: महामृत्यूंजय मंत्र\nदत्तरूप महती ( Datta Roop )\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पहिला\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दुसरा\nदत्त दिगंबर दैवत माझे - कवी :: सुधांशु\nआषाढी एकादशीच्या अर्पण परिवाराला शुभेछा..\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: नामावली\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: ज्ञानसागर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दिगंबर\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nदेवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पहिला\n१६. मासा :: ओढ, आसक्ती\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौतिसावा\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायामुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीराज\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nदत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (2014)\nदत्तजयंती निमित्त ई-बुक्सची अनुपम भेट\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शांती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: माता पार्वती\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: देवी नर्मदा\nजपनाम :: लेख ४. गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री स्वामी समर्थ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: राम मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: कृष्ण मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: सरस्वती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: लक्ष्मी मंत्र\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: ब्रम्हा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दुर्गा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: महामृत्यूंजय मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: हनुमान मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री लक्ष्मी\nजपनाम :: लेख २. मंत्र संजीविनी\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - केतू\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - राहू\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - शनी\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - शुक्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - गुरु\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - बुध\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - मंगळ\nजपनाम :: लेख १. ॐ कार स्वयंभू प्रणवाकार\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - चंद्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - सूर्य\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शिवमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: गणेश मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम\nश्री गुरूचरित्र :: अध्याय त्रेपन्नावा (अवतरणिका)\nसर्व दत्तभक्तांना श्री दत्तजयंतीच्या मनःपूर्वक शुभेछा..\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बावन्नावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पन्नासावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चव्वेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अडतीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सदतीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय छत्तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पस्तीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेहेतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बत्तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकतिसावा (संपूर्ण)\nदेवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सत्ताविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सव्विसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंचविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चोविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बाविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय विसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सतरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सोळावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंधरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौदावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बारावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अकरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय दहावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय नववा (संपूर्ण)\nगीत गुरुचरित :: श्री गुरुचरित्राची काव्यमय अनुभूती\nश्री गुरूचरित्र :: अध्याय आठवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सातवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सहावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पाचवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौथा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तिसरा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय दुसरा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पहिला (संपूर्ण)\nश्री दत्ताचें नाम मुखीं - कवी :: गिरीबाल\nदत्त दिगंबर दैवत माझे - कवी :: सुधांशु\nसप्तशती गुरूचरित्र :: दत्तजन्म\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पन्नासावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चव्वेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अडतीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सदतीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय छत्तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पस्तीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेहेतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बत्तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सत्ताविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सहविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंचविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चोविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बाविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय विसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सतरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सोळावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंधरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौदावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बारावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अकरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय दहावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय नववा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय आठवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सातवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सहावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पाचवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौथा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तिसरा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय दुसरा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पहिला\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बावन्नवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पन्नासावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौव्वेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अडतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सदतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय छत्तीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पस्तिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेहतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बत्तीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सत्ताविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सहविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंचविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चोविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेविसावा\n|| आम्हीं दत्ताचे नोकर ||\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बाविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय विसावा\nगुरुपौर्णिमेची एक सुंदर भेट, आपल्यासाठी\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठरावा\nआषाढी एकादशीच्या अर्पण परिवाराला शुभेछा..\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सतरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सोळावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंधरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौदावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बारावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अकरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दहावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय नववा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय आठवा\n२४. भिंगुरटी (कुंभारीण माशी) :: तीव्र ध्यास\n२३. कातणी (कोळी) :: निर्विकार\n२२. शरकर्ता (बाण करणारा, कारागीर ) :: एकाग्र चित्त\n२१. सर्प :: एकांतवास आणि मुक्तसंचारी\n२०. कुमारी आणि कंकण:: एकाकीपणा साधनेस योग्य\n१९. बालक :: कुतुहूल आणि निरागसता\n१८. टिटवी :: लोभाचा त्याग\n१७. पिंगला वेश्या:: आत्मजागृती आणि परीवर्तन\n१६. मासा :: ओढ, आसक्ती\n१५.मृग :: चंचलता, लोभाचा त्याग\n१४. गज (हत्ती) :: नम्र परंतु संयमहीन\n१३. मक्षिका (मधमाशी) :: लोभ आणि निर्लोभ\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | यदूचे वैराग्य व अवधूत दर्शन\n१२. भ्रमर :: सरग्रही आणि आसक्त\n११.पतंग :: मोहाचा त्याग\n१०. समुद्र :: समतोल\n९. अजगर :: उदासीन परंतु आत्मसंतुष्ट\n८. कपोत पक्षी ( कबुतर ):: विरक्ती\n७. सूर्य :: आलिप्तपणा आणि परोपकार\n५. अग्नी :: पवित्रता\n४. पाणी :: पावित्र्य, मधुरता, पावकता\n३. आकाश :: अचल, अविनाशी\n२. वायु :: विरक्ती\n१. पृथ्वी :: सहिष्णुता आणि सहनशीलता\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध (भाग २)\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सातवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सहावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पाचवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौथा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तिसरा\nदत्तरूप महती ( Datta Roop )\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दुसरा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पहिला\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: नामावली\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: कमललोचन\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दिगंबर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: देवेश्वर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: शिवरूप\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: आदिगुरु\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायायुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायामुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: विश्वंभरावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: ज्ञानसागर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: सिद्धराज\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: लिलाविश्वंभर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीजनवल्लभ\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: कालाग्निशमन\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दत्तात्रेय\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: अत्रिवरद\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीराज\nOvi Shri Gururayanchi (ओवी श्री गुरुरायांची)\nShri Dattamahatmya (श्री दत्तमाहात्म्य )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/gulmohar/marathi-lekh?page=15", "date_download": "2018-11-17T08:55:33Z", "digest": "sha1:UFYOVKTLQYSIDXLXVV5QSECLLUX2UWEE", "length": 6276, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हितगुज ग्रूप: गुलमोहर - ललितलेखन | Marathi Lekh | Marathi articles | Page 16 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /लेख\nगुलमोहर - ललित / संकीर्ण / स्फुट लेखन मराठी लेख\nडॉ.नरेन्द्र दाभोळकरांची निर्घृण हत्या लेखनाचा धागा\nरवांडाला (आफ्रिका) ला कुणी भेट दिली आहे\nJul 31 2018 - 3:29am राहुल सुहास सदाशिव\nदिसला गं बाई दिसला... लेखनाचा धागा\nतुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत\nथाई पाक कला १: ओळख लेखनाचा धागा\nसाखळी Break the chain लेखनाचा धागा\nएका अवलियाची भेट लेखनाचा धागा\nयोगात् व्यसनमुक्ति: - आसन - भाग ४ - डॉ, वैशाली दाबके लेखनाचा धागा\nऊस्ताद राशिद खान लेखनाचा धागा\nकाला रे... सैंय्या काला रे... लेखनाचा धागा\nकाही अनाकलनीय अनुभव चांगले /वाईट लेखनाचा धागा\nप्रिय मित्र राहुल लेखनाचा धागा\nअशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार\nवांग-पावटा एक भन्नाट युती लेखनाचा धागा\nदिवाळी अंकांना कथा नक्की कधी आणि कशा पाठवाव्यात\nअन्नपुर्णा आणि अण्णा-२ (वसंत शिंदे) लेखनाचा धागा\nमीठ, मीठा, मराठी आणि पुणे मुंबई\nतेल गेले , तूप गेले आणि हाती धुपाटणे आले \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/1899", "date_download": "2018-11-17T09:41:46Z", "digest": "sha1:NCZFZSGYNROEYVLRBUAKWD35FKSSDCUX", "length": 8918, "nlines": 111, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news sharad pawar on farmers strike | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआंदोलन करा, पण फेकाफेक नको ; पवारांचा शेतकऱ्यांना वडिलकीचा सल्ला\nआंदोलन करा, पण फेकाफेक नको ; पवारांचा शेतकऱ्यांना वडिलकीचा सल्ला\nआंदोलन करा, पण फेकाफेक नको ; पवारांचा शेतकऱ्यांना वडिलकीचा सल्ला\nआंदोलन करा, पण फेकाफेक नको ; पवारांचा शेतकऱ्यांना वडिलकीचा सल्ला\nआंदोलन करा, पण फेकाफेक नको ; पवारांचा शेतकऱ्यांना वडिलकीचा सल्ला\nसोमवार, 4 जून 2018\nएक जून रोजी शेतकऱ्यांचा संप सुरू झालाय. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध फेकण्यास सुरुवात केलीय. काही ठिकाणी शेतकरी शेतमालही रस्त्यावर फेकतायत. आंदोलनाचं हे स्वरूप पाहून शरद पवार व्यथित झालेत. आंदोलन योग्य आहे. पण आंदोलनाची पद्धत बदला असं आवाहन शेतकऱ्यांना केलंय. शेतकऱ्यांचं आंदोलन योग्य असून त्यांनी या आंदोलनातून माघार घेऊ नये असंही राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. शेतमाल सामान्य आणि गरजूंमध्ये वाटून जास्तीत जास्त लोकांचा शेतकऱ्यांनी पाठिंबा मिळवावा असा शरद पवारांनी सल्ला दिलाय.\nएक जून रोजी शेतकऱ्यांचा संप सुरू झालाय. आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध फेकण्यास सुरुवात केलीय. काही ठिकाणी शेतकरी शेतमालही रस्त्यावर फेकतायत. आंदोलनाचं हे स्वरूप पाहून शरद पवार व्यथित झालेत. आंदोलन योग्य आहे. पण आंदोलनाची पद्धत बदला असं आवाहन शेतकऱ्यांना केलंय. शेतकऱ्यांचं आंदोलन योग्य असून त्यांनी या आंदोलनातून माघार घेऊ नये असंही राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय. शेतमाल सामान्य आणि गरजूंमध्ये वाटून जास्तीत जास्त लोकांचा शेतकऱ्यांनी पाठिंबा मिळवावा असा शरद पवारांनी सल्ला दिलाय. या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं सांगतानाच स्वतःही आंदोलनात सहभागी होण्याची ईच्छा त्यांनी व्यक्त केलीय.\nसंप आंदोलन agitation दूध शरद पवार sharad pawar\nराम मंदिरासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 'हुंकार रॅली'\nराम मंदिरासाठी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिला आहे. या...\n(VIDEO) सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलन चिघळले\nसांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री जिल्ह्यात विविध...\nऊस आंदोलन पेटलं.. FRPसाठी पेटवले कारखाना कार्यालय आणि ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर\nVideo of ऊस आंदोलन पेटलं.. FRPसाठी पेटवले कारखाना कार्यालय आणि ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\nराम मंदिर उभारणीला वेळ लागणे ही बाब वेदनादायी : आरएसएस\nमुंबई : ''राम मंदिर व्हावे, ही सर्वांची इच्छा आहे. राम मंदिराची उभारणी व्हावी, ही...\nश्रीरामपूर येथील शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर\nराज्यात पाणी प्रश्न तीव्र झाला झालाय. श्रीरामपूर येथील शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर...\nजायकवाडीला पाणी सोडण्याच्या निषेधार्थ शिर्डीत शेतकऱ्यांचं आंदोलन\nVideo of जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निषेधार्थ शिर्डीत शेतकऱ्यांचं आंदोलन\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443494", "date_download": "2018-11-17T09:41:35Z", "digest": "sha1:YWJH3YEQFXJA7CW3RB6AXKERHF76T35W", "length": 4680, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रॉयल एनफील्ड विक्रीत 42 टक्क्यांनी वाढ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » रॉयल एनफील्ड विक्रीत 42 टक्क्यांनी वाढ\nरॉयल एनफील्ड विक्रीत 42 टक्क्यांनी वाढ\nआयशर मोटर्सची मालकी असणाऱया रॉयल एनफील्ड या दुचाकी विभागाच्या गेल्या महिन्यातील विक्रीत दणदणीत वृद्धी झाली. डिसेंबर महिन्यात कंपनीच्या दुचाकी विक्रीत 42 टक्क्यांनी वाढ झाली. डिसेंबरमध्ये एकूण 57,398 युनिट्सची विक्री करण्यात आली. डिसेंबर 2015 मध्ये 40,453 युनिट्सची विक्री झाली होती असे कंपनीने सांगितले. देशातील विक्रीबरोबरच निर्यातीमध्येही चांगली तेजी आली होती. डिसेंबरमध्ये निर्यातीत तब्बल 160 टक्क्यांनी वाढ झाली. डिसेंबर 2015 च्या 416 युनिट्सच्या तुलनेत डिसेंबर 2016 मध्ये 1,082 युनिट्सची निर्यात कंपनीने केली. एप्रिल-डिसेंबर कालावधात देशातील विक्रीत 36 टक्क्यांनी वाढ झाली. एप्रिल-डिसेंबर 2015 मध्ये 3,59,968 युनिट्सची विक्री झाली होती. त्यातुलनेत यंदा याच कालावधीत 4,88,262 युनिट्सची विक्री झाली.\nमारुतीच्या कारसाठी सर्वाधिक वेटिंग\nसरकारी बँकांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित\n1 डिसेंबरपासून आरकॉमची व्हॉईस सेवा बंद\nब्रीजस्टोन इंडियाची फिक्की फ्लोसोबत भागीदारी\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/sports-news/other-sports/dronacharya-will-now-decide-on-mudgal-dhyan-chand/amp_articleshow/65773485.cms", "date_download": "2018-11-17T08:44:17Z", "digest": "sha1:EJLUEDTTSW5CCBM6P7DCQC34U4AG5SXH", "length": 6312, "nlines": 61, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "other sports News: dronacharya will now decide on mudgal, dhyan chand - आता मुदगल ठरवणार द्रोणाचार्य, ध्यानचंद | Maharashtra Times", "raw_content": "\nआता मुदगल ठरवणार द्रोणाचार्य, ध्यानचंद\nपुरस्कार समितीच्या प्रमुखपदी नेमणूकवृत्तसंस्था, नवी दिल्लीद्रोणाचार्य व ध्यानचंद या मानाच्या क्रीडा पुरस्कारांची निवड करणाऱ्या समितीच्या ...\nपुरस्कार समितीच्या प्रमुखपदी नेमणूक\nद्रोणाचार्य व ध्यानचंद या मानाच्या क्रीडा पुरस्कारांची निवड करणाऱ्या समितीच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती मुकूल मुदगल यांची मंगळवारी नेमणूक करण्यात आली. आयपीएल २०१३मध्ये झालेल्या स्पॉटफिक्सिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीचे मुदगल हे प्रमुख होते. क्रीडामंत्रालयाने नेमलेल्या या निवड समितीचे अध्यक्षपद मुदगल यांच्याकडे आहे, तसेच पंजाब आणि हरयाणाचे निवृत्त सरन्यायाधीशांचादेखील या समितीमध्ये समावेश असेल. क्रीडा मंत्रालायकडून याबाबत अधिकृत घोषणा व्हायची आहे. राजधानी दिल्लीत १६ सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत हा निर्णय होईल, असे अधिकृत सुत्रांकडून सांगण्यात आले. या समितीमध्ये माजी राष्ट्रकुल विजेता नेमबाज समरेश जंग याचा सहभाग असून माजी बॉक्सिंग प्रशिक्षक जीएस संधू, माजी हॉकी प्रशिक्षक एके बन्सल आणि तिरंदाजी प्रशिक्षक संजीव सिंग यांचाही समावेश असेल. याशिवाय भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे विशेष संचालक ओंकार केडिया आणि सरचिटणीस इंदर धामिजा यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. दोन क्रीडा पत्रकार, सरकारच्या टॉप्स (टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम) योजनेचे सीईओ कमान्डर राजेश राजगोपालन यांचाही समावेश असेल.\nमहान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच २९ ऑगस्टला क्रीडादिन साजरा केला जातो. अन् त्याचदिवशी या क्रीडा पुरस्कारांचे वितरणही होते. यावर्षी हे परस्कार २५ सप्टेंबरला पार पडणार आहेत. एशियाडचे आयोजन या दरम्यान असल्याने यंदा हा सोहळा पुढे ढकलण्यात आला होता.\nऋषिकेश, शेखरला दुहेरी मुकुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/auto/know-swift-car-journey-india-2005/amp/", "date_download": "2018-11-17T09:50:57Z", "digest": "sha1:AHHWGGG6JPSG5AK3QSCTXSYZP6RSSNFD", "length": 1845, "nlines": 31, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Know the Swift car journey in India since 2005 | जाणून घ्या स्विफ्ट कारचा 2005 पासूनचा आतापर्यंतचा भारतातील प्रवास | Lokmat.com", "raw_content": "\nजाणून घ्या स्विफ्ट कारचा 2005 पासूनचा आतापर्यंतचा भारतातील प्रवास\nBMW 3 Series GT Sport Review: मिड रेंज लक्झरी कार घेत असाल तर ही कार उत्तम\nजॅग्वारने सादर केली आपली पहिली इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या खासियत\nया आहेत भारतातील सर्वात सुरक्षित कार...\n'या' ठिकाणी सुरू झालं मुंबईतील सर्वात महागडं टॉयलेट\nरेल्वे प्रशासनानं बापूंना वाहिली आगळीवेगळी श्रद्धांजली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%82.html", "date_download": "2018-11-17T09:02:53Z", "digest": "sha1:ILAHLVZTQESZPJ455ROYUFIM4RNGK7GY", "length": 21577, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | त्यागींची सीबीआयकडून कसून चौकशी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » त्यागींची सीबीआयकडून कसून चौकशी\nत्यागींची सीबीआयकडून कसून चौकशी\nनवी दिल्ली, [२ मे] – ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर्स खरेदी घोटाळ्यात लाच घेतल्याचा आरोप असलेले माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांची आज सोमवारी सीबीआयने कसून चौकशी केली.\nइटलीच्या मिलान येथील विशेष न्यायालयाने अलीकडेच एस. पी. त्यागी यांना हेलिकॉप्टर्स खरेदी व्यवहारात लाच मिळाल्याचा ठपका आपल्या निकालात ठेवला होता. यानंतर सीबीआयने त्यांना चौकशीसाठी हजर होण्यासाठी समन्स जारी केला होता. विशेष म्हणजे, भारतातील उच्च न्यायालयाच्या समकक्ष असलेल्या मिलान न्यायालयाने त्यागी आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांसह अन्य मध्यस्थांना कशा पद्धतीने लाच देण्यात आली, याबाबतचा तपशीलवार खुलासा केला आहे. यात अनेक ठिकाणी त्यागी यांच्या नावाचा उल्लेख आहे. सीबीआयने याआधीच त्यागी आणि दोन चुलत भावांसह एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nत्यागी सोमवारी सकाळी दहा वाजता सीबीआयच्या मुख्यालयात हजर झाले. त्यानंतर चौकशी पथकाने त्यांची अनेक तासपर्यंत कसून चौकशी केली आणि कुटुंबातील इतर कोणत्या सदस्यांना लाच मिळाली, याबाबतही विचारणा केली. दरम्यान, त्यागी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असल्याचे सूत्राने सांगितले. गेल्या शनिवारी सीबीआयने माजी हवाईदल उपप्रमुखांचीही याच प्रकरणी चौकशी केली होती.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (395 of 2453 articles)\nमल्ल्यांनी दिला राज्यसभेचा राजीनामा\nनवी दिल्ली, [२ मे] - सार्वजनिक बँकांचे हजारो कोटींचे कर्ज थकित असलेले मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी सोमवारी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1181/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A8", "date_download": "2018-11-17T08:36:44Z", "digest": "sha1:CS4WSOMDNULQJOWDY56XUKVT6SFCK7FG", "length": 11107, "nlines": 42, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nविद्यापीठातील विद्यार्थिनींना खुरपायला जाऊ देणार नाही - आमदार सतीश चव्हाण\nविद्यार्थिनींना खुरपण्याची कामं दिली जातात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हे घडतंय. कमवा व शिका योजनेअंतर्गत काम करणार्याज सार्वाधिक विद्यार्थीनी ग्रामीण भागातल्या आहेत. या विद्यार्थीनी गावी हेच काम करीत होत्या अन् आता विद्यापीठात पुन्हा हेच काम करावं लागतंय.\nमराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मात्र या विद्यार्थिनींच्या समस्या जाणून विद्यापीठ प्रशासनाला खणखणीत इशारा दिला आहे. या विद्यार्थीनींना यापुढे कौशल्यावर आधारीत काम द्यावे. कुठल्याही परिस्थितीत विद्यापीठातील मुलींना खुरपायला जावू देणार नाही, असं त्यांनी प्रशासनाला खडसावून सांगितलं.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज आमदार सतीश चव्हाण यांनी भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. यासंदर्भात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता ते विद्यापीठात उपलब्ध नव्हते. त्यामुळे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजणकर यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या अडी-अडचणी त्यांच्या निर्दशनास आणून देत विद्यार्थ्यांचे प्रश्न त्वरित मार्गी लावावेत, अशी आग्रही मागणी केली. त्यात प्रामुख्याने कमवा व शिका योजनेत काम करणार्यात विद्यार्थिनींना विद्यापीठात खुरपणी करण्याचे काम दिले जाते. कमवा व शिका योजनेत काम करणार्याम विद्यार्थींनींना परीक्षेच्या काळात सुद्धा सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत काम करून १० वाजता परीक्षेला जावे लागते. त्यामुळे अशा विद्यार्थीनींना परीक्षेच्या दिवशी सुटी देऊन त्या दिवसाचे त्यांना मानधन देण्यात यावे, विद्यापीठातील वसतिगृहात मेस सुरू करावी, सर्वच वसतिगृहात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याने त्यासाठी कायमस्वरूपी योग्य ती उपाययोजना करावी, विद्यापीठातील आरोग्य केंद्रास महिला आरोग्य अधिकारी नेमून त्याठिकाणी विविध सोई-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा प्रमुख मागण्या त्यांनी प्रकुलगुरूंकडे केल्या.\nयावेळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे, किशोर शितोळे, सिनेट सदस्य डॉ. राम चव्हाण, डॉ. स्मिता अवचार, डॉ. विलास खंदारे, प्रा. सुनील मगरे, डॉ. भारत खैरनार, शेख जहूर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष मयूर सोनवणे, अमोल दांडगे, अक्षय पाटील, दीपक बहीर, रविराज काळे, दीक्षा पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.\nरुबी हॉस्पिटल बाहेर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे धिक्कार आंदोलन ...\nगेल्या रविवारी ५०० रुपयांच्या जुन्या नोटा स्विकारण्यास मुंबईतील जीवन ज्योत रुग्णालयाने नकार दिल्याने नवजात अर्भकाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच पुण्यातही अशाचप्रकारे नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे.पुण्यातील आम्रपाली आणि गौरव खुंटे या दाम्पत्याला केईएम रुग्णालयात मुलगी झाली. मात्र, बाळाच्या हृदयाला त्रास असल्याने, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. या शस्त्रक्रियेसाठी खुंटे कुटुंबीय बाळाला घेऊन पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांना सा ...\nसत्तेची ताकद कितीही मोठी असली तरी जनतेसमोर सत्तेला झुकावंच लागतं – सुनिल तटकरे ...\nमराठवाडा दौऱ्यादरम्यान हिंगोली येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सहभागी होऊन उपस्थितांशी संवाद साधला. तसेच, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधींना संबोधित केले.जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट कोसळलं तेव्हा तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांसाठी धावून गेली आहे. गेल्या वर्षी दुष्काळ दौऱ्याच्या माध्यमातून पवार साहेबांनी सर्वात आधी उस्मानाबाद येथे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी ...\nलोकशाही टिकवायची असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी – जयंत पाटील ...\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवारी ठाणे येथे पत्रकारांस संबोधित केले. कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालावर त्यांनी यावेळी भाष्य केले. कर्नाटकातील निकालास गृहित धरून त्यांनी इव्हीएम मशिनबाबत साशंकता व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली लोकशाही टिकवायची असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची गरज आहे असे मत पाटील यांनी व्यक्त केले. अनेक देशात इव्हीएम पद्धतीने निवडणुका बंद केल्या आहेत. त्यामुळे आता बॅलेट पद्धतीने निवडणूक होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यानंतरही जर भाजप ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-bhandardara-dam-become-full-nagar-maharashtra-10639", "date_download": "2018-11-17T09:27:03Z", "digest": "sha1:G5YPK32UAJB4NWZVTJ7ZNLZWUF4DBBPW", "length": 17398, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, bhandardara dam become full, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभंडारदरा धरण दहा दिवस आधीच भरले\nभंडारदरा धरण दहा दिवस आधीच भरले\nमंगळवार, 24 जुलै 2018\nनगर : धोधो पडणारा पाऊस व सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून खळाळणारे, ओढे-नाल्यातून वेगाने वाहणारे पाणी शेंडी (ता. अकोले) येथील भंडारदरा धरणात येत आहे. पाटबंधारे विभागाने धरण भरल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केलेले नसले तरी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विचार करता यंदा साधारण दहा दिवस आधीच भरले आहे. मात्र ३१ जुलैपर्यंत धरणातील पाणीपातळी ९.१७ टीएमसीवर स्थिर ठेवणार आहेत. त्यानंतर धरण भरल्याचे पाटबंधारे विभागाकडून तांत्रिकदृष्ट्या जाहीर केले जाईल.\nनगर : धोधो पडणारा पाऊस व सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून खळाळणारे, ओढे-नाल्यातून वेगाने वाहणारे पाणी शेंडी (ता. अकोले) येथील भंडारदरा धरणात येत आहे. पाटबंधारे विभागाने धरण भरल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केलेले नसले तरी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विचार करता यंदा साधारण दहा दिवस आधीच भरले आहे. मात्र ३१ जुलैपर्यंत धरणातील पाणीपातळी ९.१७ टीएमसीवर स्थिर ठेवणार आहेत. त्यानंतर धरण भरल्याचे पाटबंधारे विभागाकडून तांत्रिकदृष्ट्या जाहीर केले जाईल.\nअकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात सध्याही जोरदार पाऊस कोसळत आहे. भंडारदरा धरणही दहा दिवस आधी भरत असल्याने जायकवाडीत पाणी साठवणीसाठी फायदा होणार आहे. या धरणात सध्या दर दिवसाला साधारण अर्धा टीएमसी पाणी येत आहे. सोमवारी (ता.२३) सकाळी धरणाच्या ‘स्पिल-वे’मधून प्रवरा नदीत ११ हजार ६३६ क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात होता. दुपारी तो कमी करून ८३६२ क्‍युसेक केला आहे.\nनाशिक, ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आणि सह्याद्री डोंगराच्या कपारीत असलेल्या भंडारदरा धरणाचा नगर जिल्ह्यातील शेतीला लाभ होतो. धरण भरल्यावर त्यातील पाणी जायकवाडीसाठी सोडले जाते. त्यामुळे नगरसह मराठवाड्यातील लोकांचे या धरणातील पाणीसाठ्याकडे लक्ष असते. दरवर्षी साधारण १५ ऑगस्टपर्यंत हे धरण निश्‍चित भरते. यंदा नगर जिल्ह्याच्या अनेक भागात पुरेसा पाऊस नसला तरी भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने दहा दिवस आधीच (२१ जुलैला) धरणाच्या ‘स्पिल-वे’मधून मोठा विसर्ग सुरू केल्याने हे धरण भरल्याचे स्पष्ट झाले.\n११.०३ टीएमसी एकूण क्षमता असलेल्या भंडारदरा धरणामध्ये ३१ जुलैपर्यंत ९.१७ टीएमसीवर पाणीपातळी स्थिर ठेवली जाणार असून त्यानंतर धरण भरल्याचे तांत्रिकदृट्या जाहीर केले जाणार आहे. असे असले तरी आतापर्यंत धरणातून दीड टीएमसीपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग झालेला आहे.\nभंडारदरा धरण ३० वर्षांत २५ वेळा भरले\nभंडारदरा धरण गेल्या तीस वर्षांत आतापर्यंत २५ वेळा भरले. १९८७, १९८९, १९९५, २०००, २०१५ या वर्षी मात्र धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. त्यातही जुलै महिन्यात धरण भरण्याची ही तिसरी वेळ आहे. पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊन धरणातील पाणीपातळी स्थिर ठेवली जाते.\nभंडारदरा परिसरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भातखाचरे तुडुंब भरली आहेत. सर्वत्र पाणी वाहत आहे. त्यामुळे परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. धरण परिसर आणि आजूबाजूचे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. यंदा धरण लवकर भरल्याने यापुढे सुट्यांच्या काळात पर्यटकांची अधिक गर्दी असेल.\nनगर पाऊस पाणी धरण जायकवाडी शेती\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maaybolimarathi.com/2018/03/13/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9D%E0%A5%89%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-17T09:05:02Z", "digest": "sha1:KGWZHZY4CH6XYNZWHEP2UN7OWVYFF67I", "length": 8619, "nlines": 74, "source_domain": "www.maaybolimarathi.com", "title": "नववी पास युवकाचा अॅमेझॉनला १.३ कोटींचा चुना – मायबोली मराठी", "raw_content": "\nनववी पास युवकाचा अॅमेझॉनला १.३ कोटींचा चुना\nकुरिअर कंपनीत काम करणाऱ्या एका नववी पास युवकाने चक्क अॅमेझॉन ई-कंपनीला १.३ कोटी रुपयांचा चुना लावला आहे. अॅमेझॉनकडून मिळालेल्या एका टॅबच्या सहाय्याने बिलांमध्ये हेराफेरी करून हा गैरव्यवहार केल्याचा आरोप या युवकावर आहे.\nदर्शन इलियास ध्रुव (२५) असे या युवकाचे नाव आहे. त्याने आपल्या मित्रांनाही महागड्या उत्पादनांची ऑर्डर नोंदवायला सांगितली. पैसे ट्रान्सफर न होताही उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवली. या प्रकरणी ४ तरुणांना २५ लाख रुपये किंमतीच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. यात २१ स्मार्टफोन, १ लॅपटॉप, एक आयपॉड, १ अॅपलच्या घड्याळाचा समावेश आहे. चार बाईकही पोलिसांनी सील केल्या आहेत.\nहे प्रकरण सप्टेंबर २०१७ आणि फेब्रुवारी २०१८ मध्ये समोर आले. या कालावधीत अॅमेझॉनला चिकमंगळुरू शहरातून ४,६०४ ऑर्डर्स मिळाल्या ही सर्व उत्पादने दर्शनमार्फत पोहोचवण्यात आली. दर्शन एकदंत कुरिअर कंपनीत काम करत होता. या कंपनीचा अॅमेझॉनशी करार झाला होता. आतापर्यंत या प्रकरणाची पुरेशी स्पष्ट माहिती पुढे आलेली नाही. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेमेंट आणि डिलीव्हरीशी संबंधित माहितीसाठी एक डिजीटल टॅब अॅमेझॉनने दर्शनला दिला होता. याद्वारे दर्शनने पेमेंट प्रक्रियेत गडबड केली. दर्शनने कार्ड स्वाइप करताना एक बनावट अलर्ट तयार केला होता. अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांना ऑडिटच्या वेळी ही बाब ध्यानात आली.\nमंत्रालयात चर्चा आर. आर. आबांच्या कन्येच्या विवाह निमंत्रण पत्रिकेची \nप्रेमाची शप्पथ आहे तुला : भाग ०३\nPrevious Article प्रेमाची शप्पथ आहे तुला : शेवटचा भाग\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\nRBI ने तुम्हाला दिलेले “हे” अधिकार तुमच्या बँकेने तुम्हाला सांगितले का..\n25 गाय चा स्वयंचालित गोठा सरकार च्या सब्सिडी सहित बैंक लोन सहित बनवून मिळेल.\nकसे मिळेल १० लाख रु कर्ज पहा., आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना.\nsildenafil viagra - प्रेमाची शप्पथ आहे तुला : शेवटचा भाग\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-25-september-2018/", "date_download": "2018-11-17T09:32:55Z", "digest": "sha1:XAKPKXMOYECLXNWHPHKCG5PRFDN7N46P", "length": 13264, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 25 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nभारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे चौथे संस्करणाचे उद्घाटन 6 ऑक्टोबर 2018 रोजी लखनौमध्ये भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.\nInstagram चे सह-संस्थापक केविन सिस्ट्रॉम आणि माइक क्रिगर यांनी राजीनामा देऊन कंपनी सोडण्याची योजना आखली आहे.\nफेसबुक इंडियाने माजी हॉटस्टारचे सीईओ अजित मोहन यांची एमडी व उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.\nतंबाखू उत्पादनांवर भारताने तंबाखू वापरकर्त्यांसाठी 1800-11-2356 मदत क्रमांक सुरु केला आहे. सिगारेट्स, बिडी आणि च्यूइंग तंबाखू असलेल्या पॅकेट्सच्या दोन्ही बाजूंना चित्रात्मक आरोग्य चेतावणी दर्शविण्याद्वारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लोकांमध्ये जागरुकता निर्माण केली आहे.\nपकिओंग येथे बनविलेल्या सिक्किमच्या पहिल्या ग्रीनफील्ड विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या रांची पासून आयुषम आरोग्य – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आरोग्य विमा योजना सुरू केली आहे.\nविमानतळ परिषदेच्या इंटरनॅशनल (एसीआय) द्वारा ‘वर्ल्ड एअरपोर्ट ट्रॅफिक रिपोर्ट’ नुसार, राष्ट्रीय राजधानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील 16 व्या क्रमांकाचे व्यस्त विमानतळ ठरले आहे.\nइरफान खान यांचा “डूब” (“नो बेड ऑफ रोझेस”) चित्रपट बांगलादेशकडून ऑस्कर पुरस्काच्या अधिकृत प्रवेशासाठी निवडला गेला आहे.\nभारत जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे.\nBCCIचे माजी अध्यक्ष विश्वनाथ दत्त यांचे निधन झाले. ते 92 वर्षांचे होते.\nPrevious (Visakhapatnam Customs) सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/panchavati-express-will-soon-be-vista-coach-150504", "date_download": "2018-11-17T09:46:41Z", "digest": "sha1:Z6Z3CNPIGVK2JTVRPEVNSUJRO3ITNHTQ", "length": 19652, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "Panchavati Express will soon be 'vista coach' पंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच' | eSakal", "raw_content": "\nपंचवटी एक्स्प्रेसला लवकरच 'विस्टाडोम कोच'\nशुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. नुकतीच त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. विस्टाडोम कोच पारदर्शक असल्याने ईगतपुरी कसारा घाटा दरम्यान निसर्ग सौंदर्य अनुभवणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे.\nमनमाड - मध्य रेल्वेने प्रवाशांना आगळावेगळा आनंद, अनुभव मिळावा यासाठी मनमाड मुंबई दरम्यान धावणा-या पंचवटी एक्स्प्रेसला प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारा विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहे. नुकतीच त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. विस्टाडोम कोच पारदर्शक असल्याने ईगतपुरी कसारा घाटा दरम्यान निसर्ग सौंदर्य अनुभवणाऱ्या प्रवाशांना याचा लाभ मिळणार आहे.\nपारदर्शी विंडो सिस्टम असलेल्या 'विस्टाडोम कोच'या रेल्वेमधून प्रवाशांना निसर्गसौंदर्याची अनुभूती घेता येणार आहे. मनमाड मुंबई प्रवाशांच्या सेवेत असा कोच लवकरच रूजू होणार असून, मनमाड येथून सुटणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसला एक विस्टाडोम (ग्लास-टॉप) कोच लावण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये अशा पद्धतीची पहिलीच रेल्वे कोकण मार्गावरील निसर्गाचा आनंद प्रवाशांना घेता येण्यासाठी मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसला सुरवात करण्यात आली होती. विशाखापट्टणम येथेही विस्टाडोम कोच लावण्यात आले असून, त्यापाठोपाठ मध्य रेल्वेने शंभर पेक्षा जास्त गाड्या आहे ज्या निसर्ग सौंदर्य असलेल्या पतीसरातून जातात त्यांना आता विस्टाडोम कोच प्रकारचा पारदर्शक डबा लावण्यात येणार आहे. देशभरातील या शंभर गाड्यांमध्ये पंचवटी एक्सप्रेसचा समावेश करण्यात आला. नुकतीच रेल्वे बोर्डाने त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच प्रवाशांना ही सेवा उपलब्ध करून देणार आहे. या कोचचे वैशिष्ट्य असे की या विशेष डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोटेबल आसनाचा आनंद घेता येणार आहे. तसेच हॅंगींग एलईडी पाहात मनोरंजनही करता येणार आहे. सर्व अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त असा हा विस्टाडोम कोच आहे. पारदर्शी छत, मोठ्या आकाराच्या काचेच्या खिडक्या, फिरणा-या खुर्च्या, स्वयंचलित दरवाजे इतरही अनेक वैशिष्ट्यं आहेत. प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असणारी `विस्टाडोम कोच` मनमाड मुंबई दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस ला जोडण्यात येणार असून, हा कोच प्रवाशांच्या सेवेत लवकरच रुजू होणार आहे. विस्टाडोम कोचची निर्मिती चेन्नईतील द इंटीग्रल कोच फॅक्ट्रीत करण्यात आली आहे. नुकतेच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या ऑफिसीअल ट्विट वरून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला हा कोच मध्य रेल्वे लवकरच मागवणार आहे.\n१ नोव्हेंबर १९७५ रोजी चालू करण्यात आलेली पंचवटी एक्सप्रेस ही गाडी मध्य रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक मानली जाते मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, देवळाली, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर, मुंबई सीएसटी असा २५८ किमीचा प्रवास करते.\nसह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या निसर्गसंपन्न इगतपुरी कसाऱ्याच्या पर्वतरांगामधील घाटातून रेल्वे लाईन गेली आहे या घाटात रेल्वेचे सहा बोगदे व दोन डोंगराला जोडणारे रेल्वे पूल आहे महाराष्ट्राच्या इतर ठिकाणच्या तुलनेत या ठिकाणी सर्वाधिक पाऊस होते त्यामुळे महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून हे स्थळ ओळखले जाते पावसाळ्यात येथील उंच अश्या पर्वतरांगा मधून पांढरे शुभ्र पाण्याचे तुषार उडवत कोसळणारे धबधबे, हिरवागार निसर्ग, धुक्याची दुलई, आल्हाददायक हवा, निर्मळ परिसर, निसर्गराजाने नेत्रात साठवता येणार नाही एवढी भरभरून दिलेली वनराई, मंद मंद करणारा पाऊस, क्षणात पालटणारे धुकेमय वातावरण, घनदाट वृक्षांची छाया, खोल खोल दऱ्या, किलबिल करणारे पक्षांचे थवे, रान फुलांचा मंद मंद सुगंध हिरवेगार निसर्गरम्य वातावरणात रेल्वे गाडीतून जातांना प्रवाशांना आकर्षित करून घेतात थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध असल्याने कोणत्याही मोसमात इथला निसर्ग अनुभव रेल्वेने प्रवास करताना प्रत्येक प्रवाशाला आपल्या मोहात पाडतो हा निसर्ग डोळे भरून अनुभवता यावा यासाठी रेल्वेने विस्टाडोम कोच पंचवटी एक्सप्रेसला लावण्याचा निर्णय घेतला आहे\nरेल्वे बोर्डाद्वारे वीस्टाडोम बोगी मनमाड़ मुंबई पंचवटी एक्सप्रेस ला लावली जाणार आहे त्यामुळे प्रवाशांना निसर्गसौंदर्याचा आनंद प्रवास करताना घेता येणार आहे रेल्वेने प्रवाशांच्या सेवा, सुविधा, सुरक्षा व्यतिरिक्त त्यांच्या प्रवास आनंददायी व सुखकर व्हावा यासाठी घेतलेला निर्णय हा सकारात्मक आहे\n- नितिन पांडे, मध्य रेल्वे मुंबई क्षेत्रीय (झोनल ) समिति सदस्य\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fertilizer-demand-rabbi-season-pune-region-maharashtra-1434", "date_download": "2018-11-17T09:37:34Z", "digest": "sha1:PJK7WXSE3QCI23WPAJ5UAODUSUCQAZ4U", "length": 17079, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, fertilizer demand, rabbi season, pune region, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे विभागात रब्बीसाठी आठ लाख टन खताची मागणी\nपुणे विभागात रब्बीसाठी आठ लाख टन खताची मागणी\nसोमवार, 25 सप्टेंबर 2017\nपुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेत जिल्हास्तरावरून आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने कृषी आयुक्त कार्यालयाकडे आठ लाख ३१ हजार ८५२ मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविली आहे. येत्या काही दिवसांत कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nपुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेत जिल्हास्तरावरून आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने कृषी आयुक्त कार्यालयाकडे आठ लाख ३१ हजार ८५२ मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविली आहे. येत्या काही दिवसांत कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nचालू वर्षी जून, जुलै महिन्यात पावसाचा खंड पडल्याने बहुतांशी भागात खरीप पिके वाया गेली आहेत. त्यामुळे विभागात रब्बी हंगामातील पिकांचे पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने लवकर तयारी करून खतपुरवठा करण्याचे नियोजन सुरू केले आहे. शेतकऱ्यांना तालुका, गाव पातळीवरील कृषी सेवा केंद्रामार्फत खतपुरवठा केला जाणार आहे. विभागात रब्बीचे सरासरी क्षेत्र सुमारे अठरा लाख ७३ हजार ३९० हेक्‍टर असून, या क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज आहे. हे लक्षात घेत खताची मागणी करण्यात आली आहे. तसेच बियाण्यांचीही एक लाख ७७ हजार १९९ क्विंटल मागणी नोंदविण्यात आली आहे.\nयंदा विभागातील सोलापूर जिल्ह्यात रब्बीची सर्वाधिक आठ लाख ३१ हजार ५७० हेक्‍टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातून तीन लाख ४० हजार ५०० मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात सहा लाख ४३ हजार २८० हेक्‍टरवर पेरणी होण्याची शक्‍यता असून, त्यासाठी दोन लाख ६४ हजार ३२२ मेट्रिक टन खताची मागणी नोंदविण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात तीन लाख ९८ हजार ५४० हेक्‍टरसाठी सुमारे दोन लाख २७ हजार ३० मेट्रिक टन खताची मागणी नोंदविण्यात आली आहे.\nरब्बी हंगामात युरियाला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे त्याची गरज लक्षात घेऊन पुणे विभागासाठी तीन लाख २५ हजार ६९७ मेट्रिक टन मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात त्याची अडचण भासणार नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nरब्बी हंगामात पुणे जिल्ह्यातील शेतकरी गट किवा शेतकरी कंपन्यांनी रासायनिक खताची मागणी कृषी विभागाकडे केल्यानंतर त्यांनाही खताचा थेट पुरवठा करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यासाठी शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांनी तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून मागणी नोंदविण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.\nरब्बी हंगाम सोलापूर पुणे खत\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/modi-shaha/", "date_download": "2018-11-17T09:12:27Z", "digest": "sha1:UETRGQCV25BH7TYGBAJMY2NZ3EJYB7EN", "length": 10098, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Modi Shaha- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nकाँग्रेसचे अध्यक्ष बनून राहुल गांधी पक्षाला संजीवनी देणार का\nकाँग्रेसचे अध्यक्ष बनून राहुल गांधी पक्षाला संजीवनी देणार का न्यूज18 लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांचा विचारप्रवृत्त करणारा परखड लेख...\nब्लॉग स्पेस Oct 25, 2017\n'आ वखते गुजरातमा शुं थशे\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/einklang", "date_download": "2018-11-17T08:44:56Z", "digest": "sha1:LLAPX4PN6YQHXN53E3UWE5D5ZRNKKFBX", "length": 7166, "nlines": 139, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Einklang का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nEinklang का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Einklangशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n Einklang कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nEinklang के आस-पास के शब्द\n'E' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Einklang का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pracharbhan-news/human-link-between-radio-and-audience-1562600/", "date_download": "2018-11-17T09:05:28Z", "digest": "sha1:HEOVST6V4TOVTEPBU62BCWFPHYLBPAVE", "length": 27007, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Human link between radio and audience | नभोवाणीची बात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nरेडिओ आणि श्रोते यांच्यातील मानवी दुवा..\n१९३० मधील पोस्टर. त्यावरील मजकूर- लोकनभोवाणीवरून सर्व जर्मनी फ्यूहररना ऐकते.\n‘माइन काम्फ’मध्ये हिटलरने संघटक आणि प्रचारक यांची नेमकी कामे काय असतात, हे विस्ताराने सांगितले आहे. त्यात प्रचारकाविषयी तो म्हणतो- ‘बहुसंख्य माणसे मानसिकदृष्टय़ा आळशी आणि भिरू असतात. ती निष्क्रिय असल्यामुळे एखाद्या राजकीय विचारधारेवर विश्वास ठेवण्याचा साधासा प्रयत्न करणे एवढेच त्यांच्यासाठी पुरेसे असते. प्रचारकाचे- प्रोपगंडिस्टाचे- काम हेच, की आपल्या चळवळीला असे नवनवे अनुयायी मिळतील हे त्याने न थकता पाहायचे.’\nपण असे अनुयायी मिळाल्यानंतर थांबून चालत नसते. त्यांना सतत त्या मार्गावर ठेवणे आवश्यक असते. लोकांच्या मनावर आपला प्रचार बिंबवायचा तर तो सतत त्यांच्या मनावर, डोळ्यांवर, कानावर आदळत राहिला पाहिजे. तोही एकतर्फी. एखाद्या गोष्टीला दुसरी बाजू असताच कामा नये. वायमार रिपब्लिक नेत्यांनी राष्ट्राची दुर्गती केली म्हणजे दुर्गतीच केली. त्यांनीही काही चांगल्याही गोष्टी केल्या असतील असे चुकूनसुद्धा म्हणायचे नाही. कारण चांगला प्रोपगंडा तोच, की जेथे लोकांच्या मनात शंका निर्माण होण्याला वावच ठेवलेला नसतो. हिटलर म्हणतो- ‘प्रत्येक प्रकारच्या प्रोपगंडाची पहिली अटच ही आहे, की आपल्या समोरच्या कोणत्याही समस्येबाबतचा आपला दृष्टिकोन व्यवस्थितपणे एक-पक्षीय, एकाच बाजूचा असाच असला पाहिजे.’ सत्य जर विरोधकांच्या बाजूचे असेल, तर त्याचा उच्चारही करता कामा नये.\nहा प्रोपगंडा लोकांसमोर मांडायचा तो लोकप्रिय पद्धतीनेच. त्याचे लक्ष्य समजा एखादा गट असेल, तर त्या गटातील सर्वात रेम्याडोक्याची जी व्यक्ती असेल, तिलाही तो समजला पाहिजे. म्हणजे प्रोपगंडामध्ये तुमचे ते सौंदर्यशास्त्र, ती अभिजातता, ती वैचारिकता हे सारे असायला काहीही हरकत नाही. परंतु ते कुठवर तर ते त्या व्यक्तीच्या डोक्यावरून जात नाही तिथपर्यंतच. आधुनिक वैज्ञानिक प्रगतीने या प्रोपगंडासाठी दोन सर्वोत्तम माध्यमे दिली. एक- रेडिओ. दोन- चित्रपट.\nरेडिओ हे यातील सर्वात परिणामकारक माध्यम. तेव्हा अजून घरात दूरचित्रवाणी संच आलेले नव्हते. त्यामुळे चित्रपट पाहायचे तर त्यासाठी उठून चित्रपटगृहांतच जावे लागणार. दुसरे माध्यम वृत्तपत्रांचे. तर अनेक जण वृत्तपत्रे वाचतच नाहीत. पुन्हा त्यातील मजकूर समजून घ्यायचा तर त्यासाठी किमान विचार साक्षरता हवी. गोबेल्सने १८ ऑगस्ट १९३३ रोजी केलेल्या एका भाषणाचे शीर्षक होते : ‘रेडिओ- एक आठवी महासत्ता.’ नेपोलियनने वृत्तपत्रांना सातवी महासत्ता म्हटले होते. तो संदर्भ येथे होता. या भाषणात तो म्हणतो, की एकोणिसाव्या शतकात मुद्रितमाध्यमांचे जे स्थान, तेच विसाव्या शतकात रेडिओचे आहे. त्यामुळे नाझींची सत्ता आल्यानंतर गोबेल्सने नभोवाणी प्रक्षेपणाचे सगळे अधिकार त्याच्या प्रोपगंडा मंत्रालयाकडे घेतले. आता नभोवाणीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांचे स्वरूप कोणतेही असो, त्यांची विषयवस्तू असे ती राष्ट्र आणि राष्ट्रप्रमुखाविषयीचा, आर्य वंशाविषयीचा अभिमान, ज्यूंचा द्वेष, देशभक्ती, राष्ट्रवाद, अन्य ‘पाश्चात्त्य’ विचारांस विरोध हीच. या कार्यक्रमांतून, त्यावरील भाषणांतून, गाण्यांतून हेच सारे सातत्याने लोकांच्या मनावर ठसविले जात असे. हिटलरची भाषणे हा तर रेडिओवरचा खास कार्यक्रम. तो सातत्याने रेडिओवरून लोकांशी बोलत असे. तो पट्टीचा वक्ता. सभा मारून नेणारा. रेडिओवर मात्र तो फारसा प्रभावी वाटत नसे. पण एकाच वेळी लक्षावधी लोकांना आपले म्हणणे ऐकविण्याच्या या साधनाला पर्याय नव्हता. त्या काळात, १९३२ साली, जर्मनीतील नभोवाणी संचांची संख्या होती ४५ लाख. ती वाढावी यासाठी मग नाझी सत्तेने फोक्सवॅगन या लोकवाहनाप्रमाणेच स्वस्तातले लोकनभोवाणी संच- फोक्सएम्फेना- बाजारात आणले. परिणामी पुढच्या दहा वर्षांत रेडिओंची संख्या एक कोटी ६० लाखांवर गेली. पण लोक काही सतत रेडिओसमोरच नसतात. ते घराबाहेरही पडतात. तेव्हा त्यांच्या ‘सोयी’साठी अनेक शहरांतील रस्त्यांवर, कारखान्यांमध्ये ध्वनिवर्धक बसविण्यात आले. म्हणजे तुम्ही कोठेही असा, तुमच्या कानावर हा प्रचार आदळलाच पाहिजे. आज हातातील मोबाइलमधील समाजमाध्यमे जे काम करू इच्छितात, तेच तेव्हाचा रेडिओ करीत होता.\nरेडिओचा वापर करीत असताना नाझी प्रोपगंडातज्ज्ञांच्या लक्षात एक बाब आली होती, की वक्ता आणि श्रोता यांतील मानवी बंध यात नाही. आधी बोल्शेविकांनीही रेडिओचा वापर केला होता. तो प्रभावी ठरला नाही. याचे हेच कारण होते. तेव्हा नाझींनी त्यावर एक उपाय शोधला. रेडिओ ऐकण्यासाठी गर्दी जमविण्याचा. जमाव हा मेंढय़ांच्या कळपासारखा असतो. त्या गर्दीतील व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हळूहळू जमावाच्या व्यक्तिमत्त्वात विरघळून जाते. ते तसे व्हावे, याकरिता बहुसंख्य प्रचारतज्ज्ञ ‘इन्स्टिगेटर’चा वापर करतात. त्यांचे काम एकच. लोकांना घोषणांतून, टाळ्यांतून कृतिप्रवण करून उन्मादी स्तरावर आणायचे. गोबेल्सचा भर ‘मास मीटिंग’वर असायचा तो म्हणूनच. याच हेतूने नाझींनी रेडिओ क्लबची स्थापना केली. नभोवाणी श्रोत्यांच्या संघटना उभारल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रेडिओ वॉर्डन नावाचे अधिकारी नेमले. तो रेडिओ आणि श्रोते यांच्यातील मानवी दुवा. ते पक्षाचे कार्यकर्तेच असत. त्यांनी श्रोत्यांना एकत्र आणायचे. त्यांच्याशी कार्यक्रमाविषयी, श्रुतिकांविषयी गप्पा मारायच्या. लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आणि त्या रेडिओ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायच्या. आज प्रतिक्रिया जाणून घेण्याचे आधुनिक मार्ग उपलब्ध आहेत. त्या काळात रेडिओ वॉर्डन ते महत्त्वाचे काम करीत असत.\nनाझी सत्तेने लोकांच्या हाती रेडिओ दिले खरे. पण त्यावरून काय ऐकविले जाणार आणि त्यावरून लोकांनी काय ऐकायचे याचे अधिकार मात्र स्वत:कडेच ठेवले. येथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की फॅसिस्ट व्यवस्थेत प्रोपगंडा हा हिंसेला पर्याय नसतो. तो हिंसेचाच एक भाग असतो. नाझी जर्मनीत सरकार मान्यताप्राप्त नभोवाणी केंद्रे सोडून अन्य काहीही ऐकले, उदाहरणार्थ बीबीसीसारखी परकी केंद्रे, तर त्याची शिक्षा एकच होती. छळछावणीत रवानगी. पण त्याच वेळी नाझी नभोवाणीचे प्रक्षेपण अन्य देशांतही करण्यात येत होते. त्यावरून केल्या जाणाऱ्या प्रोपगंडाचा हेतू एकच असे, शत्रुराष्ट्रांत अपमाहिती पसरविणे, शत्रुसैनिकांचे मनोधैर्य खच्ची करणे. जर्मन रेडिओवरून सादर केला जाणारा ‘होम स्वीट होम’ हा कार्यक्रम हे त्याचे एक उदाहरण. अमेरिकी सैनिकांना उद्देशून तो कार्यक्रम केला जाई. घरापासून दूर आलेल्या त्या सैनिकांच्या मनात संशयाचे विष कालवणे हा त्याचा हेतू होता. सैनिकांच्या पत्नी त्यांच्या पश्चात बाहेरख्यालीपणा करतात अशा कथा त्यातून सांगितल्या जात. तो सादर करीत असे नाझींना सामील झालेली एक अमेरिकी युवती. तिचे नाव मिल्ड्रेड गिलार्स. पण ती ओळखली जायची अ‍ॅक्सिस सॅली या नावाने. अशा प्रकारच्या विविध मालिका, श्रुतिका रेडिओवरून सादर केल्या जात असत.\nरेडिओप्रमाणेच नाझींनी चित्रपट या माध्यमाचाही प्रोपगंडासाठी मोठय़ा प्रमाणावर वापर केला. या प्रोपगंडा चित्रपटांच्या बाबतीत गोबेल्स हा ग्रिगोरी पोटेमकिनचा अनुयायी शोभावा. पोटेमकिन हा रशियन सेनापती. सम्राज्ञी कॅथेरीन द ग्रेटचा प्रियकर. त्याची अशी एक कथा सांगितली जाते, की १७८७ मध्ये या सम्राज्ञीने अन्य काही देशांच्या राजदूतांसह न्यू रशिया या भागास भेट देण्याचे अचानक ठरविले. आधीच्या युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या त्या प्रदेशाच्या पुनर्बाधणीचे काम पोटेमकिनकडे सोपविण्यात आले होते. ते किती छान झाले आहे हे या राजदूतांनी पाहावे ही तिची इच्छा. पण काम काही झाले नव्हते. तेव्हा पोटेमकिन याने एक भन्नाट कल्पना लढविली. त्याने सम्राज्ञीचे जहाज ज्या नदीतून जाणार होते, त्या नदीच्या किनाऱ्यावर खोटी खेडी वसवली. पोर्टेबल खेडी. सम्राज्ञीचे जहाज आले की किनाऱ्यावरील त्या खेडय़ांत पोटेमकिनचे सैनिक गावकरी म्हणून वावरत. ते तेथून गेले, की लगेच ते खेडे वाहनांवर चढविले जाई आणि तिच्या मार्गात पुढे कुठे तरी वसविले जाई. प्रोपगंडात अनेकदा हेच पोटेमकिन तंत्र तर वापरले जाते. चित्रे, प्रतिमा, आकडे, भाषणे, घोषणा आणि भाषा यांतून हा पोटेमकिन परिणाम साधला जातो. नाझी प्रोपगंडा चित्रपटांतून तोच साधला जात असे. त्या चित्रपटांनी जर्मनीतील एक बनावट- फेक- वास्तव लोकांसमोर ठेवले. सत्य-असत्याचा असा खेळ केला, की त्यातून दिसेल तेच सत्य असे लोकमानसात प्रस्थापित होऊ लागले. त्यातील तो प्रोपगंडा, त्याची तंत्रे आजच्या, चित्रपटांनी व्यापलेल्या काळात समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/category/prasangik/", "date_download": "2018-11-17T09:44:24Z", "digest": "sha1:JGQTKZ2SWXQIOQWZQXYPF44UPH7KT247", "length": 13799, "nlines": 81, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "प्रासंगिक Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nपावसाळा म्हटल की प्रेमाची सुरवात होते असं म्हणतात. उन्हाळ्यात घामाच्या धारेने तडफुन निघालेले लोक व कोमेजून पडलेल्या निसर्गाला नवीन बहरच येते जणू. अशा परिस्थिती नंतर पावसाळा सुरु होतो.पावसाळ्यात सगळीकडे आनंदी व रम्यमय झालेलं वातावरण सगळीकडे पाहायला मिळतं. या ऋतूत मन प्रसन्न आणि अाल्हादकारक झालेलं असते. याच ऋतूत श्रावण महिना सुद्धा येतो. श्रावण महिन्यात असं म्हणतात […]\nजन्म ४ जानेवारी १८०७ स्मृती: ६ जानेवारी १८५२ लुई ब्रेल हे फ्रेंच शास्त्रज्ञ, लेखक, शिक्षक होते. यांनी अंध व्यक्तींसाठी बोटांच्या साहाय्याने वाचनाची लिपी विकसीत केली. लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्सच्या कुपव्रे नामक एका खेड्यात, गरीब आणि कष्टकरी कुटुंबात झाला. लुईच्या वडिलांची स्वतःची कार्यशाळा होती आणि ते दिवसभर आपल्या कार्यशाळेत कार्यमग्न असत. लुई लहानपणापासून आपल्या वडिलांसह त्यांच्या कार्यशाळेत जात […]\nशहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांची आज पुण्यतिथी\nदेशाला स्वातंत्र्य देण्यासाठी फासावर गेलेल्या शहीद भगतसिंग, सुखदेव राजगुरु यांची आज पुण्यतिथी आहे. २३ मार्च १९३१ ला शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु या तिघांनाही लाहोर कारागृहात फाशी देण्यात आली होती. आजचा दिवस शहिद दिन म्हणूनही ओळखला जातो. भगतसिंग भगतसिंग यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ साली बंगा येथे झाला. भगतसिंग यांच्या जन्माच्या वेळी सरदार किशनसिंग व […]\nकलाकृती आणि रिकामटेकडे- अभय शरद देवरे\nआरक्षण नावाचा चित्रपट होता, होय, आरक्षण या नावाचा…. आरक्षण विषयावरचा नव्हे पण तो चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच प्रसिद्ध झाला. कारण गावागावात मोर्चे निघाले, आरक्षणाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने. सगळ्या चॅनेल्सनी नेहमीप्रमाणे चर्चेचे दळण दळलेे. चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रचंड चालला. पण तो बघितल्यावर लक्षात आले की आरक्षण या विषयावर त्यात काहीच उहापोह नव्हता फक्त नाव […]\nग्रामिण भागातील जीवन जगणारा कवी-काशिनाथ गवळी\nमालेगाव तालुक्यातील छोटेसे खेडेगाव कुकाणे येथील शेतकरी कुटुंबातील व प्रतिकुल परिस्थितीत ही आपल्या जीवनाला कलाटणी द्यावी व ही परिस्थिती बदलावी म्हणून झगडणारा वल्ली म्हणजे काशिनाथ गवळी होय. मालेगाव येथे एम.एस.जी महाविद्यालयात इंग्रजी विषयात पदवी घेऊन खेळाची आवड म्हणून बी.पी.एड केले. पुढे नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील पुंडलिक पांडुरंग मवाळ या शाळेत इंग्रजी विषयाच्या अद्यापनाला साधारण पंधरा […]\nस्मार्ट महाराष्ट्रच्या सर्व वाचकांना श्रीगणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा\nस्मार्ट महाराष्ट्रच्या सर्व वाचकांना श्रीगणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या जीवनातील दुःख हिरावून घेवो… कठीण समयास धैर्याने तोंड देण्याची शक्ती देवो… आणि तुमचे आणि तुमच्या आप्तेष्टांचे जीवन मंगलमय होवो गणपती बाप्पा तुमच्या जीवनातील दुःख हिरावून घेवो… कठीण समयास धैर्याने तोंड देण्याची शक्ती देवो… आणि तुमचे आणि तुमच्या आप्तेष्टांचे जीवन मंगलमय होवो गणपती बाप्पा मोरया आजच्या दिवशी त्या वर्षी आज २५ ऑगस्ट शास्त्रार्थ : श्रीगणेश चतुर्थी , पार्थिव गणपती पूजन , चंद्रदर्शन निषेध १ नवकथेचे जनक गंगाधर गाडगीळ […]\n२४ ऑगस्ट विशेष: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रांगणात चमकल्या तीन रत्नश्रेष्ठांचा आज दिवस\nआजचा दिवस अतिशय विशेष आहे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रांगणात चमकल्या तीन रत्नश्रेष्ठांचा आज दिवस आहे. क्रिकेटमहर्षी देवधर, ज्यांच्या नावाने आज देवधर ट्रॉफी खेळवली जाते, त्यांची आज पुण्यतिथी आहे. प्रसिद्ध साहित्यिक न.चिं. केळकर यांचा आज जन्मदिन आहे आणि प्रसिद्ध प्राच्यविद्या संशोधक डॉ. रामकृष्ण भांडारकर ज्यांच्या नावाने पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र बांधले गेले त्यांची आज पुण्यतिथी आहे. क्रिकेटमहर्षी […]\nपरळच्या नरेपार्क गणरायाची सुंदर मूर्ती\nपरळच्या गणरायाची सुंदर मूर्ती सोशल मीडियावर सद्ध्या विशेष लक्ष वेधून घेत आहे. यात गणरायाच्या मूर्ती मागून बहुभुजा देवीची मूर्ती खालून वर येते असे प्रकटीकरण करण्यात आले आहे… पहा व्हिडिओ\nपोळा म्हणजेच बैलपोळा हा श्रावण अमावस्या (किंवा भाद्रपद अमावास्या) या तिथीला साजरा करण्यात येतो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो; शेतात पीक/धान्य कापणीला आलेले असते;सगळीकडे हिरवळ असते; श्रावणातले सण संपत आलेले असतात; एकूण आनंदाचे वातावरण असते. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, व तेथील शेतकर्‍यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. शेतीच्या कामात शेतकऱ्याच्या खांद्याला […]\nपहिली जागतिक मराठी परिषद (१२ ऑगस्ट १९८९)\nपहिली जागतिक मराठी परिषद दि. १२ ते २० ऑगस्ट १९८९ या कालावधीत मुंबईमध्ये षण्मुखानंद सभागृह- १२-१३ ऑगस्ट , रवींद्र नाट्यमंदिर- नाट्यमहोत्सव, नेहरू सेंटर-चित्रपटविषयक प्रदर्शन, ग्रंथजत्रा, स्मरणयात्रा आणि कलावंतांच्या मुलाखती या स्वरूपात पार पडली. उद्या आज त्याला २८ वर्षे पूर्ण झाली. त्यात भाग घेण्यासाठी मराठी जगतातील तारेतारका महाराष्ट्रातून, बृहन्महाराष्ट्रातून आणि जगभरातून मुंबईत अवतीर्ण झाले होते. १२ […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१)\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/593186", "date_download": "2018-11-17T09:42:20Z", "digest": "sha1:5HVEHHFI3PO3LTEZQUKUC2Z2M6WZ5Q7N", "length": 13882, "nlines": 61, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राशिभविष्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » राशिभविष्य\nरवि. 17 जून ते 23 जून 2018\nसूर्य, चंद्र लाभयोग व बुध-नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे भाषण व दौरे प्रभावी ठरतील. डावपेच यशस्वी होतील. बुधवार, गुरुवार संसारात किरकोळ वाद होईल. धंद्यात खर्च झाला तरी फायदा होईल. चौकस बुद्धी वापरा. शेअर्समध्ये अंदाज बरोबर येईल. शेतकरी वर्गाला मोठय़ा लोकांच्याकडून आश्वासन मिळेल. परीक्षेत यश मिळेल. मनाप्रमाणे अभ्यासक्रम निवडता येईल.\nअडचणीतून मार्ग काढता येईल. संसारातील तणाव व समस्या सोडवता येईल. दोघांची तयारी असल्यास कोर्टापर्यंत जाणारे प्रकरण बाहेरच फिरवता येईल. चंद्र, बुध लाभयोग व शुक्र, मंगळ प्रतियुती होत आहे. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरि÷ांच्या संमतीने चांगले निर्णय घेता येतील. अर्धवट योजना पूर्ण होऊ शकतील. धंद्याला मोठे काम मिळेल. जिद्द ठेवा. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल.\nबुध, नेपच्यून त्रिकोण योग व शुक्र, मंगळ प्रतियुती होत आहे. सर्वच क्षेत्रातील समस्या व तणाव संपवता येईल. नोकरीत बदली व प्रमोशन होऊ शकेल. धंद्यातील वाद मिटेल. नवे काम मिळेल. थोरा मोठय़ांची मदत मिळेल. प्रयत्न करा. कोर्टकेस संपवून टाका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रति÷ा मिळेल. लोकप्रियता वाढेल. स्वत:चे अस्तित्व तयार करा. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल.\nआत्मविश्वास व उत्साह असला तरी विरोधक समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. रागावर नियंत्रण ठेवा. सूर्य, मंगळ केंद्रयोग व बुध,प्लुटो युति होत आहे. बोलताना वेळ प्रसंगाचे भान ठेवा. तुमची प्रतिमा खराब होणार नाही यांची काळजी घ्या. वरि÷ांना दुखवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सर्वांच्या मतांचा विचार घेऊन निर्णय घ्या व मत व्यक्त करा. व्यवसायात अडचणीवर मात करा. वाहन जपून चालवा.\nसूर्य, चंद्र लाभयोग व बुध, गुरु त्रिकोण योग होत आहे. या सप्ताहात तुमच्या कार्यात तुम्हाला यश मिळेल. कठीण कामे करून घ्या. रविवार घरात किरकोळ वाद निर्माण होईल. धंद्यात मोठे काम मिळेल. नोकरी लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला तुमचे मुद्दे पटवून देता येईल. मैत्रीत तणाव होऊ शकतो. क्रीडा क्षेत्रात चमकाल. विरुद्धलिंगी व्यक्तीच्या सहवासाने भाळून जाल.\nचंद्र, बुध लाभयोग व शुक्र,मंगळ प्रतियुती होत आहे. जमिनीच्या व्यवहारात फायदा मिळेल. वाटाघाटीत यश मिळेल. व्यवसायात जम बसेल. शेअर्समध्ये अंदाजबरोबर येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात परिस्थितीचा अंदाज घेऊन तुम्हाला तुमचा निर्णय घेता येईल. योजना पूर्ण करा, लोकप्रियता मिळेल. कला-क्रीडा क्षेत्रात नावलौकीक व पैसा मिळेल. शेतकरी वर्गाला मार्ग मिळेल.\nबुध, नेपच्यून त्रिकोणयोग व सूर्य, हर्षल लाभयोग होत आहे. तुमच्या क्षेत्रातील अडचणी कमी होतील. तुमच्या विचारांना दिशा मिळेल. नोकरीचा प्रयत्न करा. धंद्यात वाढ होईल. शेतकरी वर्गाला चांगले दिवस येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरि÷ तुमच्या कामाचे कौतुक करतील. नवीन जबाबदारी देतील. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. शिक्षणात पुढे याल. घरात सुखद वातावरण राहील.\nचंद्र, मंगळ त्रिकोणयोग व चंद्र, शुक्र लाभयोग होत आहे. सप्ताहाच्या शेवटी राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी वाढतील. विरोधक हल्लाबोल करतील. तुमचे बोलणे तुमच्यावर उलटले जाईल. धंद्यात नीट बोल. अहंकाराने भागिदारी तुटण्याची शक्मयता आहे. संसारात वृद्ध व्यक्तीच्यासाठी दगदग करावी लागेल. नोकरीत कुणाचीही नाराजी होईल, असे कृत्य टाळा. प्रति÷sची काळजी घ्या.\nरविवार प्रकृती बिघडण्याची शक्मयता आहे. खर्च वाढेल. अचानक पाहुणे येतील. सूर्य, चंद्र लाभयोग व बुध नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. सोमवारपासून रेंगाळत राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. धंद्यात वाढ होईल. शेतकरी वर्गाला परिस्थितीचा अंदाज घेऊन काम करता येईल. पैसा जपून ठेवा. कोर्टाच्या कामात यश मिळेल. नोकरी मिळेल. कला,क्रीडा क्षेत्रात चमकाल. जीवनसाथीची मर्जी राखा.\nशुक्र, शनि षडाष्टक योग व बुध, प्लुटो प्रतियुती होत आहे. बुद्धिवाद घालण्यापेक्षा स्वत:च्या कार्यावर जास्त लक्ष द्या. अहंकारी भाषणाने तुमच्यावर टिका होईल. राजकीय, सामाजिक कार्यात अडचणी येतील. सोमवार, मंगळवार रागावर नियंत्रण ठेवा. साडेसाती सुरू आहे. मारामारी, व्यसन यामुळे आयुष्य बिघडवू नका. धंद्यात सावध रहा. कामगार वर्ग, अधिकारी यांना सांभाळा. स्पर्धा कठीण असेल.\nरवि, चंद्र लाभयोग व बुध, नेपच्यून त्रिकोणयोग होत आहे. बुधवार, गुरुवार रागावर नियंत्रण ठेवा. प्रकृतीची काळजी घ्या. घरात वाद व तणाव होऊ शकतो. खर्च वाढेल. वाटाघाटीत जवळच्या व्यक्ती नाराजी दर्शवतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. वरि÷ांचे सहकार्य मिळेल. लोकांच्यासाठी कार्य करण्याची तत्परता दाखवा. क्रीडा क्षेत्रात दुखापत संभवते. मित्र नाराज होईल. धंद्यात सुधारणा होईल.\nचंद्र, शुक्र लाभयोग, बुध, प्लुटो प्रतियुती होत आहे. महत्त्वाची कामे करण्याची जिद्द ठेवा. तुमच्या बोलण्यातून गैर अर्थ राजकीय, सामाजिक क्षेत्रात सोमवार, मंगळवार यादिवशी काढला जाईल. धंद्यात वाढ होईल. कामगार वर्गाशी संयमाने बोला. कोर्टकेसमध्ये किरकोळ अडचणी येऊ शकतात. नोकरीत मेहनत घ्यावी लागेल. कला,क्रीडा क्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. प्रेमाला चालना मिळेल.\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 5 नोव्हेंबर 2018\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-tean-india-going-to-wi-2154806.html", "date_download": "2018-11-17T08:26:40Z", "digest": "sha1:FGINQJYE2FDUY3KHEYD4LGM2U6SF2DPC", "length": 6555, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "tean-india-going-to-wi | टीम इंडिया विंडीजला रवाना", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nटीम इंडिया विंडीजला रवाना\nसचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत टीम इंडिया आज वेस्ट इंडीज दौर्‍यावर रवाना झाली.\nमुंबई - सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंग धोनीसारख्या दिग्गजांच्या अनुपस्थितीत टीम इंडिया आज वेस्ट इंडीज दौर्‍यावर रवाना झाली. या दौर्‍यावर टीम इंडिया 1 टी-20, पाच एकदिवसीय आणि 3 कसोटी सामने खेळणार आहे.\nसुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टहून रात्री अडीच वाजता लंडन माग्रे बार्बाडोसला रवाना झाला. भारतीय संघाला त्रिनिदाद येथे 4 जून रोजी एकमेव टी-20 सामना खेळायचा आहे. यानंतर 6 व 8 जून रोजी त्रिनिदाद व 11 आणि 13 जून रोजी अँटिग्वा येथे वनडे सामने होतील. वनडे मालिकेनंतर तीन कसोटी सामन्यांची मालिका होईल.\nनंतर धोनी, जहीर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, राहुल द्रविड आणि र्शीसंत कसोटीसाठी संघात सामील होतील. भारताने यापूर्वी 2006 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजचा दौरा केला होता. त्या वेळी भारताने 35 वर्षांत प्रथमच यजमान संघाला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभूत करण्याचा पराक्रम केला होता. मात्र नंतर झालेल्या पाच वनडे मालिकेत भारत पराभूत झाला होता.\nमुंबईच्या 18 वर्षीय जेमिमाचा टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी मुलांसाेबत सराव\nसिंधू 29 मिनिटांत विजयी; अश्विनी-सिक्की बाहेर: 2-0 ने जिंकला सामना\nकुस्तीपटू साक्षी येणार असल्याची क्रीडा संचालकांनी खाेटी आवई ठाेकली; चर्चाच नाही, प्रसिद्धीसाठी खाेटारडेपणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/aimim-chief-asaduddin-owaisi-says-bjp-spreading-hindutva-destroying-secularism-by-making-vande-mataram-compulsory-1528426/", "date_download": "2018-11-17T09:34:49Z", "digest": "sha1:DSVO4TTXAL2P3JXLUGOTTMQRT5IDWU63", "length": 13493, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "AIMIM chief Asaduddin Owaisi says BJP spreading Hindutva destroying secularism by making Vande Mataram compulsory | ‘वंदे मातरम्’ सक्तीतून भाजपला देशात हिंदुत्ववाद पसरवायचाय: ओवैसी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\n‘वंदे मातरम्’ सक्तीतून भाजपला देशात हिंदुत्ववाद पसरवायचाय: ओवैसी\n‘वंदे मातरम्’ सक्तीतून भाजपला देशात हिंदुत्ववाद पसरवायचाय: ओवैसी\n'वंदे मातरम्'ची सक्ती घटनाबाह्य\nअसदुद्दीन ओवैसी. (संग्रहित छायाचित्र)\n‘वंदे मातरम्’च्या सक्तीवरून ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. वंदे मातरम् गायलाच हवं अशी सक्ती करून भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारला देशात हिंदुत्ववाद पसरवायचा आहे आणि देशातून धर्मनिरपेक्षता नष्ट करायची आहे, असा आरोप त्यांनी केला. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत गाण्याची सक्ती करणं असंवैधानिक असल्याचंही ते म्हणाले.\nवंदे मातरम् बंधनकारक करणं चुकीचं असून असंवैधानिक आहे. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत आहेच, पण ते गाण्याची सक्ती करणं गैर आहे, असं ओवैसी म्हणाले. राष्ट्रीय गीत सर्वांनीच गायलं पाहिजे, अशी सक्ती करून देशात हिंदुत्ववादाचा प्रसार केला जात आहे; तसंच धर्मनिरपेक्षता हद्दपार करण्याचं काम केंद्र सरकारकडून केलं जात आहे, असा आरोपही त्यांनी केल्याचं वृत्त ‘एएनआय’नं दिलं आहे. अशा प्रकारची सक्ती करून भाजपला देशात एकतर हिंदुत्वाचा प्रसार करायचा आहे. तसंच ‘घटनात्मक राष्ट्रवादा’चा प्रसार करायचा आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आम्ही मुस्लिम अल्लाला मानतो, पण म्हणून आमचं देशावर प्रेम नाही असा त्याचा अर्थ होत नाही. देशासाठी मुस्लिमांनी अनेक त्याग केले आहेत. इतिहास त्याचा साक्षीदार आहे. तसंच देशासाठी आमची त्याग करण्याची तयारीही आहे. घटनेनं आम्हाला धर्मिक स्वातंत्र्य दिलं आहे. मग आम्ही हिंदुत्वाचा प्रसार का करायचा, असा सवालही त्यांनी केला.\n‘सबका साथ, सबका विकास’ हा नारा सरकारकडून दिला जातो. पण हे सरकारचं नाटक आहे. केवळ हिंदुत्वाचा प्रसार करणं हाच या भाजप सरकारचा अजेंडा आहे, असा घणाघातही त्यांनी केला. यावेळी ओवैसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही तोफ डागली. धर्मनिरपेक्षता देशासाठी आदर्श आहे. पण संघाची हिंदुत्ववादी विचारधारा देशाला अशक्त करत आहे, अशा शब्दांत त्यांनी संघावर हल्ला चढवला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसंग्राम सिंगचे बॉलिवूड पदार्पण\n‘वन्दे मातरम्’च्या जयघोषाने केसरीवाडा दुमदुमला..\nश्रीनगरच्या लाल चौकात वंदे मातरम् म्हणणाऱ्या महिलेला सुरेश रैनाचा सलाम\nमुंबईतील शाळांमध्येही वंदे मातरम् बंधनकारक करा; भाजप नगरसेवकाची मागणी\nदेशात राहायचंय तर वंदे मातरम् म्हणावंच लागेल; अबू आझमींना खडसेंनी ठणकावलं\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/shubh-lagna-saavdhaan-new-song-nawroji-1748611/", "date_download": "2018-11-17T09:19:23Z", "digest": "sha1:NJOCCUD7WTCMTRDGYMTW2GINUZOTJME6", "length": 11002, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shubh Lagna Saavdhaan new song Nawroji | Video : शुभ लग्न सावधान’ मधील ‘नवरोजी’चे थाटात आगमन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nVideo : शुभ लग्न सावधान’ मधील ‘नवरोजी’चे थाटात आगमन\nVideo : शुभ लग्न सावधान’ मधील ‘नवरोजी’चे थाटात आगमन\nएखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो.\nमराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभ लग्न सावधान’ या चित्रपटाद्वारे ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या चित्रपटातील एक गाणं प्रदर्शित झालं आहे.\nलग्न म्हटले की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत असल्याचं पाहायला मिळतं. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेला हा लग्नसोहळा पाहण्यासारखाच असतो. खास करून, नवरीकडील नातेवाईकांकडून वरपक्षाचे केले जाणारे स्वागत, वऱ्हाडी लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच लग्नातील या धावपळीला आणि नवरोजींच्या स्वागताची लगबग दाखविणारं ‘नवरोजी’ हे गाणं नुकतचं सोशल नेटवर्किंग साईटवर लॉन्च करण्यात आलं.\nसमीर रमेश सुर्वे दिग्दर्शित ‘शुभ लग्न सावधान’ या आगामी चित्रपटातील या गाण्याला मंगेश कांगणेने शब्दबद्ध केलं असून याचं संगीत-दिग्दर्शन चिनार महेश यांनी केले आहे. तर जसराज जोशी आणि किर्ती किल्लेदार यांचा सुरेल आवाज या गाण्याला लाभला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2009/05/", "date_download": "2018-11-17T08:25:24Z", "digest": "sha1:YH5XGCJNO65QODYV7ZUUEP25JWPA6EHV", "length": 20468, "nlines": 123, "source_domain": "blog.khapre.org", "title": "Archive for May 2009", "raw_content": "\nभारतातील लोकशाही जगात सर्वात मोठी समजली जाते, त्याच लोकशाहीचे या लोकसभा निवडणुकीत जेम्तेम ५० टक्के मतदान करून मतदारांनी धिंडवडे काढले आहेत. कोणाही पुढार्‍याला काही समजत नाहीकी भाषणाला जमणारी गर्दी कुठे गेली. म्हणजे लोक फक्त गंमत पाहण्यासाठीच गर्दी करत होते तर. मतदारांनी भल्याभल्यांची गणिते चुकवली. हे असेच जर घडत राहिले तर एक वेळ अशी येईल की, मोजकेच शेकड्यात मतदान होईल. कोण पुढारी लायक आहे म्हणून उत्साहाने मतदान करावे. मतदान करून त्या उमेदवाराने पुढे अपेक्षाभंग करण्यापेक्षा नको ते मतदान. लोक मतदानाला जातील पण त्यांना नकारात्मक मतदान करण्याची सोय पाहिजे.\nत्यासाठी मी एक पद्धत सुचवतो पहा - मतदानाच्या बॅलेट मशिनवर प्रत्येक उमेदवाराच्या पुढे दोन बटने पाहिजेत. एक लाल आणि एक निळे किंवा हिरवे.प्रत्येकाला एका उमेदवारापुढे एकदाच बटण दाबता येईल. म्हणजे जर त्या मतदाराला कॉंग्रेसला मत द्यायचे आहे तर त्याने त्यापुधील निळे बटण दाबावे, आणि जर त्याला असे वाटत असेल की राष्ट्रवादीचा उमेदवार नाहीच निवडून आला पाहिजे तर त्याला त्या उमेदवारापुढील लाल बटण दाबायची सोय पाहिजे ती पण एकदाच. म्हणजे जेव्हा निकाल जाहीर होतील तेव्हा प्रत्येकाला होय आणि नाही अशी दोन प्रकारची मते पडतील.म्हणजे हे समजेल की निवडून आलेला उमेदवार किती लोकांना नको होता. जर त्या निवडून आलेल्या उमेदवाराला होय पेक्षा नाहीची मते जास्त मिळाली तर त्याची निवड रद्द करावी आणि पुन्हा निवडणूक घ्यावी. पण या उमेदवारांना पुन्हा उभे राहू देऊ नये. जर कोणाही उमेदवाराला ५० ट्क्क्यांपेक्षा जास्त नकारात्मक पसंती मिळत असेल तर त्याला कायम स्वरूपी निवडणुकीला अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून नकारात्मक मत फार महत्वाचे ठरवावे. एखादा उमेदवार निवडून जरी आला तरी त्याला समजू दे किती मतदार आपल्या विरूद्ध आहेत ते.\nआता विधानसभा निवाडणुका जवळ आल्यात.\nएका संन्याशाला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत त्या व्यक्तिने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. संन्याशाला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरून एक राजबिंडा तरूण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून संन्याशाने विचारले, हेच का ते भगवान त्या व्यक्तिने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. संन्याशाला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरून एक राजबिंडा तरूण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून संन्याशाने विचारले, हेच का ते भगवान ती व्यक्ति म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे राम आहेत. त्यांना माननारे लोक त्यांच्या मागून जात आहेत.... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर, गुरू नानक, ज्ञानेश्वर वगैरे असे सर्वजण येऊन गेले.\nभगवानांची वाट पाहता पाहता मध्यरात्र झाली. दुसरा दिवस उजाडला. सारे लोक कंटाळून गेले निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरून एक म्हातारा एकटाच आला. त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचे तेज होते. संन्याशाने त्याला विचारले, आपणच भगवान का म्हातारा म्हणाला, हो. संन्याशाने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही म्हातारा म्हणाला, हो. संन्याशाने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही तो म्हातारा म्हणाला, सारे राम, बुद्ध, येशु, महावीर वगैरेंबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही तोच माझ्याबरोबर येऊ शकतो. आतापयंत तू माझी वाट पहात उभा आहेस तर मग चल माझ्या बरोबर. भगवानांनी सांगितले, ते बघ तिकडे दूरवर मी जातो तू माझ्या मागून ये. असे म्हणून भगवान अंतर्धान पावले.\nसंन्याशाने पाहिले तर समोर एकदम गरम असे वाळवंट त्याला दिसले, तो विचार करू लागला आता आपण कसे जायाचे. मग त्याने धीर करून पाऊल पुढे टाकले, तर ती वाळू त्याला भासलीच नाही. तो भराभर पुढे चालू लागला, शेवटी वाळवंटपार पोहोचल्यावर त्याला भगवान भेटले. त्याने भगवानाला विचारले, आपण मला एकट्याला का बरे सोडून आलात, मी एवढ्या गरम वाळवंटातून कसा आलो असतो तेव्हा भगवान म्हणाले, वेड्या मी तुझ्यासोबतच होतो मागे वळून पहा दोनच पावले दिसताहेत, ती माझी आहेत मी तुला कडेवर उचलून घेतले होते, म्हणून तुझे पाय भाजले नाहीत.\nकोणाच्या मागे धावावे, हा विचार आपण करावा, आणि देवाच्या कडेवर बसावे.\nभारतात लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला, आणि एक भयानक सत्य बाहेर आले. किती टक्के मतदान झाले ५० टक्क्यांच्या वर कोठेच नाही. पुण्या सारख्या सांस्कृतिक शहरात ४६ टक्के मतदान व्हावे, आणि मुंबईसारख्या शहरात ४० टक्के म्हणजे उमेदवारांची हार नाही काय\nमतदान न केलेले बहुतेक सर्वजण मध्यम वर्गीय आणि उच्च वर्गीय असणार. बरे लोकांनी काय म्हणून मतदान करावे. लोक भाषणाला हजेरी लवतात, पेपरमध्ये विराट जनसमुदायाचे चित्र छापून येते, पणा मतदान मात्र होत नाही, याचा उमेदवारांनी बोध घ्यावा. नुसती गर्दी जमली म्हणजे आपण बाजी मारली असे नाही.\nलोक विचार करतात, आणि जाहीरनाम्यातली आश्वासने वाचून करमणूक करून घेतात. कारण लोक जाणतात, ही आश्वासने आमच्याच करातून आहेत. एवढी संपती जाहीर करतात, पण एका तरी लेकाच्याने, त्या संपत्तीतला वाटा देशाला, अनाथाश्रमाला दान केला आहे काय कोणी म्हणले काय की, आम्ही झोपडपट्टी साठी एवढा निधी देतो. बस जेकाही आहे ते लोकांच्या पैशावर. एकमेकांबद्दल जाहीर सभेत चिखलफेक करायची, पण आपण मागील पाच वर्शात काय काम केले ते मात्र प्रत्येक उमेदवाराने सांगायचे टाळले, काय सांगणार काम केले असेल तर ना कोणी म्हणले काय की, आम्ही झोपडपट्टी साठी एवढा निधी देतो. बस जेकाही आहे ते लोकांच्या पैशावर. एकमेकांबद्दल जाहीर सभेत चिखलफेक करायची, पण आपण मागील पाच वर्शात काय काम केले ते मात्र प्रत्येक उमेदवाराने सांगायचे टाळले, काय सांगणार काम केले असेल तर ना उमेदवारंचे कार्यकर्ते कोणाच्याही घरी आले नाहीत. कोणाला स्लीपा वाटल्या नाहीत. लोक नाराज झाले.\nहे जे काही मतदान झाले त्यात, पहिल्यांदाच कुतुहलाने मतदान करणारे १८ वर्षांचे मतदार असाणार खालच्या वर्गातले मतदार असणार. सुशिक्षित मतदार नसणारच.\nमतदान का करावे, हे लोकांना कळेचना. राष्ट्रीय कर्तव्यापेक्षा लोकांना त्यांच्या समस्या महत्वाच्या वाटतात, आणि त्यावर कोणीच काही बोलत नाही. बेरोजगारी, भारनियमन, अतिरेकी हल्ली, शिक्षणाचा खेळ खांडोबा, जागतिक मंदी, पाण्याचा प्रश्न, गुन्हेगारी या विषयावर जर कोणी आश्वासन देणार नसतील तर काय फरक पडतो कोणीही निवडून आले तर\nमतदान केल्यावर काय भरोसा तो उमेदवार पक्ष बदलणार नाही ते. कशावरून तो सगळी आश्वासने पाळेल. कारण नंतर त्याने आश्वासने पाळली नाहीत तर भारतात असा कोणताही कायदा नाही की त्या उमेदवाराला कोर्टात खेचता येईल. मग का मतदान करावं.\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/580/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-11-17T09:03:54Z", "digest": "sha1:FLB2WZZNRXQ3MFECUI2K7GQ27IHO43KF", "length": 7226, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसंघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शनिवारपासून प्रारंभ\nशेतकरी कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच आग्रही राहिली असून शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका पक्षाने नेहमीच घेतली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक हलाखीमुळे जगणे नकोसे झाले आहे, पण बळीराजाची ही अवस्था पाहूनही सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावासा वाटत नाही. राज्यातील विरोधी पक्षांनी याविरोधात एकत्र येत कर्जमाफी मिळेपर्यंत लढा देण्याचा निर्धार केला आहे. यासाठी राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा उद्या शनिवार, दिनांक १५ एप्रिलपासून सुरू होत असून पहिल्या दिवशी बुलडाणा व जळगाव जिल्ह्यात संघर्षयात्रा जाणार आहे. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा येथून जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ होईल.\nइगतपुरी येथे संघर्षयात्रेच्या नियोजनासाठी बैठक ...\nशेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी सुरु असलेल्या विरोधकांच्या संघर्ष यात्रेत सर्वसामान्य जनता, शेतकरी व शेतमजूर यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. संघर्षयात्रेचा दुसरा टप्पा येत्या १५ तारखेपासून सुरू होत असून १७ व १८ एप्रिल रोजी नाशिक जिल्ह्यात यात्रा पोहोचणार आहे. नाशिकमधील संघर्षयात्रेच्या नियोजनासाठी व पूर्व तयारीसाठीची एकत्र बैठक राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हाध्यक्ष रव ...\nधनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी घेतली अजित पवार यांची भेट ...\nमंगळवेढा येथील सभेत धनगर आरक्षणाबाबत सकल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली व त्यांना धनगर आरक्षणाबाबत निवेदन दिले. आम्हाला राज्यात सत्ता दिल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन भाजप नेत्यांनी गेल्या निवडणुकांच्या काळात दिले होते. आज भाजपचे सरकार येऊन अडीच वर्षे झाली तरी धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. त्यामुळे धनगर समाजात तीव्र नाराजी असल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. धनगर समाजाच्या व्यथेची ...\nगारपीटीत जखमी झालेल्या ललिता वाळके यांना मदतीचा हात ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी औसा तालुक्यातील एलौरी या गावी जाऊन गारपीटीत जखमी झालेल्या ललिता रविकांत वाळके यांची कुंभारी येथील अश्विनी रूग्णालयात भेट घेतली. वाळके यांच्या हाताला गंभीर जखम झालेली आहे. त्यांचा हात ठीक व्हावा यासाठी डॉक्टर्सची टीम प्रयत्न करत आहे. पवार यांनी वाळकेंच्या उपचार खर्चासाठी काही रक्कम मदत म्हणून दिली. तसेच त्यांच्या पुढील उपचारासाठीदेखील काही मदत करता येईल का यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/862/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95", "date_download": "2018-11-17T09:06:48Z", "digest": "sha1:T6V6KH7D4QOZ6M55SUN6ZLVW33DG35G5", "length": 11645, "nlines": 43, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nपाण्यासाठी महिनाभर वाट पहावी लागत असेल तर असला लोकप्रतिनिधी काय कामाचा\nपाण्यासाठी माझ्या भगिनींना पायपीट करावी लागते. तब्बल २९ दिवसानंतर इथल्या जनतेला पाणी मिळते. पाण्यासाठी महिनाभर वाट पहावी लागत असेल तर असला लोकप्रतिनिधी काय कामाचा असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. काल जगभर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली गेली. मात्र संघ आणि भाजपच्या लोकांनी कुठेही शिवजयंती साजरी केल्याचे दिसले नाही. यांच्या मनात आमच्या राजाबाबत द्वेष असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. आज हल्लाबोल आंदोलनातील सतरावी सभा बोदवड येथे झाली.\nसत्ता आल्यावर मी स्वतः पाणीटंचाई असलेल्या जळगावात योग्य व्यवस्था करून देईन - खा. सुप्रिया सुळे\nपाण्याची टंचाई असलेल्या जळगाव भागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्या, मी स्वतः तुम्हाला पाण्याची व्यवस्था करून देईन असे आश्वासन खा. सुप्रिया सुळे यांनी केले. त्यावेळी सत्तांतर झाल्यावर पाण्यासाठी महिलांना वणवण फिरावे लागणार नाही असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. आघाडी सरकारच्या काळात या भागात पाण्यासाठी विशेष योजना करण्यात आली होती, त्यासाठी निधीही दिला होता. मात्र या सरकारने इथे पाणी मिळावे यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत अशी टीका त्यांनी केली. दारूला महिलेचे नाव द्या असे वक्तव्य करणाऱ्या गिरीश महाजनांबद्दल एक शब्दही बोलण्याची इच्छा नसल्याचे त्या म्हणाल्या. माझ्या मंत्रिमंडळात जर असा व्यक्ती असता तर कधीच त्याला घरचा रस्ता दाखवला असता असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.\nशालेय पोषण आहारामध्ये केळी फळाचा समावेश करणार, जामनेरला प्लास्टिक पार्क, टेक्स्टाईल पार्क बनवणार, भुसावळ येथे टेक्सटाईल पार्क करु असेही आश्वासन या सरकारकडून देण्यात आले होते. समोर माणसं दिसली की पुड्या सोडण्याचे काम भाजपचे नेते करत असल्याचे आरोप विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केला. भाजप जळगावमध्ये एक लाख रोजगार निर्माण करणार होते. जळगावकरांनी त्याबद्दल सरकारला जाब विचारा असे आवाहन त्यांनी केले. हरिप्रसाद नावाच्या आरटीआय कार्यकर्त्याने २०१६ साली पीएनबीचा घोटाळा बाहेर काढून पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून याबाबत कळवले होते. तरिही मागच्या महिन्यात पंतप्रधान नीरव मोदी यांना घेऊन दावोसच्या आंतराष्ट्रीय आर्थिक परिषदेला गेले. यांच्यात काही साटंलोटं आहे का असा सवाल त्यांनी केला.\nराम मंदिराचा भावनिक मुद्दा पुढे करुन भाजपने लोकांची फसवणूक केली. रामाचे मंदिर व्हावे म्हणून जनतेने यांना निवडून दिले होते. मात्र यांनी तर रामालाही फसवले. ज्यांनी देवालाही फसवले ते आपल्याला सोडणार आहेत का असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी केला.\nभाजपच्या सत्तेचे तण हा बळीराजाचा नांगरच आता उखडून फेकेल\nमंत्री गिरीश महाजन यांनी कापसाला सात हजार भाव मिळावा म्हणून विरोधात असताना अंगावर रॉकेल ओतून घेतले होते. आज कापसाला तीन हजार भाव आहे, पण आता ते याबद्दल एक चकार शब्द बोलत नाहीत. विरोधी पक्षात असताना कापसाच्या भावासाठी आग्रही असणारे गिरीश महाजन सत्तेत असताना गप्प का, असा सवाल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. हल्लाबोल आंदोलनाच्या धरणगाव येथील सभेत ते बोलत होते.संजय गांधी निराधार योजनेची अंमलबजावणी नीटपणे होत नाही, अशी तक्रार ठिकठिकाणी महिला करत आहेत. आमचे सरकार असताना ही योजना सुरळीत ...\nजामनेरच्या हल्लाबोल सभेत पवार साहेबांची ‘व्हर्च्युअल’ हजेरी ...\nजामनेर येथील अठराव्या हल्लाबोल सभेचे वैशिष्ट्य म्हणजे पवार साहेबांनी या सभेला मोबाइल फोनद्वारे ‘व्हर्च्युअल’ हजेरी लावली.खासदार सुप्रियाताईंनी त्यांच्या फोनमधून डायरेक्ट साहेबांना व्हिडियो कॉल लावला होता आणि मग उपस्थित मोठा जनसमुदाय पवारसाहेबांना दिसावा म्हणून त्यांनी जनतेसमोर हा मोबाइल धरला. त्यानंतर एकच जल्लोष उडाला. प्रत्यक्ष शरद पवार या सभेत आपल्याला पाहतायत हा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.सुप्रियाताईंच्या या कृतीने या सभेचा नूरच पालटून गेला. या आधी थोडा काळ सभेत काही घुसखोर गटांनी विर ...\nआमच्या व्यथा सरकारपुढे मांडा; माणकापूरमधील शेतकऱ्यांनी केले राष्टवादीच्या नेते मंडळींकडे म ...\nनागपूर मार्गावर असलेल्या माणकापूर गावातील कपाशीच्या शेतकऱ्यांचा असंतोष मोठ्या प्रमाणावर दिसून आला. निवडणूकीच्या आधी भाजपने कापसाला ७ हजार रु. आणि सोयाबिनला ६ हजार रु. देऊ असे सांगितले होते. मात्र आता या आश्वासनाचा त्यांना विसर पडलेला आहे. माणकापूर गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या शेतातील कापसाच्या बोंडावर स्वतःची नावे लिहून ते बोंड विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांच्याकडे सुपुर्द केली. आमची व्यथा विधीमंडळात सरकारपर्यंत मांडा अशी मागणी केली. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-ujani-dam-solapur-maharashtra-1072", "date_download": "2018-11-17T09:27:47Z", "digest": "sha1:DWHJFSC3QTRP7K7G3K5G6PRTY2HGNYXD", "length": 14991, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Ujani dam, Solapur, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘उजनी’तून भीमेत १३ हजार क्‍युसेकचा विसर्ग\n‘उजनी’तून भीमेत १३ हजार क्‍युसेकचा विसर्ग\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nसोलापूर : उजनी धरणाच्या वरच्या बाजूला पुणे जिल्ह्यात पुन्हा पाऊस झाल्याने उजनीकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ झाली आहे. त्यामुळे उजनीतूनही पुढे भीमा नदीमध्ये १३ हजार ५०० क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे.\nबुधवारी (ता. १३) ३० हजार क्‍युसेक इतके पाणी सोडण्यात येत होते. मात्र गुरुवारी (ता. १४) ते १३ हजार ५०० क्‍युसेकरपर्यंत कमी करण्यात आले आहे. दौंड येथून धरणामध्ये ९ हजार ७०४ क्‍युसेकने पाणी मिसळत होते. या पाण्याचे प्रमाण कमी असले तरी धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढला आहे.\nसोलापूर : उजनी धरणाच्या वरच्या बाजूला पुणे जिल्ह्यात पुन्हा पाऊस झाल्याने उजनीकडे येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ झाली आहे. त्यामुळे उजनीतूनही पुढे भीमा नदीमध्ये १३ हजार ५०० क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे.\nबुधवारी (ता. १३) ३० हजार क्‍युसेक इतके पाणी सोडण्यात येत होते. मात्र गुरुवारी (ता. १४) ते १३ हजार ५०० क्‍युसेकरपर्यंत कमी करण्यात आले आहे. दौंड येथून धरणामध्ये ९ हजार ७०४ क्‍युसेकने पाणी मिसळत होते. या पाण्याचे प्रमाण कमी असले तरी धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढला आहे.\nयाशिवाय बंडगार्डनकडूनही ३२ हजार ७०० क्‍युसेक इतके पाणी येत आहे. पुढील एक-दोन दिवसांत पावसाचे प्रमाण वाढले, तर धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग वाढण्याची शक्‍यता गृहीत धरून धरण प्रशासनाने भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरवात केली आहे.\nनदीमध्ये सोडल्या जाणाऱ्या पाण्याशिवाय वीजनिर्मितीसाठी दीड हजार क्‍युसेक, कालव्यातून दोन हजार तर बोगद्यातून ६०० क्‍सुसेकने पाणी सोडले जात आहे. पाण्याचा वेग पाहून पाणी आणखी सोडणे किंवा बंद करणे याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले.\nदरम्यान, धरणामध्ये गुरुवारी (ता. १४) एकूण पाणीपातळी ४९७.२५५ मीटर इतकी राहिली. तर पाण्याचा एकूण साठा ३४६५.१० दलघमी (१२२.३६ टीएमसी) तर उपयुक्त साठा १६६२.२९ दलघमी (५८.७० टीएमसी) आणि पाण्याची टक्केवारी १०९.५६ टक्के इतकी होती.\nसोलापूर उजनी धरण धरण पुणे\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/water-conservation-works-will-be-done-siddheshwar-nimbodi-130111", "date_download": "2018-11-17T09:12:09Z", "digest": "sha1:22E4QE755V4C6GGMIH46BLY535KT6DLN", "length": 16155, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Water conservation works will be done at Siddheshwar Nimbodi सिध्देश्वर निंबोडी जलसंधारण कामांमुळे होणार पाणीदार | eSakal", "raw_content": "\nसिध्देश्वर निंबोडी जलसंधारण कामांमुळे होणार पाणीदार\nगुरुवार, 12 जुलै 2018\nसिध्देश्वर निंबोडी या गावाने 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत यंदा भाग घेतला होता. त्यानुसार स्पर्धेच्या कालावधीत येथे विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली.\nशिर्सुफळ - सिध्देश्वर निंबोडी (ता. बारामती) येथे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती ॲग्रो व 'सकाळ' रिलीफ फंडाच्या वतीने ओढा खोलीकरणाचे 700 मीटर लांबीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच नव्याने मातीलाही तयार करण्यात आला आहे. यामुळे चार कोटीहून लिटरहून अधिक पाण्याचा साठा होणार आहे. याबाबत ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.\nसिध्देश्वर निंबोडी या गावाने 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत यंदा भाग घेतला होता. त्यानुसार स्पर्धेच्या कालावधीत येथे विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली. येथील ओढ्याचे खोलीकरण तसेच माती नाला व समतल चर खोदण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी व तनिष्का व्यासपीठाच्या वतीने जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्याकडे केली होती. त्यानुरुप देण्यात आलेल्या पोकलेश मशिनसाठी सकाळ रिलीफ फंडामधुन डिझेलसाठी निधी देण्यात आला.\nत्यानुसार झालेल्या खोलीकरणाच्या माध्यमातून येथील ओढ्याचे 700 मीटर लांबी, सरासरी 12 ते 15 मीटर रुंदी व 2 ते 3 मीटर खोलीकरण करण्यात आले. तसेच गाव परिसरातील डोंगरी भागामध्ये मातीनाला तयार करण्यात आला. याबरोबरच जलंसधारणाच्या साठी सलग समतल चर खोदुन पाणी आडवा पाणी जिरवा मोहिम राबविण्यात आली. यासर्व माध्यमातुन एकूण 40 हजारहुन अधिक घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. याकामामुळे 4 कोटी 80 लाख लिटर एवढा पाणीसाठा होणार आहे. तसेच आगामी काळात मोठ्या प्रमाणावर पाणी जमिनीमध्ये मुरणार आहे. यामुळे परिसरातील पाणी पातळी वाढ होणार आहे.\nयंदा येथे करण्यात आलेल्या विविध जलसंधारण कामांमुळे मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी अडून ते जमिनीत जिरल्याने दुष्काळ आणि पाणी टंचाई संपुष्टात येवून गाव पाणीदार होईल असा विश्वास सरपंच मनिषा किशोर फडतरे, उपसरपंच नितीन विधाते, ग्रामसेवक रंजना आघाव, किशोर फडतरे, सुनिल उदावंत, संजय काकडे, संतोष नगरे यांनी व्यक्त केला.\nसामाजिक चळवळीत सकाळ सक्रिय -\nयाबाबत बोलताना माजी सरपंच किशोर फडतरे व माजी उपसरपंच सुनिल उदावंत म्हणाले, गावात जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या पुढाकारातुन विविध विकास कामे सुरु आहेत. यामध्ये जलसंधारण कामांवर विशेष लक्ष देण्यात येत आहे.यानुरुप ओढा खोलीकरणाचे काम चांगल्या पध्दतीने करण्यात आले आहे. यामुळे आगामी काळात पावसाचे पाणी अडून ते जमिनीत जिरल्याने भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. यामुळे गावचा पाणीप्रश्न कायमचा दुर होईल. जलसंधारणासारख्या चळवळीमध्ये सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या सकाळ माध्यम समुहाचा सक्रिय सहभाग कौतुकास्पद आहे. यामुळे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने 'सकाळ' समुहाचे विशेष आभार मानतो.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5433-gulmohar-serial-s-next-story-about-mother-aai", "date_download": "2018-11-17T08:53:43Z", "digest": "sha1:RQRFLTTT6YXDEWDBBZ4VZNS5OJRSQQN3", "length": 9034, "nlines": 220, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'आई' - गुलमोहरमध्ये पुढील कथा आहे दोन आईची व्यथा - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'आई' - गुलमोहरमध्ये पुढील कथा आहे दोन आईची व्यथा\nPrevious Article स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘नकळत सारे घडले’ मध्ये साजरा होणार ‘मदर्स डे’\nNext Article श्लोक 'संकर्षण कऱ्हाडे' वास्तविक जीवनात आहे अगदी वेगळा\nगुलमोहर या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात. प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर. या मालिकेने आता पर्यंत त्यातील अप्रतिम गोष्टींद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यावेळी गुलमोहर एका आईची व्यथा आगामी 'आई' या कथेद्वारे सज्ज झाली आहे.\nया कथेत शुभांगी सावरकर मीराची भूमिका साकारताना दिसणार आहे आणि सई रानडे स्मिताची भूमिका साकारणार आहे. स्मिता आणि मीरा यांच्या जीवनात ही कथा समांतर चालत रहाते. त्या दोघी त्यांच्या मुलांच्या आई आहेत पण फरक फक्त एवढाच आहे की; स्मिता ही श्रीमंत सुसंस्कृत घरातील पत्नी आहे तर मीरा ही तिच्या घरात घरकाम करणारी बाई असून मुलांच्या जगण्यासाठी कमवत आहे.\nप्रत्येक स्त्री हि आपल्या घरासाठी, मुलांसाठी, परिवारासाठी कायम झटत असते. त्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक कामाच्या थरातून तिला जावे लागते, मग ते काम छोट्या प्रकारचे असो व उच्च प्रतीचे असो तिचा उद्देश आपल्या मुलांना कोणत्याही प्रकारे परिस्थितीची झळ पोहचू नये. अशीच आपली मीरा आहे जी स्मिताच्या घरी घरकामासाठी आहे. आत्ता अशा दोन वेगळ्या स्तरात्यला स्त्रीया आणि त्यांच्यातील संघर्ष सांगणारी आई हि कथा.\nस्मिता आणि मीरा त्यांच्या मुलांसाठी आदर्श बनण्यात यशस्वी होतील का\nपुढे काय होते हे पाहण्यासाठी, पहायला विसरु नका गुलमोहर, प्रत्येक सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवा वर\nPrevious Article स्टार प्रवाहच्या ‘लेक माझी लाडकी’ आणि ‘नकळत सारे घडले’ मध्ये साजरा होणार ‘मदर्स डे’\nNext Article श्लोक 'संकर्षण कऱ्हाडे' वास्तविक जीवनात आहे अगदी वेगळा\n'आई' - गुलमोहरमध्ये पुढील कथा आहे दोन आईची व्यथा\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/indian-overseas-bank-recruitment/", "date_download": "2018-11-17T09:39:18Z", "digest": "sha1:RXNY3KNXXFY3MGH2ZOZCSTP2DL7LK3XY", "length": 12781, "nlines": 153, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Indian Overseas Bank Recruitment 2018 - Indian Overseas Bank Bharti 2018", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(IOB) इंडियन ओव्हरसीज बँकेत ‘स्पेशलिस्ट ऑफिसर’ पदांची भरती\nपदाचे नाव: स्पेशलिस्ट ऑफिसर\nपद क्र.1: (i) 60 % गुणांसह B.E. / B. Tech किंवा पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) 60 % गुणांसह B.E. / B. Tech किंवा पदव्युत्तर पदवी (ii) 04 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) 60 % गुणांसह B.E. / B. Tech किंवा पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) 60 % गुणांसह B.E. / B. Tech किंवा पदव्युत्तर पदवी (ii) 04 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 जुलै 2018 रोजी, [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 25 ते 35 वर्षे\nपद क्र.2: 25 ते 40 वर्षे\nपद क्र.3: 25 ते 35 वर्षे\nपद क्र.4: 25 ते 40 वर्षे\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑगस्ट 2018\nPrevious (MFS) महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया-2018\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात’अप्रेन्टिस’ पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(IITM) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे विविध पदांची भरती\nअंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\n(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘सुरक्षा रक्षक’ पदांच्या 270 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/25025", "date_download": "2018-11-17T08:54:40Z", "digest": "sha1:KJAGQHRTRM6PCHGTVDCOD62IGTAAK5II", "length": 17230, "nlines": 224, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विचारपूस साफसफाई २०११ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /Admin-team यांचे रंगीबेरंगी पान /विचारपूस साफसफाई २०११\nपुढच्या शनिवारी (२३ एप्रिल, २०११) सगळ्यांच्या विचारपूशीची साफसफाई करण्यात येईल. तुमच्या विचारपूशीत असलेले १ जानेवारी २०११ अगोदरचे सगळे संदेश काढून टाकले जातील.\nयात काही अडचण येणार असेल तर कृपया इथे लिहा. या अगोदरची सफाई २९ मे २०१० ला केली होती.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nअ‍ॅडमीन माबोच्या डिस्क स्पेस\nअ‍ॅडमीन माबोच्या डिस्क स्पेस किंवा सर्व्हर वर लोड कमी करण्यासाठी सभासदाने काय करावे व काय करु नये असे ठळक काही मुद्दे जाहीर करता येतील का नविन सभासद झाल्यावर वेलकम मेलसोबत ते मुद्दे पाठवता येतील.\nएकदा विपू वाचून झाल्यावर (आणि\nएकदा विपू वाचून झाल्यावर (आणि तिचे उत्तर दिल्यावर) ती लगेच काढून टाकली तर प्रश्नच मिटेल. Text Messaging सारखा विपूचा वापर सर्वांनाच फायद्याचा ठरेल...\nविचारपूससाठी पण ठराविक संख्या/जागा प्रत्येक खात्याला देता येईल का, \"निवडक १०\" मध्ये दुवे साठवण्यासाठी जी पद्धत वापरली आहे ती वापरता येईल का प्रत्येक सदस्याच्या खात्यात ठराविक N विपू साठवता येतील (किंवा XYZ MB quota) तितक्या विपू झाल्या की N+1 वी विपू आली की सगळ्यात जूनी पहिली विपू आपोआप डीलीट होणार. त्यामुळे तुम्हाला मुद्दाम ज्या विपू डीलीट कराव्या लागतात त्या कराव्या लागणार नाहीत.\nरुनी, मस्त सजेशन आहे...\nरुनी, मस्त सजेशन आहे...\nN विपू साठवता येतील (किंवा\nN विपू साठवता येतील (किंवा XYZ MB quota) << किंवा काहि महिने म्हणजे उदा. जानेवारी सुरू झाला की जुलैच्या आधीच्या विपू आपोआप डिलीट.\nहे पण सजेशन आवडलं नीधप\nहे पण सजेशन आवडलं नीधप\nएका आठवड्याची मुदतवाढ देणार\nएका आठवड्याची मुदतवाढ देणार का कृपया (कोणाकोणाच्या) विपूमधल्या रेस्प्या उतरवून घ्यायला वेळ लागेल.\nमंजूडी त्या सगळ्या रेस्प्यांची १ पीडीएफ तयार झाली की मला मेलमध्ये पाठव.\nरुनी, तो इमेल मला फॉर्वर्ड\nरुनी, तो इमेल मला फॉर्वर्ड करशीलच\nखरंच अजून एक आठवडा पुढे ढकलली\nखरंच अजून एक आठवडा पुढे ढकलली साफसफाई तर बरं होईल.\nहोहो प्लीज एखाद आठवडा नोटीस\nहोहो प्लीज एखाद आठवडा नोटीस द्या की टीम. प्लीज.\nमंजू, रैना, शैलजाला अनुमोदन.\nमंजू, रैना, शैलजाला अनुमोदन.\nमंजू, मलाही मेल केलीस तर चालेल मला.\nमला वाटाते विपुसाठी काहीतरी\nमला वाटाते विपुसाठी काहीतरी पेज लिमीट पण ठेवावे. समजा हे लिमीट ५ पानांचे ठेवले. सफाई करताना माझ्या विपुत सगळी मिळून ४ पाने असतील तर ती तशीच रहातील. पण जर ७ असतील तर जुनी २ पाने डिलीट केली जातील. असे केल्यास मला ज्या ठराविक विपु जतन करायच्या आहेत त्या करता येतील.\nसाफसफाई १ आठवडा पुढे ढकलली\nसाफसफाई १ आठवडा पुढे ढकलली आहे. १६ ऐवजी २३ एप्रिलला करण्यात येईल.\nमाझे विपु मधील सर्व काही मी\nमाझे विपु मधील सर्व काही मी माझ्या संगणकात लिहून ठेवले आहे. यापुढेहि तसेच करीन. तेंव्हा अगदी १२ एप्रिल २०११ पर्यंतचे सर्व उडवून दिलेत तरी चालेल.\nआणखीनहि मदत म्हणून मी आजकाल (म्हणजे गेल्या सात आठ दिवसापासून) पूर्वीसारखे लांबलचक उथळ व पांचट लिखाण करणे कमीच केले आहे. हळू हळू स॑वय सुटली की काहीच लिहीणार नाही.\nशक्य झाल्यास त्या पाककृती\nशक्य झाल्यास त्या पाककृती इमेल मधेच ठेवण्याऐवजी इथेच मायबोलीवर पाककृती विभागात ठेवल्या तर तुम्हाला कधीही पाहता येतील आणि इतरांनाही त्याचा उपयोग होईल.\nविपु ला कुलुप लावुन चावी\nविपु ला कुलुप लावुन चावी सभासदाला देण्याची सोय व्हावी.\n@मायबोली सारखे मेल बॉक्स च होऊन जाइल.\nटिम अ‍ॅड्मिन, 'पुर्व कल्पना'\nटिम अ‍ॅड्मिन, 'पुर्व कल्पना' दिल्या बद्द्ल आभार.\nपुर्वकल्पना दिल्याबद्दल धन्यवाद पण काही विपु जतन करायच्या असतील तर काय करता येईल\nमाझ्या विपुत काहिच नाही...............उडवा.............\nशक्य झाल्यास त्या पाककृती\nशक्य झाल्यास त्या पाककृती इमेल मधेच ठेवण्याऐवजी इथेच मायबोलीवर पाककृती विभागात ठेवल्या तर तुम्हाला कधीही पाहता येतील आणि इतरांनाही त्याचा उपयोग होईल.>> अ‍ॅडमिन १००००००% अनुमोदन.\nपूर्वकल्पना दिल्याबद्दल धन्यवाद अ‍ॅडमिन\nमंजूडी , रूनी पॉटर ,सिंडरेला,\nमंजूडी , रूनी पॉटर ,सिंडरेला, प्राची\nविपु जतन करायच्या असतील तर\nविपु जतन करायच्या असतील तर Copy+paste करून Word Document मधे साठवून ठेवा.\n> साफसफाई १ आठवडा पुढे ढकलली\n> साफसफाई १ आठवडा पुढे ढकलली आहे. २३ ऐवजी १६ एप्रिलला करण्यात येईल.\nरूनीला दुजोरा. ण विपु राहु द्याव्या प्रत्येकाच्या. नाहीतर कुणाशी संभाषण झाले होते ते नंतर लक्षात राहणार नाही.\nविचारपुस - विचार वाचुन\nविचारपुस - विचार वाचुन पूसण्यासाठी असतांत. मी या तत्वाचे नित्याने पालन करतो.\nकाही नियम (६० दिवस किंवा २५ विचारपूसी किंवा ३ पाने) तयार करुन, विचारपूसीची स्वरुप वहाते ठेवता येणार नाही कां\nउदय ला अनुमोदन , विपु वाहती\nउदय ला अनुमोदन , विपु वाहती असावी मध्ये स्वच्छ चकचकीत राहील.\nपोष्टाची पेटी मोठ्या उत्सुकतेने उघडुन बघावी तसं दररोज विपु उघडुन बघतो पण एकही नवीन विपु नसते , आता आहेत त्या पण तुम्ही डिलीट करणार , आता आम्ही कोणाच्या तोंडाकडे ( विपु कडे) बघावं\nझक्की तुम्ही लिहा. आम्ही\nतुम्ही लिहा. आम्ही वाचतो तुमचे प्रतिसाद.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8?page=10", "date_download": "2018-11-17T08:51:32Z", "digest": "sha1:Y7WB3CI7ACSWC3FIWKQPB2NCFHMTEFUZ", "length": 19762, "nlines": 313, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माहिती : शब्दखूण | Page 11 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माहिती\n(गम्भीर मोड ऑन , च्यायला हेबी वरडून सांगावा लागतय )वाहून जाईल जाऊद्या. खरे तर सगळे कुळकरणीच. पूर्वी ग्रामव्यवस्थेत जमीनेचे सर्व रेकॉर्ड शिक्षणाची परम्परा असल्याने ब्राम्हण कुळकरणी ठेवत . ज्या ब्राम्हणाला हे कुळ्करणीपद मिळालेले असे ते ट्रॅडिशनल असे.जमिनीवर लागलेल्या कुळाची नोन्द व तत्सम जमिनीचे रेकॉर्ड ठेवणे हे त्यांचे काम. त्याबद्दल त्याना वेगळी जमीन उपजिवीकेसाठी मिळे त्याला कुळकरणी इनाम म्हणत. मुलकी पाटील हे दुसरे वतनदार. त्यांचे काम शेतसार्‍याची वसूली करून सरकारात भरणे. आणि तिसरे पोलीस पाटील गावातील तंटे मिटवणे. गुन्ह्यांची खबर पोलीस स्टेशनला देणे, प्रेतांचे पंचनामे इ.\nRead more about ग्रामव्यवस्था...\nरॉबीनहूड यांचे रंगीबेरंगी पान\nविहंग प्रकाशन - प्रशस्तीपत्र\nसुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी मायबोली.कॉमशी व्यावसायिक संबंध जुळले आणि त्यानुसार आमच्या विहंग प्रकाशन संस्थेची पुस्तकं या वेबसाईटवरून उपलब्ध झाली. मराठी पुस्तकांची सर्वप्रथम ऑनलाईन विक्री करण्याचं श्रेय बहुधा याच वेबसाईटकडे जातं.\nRead more about विहंग प्रकाशन - प्रशस्तीपत्र\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nकाल मायकेल मुर चा डॉक्युमेंटरी कम चित्रपट असलेला सिको SICKO हा माहितीपट पाहिला. आरोग्य विमा कंपन्यांच्या कारभाराचा उत्तम पंचनामा त्यात केलेला आहे. मी २००२ पासुन परदेशात असल्याने अनेक प्रकारे हे अनुभव 'सहन' केले आहेत. विद्यार्थी म्हणुन असताना सोशल सिक्युरिटी नसताना केवळ पैसे भरा अन कव्हरेज काहीच नाही असा मामला. चार वर्षे नियमीत ग्राहक असुनही, जेंव्हा एकमेव वेळी डॉक्टर कडे जाणे झाले तर, तो आजार (तळपायाला झालेले इंफेक्शन:)) कव्हर होत नाही असे ऐकावे लागले\nRead more about आरोग्य सेवेची नाडी...\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nश्री सुनिल परचुरे ह्यांनी लिहिलेल्या कोल्हापुर कि गुळपुर च्या अनुशंगाने दोन व्हिडेओ:\nसदर व्हिडीओ हे यु.पी. टाईप गुर्‍हाळाचे आहेत. कोल्हापुर टाईप मध्ये एकच कढाई/काहिली असते. ह्यात तीन ते चार असतात.\n१) ह्यात उसाचा रस बनवण्याचे क्रशर आहे. अगदी कमी खर्चात @ १५ लाखात हे उपयुक्त काम केले गेले आहे. क्षमता: ५०-६० टन प्रति दिन उस गाळप. मेकॅनिकल इंजिनीअर नी यावर कॉमेंट करावी अशी अपेक्षा आहे.\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nतीन-चार वर्षांपुर्वी एका न्यु ईयर पार्टीला कोणीतरी हा खेळ शिकवला .. सुरुवातीला काहीच कळलं नाही पण हळू हळू इतका आवडला की दर वेळी खेळायला आणखी मजा येते .. तर माफिया कसा खेळायचा त्याचं सध्याचं आमचं 'working' version द्यायचा प्रयत्न करतेय ..\nसशल यांचे रंगीबेरंगी पान\nग्रंथाली वाचक चळवळीच्या उपक्रमांची माहिती\nमराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विज्ञान रंजन स्पर्धा होत आहे.\nया स्पर्धीची प्रश्नावली सोबत पाठवत आहे.\nआपल्याला आवडेल, मजा येईल.\nत्यासाठी आपणाकडून पुढील पैकी एक वा अनेक प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा आहे.\nआपण ही प्रश्नावली स्वत: सोडवावी.\nस्पर्धेत भाग घेण्यासाठी इतरांना प्रवृत्त करावे.\nजास्तीत जास्त मित्र मंडळींपर्यंत ती पोचवावी.\nआपल्या ओळखीच्या प्रसार माध्यमातून तिचा प्रसार होईल असा प्रयत्न करावा.\nप्रश्नावली सोडविण्याचा उत्तम प्रयत्न करणा-यांना आकर्षक बक्षिसे देण्याचे आश्वासन पाळण्यासाठी आर्थक मदत करावी अथवा उपलब्ध करून द्यावी\nRead more about ग्रंथाली वाचक चळवळीच्या उपक्रमांची माहिती\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\n“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा\n“महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी उत्तरेकडील अवकृपा होऊ नये म्हणून “हिंदी-राष्ट्रभाषा एके हिंदी-राष्ट्रभाषा” ह्याच पाढ्याची घोकंपट्टी करीत बसले आहेत. तेव्हा एकदा शेवटचाच “हा सूर्य आणि हा जयद्रथ” असा निवाडा करण्यासाठी सर्वश्रेष्ठ अस्त्राचा आपल्याला आता प्रयोग करायचा आहे आणि ते अस्त्र म्हणजे स्वतः केंद्र सरकारच्या अधिकृत भाषा विभागाने दिलेली कबुली.” भारताच्या केंद्र सरकारने श्री० सलील कुळकर्णी ह्यांच्या हस्ते ही एक नवीन वर्षाची भेटच दिलेली आहे.\nRead more about “हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा\namrutyatri यांचे रंगीबेरंगी पान\nएकच अमोघ उपाय - मराठी एकजूट (लोकसत्ता, २० डिसेंबर २००९)\nभाषाप्रेम व राष्ट्रप्रेम या भावना परस्परविरोधी (contradictory) किंवा परस्पर-व्यतिरेकी (mutually exclusive) मुळीच नाहीत; हे नीट समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मी माझ्या आईच्या पोटी ज्या क्षणी जन्म घेतला, त्याच क्षणी आणि त्याच घटनेमुळे, मी माझ्या आजीचा (आईच्या आईचा) नातूसुद्धा ठरलो. ही दोन्ही नाती मी एका वेळीच स्वीकारतो आणि दोन्ही नात्यांचा मला सारखाच अभिमान वाटतो. या सर्व विधानांमध्ये काही विरोधाभास आहे असे आपल्याला वाटते का त्याचप्रमाणे मी महाराष्ट्रीय आहे आणि म्हणूनच मी भारतीय आहे व या दोन्ही निष्ठांचा मला अभिमान वाटतो, ही विधानेही सुसंगतच आहेत, हे मनाला स्पष्टपणे उमगायला हवे.\nRead more about एकच अमोघ उपाय - मराठी एकजूट (लोकसत्ता, २० डिसेंबर २००९)\namrutyatri यांचे रंगीबेरंगी पान\n(न्यु जर्सीच्या साहित्य विश्व मध्ये २ महिन्यांपुर्वी प्रसिद्ध झालेला हा दुसरा भाग)\nरंग म्हंटला की डोळ्यासमोर येतात सुंदर रंगीबेरंगी फुलं, फुलपाखरं, इंद्रधनुष्य ई. आपल्याला या गोष्टी दिसतात कारण त्यांच्यावर पडलेला (सुर्य)प्रकाश परावर्तित होऊन आपल्या डोळ्यात शिरतो. खगोलशास्त्राचा अभ्यास रात्री केला जातो. त्यातल्या त्यात काळोख्या रात्री बऱ्या. पण त्यामुळे रंगांना काही वावच नाही असे मात्र समजु नका बरे खगोलशास्त्रात रंग इतक्या विविध प्रकारे येतात की इंद्रधनुष्य तोकडे वाटावे. इंद्रधनुष्यात दिसणारे रंग म्हणजे विशाल वर्णपटाचा छोटासा भाग (पहा आकृती १).\nRead more about रंग माझा वेगळा\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nसारे विश्वची माझे घर\n(४ महिन्यांपुर्वी माझा खालील लेख न्यु जर्सीच्या साहित्य विश्व मध्ये प्रसिद्ध झाला - सचीत्र)\nछंद म्हणून जडलेली अवकाशविज्ञानाची आवड जेंव्हा व्यवसायात बदलली तेंव्हा ते साहजिक वाटण्याइतका पगडा त्या शास्त्राने बसवला होता. व्यवसाय म्हणजे काय तर केवळ आपली आवड पुरवता पुरवता उदरनिर्वाह देखील साधायचा. पण माझ्या कळत-नकळत माझ्या आचार-विचारांमध्ये मात्र यामुळे अमुलाग्र बदल घडत होता.\nRead more about सारे विश्वची माझे घर\naschig यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B2%E0%A4%BF-%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-17T09:37:36Z", "digest": "sha1:APR77JFKYFTJFIX5LNORV2N3OAYVJSFH", "length": 6978, "nlines": 119, "source_domain": "chaupher.com", "title": "भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ची भरती | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ची भरती\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ची भरती\nफिटर – २१० जागा\nवेल्डर (G&E) – ११५ जागा\nटर्नर – २८ जागा\nमशीनिस्ट – २८ जागा\nइलेक्ट्रिशिअन – ४० जागा\nमेकॅनिक मोटर वाहन – १५ जागा\nडिझेल मेकॅनिक – १५ जागा\nड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – १५ जागा\nप्रोग्राम आणि सिस्टम एडमिन असिस्टंट – ४० जागा\nकारपेंटर – १० जागा\nप्लंबर – १० जागा\nMLT पॅथॉलॉजी – ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय\nवयोमर्यादा – १३ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २७ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)\nऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर २०१८\nPrevious articleभारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती\nNext articleबँक ऑफ महाराष्ट्र मध्ये विविध पदांची भरती\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्‌धव ठाकरे\nनोकरीची संधी : सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्किम, दिल्लीअंतर्गत ‘फार्मासिस्ट एन्ट्री ग्रेड’ एकूण १२१ पदे आणि ‘ईसीजी टेक्निशियन’ एकूण ४ पदे या पदांची भरती.\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/dimbasana/amp_articleshow/65579060.cms", "date_download": "2018-11-17T09:03:35Z", "digest": "sha1:YC4RBS3ARSGPI7IWIW5AVLHX2AWR7NGS", "length": 6557, "nlines": 63, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "health news News: dimbasana - डिंबासन | Maharashtra Times", "raw_content": "\nजमिनीवरील आसनावर दोन्ही पाय एकमेकांशेजारी ठेवून उभं राहावं. पाठ आणि मान ताठ असावी. लक्ष एका बिंदूवर केंद्रित करावं. श्वास पूर्ण घेत हात पाठीमागे घ्यावेत. श्वास सोडत, पाठीच्या कण्याला आधार देत मागे झुकायला सुरुवात करावी.\nजमिनीवरील आसनावर दोन्ही पाय एकमेकांशेजारी ठेवून उभं राहावं. पाठ आणि मान ताठ असावी. लक्ष एका बिंदूवर केंद्रित करावं. श्वास पूर्ण घेत हात पाठीमागे घ्यावेत. श्वास सोडत, पाठीच्या कण्याला आधार देत मागे झुकायला सुरुवात करावी. शरीराचा तोल सावकाश सांभाळत पूर्णपणे पाठीमागे झुकून हाताचे पंजे जमिनीवर टेकवावेत (चक्रासन). मंद श्वसन करत हात सावकाश पायांकडे आणावे. उजव्या हातानं उजव्या पायाचा आणि डाव्या हातानं डाव्या पायाचा घोटा पकडावा. संथ श्वसन करावं. हे आसन साधारणपणे पाच सेकंदांपासून ३० सेकंदांपर्यंत स्थिर करावं. नंतर पूर्ववत येत आसन सोडावं. आसन पूर्णस्थितीत आल्यानंतर शरीराचा गोलाकार होतो म्हणून याला पूर्णचक्रासन असंही म्हणतात. हे आसन करण्यास अतिशय अवघड आहे. त्यासाठी संपूर्ण शरीराची विशेषत: मेरुदंडाची लवचिकता लागते. हे आसन योगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावं. सुरुवातीला मागे झुकण्यासाठी भिंतीचा किंवा खांबाचा आधार घ्यावा.\nशारीरिक लाभ : पाठीचा कणा, हात, पाय, छाती, मांड्या, पोटातील सर्व अवयवांना ताण बसतो. ते लवचिक आणि मजबूत होतात.\nवैद्यकीय लाभ : शरीरावरील चरबी जाते. शरीर सुडौल आणि कमनीय होतं. श्वसन व पचनाचे विकार जातात. रक्तप्रवाह डोक्याकडे आणि डोळ्यांकडे गेल्यामुळे त्यांचे विकार जातात.\nमानसिक लाभ : हे एक प्रकारचं तोलासन असल्यामुळे एकाग्रता असावी लागते. त्यामुळे मनावरील ताण कमी होतो. संपूर्ण शरीर व मनाची शक्ती वाढून ते ताजंतवानं होतं. रक्तप्रवाह डोक्याकडे गेल्यामुळे शांतता मिळते. स्मरणशक्ती वाढते.\nकोणी करू नये : तीव्र सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठीचे विकार, मानेचं दुखणं, उच्च किंवा कमी रक्तदाब, मेंदूचे विकार, हर्निया किंवा पेप्टिक अल्सर असणाऱ्यांनी करू नये.\nदारूचा एक पेगसुद्धा जीवावर बेतू शकतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/874/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%20%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8%20%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E2%80%93%20%E0%A4%B6%E0%A4%B0", "date_download": "2018-11-17T08:28:42Z", "digest": "sha1:QXVXEPGVQRJPXPCEV26ZWKIF6SES7ZBQ", "length": 8883, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nएकीने उमेदवार दिल्यास मराठी जागा निवडून येतील – शरद पवार\nकर्नाटकातील आगामी निवडणुकांकडे देशाचे लक्ष आहे. अशा वेळी समितीतील नेत्यांनी एकीने उमेदवार दिल्यास मराठी जागा निवडून येतील. त्यामुळे बेळगाव प्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बाजू भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. आज बेळगाव येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पवार साहेबांसह सीमा लढ्यातील ज्येष्ठ नेते कॉ. कृष्णा मेणसे, कॉ. वकील राम आपटे व वकील किसनराव येळ्ळूरकर यांचा समिती व महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.\nआम्ही सर्व ताकदीनिशी लढतोय पण बेळगावातील मराठी जनतेची याकामी साथ लाभायला हवी. गेली ६२ वर्षे अनेकांनी या लढ्यासाठी हौतात्म्य दिले त्यांना नतमस्तक होण्यासाठी मी बेळगावला गेलो. माझे कोणत्याही भाषेशी वैर नाही तशीच भूमिका बाकीच्या नेत्यांनी मराठीबाबत स्वीकारावी अशी माझी भावना आहे. मी मुख्यमंत्री असताना कोयनेचे पाणी कर्नाटकला देऊन शेजारधर्म पाळला होताच, असे त्यांनी नमूद केले.\nगेली ५० वर्षे संसदीय कार्य करताना हे जाणवले की बेळगावचा सीमाप्रश्न सुटावा ही सगळ्यांचीच भावना आहे. मी हा प्रश्न बेळगाव पुरताच मर्यादित ठेवत नाही तर बिदर व भाल्कीचाही विचार करतो. आगामी निवडणुका अखेरचा टप्पा आहेत. तेव्हा मतभेद विसरून सगळ्यांनी एक होऊन आमदार निवडून आणायला हवेत, असे आवाहन त्यांनी केले.\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे भाजप व कर्नाटकच्या राज्यपालांना मोठी चपराक - जयंत पाटील ...\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे भाजप व कर्नाटकच्या राज्यपालांना मोठी चपराक आहे. १५ दिवस मुदत देऊन बहुमत सिद्ध करायला देणे हा निर्णय कसा चुकीचा आहे हे यातून सिद्ध होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटकातील सत्तास्थापनेबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.काँग्रेस व जनता दल यांनी एकत्र येऊन ११४ आमदारांची संख्या गाठली. यामुळे विजय कोणाचाही झाला तरी सगळ्यात जास्त आमदार असणाऱ्यांना सत्ता स्थापन करू न देणे हा लोकशाहीचा अपमान आहे. सरका ...\nआत्महत्येला फॅशन म्हणणे शरमेची बाब - शरद पवार ...\n'देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना सत्ताधारी पक्षाचा खासदार त्या आत्महत्या फॅशन बनल्या असल्याचे सांगतो ही शरमेची बाब आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांची सामान्य जनतेशी अजिबात नाळ जोडलेली नाही. कर्जबाजारीपणा हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमुख कारण असल्यामुळे आम्ही सत्तेत असताना कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. देश खऱ्या अर्थाने वाचवायचा असेल तर शेतकऱ्यांचे हितच पाहणे अधिक महत्वाचे आहे.' असे केंद्र तसेच राज्य सरकारवर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय शरद पवार म ...\nशरद पवार यांनी माझं बोट पकडून मला शेतीचे धडे दिले आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी ...\nपुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊस पीक प्रात्यक्षिक क्षेत्राची पाहणी करून ऊस लागवडीच्या नवीन तंत्रज्ञानाची तपशीलवार माहिती घेऊन चर्चा केली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्यावतीने आयोजित 'शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन २०२५ शुगर' या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.prashantredkar.com/2013/12/whatsapp-install.html", "date_download": "2018-11-17T08:50:00Z", "digest": "sha1:XOA3RZ5PINNCM74IIBHUBCG5MEQ7KV54", "length": 22252, "nlines": 223, "source_domain": "www.prashantredkar.com", "title": "घरातल्या संगणकावर whatsapp कसे प्रस्थापित(install) करावे? | सोबत...प्रशांत दा. रेडकर ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\n५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )\nHome मोबाईल फोन टिप्स आणि ट्रिक्स(Mobile Tricks And Tips) घरातल्या संगणकावर whatsapp कसे प्रस्थापित(install) करावे\nघरातल्या संगणकावर whatsapp कसे प्रस्थापित(install) करावे\nप्रशांत दा.रेडकर मोबाईल फोन टिप्स आणि ट्रिक्स(Mobile Tricks And Tips) Edit\nघरातल्या संगणकावर whatsapp कसे प्रस्थापित(install) करावे\nआपण आज करून घेणार आहोत.\nमाझे वाचक सचिन यांनी मला या विषयावर लिहायची विनंती केली होती,\nत्या नुसार या बद्दल लिहित आहे.\nwhatsapp हे सध्या वापरात असलेले लोकप्रिय app आहे.\nते जसे मोबाईल मध्ये वापरता येते तसेच संगणकावरून सुद्धा वापरता येते.\n१)हे करण्यासाठी खाली दिलेल्या दुव्यावर जा\n२)तिथे Download XP, VISTA, WIN7/8 नावाचा पर्याय दिसेल\nत्यावर टिचकी द्या आणि सेटअपची फाईल डाउनलोड करून घ्या.\n३)संपूर्ण फाईल डाउनलोड झाल्यावर फाईल रन करून ती तुमच्या संगणकावर प्रस्थापित करा.\n४)आता start Bluestacks आयकॉन वर टिचकी दया असे केल्यावर तो प्रोग्राम तुमच्या\nसंगणकाच्या पडद्यावर चित्रात दाखविल्याप्रमाणे उघडताना दिसेल.\n५)सुरुवातीला तुम्हाला तुमचे जीमेल खाते गुगल प्ले स्टोर सोबत जोडण्यास विचारले जाईल\n६)सर्च पर्यायाचा वापर करून हवे ते app शोधा उदा.whatsapp आणि ते इंस्टाल करा.\n७)आता तुम्ही तुमच्या संगणकावरून whatsapp वापरू शकाल.\n८)whatsapp चे वेरीफिकेशन करताना अडचण येत असेल तर तुमच्या जुन्या साध्या मोबाईल(ज्यात अन्द्रोइद नाही) मध्ये\nसीम कार्ड टाका आणि वेरीफिकेशन साठी तो मोबाईल नंबर द्या असे केल्याने तुमच्या त्या मोबाईल वर whatsapp\nकडून वेरीफिकेशन कोड येईल.तो कोड तुम्ही Bluestacks मध्ये इंस्टाल असलेल्या whatsapp मध्ये वेरीफिकेशन साठी वापरा\n९)असे केल्याने तुम्ही तुमच्या संगणकावरून whatsapp वापरू शकता.\nइतकेच नाही तर कोणतेही इतर app इंस्टाल करून वापरू शकता.\n(लिखाण कॉपी पेस्ट केल्यावर आम्हाला माहीतच नव्हते असे म्हणणा-यांसाठी,मराठी मध्ये लिहायला भरपूर वेळ लागतो,जर तुम्हाला लेख आवडला तर कृपया कॉपी पेस्ट करण्यापेक्षा तुमच्या वेबसाईट वर लेखाची लिंक द्या.ते अधिक चांगले असेल.)\nफेसबुकवर शेअर करा ट्विटरवर शेअर करा गुगलप्लसवर शेअर करा\nमी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.\n1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.\n**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या \"ब्लॉग माझा २०१५\"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला \"दुस-या क्रमांकाचे\" पारितोषिक मिळाले आहे.\n**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\nकोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\n४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे\nsavaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra\nधन्यवाद प्रशांत दा लगेच करून बघतो\nमी ब्लू स्टॅक मधून व्हाट्स एप वापरण्याचा प्रयत्न केला पण सिस्टम रिक्वायरमेंट्समुळे अडचण आली त्यामुळे मी युवेव मधून इन्स्टाल केले..\nज्यांना ब्लू स्टॅकमधून अडचण येत असेल ते युवेव मधून व्हाट्स एप वापरू शकतात.. अधिक माहिती इथे मिळेल\nWhatsapp वापरता येते पण इतर मोबाईल वरील अँड्रॉइड offline app कसे इंस्टॉल करायचे ते सवीस्तर सांगा मी windows 7 वापरतो\nWhatsapp वापरता येते पण इतर मोबाईल वरील अँड्रॉइड offline app कसे इंस्टॉल करायचे ते सवीस्तर सांगा मी windows 7 वापरतो\nविभागवार माहिती इथे वाचता येईल\nविभागवार लेख वाचण्यासाठी इथे टिचकी द्या ABP माझा ब्लॉग माझा २०१५ स्पर्धेतील विजेतेपद (1) इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security) (20) इंटरनेटसाठी उपयुकत माहिती (50) उपयुक्त सॉफ्टवेअर(Useful Software) (12) ऑनलाइन मराठीमध्ये लिहा.(online Marathi Typing) (1) ऑनलाईन खेळ खेळा(Free Online Games) (1) ऑनलाईन टिव्ही चॅनेल्स (Online TV Channels) (1) ऑनलाईन पैसे कमवा (4) क्रिकेटविश्व (2) खळबळजनक माहिती (4) छायाचित्रे (41) जीमेल टिप्स आणि ट्रिक्स(Gmail Tricks And Tips) (12) ट्विटरचे तंत्रमंत्र (1) दिनविशेष (1) दृकश्राव्य गप्पा करा (1) नोकरी संदर्भ (1) प्रेम(prem) (3) फेसबूक टिप्स आणि ट्रिक्स(Facebook Tips And Tricks) (55) ब्लॉगर टेंपलेट्स(blogger Templates) (3) ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) (108) मराठी कविता ऑडियो(Marathi Kavita Audio) (4) मराठी कविता व्हिडियो(Marathi Kavita Video) (2) मराठी कविता(marathi kavita) (1) मराठी कवी/कवयित्री (11) मराठी चारोळीसंग्रह ई-आवृती(Marathi Charolya) (1) मराठी चारोळीसंग्रह(Marathi Charolya) (2) मराठी चारोळ्या (31) मराठी टेक्नॉलॉजी विषयीचे लेख(Marathi Technology) (9) मराठी दिवाळी अंक(Marathi Diwali Ank) (1) मराठी देशभक्तीपर कविता (1) मराठी प्रेमकथा(Marathi Premkatha) (3) मराठी प्रेमकविता(Marathi Prem Kavita) (17) मराठी बातम्या (1) मराठी ब्लॉगविश्व(Marathi Blog vishva) (1) मराठी मधून PHP शिका (1) मराठी लघुकथा(Marathi LaghukaTha) (1) मराठी लेखक-लेखिका (17) मराठी विनोद (7) मराठी शब्द(Marathi Shabda) (3) मराठी शॉर्टफिल्म (2) मराठी सुविचार (8) मराठीमधून CSS शिका (1) माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र (1) मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) (19) मोबाईल फोन टिप्स आणि ट्रिक्स(Mobile Tricks And Tips) (17) रोजच्या व्यवहारातील उपयुक्त माहिती (1) वर्डप्रेस (3) वेबडिजायनिंग(Web Designing) (14) संगणकाचे तंत्र-मंत्र (PC Tips And Tricks) (7) संपुर्ण हिंदी चित्रपट(bollywood movies)Online कसे पाहाल (1) संस्कृत सुभाषिते (11) हवे ते गाणे ऑनलाइन ऐंका(online music listen) (2)\nशब्दांचा रंग आणि आकार बदला\nअल्पपरिचय आणि मनातले काही\nमाझ्या अनुदिनीवरील विविध विषयावरील माहिती वाचण्यासाठी,अनुक्रमणिका अथवा वर दिलेला \"विभागवार माहिती\" पर्यायाचा वापर करावा.\nप्रकाशित पुस्तके:१)मनात माझ्या २)स्पर्श नवा(चारोळी संग्रह)शारदा प्रकाशन,ठाणे.\nगायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\n१)आवडता ब्लॉगर पुरस्कार:बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२.\n२)ABP माझा \"ब्लॉग माझा स्पर्धा २०१५\" दुसरा क्रमांक\nमी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.माहिती आवडली तर जरूर शेअर करावी,पण कृपया उचलेगिरी करून ती स्वत:च्या नावाने स्वत:च्या अनुदिनीवर डकवू नये.राजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उपयोगी आहेत.मी सध्या सोशल नेट्वर्किंग साईटवर जास्त सक्रीय असतो आणि माझ्या इतर वेबसाईटच्या निर्मितीमध्ये गुंतल्याने व्यस्त असतो .\nमी डिजाईन केलेली माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि फेसबुक, android अ‍ॅप,अवश्य बघा:\nसध्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या वेबसाईटस\n३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\nप्रशांत दा. रेडकर :-)\nबघितलस खूप आठवते आहेस..मी बनवलेली मराठी शॉर्टफिल्म\nहवी हवीशी वाटतेस तू.\nफेसबुक वर मेसेज करा\nसुंदर एक गाव आहे....\nतिथल्या प्रत्येक वळणा वरती,\nफक्त तुझे नाव आहे.\nजेव्हा मी कुठे दिसणार नाही.\nहुंदके आवरायला वेळ लागेल,\nतरीही मी हसणार नाही.\nमाझ्या अनुदिनीचे Android App इथे डाउनलोड करा\nरोज एक मनाचे श्लोक\nCopyright © 2014 सोबत...प्रशांत दा. रेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/mumbai/page/3", "date_download": "2018-11-17T09:14:01Z", "digest": "sha1:E5EKP2AYB6CT4NEDQROQYJTNOD2AD3LM", "length": 9452, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई Archives - Page 3 of 264 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकाँगेसची सत्ता आल्यास स्थानिकांनाच रोजगार\nऑनलाईन टीम / छत्तीसगडः छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी परप्रांतीयांचा मुद्दा मांडत भाजपावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री रमणसिंह यांनी छत्तीसगडमधील तरुणांना रोजगाराचे आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात स्थानिकांना रोजगार मिळाला नाही. याऊलट आऊटसोर्सिंगमुळे बाहेरच्या प्रदेशातील लोकांना छत्तीसगडमध्ये रोजगार मिळाला. निवडणुकीनंतर छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यास आऊटसोर्सिंगची कामे बंद करुन रिक्त पदे भरले ...Full Article\nमनसेच्या इशाऱयानंतर ‘घाणेकर’ चे शो वाढवणार\nऑनलाईन टीम / मुंबई ः मल्टिप्लेक्समधील मराठी चित्रपटांच्या प्राइम टाइमचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याणमध्ये ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राइम टाइम न मिळाल्यामुळे ...Full Article\nमुंनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याची संख्या वाढली\nऑनलाईन टीम / मुंबई ः अवनी वाघीण हत्या प्रकरणाचं राजकारण सध्या जोरात सुरू आहे. अवनी वाघिणीला ठार केल्याप्रकरणी भाजपा सरकारवर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल चढवला जात आहेत. ...Full Article\nभाजप की काँग्रेस हवेचा अंदाज घेऊन ठरवणार\nऑनलाईन टीम / मुंबई ः लोकसभा निवडणुकीसाठी अवघ्या सहा-सात महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला असताना युती-आघाडीमध्ये कोणते पक्ष सहभागी होणार याची चाचपणी सुरू आहे. तर, दुसरीकडे आपण ...Full Article\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन\nपुणे / प्रतिनिधी: आपल्या बंडखोर अभिनयाने जवळपास पाच दशकांचा काळ रंगभूमीवर गाजविणाऱया ज्ये÷ अभिनेत्री लालन सारंग यांचे शुक्रवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 79 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे मुलगा ...Full Article\nअवनी वाघिणीच्या शिकारीवरून राज यांचा सरकारवर निशाणा\nऑनलाईन टीम / मुंबई ः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवनी वाघिणीला ठार केल्याच्या प्रकरणावरुन भाजपा सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. अवनी वाघिणीला ठार करण्याऐवजी तिला बेशुद्ध करायला हवं ...Full Article\nआयोध्येमध्ये उभारणार रामाची भव्य मूर्ती\nऑनलाईन टीम / आयोध्या ः जिह्याचे नाव अयोध्या केल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर रामाची भव्य मूर्ती बनविणार असल्याची घोषणा केली. तसेच मंदिराच्या ...Full Article\nसाहेब तुम्हाला अख्खा महाराष्ट्र धुवायला आलाय : राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा\nऑनलाईन टीम/ मुंबई : इमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्या खास शैलीतून निशाणा साधला आहे. आज नरक चतुर्दशी, आजच्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. याचाच ...Full Article\nअवनी वाघिणीच्या मृत्यूची चौकशी होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nऑनलाईन टीम/ मुंबई : अवनी वाघिणीच्या मृत्यूवरुन केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी राज्यातील वन खात्यावर टीका केली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. अवनी वाघिणीला ...Full Article\nअवनी तुला भेडकासारखे मारले : शिवसेनेचा हल्ला\nऑनलाईन टीम/ मुंबई : अवनी या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात आल्याने त्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. शिवसेनेनेही अवनीवरून भाजपविरोधत डरकाळी फोडली आहे. ’ज्या राज्यात माणसेही नीट जगू शकत नाहीत ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/donald-trumps-son-law-kushner-iraq-visit-38199", "date_download": "2018-11-17T09:41:03Z", "digest": "sha1:YFJGUPZDXBZ73EHH5SQBAFLD7SO34WAU", "length": 12547, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "donald trump's son in law kushner on iraq visit ट्रम्प यांचे जावई कुशनर इराकच्या दौऱ्यावर | eSakal", "raw_content": "\nट्रम्प यांचे जावई कुशनर इराकच्या दौऱ्यावर\nसोमवार, 3 एप्रिल 2017\nइराकी पंतप्रधान हैदर अल-आबादी यांनी प्रथम 20 मार्च रोजी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती.\nवॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आणि व्हाईट हाऊसचे वरिष्ठ सल्लागार जेरेड कुशनर हे इराकच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. अमेरिकन लष्कराचे प्रमुख मरीन जनरल जोसेफ डनफोर्ड हेही त्यांच्यासोबत असल्याचे ट्रम्प प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nकुशनर यांना स्वतःला इराक पाहायचे होते आणि इराकी सरकारला पाठिंबा दर्शविण्याची इच्छा होती, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. 'फायनान्शल एक्सप्रेस'ने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले असून, न्यूयॉर्क टाइम्सच्या वार्ताहरानेही ट्विटरवरून त्याला दुजोरा दिला आहे.\nइराकी पंतप्रधान हैदर अल-आबादी यांनी प्रथम 20 मार्च रोजी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी सांगितले की, इस्लामिक स्टेट तथा इसिसशी लढण्यासाठी अमेरिकेचा भरीव पाठिंब्याचे आश्वासन आम्हाला मिळाले आहे. परंतु, केवळ लष्करी सामर्थ्य हे त्यासाठी पुरेसे ठरणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते.\nट्रम्प यांनी 20 जानेवारी रोजी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर कट्टरवादी इसिसला संपवण्यासाठी नवे धोरण आखण्याचे सूतोवाच केले होते. इसिसने 2014 मध्ये इराक आणि सीरियातील मोठ्या भूभागांवर ताबा मिळवला होता. दरम्यान, ट्रम्प सत्तेवर येण्यापूर्वी अमेरिकाप्रणित संयुक्त लष्कराचे हवाई हल्ले आणि सल्लागार यांच्या साह्याने इसिसच्या ताब्यातील काही भूभाग पुन्हा मिळविण्यात इराकला यश आले आहे.\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/equal-day-and-night/?cat=64", "date_download": "2018-11-17T09:39:54Z", "digest": "sha1:75E3S5KEPYT7WAAIMCA7KGFJ72UIWIH5", "length": 7714, "nlines": 75, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "आज दिवस व रात्र सारखीच ! - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nआज दिवस व रात्र सारखीच \nग्रेगरीयन कालगणनेनुसार आजपासून दिवस मोठा होत जाईल व २१ जून हा सर्वात मोठा दिवस असेल. आजचा दिवस व रात्र समान असतील. म्हणजे आजचा दिवस व रात्र १२ तास.\nपृश्वीचा अक्ष २३.४५ अंशाने कलेलला असल्या कारणाने सूर्योद्य व सूर्यास्ताची जागा दररोज थो़ड्या प्रमाणात बदलत असते. या सर्व प्रक्रियेला आयनिकरवृत्त असे म्हंटले जाते. सहा महिने सूर्य उत्तर पृथ्वीच्या धृवीय भागात व सहा महिने दक्षिण पृथ्वीच्या ध्रुवीय भागात असतो. अशा प्रकाराने तो दोन वेळा पृथ्वीच्या विषववृत्ताच्या सम प्रमाणात येतो. त्यावेळेस दिवस-रात्र समान १२ तासांचे असतात. हा दिवस म्हणजे २१ मार्च रोजी म्हणजेच ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रृवीय भागात प्रवेश करतो व २३ सप्टेंबर रोजी ज्यावेळेस सूर्य पृथ्वीच्या दक्षिण ध्रृवीय भागात प्रवेश करतो. आपण विषुवृत्तावर असाल तर दोन्ही दिवशी सूर्य दुपारी १२ वाजता बरोबर डोक्यावर असतो.\n२१ मार्च या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास “वसंतसंपात” म्हणतात. तर २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास “शरदसंपात” असे म्हणतात. तर २१ जून या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर उत्तर भागात आलेला असतो. यालाच “उत्तरायण” असे म्हणतात. तर २२ डिसेंबर या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर दक्षिण भागात असतो. यालाच “दक्षिणायन” म्हणतात. पृथ्वी स्वत भोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते. त्यामुळेच दिवस व रात्र हे पहर ऋतु निर्माण झाले.\nपण पृथ्वीचा अक्ष थोडा कललेला असल्याने प्रत्येक वेळी विषुव वृत्तच समोर असते असे नाही. त्यामुळे दिवस लहान-मोठा होत राहतो. परंतू २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी पृथ्वीचे विषुव वृत्त सूर्याच्या समोर येते व दिवस आणि रात्र ढोबळ मानाने समान असतात. अर्थात दिवसाच्या गणनेतील काही त्रुटी आजही बाकी आहे. यामुळे लिप वर्षासारख्या काळात हा दिवस मागे- पुढेही होतो. आजपासून दिवस मोठा होऊ लागणार, त्यामुळे बोचरी थंडी कमी होऊन वातावरणातील गरमा वाढेल.\nसंदर्भ : विकीपीडिया व इंटरनेट\n‘विज्ञान अनुभूती’ व ‘इंग्लिश फन फेअर’ प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन\nडाऊनलोड न करताही , आता गेम्स खेळायला मिळणार\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-HDLN-divyamarathi-editorial-article-on-mystery-of-the-shortage-of-cash-5854771-NOR.html", "date_download": "2018-11-17T08:28:49Z", "digest": "sha1:JWPKZRNZCNTKXT2DJG5GDNDVS5JYOZ55", "length": 13879, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "divyamarathi editorial article on mystery of the shortage of cash | नोटटंचाईचे गूढ (अग्रलेख)", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nभारतातील काही राज्यांतील एटीएमवर नोटांचा खडखडाट झाल्यावर देशभर चर्चेला उधाण आले. कोणतेही संयुक्तिक कारण दिसत नसताना नोटा\nभारतातील काही राज्यांतील एटीएमवर नोटांचा खडखडाट झाल्यावर देशभर चर्चेला उधाण आले. कोणतेही संयुक्तिक कारण दिसत नसताना नोटांची टंचाई का निर्माण व्हावी, हा प्रश्न आहे. नोटबंदीच्या काळात सरकारनेच नोटा काढून घेतल्या होत्या. यावेळी तसे काहीही झालेले नाही. ही टंचाईही, सर्वत्र नव्हे तर काही भागातच आली. नोटबंदीसारख्या कारणामुळे ही टंचाई आली असती तर ती सर्वत्र आली असती. तसे घडलेले नसल्यामुळे यामागे वेगवेगळी कारणे संभवतात. अर्थशास्त्रीय वृत्तपत्रात त्याची व्यवस्थित चर्चा झाली आहे. गेल्या तीन महिन्यांत कर्नाटक व आंध्र प्रदेश या भागातून पैसे काढून घेण्याचे प्रमाण अचानक वाढले. गेल्याच आठवड्याच बिझिनेस स्टॅन्डर्ड वृत्तपत्राने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. या राज्यांसह अन्य मोजक्या ठिकाणी पैसे भरणाऱ्यांपेक्षा पैसे काढणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे त्यात म्हटले होते. विशेषत: दोन हजारांच्या नोटा काढून घेतल्यावर त्या पुन्हा बँकेत भरण्याचे प्रमाण कमी झाले होते. म्हणजे रोकड जमविण्याचा उद्योग सुरू झाला होता. निवडणुकीच्या काळात असे उद्योग का होतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र नोटटंचाईचे हे एकमेव कारण नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. अन्य कारणांमध्ये काही कारणे मानसिक तर काही तांत्रिक आहेत. बँकांना दिवाळखोरीतून वाचविण्यासाठी त्याच बँकातील ठेवींचा उपयोग करून घेण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. हा प्रस्ताव सध्या संसदीय समितीसमोर आहे व त्यावर निर्णय झालेला नाही. प्रस्ताव आला तेव्हा लोकांचा पैसा धोक्यात आहे अशी ओरड झाली होती. तरीही पैसे काढून घेण्याचे प्रमाण त्यावेळी वाढले नव्हते. ते अचानक गेल्या तीन महिन्यांत वाढले. वरील प्रस्तावामुळे लोकांच्या मनात थोडी धास्ती होती, पण नीरव मोदी व चंदा कोचर प्रकरणानंतर या धास्तीमध्ये भर पडली. बँकांवर जनतेचा बराच भरवंसा आहे. राष्ट्रीय बँकेतील पैसे सुरक्षित आहेत या भावनेने नागरिक निर्धास्त जीवन जगत असतात. त्या विश्वासाला या प्रकरणांनी तडा गेला. त्यानंतर पैसा काढण्याची लाट आली काय, याचा तपास केला पाहिजे. परंतु हे कारणही पुरेसे संयुक्तिक वाटत नाही. कारण लोकांचा बँकावरील विश्वास उडाला असेल तर तेथून काढलेले पैसे सोने व जमीन खरेदीसारख्या सुरक्षित क्षेत्रात गुंतवले जाणे अपेक्षित होते. तसेही झालेले नाही. तेव्हा तीन महिन्यांत काढला गेलेल्या कोट्यवधीच्या नोटा गेल्या कुठे हे गूढ राहते. यातील तांत्रिक कारणे वेगळी आहेत. अनेक एटीएम अद्याप अद्यायावत झालेली नाहीत. बँकांनी तिकडे पुरेसे लक्ष दिलेले नाही. २००च्या नव्या नोटांसाठी अनेक एटीएममध्ये सोय करण्यात आलेली नाही. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालानुसार एटीएमची संख्या गेल्या दोन वर्षांत कमी झालेली आहे. एटीएमच्या सुरक्षेवर बँकाना बराच खर्च करावा लागतो व तो खर्च ग्राहकांकडून वसूल करण्याची परवानगी बँकांना नाही. असे हे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत.\nमात्र गुंतागुंत आहे म्हणून सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. चलनातून नोटा कमी होत आहेत हे लक्षात येताच सरकारने पावले उचलली असती तर हा गोंधळ उडाला नसता. रिझर्व्ह बँक म्हणते चलनात पर्याप्त नोटा आहेत, बँकेचे चार छापखाने वेळ पडल्यास नोटा छापू शकतात. आज नोटांचा तुटवडा दिसतोय त्याचे कारण छापलेल्या नोटा एटीएम सेंटरपर्यंत पोहोचण्यास येणाऱ्या वाहतुकीच्या अडचणी. ही कारणे पटणारी नाहीत. कॅशलेस डिजिटल व्यवहारांना लोकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिलेला नाही. कॅशलेस व्यवहार वाढले असले तरी रोकडीवर जास्त विश्वास आहे. याचे कारण डिजिटल व्यवहारांना आवश्यक असणारे इन्फ्रास्ट्रक्चर गेल्या दीड वर्षात वाढलेले नाही. कालच्या गोंधळानंतर बँकांनी त्वरीत पावले उचलली व आज टंचाई बरीच कमी झाली असे सांगितले जाते. बँकात कॅश कमी येत आहे हे लक्षात येताच ही पावले उचलली असती तर फजिती झाली नसती. आजच्या घडीला बँकिंग व्यवस्था व सरकार या दोघांविषयी लोकांमध्ये संशय निर्माण झाला आहे. तो टाळता आला असता. अर्थव्यवस्था स्वच्छ करण्यासाठी नोटबंदीचा निर्णय उपयोगी पडला हे त्यांच्या विरोधकांनाही\nआडवळणाने का होईना मान्य करावे लागते. मात्र त्या निर्णयाची अंमलबजावणी कार्यक्षमतेने झाली नाही व सरकार गोत्यात आले. आजची समस्याही कार्यक्षमतेशी संबंधीत आहे. बँकींग व्यवहार असो वा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न असो, मोदी सरकारचा कारभार कार्यक्षम नाही, प्रशासनावर पकड नाही अशी भावना जनतेमध्ये निर्माण होत आहे. निवडणुकीच्या वर्षात हे ठीक नव्हे.\nरफालचा संशयी तिढा (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D.html", "date_download": "2018-11-17T09:01:41Z", "digest": "sha1:3C5CZMDVCH6AVFX6VKGVZWWDRY6GAZAM", "length": 23228, "nlines": 287, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | तिरुपतीच्या धर्तीवर विश्‍वनाथ मंदिराचा विकास", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » उ.प्रदेश, ठळक बातम्या, राज्य » तिरुपतीच्या धर्तीवर विश्‍वनाथ मंदिराचा विकास\nतिरुपतीच्या धर्तीवर विश्‍वनाथ मंदिराचा विकास\nलखनौ, [९ फेब्रुवारी] – वाराणसीतील काशी विश्‍वनाथ मंदिराला दररोज लाखो भक्त आणि पर्यटक भेट देत असतात. त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यासह मंदिराच्या व्यवस्थेकरीता नियमित उत्पन्नाचे मार्ग शोधण्यासाठी काशी विश्‍वनाथ मंदिराचा तिरुपती आणि शिर्डी येथील प्रख्यात मंदिरांच्या धर्तीवर विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तिरुमला तिरुपती देवस्थानम् आणि शिर्डी साईबाबा ट्रस्ट ही भारतातील सर्वाधिक श्रीमंत मंदिर व्यवस्थापन असून त्यांना वर्षाकाठी देणग्या आणि इतर मार्गांनी कोट्यवधी रुपयांची रोख आणि सोन्याचांदीचे दागिने मिळतात. विश्‍वनाथ मंदिरातील व्यवस्थापन सदस्यांची एक चमू या दोन्ही मंदिरांना भेट देऊन तेथील व्यवस्थापनाचा अभ्यास करणार आहे. त्यांनी केलेल्या निरीक्षणानुसार काशीच्या मंदिरातही शक्य ते बदल करण्यात येऊन मंदिराला अधिक सुसज्ज आणि भक्तनिवासासारख्या अद्ययावत सोयींनी परिपूर्ण करण्यात येईल, अशी माहिती धार्मिक व्यवहारविषयक स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री विजय कुमार मिश्रा यांना वृत्तसंस्थेशी बोलतान दिली.\nबारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या काशी विश्‍वनाथ मंदिराला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या मंदिराला दरवर्षी ४-५ कोटी रुपये देणगीपोटी प्राप्त होतात. गंगा नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या या मंदिराच्या सुधारणेचा आराखडा उत्तर प्रदेश सरकारने तयार केला आहे. त्यानुसार, मंदिरातील सुधारणांसह त्याकडे जाणार्‍या रस्त्यांचेही सुशोभीकरण केले जाणार आहे. दर्शनासाठी निश्‍चित व्यवस्था करण्यासह रांगेत असलेल्या भाविकांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था करण्याची योजना आहे. यासोबतच, मंदिराचे संकेतस्थळ सुरू करून त्यावर मंदिराचा इतिहास आणि येण्याच्या मार्गासह भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.\nभाविक आणि मंदिराच्या सुरक्षेसाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. मंदिर परिसरात दानपेट्या बसविण्यात येणार असून, त्या कॅमेर्‍यांच्या नजरेच्या टप्प्यात राहणार आहेत.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n=४८ तासात बहुमत सिद्ध करण्याची पक्षाची मागणी= नवी दिल्ली/पाटणा, [९ फेब्रुवारी] - पक्षादेश झुगारणारे बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्यावर विश्‍वासघात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-scattered-many-flood-12476", "date_download": "2018-11-17T09:16:23Z", "digest": "sha1:OI7CYKVXEV7WL3YCOCAYOM5SJT23CX6U", "length": 12564, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai scattered; Many of the flood मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय | eSakal", "raw_content": "\nमुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय\nगुरुवार, 22 सप्टेंबर 2016\nमुंबई - परतीच्या पावसाने बुधवारी व आज (गुरुवार) पहाटे मुंबईला झोडपून काढले. अनेक भागांत पाणी साचले होते. रस्त्यावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला. रस्त्यांतील खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. रेल्वेलाही पावसाचा फटका बसला. पावसामुळे विजेच्या धक्‍क्‍याने एकाचा मृत्यू झाला.\nमुंबई - परतीच्या पावसाने बुधवारी व आज (गुरुवार) पहाटे मुंबईला झोडपून काढले. अनेक भागांत पाणी साचले होते. रस्त्यावरील वाहतुकीचा बोजवारा उडाला. रस्त्यांतील खड्ड्यांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीही झाली. रेल्वेलाही पावसाचा फटका बसला. पावसामुळे विजेच्या धक्‍क्‍याने एकाचा मृत्यू झाला.\nवडाळा येथे सिग्मा कंपनीजवळील जैन देरासर चाळीत विद्युत दुरुस्तीचे काम करताना बेस्ट उपक्रमाचा कर्मचारी विजेच्या धक्‍क्‍याने होरपळला. केईएम रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. संतोष लाड (वय 47) असे त्याचे नाव आहे. हा कामगार बेस्टच्या दादर येथील प्यूज कंट्रोल रूममध्ये काम करत होता.\nचार दिवसांपासून पावसाने उसंत घेतलेली नाही. मंगळवारपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आणि मुंबईचे अनेक भाग जलमय झाले. जोरदार पाऊस सुरू झाल्याने कुर्ला, घाटकोपर, चेंबूर, कांजूरमार्ग, मुलुंड, भांडुप, माहीम, माटुंगा, वांद्रे कलानगर, वडाळा, सांताक्रूझ, मालाड आदी ठिकाणी पाणी साचले होते. 24 तासांत शहरी भागांत 84.08 मिलिमीटर, पूर्व उपनगरांत 105.64 मिलिमीटर आणि पश्‍चिम उपनगरांत 110.52 मिलिमीटर पाऊस झाला. रेल्वेच्या उपनगरी सेवेलाही पावसाचा तडाखा बसला. पश्‍चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड झाल्याने गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिरा धावत होत्या. पूर्व उपनगरांत एक, पश्‍चिम उपनगरांत पाच आणि शहरात पाच अशी 11 झाडे उन्मळून पडली.\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/what-is-new-intellectual-property-rights-1129486/", "date_download": "2018-11-17T09:07:25Z", "digest": "sha1:2BEZJDWPVPOO2ICCXCVC36RTCZ3FHFGU", "length": 28054, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "क्या नया है वह? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nकथा अकलेच्या कायद्याची »\nक्या नया है वह\nक्या नया है वह\nपेटंट मिळण्यासाठी संशोधन नवीन, असाहजिक आणि औद्योगिक उपयुक्तता असलेले असावे या तीन अटी आहेत\nपेटंट मिळण्यासाठी संशोधन नवीन, असाहजिक आणि औद्योगिक उपयुक्तता असलेले असावे या तीन अटी आहेत आणि कोणत्याही संशोधकाने आपल्या संशोधनावर पेटंट मिळविण्याचा विचार करताना आपण या तीन अटींत बसतो आहोत का हे तपासून पाहिले पाहिजे. या तीन निकषांपकी नावीन्य हा पहिला निकष म्हणजे नक्की काय एखादे संशोधन नवे आहे की नाही हे कसे ठरवायचे त्याबाबत..\nपरवाच एक नवीनवेली आई भेटली.. सहा महिन्यांच्या बाळाची आई. आपल्या बाळाचं गुणगान करायला तिला शब्द अपुरे पडत होते. आपल्या बाळाचं दिसणं, त्याचा आवाज, त्याची समज किती अफाट आहे.. आणि तशी जगात कुणाकुणाची नाही असं ती मला पुन:पुन्हा सांगत होती. हे ऐकताना मला माझ्याकडे येणारे संशोधक आणि त्यांचं स्वत:च्या संशोधनाबद्दलचं बोलणं आठवलं.. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि कौतुक आणि त्या आईच्या चेहऱ्यावरचे भाव अगदी सारखेच असतात हे आठवलं. ‘माझ्या शोधासारखा शोध जगात कुणीऽहीऽ लावलेला नाही’ हे त्यांचं बोलणं आठवलं.. आणि ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट’ ही म्हण केवढी सार्वत्रिक आहे याची खात्री पटून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटलं\nआपण लावलेला शोध एकमेवाद्वितीय आहे आणि म्हणून त्याला पेटंट नक्की मिळेल असं प्रत्येक संशोधकाला वाटतच असतं, पण तरी सगळ्यावर पेटंट मिळतंच असं नाही.. ते का कारण पेटंट कशाला द्यायचे आणि कशाला नाही हे ठरवायचे कसे, यासाठी ट्रिप्स करारात काही नियम घालून देण्यात आले आहेत. कुठलेही असे संशोधन जे एक तर उत्पादन असेल किंवा प्रक्रिया असेल आणि असे हे संशोधन जर:\n२) त्यातले नावीन्य चटकन कुणाला सुचण्यासारखे नसेल (ठल्ल डु५्र४२ल्ली२२- याला आपण असाहजिकता असा शब्द वापरू या) आणि\n३) जर त्या संशोधनाला औद्योगिक उपयुक्तता (कल्ल४ि२३१्रं’ अस्र्स्र्’्रूं३्रल्ल) असेल- म्हणजे ते कारखान्यात मोठय़ा प्रमाणावर बनवता येण्याजोगे असेल तर त्यावर पेटंट मिळू शकते, असे हे नियम सांगतात. म्हणजेच पेटंट मिळण्यासाठी संशोधन नवीन, असाहजिक आणि औद्योगिक उपयुक्तता असलेले असावे या तीन अटी आहेत आणि कोणत्याही संशोधकाने आपल्या संशोधनावर पेटंट मिळविण्याचा विचार करताना ते या तीन अटींत बसते आहे का, हे तपासून पाहिले पाहिजे.\nपण मग पुढचा प्रश्न असा आहे की, आपले संशोधन नवे आहे हे संशोधकाने कसे ठरवायचे केवळ त्याच्या ऐकिवात असे काही कधी आले नाही म्हणून ते नवे होते का केवळ त्याच्या ऐकिवात असे काही कधी आले नाही म्हणून ते नवे होते का संशोधनातले नावीन्य म्हणजे काय नक्की संशोधनातले नावीन्य म्हणजे काय नक्की आणि ते आहे की नाही हे कसे ओळखायचे आणि ते आहे की नाही हे कसे ओळखायचे तर पेटंट फाइल करण्याआधी त्याच संशोधनावर जगात कुठेही कुणीही पेटंट घेतलेले नको किंवा कोणत्याही शोधनिबंधात किंवा पुस्तकात किंवा इतर कुठेही ते संशोधन प्रकाशित झालेले नको किंवा त्याचा तोंडी उल्लेख ‘लोकांमध्ये’ झालेला नको किंवा ते कुठेही वापरात नको अथवा विक्रीला ठेवलेले नको किंवा अन्य कुठल्याही मार्गाने लोकांना उपलब्ध नको. यापैकी काहीही नसेल, तर ते संशोधन पेटंट मिळण्यासाठी ‘नवीन’ समजले जाते.\nनावीन्यासाठीच्या या अटी पेटंट कायद्यात का घातलेल्या आहेत तर संशोधकाच्या आधी त्या संशोधनाबद्दल जगात कुठेही कुणालाही माहिती नव्हती आणि म्हणून हे संशोधन पूर्णपणे संशोधकाची बौद्धिक संपदा आहे हे सिद्ध करण्यासाठी. कारण लावलेल्या शोधाचे बक्षीस म्हणून संशोधकाला पेटंट दिले जाते. जर ते संशोधन त्याआधीपासून लोकांना माहिती असेल तर त्याचा अर्थ ते संशोधन जनतेचे आहे.. जनतेच्या मालकीचे आहे. म्हणजेच ते सार्वजनिक अखत्यारीत (पब्लिक डोमेन) आहे आणि अशा संशोधनासाठी पेटंटच्या रूपाने मक्तेदारी देण्याची मग काहीच गरज नाही. ही खात्री पटविण्यासाठी पेटंटमधल्या संशोधनाच्या नावीन्याची अशी कसून तपासणी केली जाते.\nसंशोधनाचे नावीन्य तपासण्यांतील आणखी एक अत्यंत महत्त्वाचा निकष हा की, संशोधनावर पेटंट ज्या देशात घ्यायचे आहे त्याच देशातच नव्हे, तर जगाच्या पाठीवरील अन्य कुठल्याही देशात ते वर सांगितलेल्या कुठल्याही प्रकारे कुणाला ज्ञात नसावे. म्हणजे समजा इंग्लंडमध्ये एका नव्या प्रकारच्या शेतीसाठी वापरायच्या नांगरावर एका संशोधकाने पेटंट मिळण्यासाठी अर्ज केला. इंग्लंडमध्ये याआधी अशा प्रकारच्या नांगरावर कुठलेही पेटंट नाही किंवा त्यावर कुठलाही शोधनिबंधही नाही किंवा कोणत्याही पुस्तकात त्याचा उल्लेख नाही किंवा कुणीही असा नांगर वापरत नाही. म्हणजे इंग्लंडमधील या विषयातील संशोधनाची व्याप्ती पाहिली तर हा नांगर निश्चितच नवा आहे; पण पेटंट मिळण्यासाठी फक्त इंग्लंडमधील नावीन्य पुरेसे नाही, तर जगाच्या पाठीवर अन्य कुठेही तो नांगर ज्ञात नसावा हे अपेक्षित आहे. तर आणि तरच तो नांगर पेटंट देण्यासाठीचा ‘नावीन्य’ हा निकष पुरा करेल आणि हा निकष इतका कठोर नसेल तर संशोधक सरळ दुसऱ्या देशांतील संकल्पना पळवून आपापल्या देशात कॉपी करतील आणि त्यावर मक्तेदारी बळकावून बसतील. असे होऊ नये म्हणून हा निकष इतका कठोर आहे.\nजगातील प्रत्येक देशाच्या पेटंट कायद्यात नावीन्याची व्याख्या ही अशीच आहे. म्हणजे त्या संशोधनावर जगात कुठेही पेटंट किंवा इतर काही पुस्तक किंवा शोधनिबंध लिहिला गेलेला नको किंवा ते अन्य कुठल्या मार्गाने लोकांना ज्ञात नको. आता यातल्या ‘अन्य कुठल्या मार्गाने’ या शब्दाचा अर्थ काय तर प्रत्येक देशात असे पिढय़ान्पिढय़ा चालत आलेले पारंपरिक ज्ञान. उदा. आपल्या देशातील आजीबाईच्या बटव्यातील औषधे किंवा आदिवासी जमातींमध्ये कित्येक पिढय़ांपासून वापरत असलेली औषधे. यावर काहीही लिहिले गेले नाही किंवा त्यावर शोधनिबंध नाहीत किंवा इतर काहीही साहित्य नाही. तर अशा पारंपरिक ज्ञानांवर कुठल्याही देशात कुणीही पेटंट घेऊ शकत नाही, असाच प्रत्येक देशाचा कायदा आहे; पण अमेरिकन पेटंट कायदा मात्र नेहमीच्या अमेरिकन ‘एक्सेप्शनॅलिझम’मुळे २०११ पर्यंत स्वत:ला चार अंगुळे वर समजत असे. त्यामुळे अमेरिकन पेटंट कायद्यात नावीन्य या संकल्पनेची व्याख्या अतिशय स्वार्थीपणे करण्यात आलेली होती. या व्याख्येनुसार एखाद्या संशोधनावर अमेरिकेत पेटंट मिळण्यासाठी ‘‘त्यावर जगात कुठेही पेटंट किंवा इतर काही साहित्य प्रकाशित झालेले नसावे आणि ते संशोधन अमेरिकेत कुणालाही माहीत नसावे किंवा वापरत नसावे.’’ ठळक अक्षरांत लिहिलेल्या या वाक्याच्या भागात खरी गोम होती. याचाच दुसरा अर्थ असा होता की, समजा एखादे ज्ञान प्रकाशित झाले नाही.. पण तरीही ते दुसऱ्या कुठल्याही देशात वर्षांनुवर्षांपासून माहीत आहे किंवा वापरले जाते आहे (पण अमेरिकेत मात्र माहिती नाही), तर त्यावर मात्र अमेरिकेत पेटंट घेता येईल आणि नावीन्याच्या या स्वैर व्याख्येमुळे इतर देशांच्या परंपरागत ज्ञानांवर अमेरिका खुशाल पेटंट देऊ करत होती आणि या व्याख्येमुळेच भारताच्या हळद किंवा कडुिनब यांसारख्या पारंपरिक औषधावर संशोधक अमेरिकेत पेटंट फाइल करण्यास लोक धजावू शकले आणि त्याविरोधात आपल्याला प्रचंड लढा द्यावा लागला. याबद्दल नंतर विस्ताराने बोलूच, पण हळूहळू मात्र इतर सर्व देशांचा या बाबतीतील अमेरिकेवरील दबाव वाढू लागला आणि शेवटी २०११ मध्ये अमेरिकेने एकदाचा अमेरिकाज इन्वेंट्स अ‍ॅक्ट मंजूर केला आणि ‘नावीन्याची’ व्याख्या बदलली. आता मात्र ती इतर सर्व देशांसारखीच आहे. इतर कुठल्याही देशात ‘ज्ञात’ असलेल्या गोष्टींवर आता अमेरिकेत पेटंट दिले जात नाही.\nतात्पर्य हे की, कुठल्याही संशोधकाने आपल्या संशोधनावर पेटंट मिळण्यासाठी ते पेटंट कायद्यातील नावीन्याच्या व्याख्येत बसते आहे का हे तपासून पाहिले पाहिजे आणि त्यासाठी विविध देशांचे पेटंट आणि शोधनिबंधांचे डेटा बेसेस वापरून शोध घेतला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की, संशोधकाने आपल्या संशोधनावर आधी शोधनिबंध लिहून प्रकाशित केला आणि मग त्यावरच पेटंटसाठी अर्ज केला तर त्याचे स्वत:चे संशोधनही त्याला पेटंट मिळवण्यापासून थांबवते. कारण त्याचेच संशोधनसुद्धा प्रायर आर्ट म्हणजे ‘आधीच सार्वजनिक अखत्यारीत उपलब्ध असलेले ज्ञान’ म्हणून समजले जाते. म्हणूनच आपले संशोधन जर पेटंट मिळण्यालायक आहे असे संशोधकाला वाटत असेल तर पेटंटसाठी अर्ज करण्याआधी त्यावर कुणाशी चर्चा करणे, ते बनवून विकणे, त्यावर भाषणे देणे, ते प्रदर्शनात मांडणे, त्यावर शोधनिबंध लिहिणे या सर्व गोष्टी संशोधकाने टाळल्या पाहिजेत.\nआपले संशोधन पेटंट मिळण्यालायक आहे याची खात्री करण्याची पहिली चाचणी म्हणजे, त्याचे नावीन्य विविध पेटंट डेटा बेसेसमधून तपासणे. हा शोध घेऊन झाल्यावरही ते नक्की नवीन आहे अशी खात्री पटली की, मग पुढच्या पायऱ्यांत तपासून पाहायला हरकत नाही. थोडक्यात- संशोधन पेटंट मिळण्यायोग्य आहे हे ठरविण्यासाठी पहिला प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे तो हा की, ‘क्या नया है वह\nप्रा. डॉ. मृदुला बेळे, लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका\nअसून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\n‘गटातटाचे राजकारण नको, वशिलेबाजी चालणार नाही’\nबौद्धिक संपदा कायद्यांविषयी जागृती गरजेची – अ‍ॅड. ढोबळे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-17T09:35:45Z", "digest": "sha1:2WUL5ZIN3QJMLSONTWJ36PUYICF4ZKGA", "length": 16485, "nlines": 107, "source_domain": "chaupher.com", "title": "समाजात समर्थ नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षकांच्या माध्यमातून होते – आयुक्त श्रावण हर्डीकर | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड समाजात समर्थ नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षकांच्या माध्यमातून होते – आयुक्त श्रावण हर्डीकर\nसमाजात समर्थ नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षकांच्या माध्यमातून होते – आयुक्त श्रावण हर्डीकर\nचौफेर न्यूज – चांगल्या समाजासाठी समर्थ नागरीक घडविणे आवश्यक असून हे कार्य शिक्षकांच्या माध्यमातून होते. यासाठी शिक्षकांनी अधिक प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका, शिक्षण विभाग (प्राथमिक) व डीआयईसीपीडी पुणे आयोजित मनपास्तरीय शिक्षण परिषदेत ते बोलत होते.\nमंगळवार दि. ११ रोजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कै.अंकुशराव लांडगे नाटयगृह भोसरी येथील कार्यक्रमास माजी आमदार भगवान साळुखे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, ई प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, शिक्षण समिती सभापती प्रा.सोनाली गव्हाणे, उपसभापती शर्मिला बाबर, शिक्षण समिती सदस्या अश्विनी चिंचवडे, शारदा सोनवणे, सुवर्णा बुर्डे,‍ संगिता भोंडवे, विनया तापकीर, उषा काळे, नगरसदस्य कुंदन गायकवाड, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, स्वीकृत सदस्य संतोष मोरे, सागर हिंगणे, डीआयईसीपीडी च्या प्राचार्या डॉ.कमलदेवी आवटे, विभागीय शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत, व्याख्याते डॉ.अमोल जोग, दामिनी मयेनकर, प्रशांत शेवळकर, डॉ.वर्षा डांगे, आदी उपस्थित होते.\nदिप प्रज्वलन व वृक्षांना पाणी देऊन परिषदेचे उदघाटन करण्यात आले. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, कोणत्या विषयामध्ये विदयार्थ्याला जास्त आवड आहे ते ओळखले पाहिजे व त्यानुसार त्यांच्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. तसेच अप्रगत मुले शोधून त्यांच्याशी संवाद वाढवून त्यांच्यातील संबधीत विषया बाबतची भिती दूर केली पाहिजे अप्रगत हा शब्दच काढून टाकला पाहिजे मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यम म्हणजे काय तर संवाद साधण्याचे माध्यम आहे. त्यामुळे सुसंवाद वाढला पाहिजे असेही ते म्हणाले.\nउपमहापौर सचिन चिंचवडे म्हणाले, महाभारतापासून गुरु व शिष्याची पंरपरा चालत आलेली आहे. गुरुंनी शिष्यामधील चांगला गुण ओळखून त्यांना चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देण्याचे काम करायला पाहिजे तसेच शिक्षणामध्ये नवनविन बदल करुन आधुनिक पध्दतीने सुधारणा केल्या पाहिजेत त्यामुळे शिक्षणाचा दर्जा उंचावून शहराचा नावलौकीक होईल या प्रमाणे कामकाज करावे. पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, सर्व मुख्याध्यापकांना वाटले पाहिजे की माझी शाळा ही शहरात सर्व बाबतीत पहिल्या क्रमांकावर कशी येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत पूर्वी ७० हजार पटसंख्या होती ती आता ३७ हजारावर आली आहे. खाजगी शाळेची पटसंख्या जास्त का वाढतेय व आपली पटसंख्या झपाटयाने कमी का होते. याचा विचार मुख्याध्यापकांनी करावा शिक्षकांनी मोठया आत्मविश्वासाने, उत्साहाने मुलांना नाविण्यपूर्ण शिक्षण देउन देशाचा चांगला नागरीक तयार करण्याचे काम केले पाहिजे. यावेळी शिक्षण समिती सभापती प्रा.सोनाली गव्हाणे म्हणाल्या, सर्व शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु केले जाणार आहेत. त्याच प्रमाणे सर्व शाळेतील मुलींना स्वयं संरक्षणाचे प्रशिक्षण देणार आहे. त्याचप्रमाणे मनशक्ती लोणावळा येथील क्रेंद्रा मार्फत मोफत कार्यशाळा घेणार आहे. त्यामध्ये मुलांनी अभ्यास कसा करावा, अभ्यासाचा ताण कसा दूर करावा, स्मरणशक्तीत कशी वाढ करावी इ. व विदयार्थ्यांच्या समस्या सोडणयाचा प्रयत्न्‍ करणार आहे. तसेच प्रत्येक शाळेची साफसफाई, स्वच्छता, व पिण्याचे पाणी इ सोयीवर देखील लक्ष केंद्रीत करणार आहे.\nडीआयईसीपीडी च्या प्राचार्या डॉ.कमलदेवी आवटे म्हणाल्या, प्रत्येक मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे. संवादाने प्रश्न सुटतात त्यामुळे सुसंवाद साधला पाहिजे. विभागीय शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत म्हणाल्या, की माझे प्राथमिक शिक्षण या महापालिकेच्या शाळेत झाले आहे. याचा मला सार्थअभिमान वाटतो. सर्व मुख्याध्यापकांचा कार्यकाळ चांगला व यशस्वीरीत्या कामकाज केल्यास भविष्यात त्यांचा नावलौकीक होते. डॉ.अमोल जोग यांनी शिक्षकांची आव्हाणे व त्यांची बलस्थाने या विषयावर मुख्याध्यापकांशी संवाद साधला.\nमाजी आमदार भगवान साळुंखे यांनी शिक्षण संघटन, शिक्षण चळवळ, स्वांतत्र्यपूर्व शिक्षणाचा काळ, गॅट करार इ. गोष्टींवर प्रकाश टाकला. व्याख्याती दामिनी मयेंनकर यांनी, मॉडर्न शाळा प्रकल्प कसा तयार केला व मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांचे सोबत कसे काम करुन घेतले जाते या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. व्याख्याते प्रशांत शेवळकर यांनी चित्रफित दाखवून मुख्याध्यापकांना चांगल्या प्रकारे संवाद साधुन मुख्याध्यापक व शिक्षकांना विचारमंचावर बोलवून त्यांच्या सोबत शाळा सिध्दीवर प्रात्येक्षिके सादर केली. डॉ.वर्षा डांगे यांनी गोवर, रुबेला लसीकरणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी केले. तर सूत्रसंचालन अविनाश वाळुंज यांनी केले.\nPrevious articleबनावट नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड, भोसरी पोलिसांची कारवाई\nNext articleमाता, पित्यांची सेवा, संतांचे आशिर्वाद म्हणजे मोक्षप्राप्ती – प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Corrupt-contractor-corporator-will-prevent-the-gang/", "date_download": "2018-11-17T08:59:25Z", "digest": "sha1:ZGNIY2OM66MFWCJA7IQLC7PIMNDPADFH", "length": 6685, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भ्रष्ट ठेकेदार नगरसेवकांची टोळी रोखणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भ्रष्ट ठेकेदार नगरसेवकांची टोळी रोखणार\nभ्रष्ट ठेकेदार नगरसेवकांची टोळी रोखणार\nमहापालिकेतील त्याच त्या भ्रष्ट ठेकेदार नगरसेवकांची टोळी रोखण्यासाठी मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे, असा दावा मनसेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. अर्थात स्व:बळावर लढायचे की समविचारी पक्षांशी आघाडी करायची, याचा निर्णय लवकरच राज ठाकरे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी मनसेने इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे ते म्हणाले.\nते म्हणाले, महापालिकेत सत्ता बदल झाल्या तरी तेच ते ठेकेदार नगरसेवक, त्यांचे नातेवाईक निवडणूक रिंगणात उतरतात. निवडून आल्यानंतर पुन्हा महापालिकेत भ्रष्टाचाराचा अड्डा चालतो. एकूणच गेल्या 25-30 वर्षांत कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला. तरीही या लुटारूंच्या भ्रष्ट कारभाराने सांगलीचे वाटोळे झाले आहे. अपुर्‍या योजना आणि निकृष्ट कारभार याचा आरसा आहे.प्रदेश उपाध्यक्षा अ‍ॅड. स्वाती शिंदे म्हणाल्या, महिलांसाठी 50 टक्के आरक्षण आहे. परंतु दुर्दैवाने तेच ते दिग्गज नगरसेवक आपापल्या पत्नी, मुलगी, भावजयींना मैदानात उतरवून जागा अडवतात. त्यांच्या माध्यमातून हे प्रत्यक्ष कारभारी होतात. महिला भ्रष्ट कारभाराला कुठेच विरोध करीत नाहीत. यांचा लुटीचा अखंड कारभार सुरू आहे. हे चित्र मनसे बदलेल.\nशहराध्यक्ष अमर पडळकर म्हणाले, माजी आमदार या नात्याने श्री. शिंदे आणि अ‍ॅड. सौ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मनपा निवडणूक लढणार आहोत. दुसरे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्यासह आम्ही सर्वजण ताकदीने उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. यावेळी आदित्य पटवर्धन, सुनीता इनामदार, लीना सावर्डेकर, रोहित घुबडे आदी उपस्थित होते.\nदिगंबर जाधव राहिले तरी आणि गेले तरी पॅनेल\nसरचिटणीस नितीन सोनावणे म्हणाले, मिरजेत तालुकाध्यक्ष दिगंबर जाधव भाजपमध्ये गेल्याच्या चर्चा सुरू आहेत. परंतु त्यांनी पक्षाला अधिकृत तसे काही कळविले नाही. ते पक्षासोबतच राहतील. शिवाय त्यांच्यासमवेत चारजणांचे पॅनेल मनसे उभे करणार आहे. ते सोबत आले नाहीत तर त्यांच्या विरोधात चारजणांचे पॅनेल उभे राहील.\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फार्म्युला...\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Due-to-drowning-in-the-River-Urmodi-at-Shelkevadi-the-child-dies/", "date_download": "2018-11-17T08:42:07Z", "digest": "sha1:DM5JY4VJFMM5UY6N6ESAEXDYDYOBXIZV", "length": 5294, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेळकेवाडी येथे उरमोडी नदीत बुडून मुलाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शेळकेवाडी येथे उरमोडी नदीत बुडून मुलाचा मृत्यू\nशेळकेवाडी येथे उरमोडी नदीत बुडून मुलाचा मृत्यू\nसाताराहून मित्रांसमवेत शेळकेवाडी (ता. सातारा) येथे पोहण्यासाठी आलेल्या जीवलग अशा तिघा मित्रांपैकी एकाचा उरमोडी नदीत पोहत असताना बुडून मृत्यू झाला. अविनाश बाबुराव यादव (वय 15, रा.माची पेठ, सातारा) असे मृत मुलाचे नाव आहे.\nदरम्यान, अगोदरच अविनाशच्या आयुष्यातील वडिलांचे छत्र हरपले असताना या एकुलत्या मुलाच्या मृत्यूची बातमी अविनाशची आई लिना यादव यांना समजताच त्यांचा आक्रोश सर्वांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. ही घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.\nयाबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माचीपेठ सातारा येथील अविनाश यादव त्याचे मित्र अहमद सादीक शेख, सचिन रमेश कट्टीमने हे तिघेजण जीवलग मित्र होते. तेे सातार्‍यातील भवानी विद्यामंदिर येथे शिकत असून तिघा मित्रांनी आठवीची परीक्षा दिली आहे. शुक्रवारी सकाळी हे तिघेजण शेळकेवाडी येथे उरमोडी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी आले. या दरम्यान इतर अनेक मुले या नदीत पोहत होती. मात्र, अविनाशला व्यवस्थित पोहता येत नसल्याने तो कमी पाण्यात पोहत असतानाच अविनाश यादवचा बुडून मृत्यू झाला.\nअविनाशच्या अकाली मृत्यूने शेळकेवाडीसह परिसर शोकसागरात बुडून गेला. शुक्रवारचा काळा दिवस हा अविनाशच्या जीवनात अखेरचा ठरला. या घटनेची खबर शेळकेवाडीचे पोलीस पाटील संजय मानाजी संकपाळ यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार शशिकांत फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चेतन बगाडे करीत आहेत.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Take-back-false-criminal-cases-against-Maratha-activists/", "date_download": "2018-11-17T09:32:05Z", "digest": "sha1:GZFY7HSPBCLQTAC2FLFFC63A7ITGDDXF", "length": 7288, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मराठा कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या\nमराठा कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या\nमराठा आरक्षण आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होईल. खोटे गुन्हे, गंभीर कलमे मागे घेण्यात यावीत अशी मागणी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे सर्व पक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी केली. विधानपरिषद सदस्य आ. प्रशांत परिचारक, आ. भारत भालके, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य राजूबापू पाटील, जि.प.सदस्य वसंतराव देशमुख, जि.प.सदस्या सौ. शैला गोडसे आदी या शिष्टमंडळात सहभागी होते.\nसकल मराठा क्रांती मार्चा आंदोलनातील कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केल्यामुळे समाजात भितीचे वातावरण तयार झाले आहे. आंदोलन व मोर्चात सहभागी झालेल्या इतरही समाजबांधवांना पोलिस स्टेशनला बोलावून चौकशी करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या मार्गाने आंदोलन संपन्न झाले. मात्र पोलिस कारवाईमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने दाखल केलेल्या गुन्हयातील गंभीर कलमे मागे घ्यावेत व खोटे गुन्हे दाखल करू नयेत, या मागणीसाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देण्यात आले.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पंढरपूर येथेही आंदोलन करण्यात आले. दि. 2 ते 8 ऑगस्ट दरम्यान तहसील कार्यालय पंढरपूर येथे शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन करण्यात आले. तर दि. 9 रोजी क्रांतिदिनी पंढरपूर शहर व तालुक्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलनही पार पडले. आंदोलनादरम्यान पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दोन तर तालुका पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना अटकही करण्यात आली आहे. तर अजून काही समाजबांधवांना चौकशीनिमित्त पोलिस ठाण्यात बोलावण्यात येत आहे. त्यामुळे समाजात भयभीत वातावरण तयार झालेले आहे.\nआंदोलन शांतता व कायदा सुव्यवस्थेच्या मार्गाने सुरू असताना समाजबांधवांवर झालेल्या कारवाई मुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. म्हणून दाखल झालेल्या गुन्ह्यातील गंभीर कलम रद्द करण्यात यावी. तसेच यापुढील काळात सकल मराठा समाजबांधवांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत अशी मागणी करणारे निवेदन यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी मोहन अनपट, सुधाकर कवडे, विनोद कदम, संदीप पाटील उपस्थित होते.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-17T09:08:38Z", "digest": "sha1:2VLJY3MLLKHRVAF2TMIS2EEO335H6DV4", "length": 8112, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वडीलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीचा हक्क अबाधित: न्यायमुर्ती उदय ललीत | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवडीलोपार्जित संपत्तीमध्ये मुलीचा हक्क अबाधित: न्यायमुर्ती उदय ललीत\nकोल्हापूर: वडीलोपार्जित संपत्तीमध्ये हिंदु मुलीचा कायदेशीर हक्क समान आणि अबाधित आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती उदय ललीत यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा बार असोसएशनच्या संयुक्त विद्यमाने शाहु स्मारक भवन येथे आयोजित केलेल्या ऍड. अरविंद शहा स्मृति व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना न्यायमुर्ती उदय ललीत बोलत होते. या कार्यक्रमास मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती जे. ए. पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म. आ. लव्हेकर उपस्थित होते.\n“हिंदु महिलेची सहहिस्सेदार म्हणून वडीलोपार्जित संपत्तीत असणारा हक्क व त्याची सध्याची कायदेशीर परिस्थिती’ या विषयावर न्यायमुर्ती उदय ललीत म्हणाले, हिंदु वडिलोपार्जित संपत्तीमध्ये कर्ता कोण महिला कर्ता होऊ शकते का महिला कर्ता होऊ शकते का सध्या कुटुंबातील मोठी मुलगी समान सहहिस्सेदार असल्याने तिला मुलाइतकाच समान हक्क आहे. हिंदु स्त्री सुध्दा मग कर्ता का होऊ शकत नाही सध्या कुटुंबातील मोठी मुलगी समान सहहिस्सेदार असल्याने तिला मुलाइतकाच समान हक्क आहे. हिंदु स्त्री सुध्दा मग कर्ता का होऊ शकत नाही दिल्ली उच्च न्यायालयाने एका न्याय निर्णयात स्पष्ट केले की, मोठी मुलगी ही सुध्दा हिंदु कुटुंबाची कर्ता होऊ शकते. आपण “बेटी बचाओ-बेटी पढाओ’चा नारा देतो, अशा वेळी आपल्या मुली खुप महत्वाच्या आहेत. त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेऊ नका, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ऍड. अरविंद शहा यांच्या आठवणींना उजाळा दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleब्रिज या खेळाचा जुगाराशी कोणताही संबंध नाही – प्रणव वर्धन\nNext articleहॉकी विश्‍वचषकापर्यंत कामगिरीत सुधारणा करा – हॉकी इंडिया\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/10/blog-post_10.html", "date_download": "2018-11-17T09:43:14Z", "digest": "sha1:CVGGLKUBJLC7MQDEU3RXUHL5BUPMO7I6", "length": 15530, "nlines": 162, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: काँग्रेसच्या तालुका सचिव शिवसेनेत", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४\nकाँग्रेसच्या तालुका सचिव शिवसेनेत\nकाँग्रेसच्या तालुका सचिवासह शेकडो नाभिक व मातंग समाज बांधव शिवसेनेत दाखल\nहिमायतनगर(वार्ताहर)काँग्रेस पक्षाचे तालुका सचिव तथा नाभिक समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शिंदे यांनी काँग्रेस पक्षातील दलाल कार्यकर्त्यांच्या एकाधिकार शाहीला कंटाळून नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेस ला आणखीन एक जबरदस्त धक्क्याचा सामना करावा लागला, यावरून काँग्रेस पक्षातील निष्ठावन्ताची गळती रोकण्यात ते अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे.\nशिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील यांचे शालेय जीवनातील जिवलग मित्र दिलीप शिंदे हे गत अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षात हिमायतनगर तालुका सचिव पदावर कार्यरत होते. काँग्रेसचे आमदार तथा विद्यमान उमेदवार जवळगावकर यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले होते. परंतु काँग्रेस पक्षाच्या नेत्याने तथा काही मिनी दलाल आमदारांनी चार वर्षात एकाधिकार शाही सुरु केली. त्यामुळे एकेक करत अनेक निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसला सोडचिट्ठी देत इतर पक्षात सामील होत आहेत. आजघडीला काँग्रेसमध्ये असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना विरोधकांसह स्वकीयांच्या प्रखर विरोधाला तोंड द्यावे लागत आहे. काँग्रेसपक्षात राहून जीव गुदमरू लागल्याने शिवसेनच्या नागेश पाटील यांच्या नेतृत्वाला मान्य करून भगवी दस्ति परिधान केली, एवढेच नव्हे तर नाभिक समाज बांधवांच्या आदेशाने हा निर्णय घेतल्याचे दिलीप शिंदे यांनी सांगितले. कारण काँग्रेसच्या आमदाराने गत पाच वर्षात केवळ सग्या - सोयार्यांचा विकास केला असून, निष्ठावंत व तळमळीन एकाम करणाऱ्या कार्यकर्त्यावर सातत्याने अन्याय केल्यानेच मी काँग्रेस पक्षाचा त्याग केल्याची भावनाही त्यांनी बोलून दाखविली आहे. आता मी धनुष्यबाण हाती घेतला असून, काँग्रेस मधील हुकुमशाही प्रवृत्तीचा नायनाट करून नागेश पटालांना कोणत्याही परिस्थितीत विजयी करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.याच कार्यक्रमात नाभिक समाज, मातंग समाज संघटना यासह अन्य संघटना च्या शेकडो पदाधिकार्यांनी प्रवेश केला. यावेळी मंचावर माजी जी.प.सदस्य बाबुराव कदम, हिमायतनगर पंचायत समितीच्या सभापती आडेलाबाई हातमोडे, प.स.सदस्य बालाजी राठोड, डॉ. संजय पवार, राम ठाकरे, परमेश्वर पानपट्टे, मोरे काका सरसमकर, संदीप भुरे, साईनाथ धोबे, रवींद्र दमकोंडवार, जफर भाई, महेमूद खान, हानुसिंग ठाकूर, गजानन चायल, साहेबराव चव्हाण, केवलदास सेवनकर यांच्यासह अनेक जेष्ठ शिवसैनिक मान्यवर, कार्यकर्ते, मतदार बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nकाँग्रेसच्या भस्मासुराला हद्दपार करा\nकाँग्रेसच्या तालुका सचिव शिवसेनेत\nजी.प.हायस्कूलची झाडा - झडती..\nहदगाव - हिमायतनगर ७० टक्के मतदान\nशेतकऱ्यांची लुट सुरूच ..\nआ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या सत्कारा\nझाडाला लागला कि आंबा\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/agrowon-news-mechanicalization-kavtehe-village-story-satara-104609", "date_download": "2018-11-17T09:24:27Z", "digest": "sha1:4FTFYBIU5HGVHOEUHJS3AAFA2ZGD45YI", "length": 23901, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news mechanicalization kavtehe village story satara यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून समृद्धीच्या वाटेवरील कवठे | eSakal", "raw_content": "\nयांत्रिकीकरणाच्या माध्यमातून समृद्धीच्या वाटेवरील कवठे\nगुरुवार, 22 मार्च 2018\nकृष्णा नदीकाठी वसलेल्या कवठे गावाने शेती, त्यातील यांत्रिकीकरण व सुधारित तंत्रज्ञान या बाबींच्या आधारे प्रगतीचा मार्ग धरला आहे. उसातील यंत्रे, ठिबक, अवजारे यांचा वापर करून तंत्रज्ञान वापरात इथले शेतकरी कुशल होत आहेतच, शिवाय पुरुषांच्या बरोबर महिलांनीही शेती तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्यातील प्रयोगशीलता सिद्ध केली आहे.\nबारमाही वाहणाऱ्या कृष्णा नदीकाठी वसलेले कवठे (ता. कऱ्हाड, जि. सातारा) हे सुमारे दोन हजारांवर लोकवस्ती असलेले गाव आहे. साहजिकच गावची शेतजमीन बागायती आहे. विहिरी आणि कॅनालचाही गावातील सिंचनाला मोठा आधार असतो.\nभेदिक शाहिरी कलेची परंपरा\nकवठे गावाला एेतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी गावाला भेट दिल्याचे सांगण्यात येते. महाराष्ट्राच्या कलेचा एक भाग असलेल्या भेदिक शाहिरीचीही गावाला परंपरा आहे. तेथील कलाकारांनी गेली अनेक वर्षे ही परंपरा आजही जपली अाहे.\nगावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायतीमार्फत सातत्याने प्रयत्न केले जातात. त्याचाच भाग म्हणून ग्रामपंचायतीने आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून ग्रामसचिवालयाची देखणी इमारत उभी केली. लोकनियुक्त सरपंच लालासाहेब पाटील, उपसरपंच पुष्पा पाटील, ग्रामसेवक सूरज कुलकर्णी व ग्रामपंचायत सदस्यांमार्फत गावाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्ते, स्मभानभूमी, अंगणवाडीची इमारत उभारण्याची मोठी कामे साकारण्यात जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण यांचाही वाटा राहिला आहे.\nकाळाच्या गरजेनुसार नव्या तंत्राचा स्वीकार\nऊस हे गावचे मुख्य पीक आहे. भाजीपाला, पालेभाज्यासह केळी, ज्वारी, आले, सोयाबीनसारखी नगदी पिके येथील शेतकरी घेतात. शेतीतील आजच्या समस्या व काळाची पावले ओळखून शेतीत बदल करण्याचे तंत्र त्यांनी अवगत केले आहे. अलीकडे मजुरांची मोठी कमतरता भासत आहे. त्यावर उपाय म्हणून पारंपरिक अवजारानां फाटा देऊन यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. त्यासाठी कृषी विभागामार्फत राबवल्या जात असलेल्या योजनांचा आधार घेतला जात आहे. जे जे सुधारीत औजार बाजारपेठेत येईल त्याचा अभ्यास करून गरजेनुसार अवजारांची खरेदी व वापर करण्याचा येथील शेतकऱ्यांचा मानस असतो. वेळ, पैसा आणि श्रम वाचवून कमी कालावधीत कामे होण्याबरोबरच पीक उत्पादन वाढीसाठीही त्याची मदत झाली आहे. विकासकामांमध्येही गावाने आघाडी घेत आपली ओळख निर्माण केली आहे.\nनदीकाठी गाव असूनही पिकांना ठिबकद्वारे पाणी\nकवठे नदीकाठी असल्याने पाण्याची कमी नाही. मात्र प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्याने जमिनीचा पोत बिघडून ती क्षारपड होण्याचाही धोका अनेक ठिकाणी निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे पिकांना आवश्यकतेएवढेच पाणी मिळत अाहे. जमिनीची धूप थांबून सुपिकताही टिकण्यास मदत होत आहे.\nग्रामपंचायतीची महिलांसाठी अभ्यास सहल\nकवठेत कुटुंबातील महिलाही शेतीत सक्रियपणे राबतात. तसे पाहायला गेल्यास अख्खी कुटुंबेच शिवारात राबून एकमेकांचे श्रम हलके करताना दिसतात. महिलांनी शेतीतील तंत्रज्ञान आत्मसात करावे यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना अभ्यास सहलीसाठी नेले जाते. बोरगाव येथील कृषी चिकित्सालयातील पिकांच्या नव्या जाती, उत्पादन पद्धती, वाई येथील रेशीम उद्योग, महाबळेश्वर येथील मध संकलन व उत्पादन आदी ठिकाणी सहली नेण्यात आल्या आहेत.\nघराच्या उताऱ्यावर पत्नीचीही नोंद\nघर पतीच्या नावावर असले की अनेक समस्या निर्माण होतात. एकाच्याच नावावर घर असल्याने महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्याचा विचार करून कवठे ग्रामपंचायतीने घराचे उतारे पती आणि पत्नी दोघांच्याही नावावर असावे, असा निर्णय घेतला. त्यानुसार गावातील सर्व घरांच्या उताऱ्यांवर पत्नींचीही नावे घालण्यात आली आहेत. अन्य ग्रामपंचायतींसाठी हा आदर्शवत उपक्रम आहे.\nबालवयातच मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी बालकांसाठी स्मार्ट अंगणवाडी तयार केली आहे. त्यामध्ये विविध सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत.\nयांत्रिकीकरणातून मजुरी समस्येवर मात\nयांत्रिकीकरणातून मजुरी समस्येवर मात करता येते हे कवठे गावातील शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. कवठे शिवारातील ऊस सह्याद्री सहकारी साखर कारखान्याला घातला जातो. ऊसतोडीसाठी मजुरांची मोठी कमतरता भासत होती. हा प्रश्न सोडवण्यासाठी गावातील हिंदुराव यादव यांनी ऊसतोडणी यंत्र कृषी विभागाच्या सहकार्याने खरेदी केले आहे. त्याद्वारे कवठे व परिसरातील शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. कमी कालावधीत ऊस तुटून कारखान्याला जात असल्याने शेत लवकर मोकळे होते. पुढच्या पिकासाठी रान तयार करण्यास वेळ मिळत असल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. या यंत्राद्वारे ऊस एकसारखा तोडला जातो. गावातील अशोकराव पाटील यांनी उसाचे बुडखे एकसारखे ‘कटिंग’ करण्याचे यंत्र घेतले आहे. त्याच्या वापराने उसाची एकसमान वाढ होण्यास मदत होत अाहे.\nदुग्ध व्यवसायात तंत्रज्ञानाचा वापर\nगावातील बाळासाहेब यादव यांनी मुक्त गोठा पद्धतीने गायींचा सांभाळ केला आहे. त्यामध्येही पारंपरिक पद्धत न वापरता यांत्रिक पद्धतीने गोठा तयार केला आहे. दूधही यंत्राद्वारे काढले जाते. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप केला जात नाही. संबंधित यंत्राद्वारे दूध संकलित करून ते डेअरीला दिले जाते. कडधान्यासह गहू, ज्वारीही मळणीही यंत्राद्वारे केली जाते. त्यामुळे वाया जाणाऱ्या धान्याची बचत होऊन श्रम आणि वेळही वाचत असल्याचे शेतकरी सांगतात. मशागतीसाठीही अवजारांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.\nपारंपरिक शेती पद्धतीला फाटा देऊन यांत्रिकीकरणावर आधारित शेती कवठे गावातील शेतकरी करू लागले आहेत. त्याद्वारे श्रम कमी झाले आहेत. शेतीची उत्पादकताही वाढली आहे. गावच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामपंचायतीमार्फत प्रयत्न सुरू आहेत.\n- लालासाहेब पाटील, ९५४५३०३३७७, सरपंच, कवठे\nशेतीमध्ये गावातील महिलाही मागे नाहीत. त्या पुरुषांच्या बरोबरीने शेतीत काम करतात. अभ्यास सहलींच्या माध्यमातून त्यांना नवनवीन माहिती होऊन त्याचा वापर शेतीत करणे शक्य झाले आहे.\n- पुष्पा पाटील, उपसरपंच, कवठे\nआम्हाला पाण्याची मुबलकता आहे. तरीही ठिबक केले आहे. त्यामुळे पिकांना गरजेएवढेच पाणी देणे शक्य होत आहे. पाण्याची बचत होत आहे.\n- सुभाष कुंभार, शेतकरी, कवठे\nआम्ही मजूर समस्येमुळे त्रस्त झालो होतो. अवजारांच्या वापरातून या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. वेळेबरोबर श्रम वाचण्यासही मदत झाली आहे.\n- माणिक यादव, शेतकरी, कवठे\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/12161", "date_download": "2018-11-17T09:00:03Z", "digest": "sha1:IHP5DFYYFETCVUV4FATMWPB26Q3YCDA6", "length": 4983, "nlines": 115, "source_domain": "www.maayboli.com", "title": "म्मं म्मं : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /म्मं म्मं\nपाऽर सगळं चाटु पुसु\nखेळु नंतर लुटुपुटु ....\nम्मं म्मं, म्मं म्मं\nदोनदा कशी काय प्रकाशित झालीये कृपया याच शीर्षकाखालील दुसरी कविता पहा.\nRead more about म्मं म्मं, म्मं म्मं\nम्मं म्मं, म्मं म्मं\nम्मं म्मं, म्मं म्मं\nबाळाची कळी खुलली खुलली\nआणा आणा सोनूची ताटली\nमधून आंबट टमाटु सार\nचिऊचे घास काऊचे घास\nम्मं म्मं होईल खासम खास\nपापा थोडा घुटुक घुटुक\nचूळ भरा खुळुक खुळुक\nएक येता ढेकर मस्त\nRead more about म्मं म्मं, म्मं म्मं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathifarmpond-scheme-status-pune-region-maharashtra-10703", "date_download": "2018-11-17T09:29:07Z", "digest": "sha1:2QFEURK222MG5I7DJY3ZXTBWQIKAWBD7", "length": 16211, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,farmpond scheme status in pune region, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे विभागात साडेचौदा हजारांवर शेततळी पूर्ण\nपुणे विभागात साडेचौदा हजारांवर शेततळी पूर्ण\nगुरुवार, 26 जुलै 2018\nपुणे ः पाणीटंचाईच्या कालावधीत शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक उत्पादनावर विपरित परिणाम होतो. यावर ठोस स्वरूपाच्या दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत जूनअखेरपर्यंत १४, ५२७ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. सातारा जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजेच अवघी ५१ टक्के शेतततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा जिल्हा मागेल त्याला शेततळ्यांच्या कामांमध्ये पिछाडीवर असल्याचे चित्र दिसते.\nपुणे ः पाणीटंचाईच्या कालावधीत शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक उत्पादनावर विपरित परिणाम होतो. यावर ठोस स्वरूपाच्या दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला शेततळे योजना राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पुणे विभागातील पाच जिल्ह्यांत जूनअखेरपर्यंत १४, ५२७ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. सातारा जिल्ह्यात सर्वांत कमी म्हणजेच अवघी ५१ टक्के शेतततळ्यांची कामे पूर्ण झाली आहे. त्यामुळे हा जिल्हा मागेल त्याला शेततळ्यांच्या कामांमध्ये पिछाडीवर असल्याचे चित्र दिसते.\nपावसाचा खंड आणि पाणीटंचाई त्यामुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने योजनेच्या माध्यमातून शेततळी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी करण्यात आली होती. मागील दोन वर्षांत या योजनेअंतर्गत पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांसाठी १७ हजार ३२० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यासाठी ८० हजार ३७३ अर्ज दाखल झाले होते. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर ४१ हजार ७९७ शेततळ्यांसाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य जागा उपलब्ध असल्याचे मंजूर केले होते. त्यानंतर प्रत्यक्षात ३१ हजार ६४० शेततळी खोदण्यासाठी कार्यरंभ आदेश देण्यात आले होते.\nविभागात मे महिनाअखेर १३ हजार ७९ कामे, जून महिनाअखेर १४४८ कामे पूर्ण झाली आहेत. सध्या एक हजार २७ कामे सुरू असून, विभागात सरासरी ७६ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यात ८४, सोलापूर जिल्ह्यात ६४, सातारा जिल्ह्यात ५१, सांगली जिल्ह्यात १०२, कोल्हापूर जिल्ह्यात ७० टक्के शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातील सूत्रांनी दिली.\nपुणे विभागातील शेततळ्यांची स्थिती\nजिल्हा लक्ष्यांक पूर्ण झालेली कामे\nपाणीटंचाई शेततळे पुणे विभाग सोलापूर कोल्हापूर सांगली\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0-2/", "date_download": "2018-11-17T08:54:11Z", "digest": "sha1:R5PQNE3KUFOWIVAVMTBWPXDSLG3MVZ5L", "length": 12147, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मनोहर पर्रिकर उपचारासाठी दिल्लीला रवाना | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमनोहर पर्रिकर उपचारासाठी दिल्लीला रवाना\nपणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची तब्बेत खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी दिल्लीला रवाना करण्यात आले आहेत. अमेरिकेतून तिसऱ्यांदा उपचार घेऊन आल्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही. गेले चार दिवस कांदोळी येथील खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार त्यांना दिल्ली येथील “एम्स’मध्ये दाखल केले जाणार आहे.\nमनोहर पर्रिकर यांच्यासह वीज मंत्री पांडुरंग मडकईकर आणि नगरविकास मंत्री फ्रांसिस डिसोझा हे मंत्रीमंडळातील सहकारी आजारी असल्याने राज्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. पर्रिकर यांच्याकडे सर्व महत्वाची खाती असून त्यांची प्रकृती सुधारत नसल्याने राज्याच्या कारभारावर परिणाम होत होता. विरोधी पक्ष कॉंग्रेसने याच मुद्द्यावरुन भाजप सरकारला घेरण्याचे प्रयत्न चालू ठेवले आहेत. त्याचा दबाव सरकारवर वाढू लागला होता.\n7 सप्टेंबर रोजी अमेरिकेतून गोव्यात येऊनही मुख्यमंत्री पर्रिकर मंत्रालयात येऊन आपला कार्यभार सांभाळू शकले नव्हते. गेले 4 दिवस ते आपले नातेवाईक असलेल्या डॉ. दुकले यांच्या कांदोळी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते.\nपर्रिकर दरवर्षी न चुकता आपल्या पर्रा येथील मूळ घरच्या गणपतीला हजेरी लावत असतात. यंदा त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना घरी जाणे शक्‍य झाले नव्हते. काल सायंकाळी चार वाजता त्यांनी हॉस्पिटलमधून निघून विसर्जनापूर्वी फक्त गणपतीला नमस्कार करून आल्या पावली माघारी गेले होते.\nत्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार पर्रिकर यांना पुढील उपचारासाठी दिल्ली येथील एम्समध्ये दाखल करण्याचे ठरले. सकाळी मुख्यमंत्री पर्रिकर हॉस्पिटलमधून निघण्यापूर्वी कळंगुटचे आमदार मायकल लोबो आणि सभापती प्रमोद सावंत यांनी त्यांची भेट घेतली.मुख्यमंत्री पर्रिकर आज आपल्याकडील अतिरिक्त खाती मंत्रीमंडळामधील इतर मंत्र्यांकडे सोपवणार असल्याचे लोबो यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सांगितले.\nदरम्यान, मुख्यमंत्री आणि इतर दोन मंत्र्यांच्या आजारपणामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी काल भाजपच्या गाभा समितीची तातडीची बैठक झाली. बैठकीनंतर सदस्यांनी दुकले हॉस्पिटलमध्ये येऊन पर्रिकर यांची भेट घेऊन महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. पाठोपाठ घटक पक्षांचे नेते विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकर, अपक्ष मंत्री रोहन खवंटे, गोविंद गावडे यांनी देखील पर्रिकर यांची हॉस्पिटलमध्ये येऊन भेट घेतली.\nरात्री उशिरापर्यंत भेटीगाठी आणि राजकीय घडामोडी सुरुच होत्या. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पर्रिकर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून पद सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आपणच पदावर राहा, असा सल्ला शाह यांनी पर्रिकर यांना दिल्याची माहिती आहे.\nमुख्यमंत्री दिल्लीत उपचार घेत असताना नवीन नेता निवडून राज्य सरकारचा कारभार चालवला जातो की अन्य व्यवस्था करून पर्रिकरच दिल्लीमधून कारभार पाहणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भाजपचे निरीक्षक येत्या दोन दिवसांत गोव्यात येऊन परिस्थितीवर तोडगा काढण्याची शक्‍यता आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएमआयएम-भारिप एकत्र निवडणूका लढणार – इम्तियाज जलील\nNext articleविनावाहक उतारावर लावलेली मोटार धावली\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nगोव्यातील नेतृत्वबदल काळाची गरज : श्रीपाद नाईक\nनव्या 19 एम्समध्ये आयुर्वेद विभाग सुरू करणार : श्रीपाद नाईक\nभाजपाच्या वेबसाईटवर, ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा संदेश\nमनोहर पर्रिकर यांची प्रकृती नाजुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/2016", "date_download": "2018-11-17T08:40:31Z", "digest": "sha1:S56B5BYLKRSEYUSMVZ7UC7BXGTTGYWVY", "length": 6560, "nlines": 99, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news government control on shani shingnapur temple | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशनी शिंगणापूर मंदिरावर आता राहणार सरकारचा अंकुश\nशनी शिंगणापूर मंदिरावर आता राहणार सरकारचा अंकुश\nशनी शिंगणापूर मंदिरावर आता राहणार सरकारचा अंकुश\nबुधवार, 20 जून 2018\nशेकडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं शनी शिंगणापूर मंदिरावर आता सरकारचा अंकुश राहणारंय. देवस्थानचा कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी देवस्थान कायद्याच्या चौकटीबाबत आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. त्यानुसार शनैश्वर देवस्थान कायद्याच्या चौकटीत आणलं जाईल.\nभाविकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. कोल्हापूरच्या धर्तीवर शनि शिंगणापूरसाठीही कायदा तयार केला जाणारंय..त्यामुळे देवस्थानच्या विश्वस्तांवर पूर्णपणे सरकारचा अंकुश राहणारंय\nशेकडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं शनी शिंगणापूर मंदिरावर आता सरकारचा अंकुश राहणारंय. देवस्थानचा कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी देवस्थान कायद्याच्या चौकटीबाबत आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. त्यानुसार शनैश्वर देवस्थान कायद्याच्या चौकटीत आणलं जाईल.\nभाविकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. कोल्हापूरच्या धर्तीवर शनि शिंगणापूरसाठीही कायदा तयार केला जाणारंय..त्यामुळे देवस्थानच्या विश्वस्तांवर पूर्णपणे सरकारचा अंकुश राहणारंय\nअवनी वाघिणीला ठार मारण्याचा निर्णय योग्यच होता - देवेंद्र फडणवीस\nमुंबई : नरभक्षक अवनी वाघिणीला ठार मारल्यानंतर राजकीय वातावरण चांगले तापत आहे....\nतेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; विधानसभा मुदतीआधी...\nतेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आज (ता. 6) तेलंगणा विधानसभा...\nराज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आता एप्रिल महिन्याचा...\nराज्य मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित विस्तारासाठी आता एप्रिल महिन्याचा मुहूर्त काढण्यात...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-20-october-2018/", "date_download": "2018-11-17T09:07:07Z", "digest": "sha1:CUE34347HHUAFICHLBF4PHPE4MVRP7VN", "length": 13052, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 20 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nभारताचे पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी 21 ऑक्टोबर, 2018 रोजी लाल किल्ला दिल्ली येथे आझाद हिंद सरकार स्थापनेच्या 75 व्या वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राष्ट्रीय ध्वज फडकवणार आहेत.\nभारताचे उपराष्ट्रपति श्री. एम. वेंकय्या नायडू यांनी म्हटले आहे की दहशतवाद ही शांती आणि स्थिरतेसाठी एक मोठा धोका आहे आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील व्यापक अधिवेशनास प्रारंभिक समाप्तीची गरज आहे.\nयमनचे नव्याने नियुक्त पंतप्रधान मायान अब्दुलमलिक यांनी युद्धविरोधी अरब देश आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थित सरकारची शपथ घेतली.\nआसामचा बिहू सण, ज्याला काटी बिहू किंवा रोंगाली बिहू म्हणून ओळखले जाते, संपूर्ण राज्यात साजरा केला जात आहे.\nधुर मुक्त 100 % LPG असणारे केरळ प्रथम राज्य ठरले आहे.\nरेल्वे, कोळसा आणि कॉर्पोरेट अफेयर्सचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना टिकाऊ उर्जेच्या त्यांच्या योगदानांसाठी प्रतिष्ठित कार्नेट पुरस्कार मिळाला आहे.\nCSIRने “OneerTM” स्वस्त पाणी निर्जंतुकीकरण प्रणाली विकसित केली आहे.\nरिझर्व्ह बँकेने नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) कडे चलनवाढ प्रवाह वाढविण्यासाठी अधिक उपाययोजना जाहीर केल्या आहेत.\nफेसबुकने माजी ब्रिटिश उप पंतप्रधान निक क्लेग यांना जागतिक व्यवहारांचे नेतृत्व करण्यासाठी नियुक्त केले आहे.\nवेस्टर्न नेव्हल कमांडने डीप सबमर्जेंस रेस्क्यु व्हेइकल (DSRV) च्या पहिल्या ट्रायल्स यशस्वीपणे पूर्ण केल्या.\nPrevious (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1054 जागांसाठी भरती\nNext (BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/jcb-and-six-vehicles-accident-satara-103403", "date_download": "2018-11-17T09:48:11Z", "digest": "sha1:4DZXFD4E6ATFWHSSC2GZXDSE3BUK545U", "length": 10112, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "JCB and six vehicles accident satara जेसीबीने सहा वाहनास ठोकरले | eSakal", "raw_content": "\nजेसीबीने सहा वाहनास ठोकरले\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nया अपघातामुळे राजमाची ते बोगदा या रस्त्यावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.\nसातारा - अदालत राजवाडा इथल्या उतारावर जेसीबीने सहा वाहनास ठोकरले. यामध्ये चार दुचाकी आणि उभ्या असलेल्या दोन चार चाकी वाहनाचा समावेश आहे. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. जेसीबी चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातामुळे राजमाची ते बोगदा या रस्त्यावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. स्थानिक नगरसेवक अमोल मोहिते, शिवसेनेचे शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या अपघातात सुमारे तीन लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-commodity-rates-market-committeeaurangabadmaharashtra-10331", "date_download": "2018-11-17T09:44:37Z", "digest": "sha1:267VEYYFPKGUNPZJ6ERQYGLI3IPV7OBF", "length": 15012, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, commodity rates in market committee,aurangabad,maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबाद येथे ढोबळी मिरची ३००० ते ३७०० रुपये क्विंटल\nऔरंगाबाद येथे ढोबळी मिरची ३००० ते ३७०० रुपये क्विंटल\nरविवार, 15 जुलै 2018\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १४) ढोबळी मिरचीची ३७ क्‍विंटल आवक झाली. या मिरचीला ३००० ते ३७०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १४) ढोबळी मिरचीची ३७ क्‍विंटल आवक झाली. या मिरचीला ३००० ते ३७०० रुपये क्‍विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nबाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची ४० क्‍विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल दर मिळाला. कांद्याची ३४५ क्‍विंटल आवक झाली. कांद्याला २०० ते १२०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. टोमॅटोची १६४ क्‍विंटल आवक झाली. टोमॅटोला १००० ते १८०० रुपये क्‍विंटल दर मिळाला. वांग्याची आवक ३२ क्‍विंटल आवक झाली. वांग्याला १००० ते १२०० रुपये क्‍विंटल दर मिळाले. भेंडीची २३ क्‍विंटल आवक झाली. भेंडीला १५०० ते २००० रुपये क्‍विंटल दर मिळाला. काकडीची १०२ क्‍विंटल आवक झाली. काकडीला ५०० ते ७०० रुपये क्‍विंटल दर मिळाला.\nबाजारसमितीत लिंबाची १५ क्‍विंटल आवक झाली. लिंबाचे दर ५०० ते ६०० रुपये क्‍विंटल राहिले. कारल्याची ३२ क्‍विंटल आवक झाली. त्यास १५०० ते २००० रुपये क्‍विंटल दर मिळाला.कोबीची ९३ क्‍विंटल आवक झाली. कोबीला ५०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाले. फ्लॉवरची ३७ क्‍विंटल आवक झाली. फ्लॉवरला १५०० ते २००० रुपये क्‍विंटल दर मिळाला. शेवग्याची ४ क्‍विंटल आवक झाली. शेवग्याला ३००० ते ५००० रुपये क्‍विंटल दर मिळाले. कैरीची १४३ क्‍विंटल आवक झाली. कैरीला ३०० ते १५०० रुपये क्‍विंटल दर मिळाला.\nबाजारसमितीत मेथीची ११ हजार जुड्या आवक झाली. मेथीचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिले. पालकाची ९ हजार जुड्या आवक झाली. पालकला ४०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला. कोथिंबिरीची १५ हजार जुड्या आवक झाली. कोथिंबिरीला ८०० ते १००० रुपये प्रतिशेकडा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nबाजार समिती ढोबळी मिरची मिरची टोमॅटो औरंगाबाद\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Avoiding-installing-the-system-from-the-District-Central-Co-operative-Bank/", "date_download": "2018-11-17T08:41:28Z", "digest": "sha1:YM6TODSP4WOI2Y6LPKFQIH7CWRQBTIDO", "length": 6597, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वीजबिलांचा भरणा थांबल्याने उत्पन्न ठप्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › वीजबिलांचा भरणा थांबल्याने उत्पन्न ठप्प\nवीजबिलांचा भरणा थांबल्याने उत्पन्न ठप्प\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून प्रणाली बसविण्यास टाळाटाळ होत असल्याने, महावितरणने बँकेतील वीजबिल भरणा थांबविला आहे. त्यामुळे बँकेला दरमहा मिळणारे लाखो रुपयांचे शाश्‍वत उत्पन्न ठप्प झाले आहे. तर दुसरीकडे जिल्हा बँकेच्या शाखेत वर्षानुवर्षे वीजबिलाचा भरणा करणार्‍या जिल्ह्यातील वीज ग्राहकांना बिल भरण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.\nवीजबिल स्वीकारल्याबद्दल महावितरण प्रत्येक बिलामागे ग्रामीण भागात 5 रूपये तर शहरी भागात 4 रुपये जिल्हा बँकेला अदा करते. डिसेंबर 2017 या महिन्यात जिल्ह्यातील 1 लाख 38 हजार 947 ग्राहकांनी त्यांच्या 19 कोटी 30 रुपयांच्या वीजबिलांचा भरणा जिल्हा बँकेच्या शाखेत केला होता.\nजानेवारी 2018 या महिन्यात 1 लाख 37 हजार 410 वीज ग्राहकांनी वीजबिलापोटी 16 कोटी 85 लाख रुपयांचा भरणा जिल्हा बँकेत केला. तर फेब्रुवारी 2018 या महिन्यात 71 हजार 744 वीज ग्राहकांनी 6 कोटी 71 लाख रुपये भरले. फेब्रुवारीच्या मध्यापासून ओसीसीएस प्रणाली नसलेल्या बँकेच्या शाखेत देयक स्वीकारणे बंद करण्यात आले आहे. परिणामी बँकेला वीज देयक स्वीकारण्यापोटी मिळणारे उत्पन्न थांबले असून, ग्रामीण भागातील वीज ग्राहकांनाही वीज देयक भरण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.\nओसीसीएस प्रणाली बसविण्याबाबत महावितरणकडून जिल्हा बँकेकडे पाठपुरावा करण्यात आला. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महावितरणने जिल्हा बँकेतील वीज देयकांचा भरणा 16 फेब्रुवारी 2018 पासून थांबविला. त्यानंतर बँकेने 16 शाखांमध्ये तातडीने ओसीसीएस प्रणाली बसविण्याचे आश्‍वासन दिले. परंतु, आतापर्यंत केवळ 9 शाखांमध्येच ही प्रणाली बसविण्यात आली. त्यामुळे प्रणाली बसविलेल्या शाखांमध्येच वीज देयकांचा भरणा सुरू ठेवण्यात आला आहे.\nग्राहकांना तत्पर व पारदर्शक सेवा मिळावी, या उद्देशाने महावितरणने ही मध्यवर्ती ऑनलाईन प्रणाली लागू केली आहे. सर्वच ठिकाणी ही प्रणाली बंधनकारक करण्यात आली असतानाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वीज देयक स्वीकारणार्‍या त्यांच्या 272 पैकी केवळ 9 शाखांमध्ये ही प्रणाली बसविली आहे. या शाखांमध्येच वीज देयक स्वीकारण्यात येत आहेत.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Small-Leader-Ghanshyam-Darode-Passed-SSC-Exam/", "date_download": "2018-11-17T09:46:58Z", "digest": "sha1:HI3QZHFIG2DYNPB4HWH3IMI4VAVLO5LJ", "length": 4548, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाल पुढारी SSCला कसाबसा बहुमतात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › बाल पुढारी SSCला कसाबसा बहुमतात\nबाल पुढारी SSCला कसाबसा बहुमतात\nअहमदनगर : पुढारी ऑनलाईन\nगावरान भाषा आणि राजकीय पुढाऱ्याचा रुबाब यामुळे लहान वयातच फेमस झालेल्या अहमदनगरचा बाल पुढारी घन:श्याम दरोडेने यंदा दहावीची परीक्षा दिली होती. या परिक्षेत त्याला ५१ टक्के गुण मिळाले.\nआपल्या या यशानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, माझ्या सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि आई-वडिलांच्या आशिर्वादामुळे हे यश मिळाले. दहावीत हे यश मिळवताना आलेल्या अडचणींवरुन त्याने सरकारवर टीका केली आहे. तो म्हणाला की, गावात लाईट नियमित नाही. आली तर आली नाहीतर नाही अशी अवस्था. एसटी बस नसल्याने चालत प्रवास करावा लागला. रस्ते चांगले नाहीत. दळणवळणाची सुविधा नाही त्याची सोय लवकर करावी अशी मागणीही त्याने केली आहे.\nश्रीगोंदा तालुक्यातील एका लहानशा गावात जन्मलेला घनश्यामला जन्मताच असाध्य आजाराने ग्रासले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाषण दिल्यानंतर तो प्रसिद्धिच्या झोतात आला होता. तो राजकारण्यांसारखा बोलत असला तरी तो राजकारणावर नाही तर लोकांच्या प्रश्नावर बोलतो. घनश्यामवर ‘मी येतोय’ नावाचा सिनेमाही प्रदर्शित झाला आहे. त्यात घनश्यामने स्वत: भूमिका केली आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Export-doubled-doubling-of-sugar-subsidy/", "date_download": "2018-11-17T08:48:58Z", "digest": "sha1:N3QESN6M3WZRVDN4BYLVZHDVGWNVYH6D", "length": 6266, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निर्यात साखरेवरील अनुदान होणार दुप्पट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › निर्यात साखरेवरील अनुदान होणार दुप्पट\nनिर्यात साखरेवरील अनुदान होणार दुप्पट\nकोल्हापूर : निवास चौगले\nनिर्यात होणार्‍या साखरेवर दिले जाणारे प्रतिटन गाळप अनुदान 55 रुपयांवरून 100 रुपये करण्याचा विचार केंद्र सरकारच्या पातळीवर सुरू आहे. सोमवारी दिल्लीत यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या अधिकार्‍यांच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. बैठकीला राष्ट्रीय साखर संघाच्या पदाधिकार्‍यांनाही निमंत्रित करण्यात आले होते.\nनिर्यात साखरेला अनुदान दिल्याशिवाय कारखान्यांकडून साखर निर्यातीला चालना मिळणार नव्हती; पण गॅट करारामुळे निर्यात होणार्‍या साखरेला थेट अनुदान देता येत नाही. म्हणून साखर निर्यात करणार्‍या कारखान्यांना त्यांनी केलेल्या गाळपाला प्रतिटन 55 रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला. यातून कारखान्यांना प्रतिक्विंटल साखरेला 5,500 रुपये मिळणार होते; पण हे अनुदान कमी असून, ते वाढवून शंभर रुपये करावे, अशी मागणी या उद्योगाकडून सातत्याने होत होती. त्यावर विचार करण्यासाठी आज दिल्लीत बैठक झाली.\nआंतरराष्ट्रीय बाजारातही साखरेची मागणी ठप्प आहे. देशातून 20 लाख टन साखर निर्यात करावी लागणार आहे. साखर निर्यातीचा कारखानानिहाय ठरवून दिलेला कोठा सप्टेंबर 2018 मध्ये संपवायचा आहे; पण मागणी नाही आणि अनुदानही कमी असल्याने बहुंताशी कारखान्यांकडून निर्यातीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आढळून आले आहे. साखर निर्यातीला पुन्हा प्रोत्साहन म्हणून व या उद्योगाची मागणी म्हणून हे अनुदान वाढवण्याचा विचार सरकारसमोर आहे. हे अनुदान प्रतिटन गाळपास 100 रुपये केल्यास कारखान्यांना 1000 ते 1100 रुपये एफआरपीसाठी जादा मिळणार आहेत.\nयाशिवाय आजच्या दिल्लीतील बैठकीत पुढील हंगामातील साखरेचे उत्पादन, निर्यातीसाठीच्या उपाययोजना यावरही चर्चा करण्यात आली. यावर्षीचा बफर स्टॉक निश्‍चित आहे; पण ठरल्याप्रमाणे साखर कारखान्यांनी साखर निर्यात केली का नाही, यावर जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे या बैठकीत ठरले.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-girl-is-sexually-assaulted-in-police-custody-professor-in-kolhapur/", "date_download": "2018-11-17T08:54:50Z", "digest": "sha1:INC2F73UVIFKO666NPFV437UQD3MKI43", "length": 5616, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " युवतीवर लैंगिक अत्याचार प्राध्यापकाला पोलिस कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › युवतीवर लैंगिक अत्याचार प्राध्यापकाला पोलिस कोठडी\nयुवतीवर लैंगिक अत्याचार प्राध्यापकाला पोलिस कोठडी\nयुवतीवरील अत्याचारप्रकरणी करवीर पोलिसांनी अटक केलेल्या पंढरीनाथ कृष्णात पाटील याला मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी गुरुवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कीटकनाशक प्यायल्याने प्रकृती गंभीर बनलेल्या पीडितेची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे, असे तपासाधिकार्‍यांनी सांगितले.\nशिक्षण संस्थेकडून पाटील याच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली. शहाजी कॉलेजमध्ये संशयित काही वर्षांपासून अध्ययनाचे काम करीत होता. प्राध्यापकानेच कॉलेजमध्ये शिक्षण घेणार्‍या युवतीवर अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे.\nसोशल मीडियाद्वारे जवळीक साधून, संशयिताने सहा महिन्यांपासून साकोली कॉर्नर येथील एका सहकारी संस्थेच्या कार्यालयात युवतीला बोलावून लैंगिक शोषण केले होते. अत्याचाराला कंटाळून पीडितेने गुरुवारी सकाळी कळंबा तलावाजवळील उद्यानात कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. बेशुद्धावस्थेत युवतीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर गुरुवारी सकाळी प्रकृतीत सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\nशुक्रवारी सकाळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन युवतीचा जबाब घेण्यात येईल. प्राध्यापकाला दुपारी पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. तपासाधिकारी स्नेहल पाटील यांच्या युक्‍तिवादानंतर न्यायालयाने संशयिताला दि. 30 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. संशयिताकडे रात्रीपर्यंत इनकॅमेरा चौकशी सुरू होती. पीडितेच्या जबाबानंतर चौकशीला गती मिळेल, असेही सांगण्यात आले.\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फार्म्युला...\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-district-teacher-asociation-credit-society-meeting-matter/", "date_download": "2018-11-17T08:47:17Z", "digest": "sha1:MF6UOUKWWU7V2TQIH2D3OZLF7M3AZI23", "length": 12921, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कोजिमाशि’ सभेत गुरुजींचा राडा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘कोजिमाशि’ सभेत गुरुजींचा राडा\n‘कोजिमाशि’ सभेत गुरुजींचा राडा\nकोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नोकर भरती, सभासदांचे असभ्य वक्तव्य या मुद्द्यांवरून एकमेकांना धक्काबुक्की करीत ‘गुरुजीं’नी प्रचंड गोंधळ घातला. प्रश्‍न विचारण्यासाठी माईकचा ताबा घेण्याच्या प्रकारावरून राडा केला. गोंधळ करणार्‍या सत्ताधारी आणि विरोधी गटाच्या सभासदांना पोलिसांनी पांगविण्याचा प्रयत्न केला. तीन तासांहून अधिक तास चाललेल्या सभेत शिक्षकांनी दोन-तीनवेळा गदारोळ करीत सभा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभागृहात तणावाचे वातावरण होते.\nकोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेची 48 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा श्री शाहू सांस्कृतिक भवन येथे रविवारी झाली. प्रारंभी संस्थेचे सहकारतज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी शांततेचे आवाहन केले. सभासदांच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिल्याशिवाय व्यासपीठ सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.\nसभापती प्रा. हिंदुराव पाटील यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती देत, सभेला गालबोट लागेल असे वर्तन शिक्षक सभासदांनी करू नये, अशी हात जोडून विनंती केली.\nविनाअनुदानित शिक्षकांकडून अभिनंदन ठराव संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद पाटील यांनी अहवाल वाचन केले. त्यानंतर राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी विनाअनुदानित शिक्षकांना सभासद केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडत अभिनंदनाचे पत्र दिले. सभापती पाटील यांनी उर्वरित 25 टक्के विनाअनुदानित शिक्षकांना दिवाळीपर्यंत सभासद करण्याचे आश्‍वासन दिले. सचिन पाटील यांनी कोणतीही ‘एनओसी’ न घेता कर्ज द्यावे, अशी वेगळी मागणी केली. त्यावर सभापतींनी या विषयाचा कायदेशीर चौकटीतून याचा विचार करू, असे सांगितले. आर. डी. मोरे यांनी संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात संस्थेचा देशात नावलौकिक होईल, अशी सभासदांना भेट देण्याची मागणी केली.\nनोकरभरतीवरून विरोधक आक्रमक; गोंधळ\nविनोद उत्तेकर यांनी, संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत असताना नोकरभरतीची गरज आहे का, असा सवाल उपस्थित केला. नोकरभरतीचा न्यायालयात अंतिम निकाल प्रलंबित असताना हा खर्च सभासदांच्या माथी मारला आहे. कर्मचारी भरती स्थगितीचा ठराव करावा, अशी मागणी केली. यावेळी सभासदांनी ‘नामंजूर, नामंजूर’च्या घोषणा देत गोंधळास सुरुवात केली.\nदादासाहेब लाड यांनी हस्तक्षेप करीत, 1997 नंतर यावर्षी आवश्यकतेनुसार शिपाई व लिपिक 23 कर्मचार्‍यांची भरती केल्याचे सांगितले. त्यावेळी विरोधकांनी व्यासपीठाजवळ येत जास्तच गोंधळ सुरू केला. गोंधळ सुरू असताना सभापती प्रा. पाटील यांनी, सभा उधळू नका, नोकरभरती प्रश्‍नाला उत्तरे देतो, असे सांगत शांततेचे आवाहन केले. कर्मचारी भरती केल्यानंतर 180 दिवसांनंतर त्यांना नियमित केल्याचे सभापतींनी सभागृहास सांगितले. तरीही सभासदांनी गोंधळ घालत माईकचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी सभासदांना शांत करीत जागेवर बसविले.\nअसभ्य वक्तव्यावरून लोटके यांना धक्काबुक्की\nइचलकरंजीच्या संजय लोटके यांनी, कांडगाव हायस्कूलमधील शिपाई संजय दाभाडे यांना सभेच्या एक तास अगोदर हृदयविकाराचा झटका आला. त्यास तज्ज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी तत्काळ रुग्णालयात दाखल करून माणुसकीचे काम केले आहे. त्यांनी हे सत्कर्म व्यासपीठावरून सांगणे चुकीचे आहे, असे वक्तव्य केले. यावेळी काही सभासदांनी व्यासपीठावर येत लोटके यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. लोटके यांनी सभासदांची माफी मागावी, अशी मागणी सभापती व सभासदांनी लावून धरली. यावेळी सभागृहात अर्धा तास प्रचंड गोंधळ सुरू होता. बंदोबस्तास असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकांनी हस्तक्षेप करीत सभासदांना पुन्हा शांत केले. लोटके यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर वातावरण शांत झाले.\nजे. बी. जाधव यांनी, सभासद करताना संचालकांच्या सहमतीची काय गरज आहे, असा सवाल केला. रंगराव तोरस्कर यांनी, कार्यालयीन कामकाजाची वेळ एक ते सात करावी, अशी मागणी केली. आनंदराव इंगवले यांनी, कोअर बँकिंग व शुद्ध पाण्याचा मुद्दा मांडला. प्रा. सयाजीराव देसाई यांनी, दादासाहेब लाड यांच्याविषयी मांडलेल्या मतावरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी झाली. संजय पाटील यांनी कर्जमुक्ती योजना व बिनव्याजी पैसे परत देणे, शेअर्स मर्यादा या मागणीचा ठराव मांडला.\nसभासदांची दिशाभूल; विरोधकांची पत्रकबाजी\n‘कोजिमाशि’च्या सभेत नियम धाब्यावर बसवून सत्ताधार्‍यांनी सभासदांची दिशाभूल केल्याचा आरोप विरोधकांनी पत्रकातून केला आहे. राधानगरी शाखा सुरू करण्याबाबत सभा संपेपर्यंत निर्णय झाला नाही. शेअर्स मर्यादा वाढविण्याची सभासदांची अपेक्षा फोल ठरली. बिनव्याजी कर्जमुक्ती निधी परत देण्याच्या पोटनियमात खुलासा करताना चुकीची माहिती दिली गेली. काही सभासदांच्या कर्जावर जास्त व्याज आकारणी करून हप्ता वसूल केला. अशा सभासदांना न्याय द्यावा, अशी मागणी पत्रकात करण्यात आली आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/123-cyber-crime-in-the-ratnagiri-district-for-two-and-a-half-years/", "date_download": "2018-11-17T09:22:07Z", "digest": "sha1:ZP72FFQKL3GFU5B5IPN53QUWLJCSMAZJ", "length": 9129, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात अडीच वर्षांत 123 सायबर क्राईम! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जिल्ह्यात अडीच वर्षांत 123 सायबर क्राईम\nजिल्ह्यात अडीच वर्षांत 123 सायबर क्राईम\nरत्नागिरी : राजेश चव्हाण\nमी बँकेतून मॅनेजर बोलतोय..., तुम्हाला लॉटरी लागलीय..., तुम्ही स्कीममध्ये बक्षीस जिंकलंय.., यासारखे असंख्य कॉल अनेकदा मोबाईलवर येतात. काहीवेळा अशा कॉलला भुलून आपण माहिती देतो आणि काही मिनिटांतच आपल्या बँक बॅलन्सचा सफाया होतो. गेल्या अडीच वर्षांत रत्नागिरी जिल्ह्यात सायबर क्राईमचे तब्बल 123 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातही आर्थिक फसवणुकीचे तब्बल 90 गुन्हे दाखल झाले असून, विशेष म्हणजेे अवघ्या दोनच गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.\nइंटरनेटकडे माहितीचे मायाजाळ म्हणून पाहिले जाते. एका क्‍लिकवर जगभरातील माहिती घरबसल्या उपलब्ध होते. जेवढा चांगला वापर आहे तेवढाच त्याचा गैरवापर करणारे महाभागही कमी नाहीत. गेल्या काही वर्षांत सायबर क्राईमचे (संगणकीय गुन्हे) प्रमाण वाढले आहे. बदनामीच्या गुन्ह्यांबरोबर आथिर्र्क फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.\nविशेषत: मोबाईलवरून फोन करून मी ब्रँच मॅनेजर बोलतोय, तुमचे एटीएम बंद होणार आहे, असे सांगून पिन मागितला जातो किंवा एटीएमची संपूर्ण माहिती समोरील व्यक्‍तीला दिली जाते. त्यानंतर काही क्षणातच बँक खाते रिकामे होते. अशाच पद्धतीने लॉटरी लागली आहे, बक्षीस लागले असून काही रक्‍कम भरल्यावर तुमच्या खात्यात रक्‍कम ट्रान्स्फर केली जाईल, असे सांगून फसवणूक होते. चिपळुणातील एका व्यक्‍तीला तर आलिशान कार बक्षीस लागली असून, पासिंग व आरटीओ शुल्क भरायचे आहे सांगून लाखो रुपयांना गंडा घातला होता. सायबर गुन्हेगारांनी अशिक्षितांनाच नाही\nतर सुशिक्षितांनाही आपल्या गळाला लावले आहे. डॉक्टर, इंजिनिअर अशी उच्च विद्याविभूषीत मंडळीही सायबर गुन्हेगारांच्या भुलथापांना बळी पडली आहेत. टीव्ही, अगदी बँकांमध्येही एटीएमबाबत कुणाला माहिती देऊ नका, बँकेतून अशा पद्धतीने माहिती विचारली जात नाही, अशी जागृतीही करण्यात येते. मात्र, जाहिरातबाजी होऊनही याबाबत ‘पालथ्या घड्यावर पाणी’ अशीच स्थिती राहिल्याने सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला अनेकजण बळी पडत आहेत.\nसायबर गुन्हेगार एक गुन्हा केल्यानंतर मोबाईल सीमकार्ड फेकून दिले जाते. या सीमचा पुनर्वापर चुकून केला जातो. त्यामुळे पोलिस तपासासही मर्यादा पडतात. सीमबाबतची माहिती मिळाल्यास, संबंधित व्यक्‍तीची माहिती चुकीची असते. अशा गुन्ह्यासाठी चोरीचा मोबाईलही वापरला जातो. त्यामुळे गुन्हेगारांचा माग काढण्यात पोलिस यंत्रणेलाही मर्यादा पडतात. जिल्ह्यातील पूर्णगड पोलिसांनी नुकतेच बिहारमधून एका सायबर गुन्हेगाराला जेरबंद केले. त्यामुळे या गुन्हेगारांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश पडणार आहे.\nसायबर गुन्ह्यांमध्ये हॅकिंग, सायबर स्टॉकिंग, व्हायरस डेसिमिनेशन, सॉफ्टवेअर पायरसी, नेट एक्स्ट्रॉशन, क्रेडिट कार्ड फ्रॉड, चाईल्ड पॉर्नोग्राफी, ट्रोजन अ‍ॅटॅक, ई मेल बॉबिंग, मालवेअर, ई मेल स्पॅमिंग, जॉब स्कॅम, इलेक्ट्रॉनिक्स मनी लँडरिंग, स्किमिंग या सारख्या गुन्ह्यांचा समावेश होतो.\nव्हॉटस् अ‍ॅप, एफ.बी.वर बदनामी; 33 गुन्हे\nव्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक व अन्य सोशल मीडियावर महिलांची बदनामी, समाजात तेढ निर्माण करणार्‍या पोस्ट व्हायरल करणार्‍यांविरुद्ध 33 गुन्हे दाखल असून, तब्बल 35 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-the-mla-filed-the-complaint-with-tilekar/", "date_download": "2018-11-17T09:36:41Z", "digest": "sha1:POXKQLIRO3H42JBEZRBGAOQOTBQUSMYV", "length": 7238, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आमदार टिळेकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आमदार टिळेकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करा\nआमदार टिळेकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करा\nतरुणाचे अपहरण करून पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणात लष्कर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. कोकाटे यांनी आमदार योगेश टिळेकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. योगेश लक्ष्मण कामठे (32, रा. कोंढवा बुद्रुक, भोलेनाथ चौक) यांनी आमदार योगेश पुंडलिक टिळेकर, त्यांचे बंधू चेतन पुंडलिक टिळेकर (दोघेही रा. टिळेकर हाऊस, कोंढवा बुद्रुक), आनंद देशमुख (रा. लक्ष्मीनगर, कोंढवा बुद्रुक), गणेश मेमाणे व त्यांचे इतर पाच ते 6 साथीदारांविरुध्द न्यायालयात अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांच्यामार्फत खासगी तक्रार दाखल केली होती.\nदाखल तक्रारीनुसार, योगेश कामठे यांचा मित्र अतुल गीते यांना आमदार योगेश टिळेकर यांचा बंधू चेतन टिळेकर यांनी घरी बोलावून मारहाण केली होती. योगेश कामठेच्या आई-वडिलांनाही जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, कोंढवा पोलिस गुन्हा दाखल करत नव्हते. त्यानंतर 1 मार्च 2018 रोजी महेश कामठे, ओंकार भोसले, अतुल हे पोलिसांत फिर्याद देण्यासाठी गेले होते. तेथे त्यांना आमदार टिळेकर यांचा अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणार फोन आला. त्यांनी योगेश कामठे यांना गुन्हा दाखल झाला तर तुला खानदानासकट संपवितो अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर योगेश कामठे यांचे फोर्च्युनरमधून चेतन टिळेकर व त्याच्या साथीदारांनी अपहरण केले.\nडोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याचे तसेच डोक्यात जड वस्तूने मारहाण केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले होते. तसेच या प्रकारामध्ये तक्रारदारांना जिवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. गुन्ह्यात वापरलेले हत्यार हस्तगत करणे गरजेचे आहे, यामध्ये पोलिस तपास हाणे गरजेचे आहे. पोलिसांनी यामध्ये कोणतीही तक्रार न घेतल्याने न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची वेळ आली असल्याचे अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश कोंढवा पोलिसांना दिले आहेत.\nपुणेकरांनो, यापुढे पाणी जपून वापरा : गिरीश महाजन\n१० वी-१२वी निकाल तारखा जाहीर नाहीत\nखासगी प्रॅक्टिस करू नका : गिरीश महाजन\nमुंडके, हात-पाय छाटलेले मुलीचे धड मिळाले\nअरुण गवळीच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3064", "date_download": "2018-11-17T09:46:55Z", "digest": "sha1:T4PRVIEZZYBF6TPN2YUEVX4WGF6CK5FT", "length": 9359, "nlines": 85, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शिकरण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपु.ल. देशपांडे यांनी ‘माझं खाद्यजीवन’ या लेखात ‘शिकरण’ या पदार्थाबद्दल असे म्हटले आहे, की ‘शिकरण ही तर आयत्या वेळी उपटलेल्या पाहुण्यांची बोळवाबोळव’.\nपुलंनी असे म्हणण्याचे कारण, स्वयंपाकघरातील करण्याला सर्वात सोपा पदार्थ कोणता असेल, तर तो शिकरण. दुधात केळे कुस्करून साखर घातली, की झाला तो पदार्थ तयार इतकी साधी त्याची रेसिपी आहे. तो करण्यास सोपा असल्यामुळे अगदी लहान बाहुलीदेखील पाहुण्यांनी भुकेले जाऊ नये यासाठी शिकरण करण्यास जाते. (आणि अर्थात तिचे दोन भाग पाडूनही घेते)\nपण खरे म्हणजे दूध आणि केळी घालून केलेली शिकरण हा आहारशास्त्राच्या दृष्टीने अयोग्य पदार्थ आहे. केळे आणि दूध हे दोन्ही पदार्थ पौष्टीक आहेत, परंतु केळे आणि दूध एकत्र खाऊ नयेत असे आयुर्वेदात सांगितले आहे. दूध आणि फळे एकत्र खाणे हाच विरुद्ध आहार आहे, असे आयुर्वेदशास्त्र सांगते. म्हणूनच दूध-साखरेत फळे घालून तयार केलेले फ्रूट सलाड शरीराला बाधक ठरते. ‘शिकरिन्’ या संस्कृत शब्दापासून मराठीत ‘शिकरण’ हा शब्द तयार झाला आहे. शिकरिन् म्हणजे दही-साखरेत फळे मिसळून केलेला पदार्थ. तेथे दूध वापरलेले नाही, हे लक्षात आले असेल आणि त्यावरूनच भारतीय स्वयंपाकशास्त्र आरोग्यशास्त्राच्या नियमांवर आधारलेले आहे हेदेखील ध्यानात आले असेल.\nसर्वात गंमत म्हणजे शिकरिन् तयार करण्याची कृती महाभारतातील भीमाने प्रथम शोधून काढली. भीम हा केवळ कुस्ती आणि गदायुद्ध यांत निपुण असा योद्धा नव्हता, तर तो उत्तम स्वयंपाकी म्हणजे कुकही होता. त्यानेच श्रीखंड आणि शिकरण ह्या पदार्थांचा शोध लावला (पाहा – ‘ऐसपैस गप्पा, दुर्गाबाईंशी’, प्रतिभा कानडे). पांडव एक वर्षाच्या अज्ञातवासाच्या काळात जेव्हा विराट नगरीत राहत होते, तेव्हा भीम ‘बल्लव’ या नावाने विराटाकडे राहिला होता. तो पाकशाळेचा मुख्य होता. म्हणून स्वयंपाक्यांना ‘बल्लवाचार्य’ असेही म्हणतात.\n‘शिकरण’ हा अगदी स्वस्त आणि साधा पदार्थ असला, तरी शिकरण खाणे ही चैनही असावी. ‘चैनीची परमावधी पुणेरी मराठीत रोज शिकरण आणि मटार उसळ खाण्यातच संपते’ असे पुलंचे ‘तुम्हाला कोण व्हायचंय – मुंबईकर, पुणेकर का नागपूरकर’ या लेखातील निरीक्षण आहे.\n('राजहंस ग्रंथवेध' ऑगस्ट अंकावरून उद्धृत)\nडॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखाना वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवडत आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-soybeen-sowing-khandesh-reduced-2-thousand-hectare-10684", "date_download": "2018-11-17T09:33:44Z", "digest": "sha1:JPQLG2T4IZPOR7TJUURRRZPJBF52TQUI", "length": 14316, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Soybeen sowing in Khandesh reduced by 2 thousand hectare | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशात सोयाबीनची पेरणी २ हजार हेक्टरने घटली\nखानदेशात सोयाबीनची पेरणी २ हजार हेक्टरने घटली\nबुधवार, 25 जुलै 2018\nजळगाव : खानदेशात यंदा सोयाबीनची पेरणी घटली आहे. परिणामी उत्पादनावरही परिणाम होईल, अशी स्थिती आहे. पेरणी वाढण्याचा अंदाज फोल ठरला आहे.\nजळगाव : खानदेशात यंदा सोयाबीनची पेरणी घटली आहे. परिणामी उत्पादनावरही परिणाम होईल, अशी स्थिती आहे. पेरणी वाढण्याचा अंदाज फोल ठरला आहे.\nसोयाबीनची पेरणी चोपडा, यावल, जळगाव, पाचोरा, शिरपूर, शहादा या भागात अधिक केली जाते. खानदेशात एकूण ४० हजार हेक्‍टरवर अपेक्षित असलेली ही पेरणी यंदा सुमारे ३८ हजार हेक्‍टरवर झाली आहे. सुरवातीला पेरणी चांगली झाली होती. परंतु जूनमध्ये पावसाने काही दिवस ओढ दिल्याने सोयाबीनचे अंकुरण व्यवस्थित झाले नाही. यामुळे पीक मोडण्याची वेळ आली. चोपडा, यावल भागात ही समस्या अधिक होती. त्यांनतर सोयाबीनची पेरणी फार झाली नाही. त्याऐवजी कडधान्य व ज्वारीची पेरणी शेतकऱ्यांनी केली.\nयंदा खानदेशात सुमारे ५० हजार हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी अपेक्षित होती. कारण कापूस पिकात बोंड अळीने फटका बसला. परिणामी कापसाऐवजी सोयाबीनची पेरणी होईल, असे संकेत होते. सोयाबीनचे दरही स्थिर होते. सुरवातीला चांगली पेरणी झाली, परंतु नंतर सोयाबीन मोडावे लागल्याने क्षेत्र कमी झाल्याची माहिती आहे. महाबीजने जळगाव जिल्ह्यासाठी १२ हजार हेक्‍टरवर सोयाबीन बिजोत्पादनाची तयारी केली होती. परंतु सुरवातीला पेरणीलायक पाऊस आला नाही. जळगाव जिल्ह्यात पेरणीच्या क्षेत्रात सुमारे एक हजार हेक्‍टरने घट झाल्याची माहिती आहे.\nसोयाबीनचे पेरणी क्षेत्र कमी असले तरी काही भागातील पीक मात्र जोमात आहे. पिकातील तूट काही ठिकाणी किरकोळही नाही. त्यामुळे उत्पादनात फारशी घट येणार नाही, असाही अंदाज आहे..\nजळगाव jangaon खानदेश सोयाबीन कडधान्य ज्वारी jowar कापूस बोंड अळी bollworm ऊस पाऊस\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-google-baba-2835", "date_download": "2018-11-17T09:30:10Z", "digest": "sha1:KW7ECOBZ3J4GKDP5MFCNTEEQ3NA2DTYC", "length": 5595, "nlines": 102, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news google baba | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकाय आहे तुमच्या राशीत गूगलबाबा सांगणार तुमचे भविष्य\nकाय आहे तुमच्या राशीत गूगलबाबा सांगणार तुमचे भविष्य\nबुधवार, 29 ऑगस्ट 2018\nगूगलबाबा मांडणार तुमची कुंडली; सांगणार तुमचे भविष्य\nVideo of गूगलबाबा मांडणार तुमची कुंडली; सांगणार तुमचे भविष्य\nभविष्यवाणीवर आणि भविष्य सांगणाऱ्यांवर अनेकांचा विश्वास आहे.\nआता भविष्य सांगणाऱ्या लोकांमध्ये आणखी एका ज्योतिषाचा समावेश झालाय. हा आहे गूगलबाबा.\nआता गूगल तुमचे भविष्य सांगणार आहे.\nभविष्यवाणीवर आणि भविष्य सांगणाऱ्यांवर अनेकांचा विश्वास आहे.\nआता भविष्य सांगणाऱ्या लोकांमध्ये आणखी एका ज्योतिषाचा समावेश झालाय. हा आहे गूगलबाबा.\nआता गूगल तुमचे भविष्य सांगणार आहे.\nबाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी उद्धव ठाकरे नतमस्तक\nमुंबई :: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतीदिन आहे. या निमित्त...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी...\nकाय आहे अयोध्येतील नागरिकांचं शिवसेनेबद्दलचं मत \nऔरंगाबाद : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 25 नोव्हेंबररोजीच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त...\nश्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम लढवणार...\nश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरून वादग्रस्त झालेला माजी उपमहापाैर...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2007/05/blog-post.aspx", "date_download": "2018-11-17T09:09:47Z", "digest": "sha1:P6E77KKKFRNGANHCKL5O7U7OO3S6JJLM", "length": 8168, "nlines": 119, "source_domain": "blog.khapre.org", "title": "भारतीय संस्कृती आणि अंधश्रद्धा | मी मराठी माणूस", "raw_content": "\nभारतीय संस्कृती आणि अंधश्रद्धा\nआपण सारे भारतीय एका विशिष्ट धाग्यात बांधलेले आहोत, ज्याचे एक नाव म्हणजे संस्कृती. आपल्या प्रत्येक रितीला एक नाव आहे आणि त्याला कारण आहे. जी रित आपल्या पुर्वजांनी सांभाळली, ती रित इतक्या वर्षांच्या दुर्लक्षामुळे पुसट झाली, आणि त्यात त्यांची कारणे मात्र हरवली.\nम्हणुनच एक प्रयत्न ....\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nभारतीय संस्कृती आणि अंधश्रद्धा\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/07/blog-post_13.html", "date_download": "2018-11-17T09:44:04Z", "digest": "sha1:NM4U3GNBIX4QSWGOPN5USQ6LFZAGDM3Z", "length": 16662, "nlines": 184, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: कुऱ्हाडीने मारहाण", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nरविवार, १३ जुलै, २०१४\nबैलगाडी नेण्याच्या कारणावरून कुऱ्हाडीने मारहाण..गंभीर जखमी\nहिमायतनगर(वार्ताहर)शेतातून बैलगाडी का घेऊन जातो असे म्हणत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून दोघांना कुऱ्हाडीने जबर मारहाण केल्याची घटना रमनवाडी शेतशिवारात दि. ०९ बुधवारी दुपारी घडली आहे. या प्रकरणी येथील पोलिस स्थानकात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली सुशील चव्हाण करीत आहेत.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील मौजे रमनवाडी येथील अर्जुन धावजी आडे हे रान कोरडे असल्याने मध्य मार्ग शेतातून बैलगाडी घेऊन जात होते. त्यावेळी शेतमालक शिवाजी महादू बिलेवाड याने आमच्या शेतातून बैलगाडी का नेतोस अशी विचारणा केली. यावेळी सध्या रान कोरडे असल्याने नेत आहे, पुन्हा येणार नाही असे सांगितले असताना देखील बिलेवाड यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत महान केली. हा प्रकार पाहून मधुकर रामसिंग आडे सोडविण्यासाठी आले असता त्यांना सुद्धा शिवीगाळ करून आरोपी शिवाजी महादू बिलेवाड, अवधूत महादू बिलेवाड, आडेलू महादू बिलेवाड या तिघांनी संगनमताने कुर्हाडी व काठ्याने मारहाण करून डोके फोडले.\nअश्या गंभीर अवस्थेत जखमींनी हिमायतनगर पोलिस ठाणे गाठल्याने आठवडी बाजारच्या दिवशी हे दृश्य पाहण्यासाठी बघ्यांची गाडी जमली होती. या बाबत अजून आडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तिघा बिलेवाड बंधूवर हिमायतनगर पोलिस स्थानकात कलम ३२६,३२४,५०४,५०६,३४ भादवी प्रमाणे गुन्हे दाखल कण्यात आले आहेत. जखमींवर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, ८ ते१० टाके पडल्याचे समजते. मारहाण करणाऱ्या पैकी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली असून, अन्य दोन आरोपी अटक पूर्व जामीन मिळविण्यासाठी फरार झाले आहेत.\nसदर मारहाणीची घटना घडलेल्या दिवशीच अनिलसिंह गौतम यांनी हिमायतनगर पोलिस स्थानकाचा पदभार स्वीकारला होता. त्यामुळे हा गुन्हा तातडीने दाखल करण्यात आला आहे, अन्यथा नेहमीप्रमाणे असे घडलेले गुन्हे पोलिस व आरोपींच्या देवाण घेवाणीतून फिर्यादीवर दबाव आणीत रफा- दफ़ा केल्या गेले असते अशी प्रतिक्रिया स्थानकात उपस्थित नाग्रीकातून ऐकावयास मिळाली आहे.\nयाबाबत अनिलसिंह गौतम यांच्याशी विचारणा केली असता फरार दोन्ही आरोपींना लवकरच ताब्यात घेऊन, अटक आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी चौकशी अथवा तपासासाठी १४ तारखे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे सांगितले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nन्यायालयाच्या निकालात दडलंय काय..\nमहापुरुषांच्या विचाराची प्रेरणा घ्यावी\nपानबळीची वाट पाहतेय काय..\nआषाढीच्या मुहूर्तावर विठ्ठल पावला...\nखरीप हंगामवर्ष सुख समृद्धीची प्रार्थना\nधोंडी.. धोंडी पाणी दे\nकुठे ढगाळ तर कुठे पाऊस\nवाहतूक परवाना हिमायतनगर येथे मिळणार\nमंडळ कृषी अधिकारी नामोहरम\nसक्तताकीद सुध्दा देऊ शकते \nआता मिळणार शहरात परवाना\nपेरलेल्या बियांना कोंब फुटेना...\nसबला होऊन जगा..अनिलसिंह गौतम\nवृद्धाश्रमाचा कलंक पुसून काढा\nबेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/ratnagiri/page/5", "date_download": "2018-11-17T09:45:14Z", "digest": "sha1:5YGXZTZPGNMB77RRWNZUR7I744DIN2FG", "length": 9999, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रत्नागिरी Archives - Page 5 of 180 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी\nखेडमध्ये भीमसैनिकांनी दोन तास महामार्ग रोखला\nडॉ. आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरण, समाजकंटकांच्या अटकेसाठी 15 दिवसांची ‘डेडलाईन’, आरोपींना न पकडल्यास ‘बांगडय़ा भरो’ आंदोलन छेडणार प्रतिनिधी /खेड शहरातील जिजामाता उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनाप्रकरणी सहा महिन्यानंतर समाजकंटकांच्या मुसक्या आवळण्यास पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्याच्या निषेधार्थ संतप्त भीमसैनिकांनी सोमवारी रस्त्यावर उतरले. आदोलकांनी दोन तास भरणे येथे महामार्ग रोखून धरला. यावेळी समाजकंटकांच्या अटकेसाठी 15 दिवसांची ‘डेडलाईन’ देण्यात आली असून ...Full Article\nपुढच्या वर्षी लवकर या….\nप्रतिनिधी/ रत्नागिरी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात रविवारी अनंत चतुदर्शीच्या मुहूर्तावर लाडक्या बाप्पाला जिल्हावासियांनी भावपूर्ण निरोप दिला. रत्नागिरी शहरासह जिल्हय़ाच्या विविध भागात सवाद्य मिरवणुकीने रात्री उशिरापर्यंत ...Full Article\nदेवरुखात आणखी एका ‘स्वप्नाचा’ चुराडा\n‘स्वप्न’ दाखवणारी दुसरी संस्थाही ‘गॅस’वर दीपक कुवळेकर/ देवरुख देवरुखात ‘दामदुप्पट’ देणाऱया अनेक संस्था आल्या आणि फसवून गेल्या. आगरकर, ट्रीपल धमाका ही प्रकरणे ताजी असतानाच आता आणखी एका फसवणुकीची चर्चा ...Full Article\nपैसे नसले तरी उपचार थांबता नये \n‘आयुष्मान भारत’च्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ, प्रतिनिधी/ रत्नागिरी गरीब रुग्णांवर त्वरित उपचार व्हावे यासाठी 1,122 आजारांवरील उपचारांचा समावेश असणाऱया प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...Full Article\nअवेळी मोहोरातून कैऱयाही लगडल्या\nवातावरणातील बदलाचा आंब्यावर परिणाम दिड महिना अगोदरच आंब्याला मोहोर प्रतिनिधी /रत्नागिरी पावसाने मारलेली दडी, रात्री थंडी तर दिवसा ‘ऑक्टोबर हिट’ प्रमाणे चटके अशा बदलत्या वातावणारचा परिणाम आंब्यावरही झाला आहे. ...Full Article\nभातशेती करपल्याने शेतकरी हताश\nपावसाने दडी मारल्याचा शेतीवर गंभीर परिणाम पाणथळीच्या शेतीला पाणी देण्याची वेळ यावर्षी उत्पादनात मोठी घट होण्याचे संकट प्रतिनिधी /रत्नागिरी यावर्षी जिल्हय़ातील शेतकऱयांना खुश केलेल्या पावसाने अखेरच्या टप्प्यात शेतकऱयांच्या ...Full Article\nमोदींच्या वाराणसी प्रकल्पाला कोकणी प्रतिभेचा ‘टच’\nतिर्थक्षेत्रासह घाटाला नवसंजीवनी देण्याची जबाबदारी नितीन देसाईंकडे दापोलीच्या शिरपेचात खोवला गेला आणखी एक मानाचा तुरा मनोज पवार /दापोली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मतदार संघातील वाराणसीला तब्बल 550 कोटी ...Full Article\nरेल्वे सिग्नलची वायर अज्ञाताने तोडली\nरेल्वे प्रशासनाकडून घातपाताचा संशय रेड सिग्नलने मडगाव-मुंबई रेल्वे थांबली प्रतिनिधी /महाड तालुक्यातील टोळ गावाच्या हद्दीतील कोकण रेल्वे मार्गावर सिग्नलची वायर अज्ञाताने तोडल्याची घटना सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ...Full Article\nपरतीच्या प्रवासात चाकरमान्यांचा उद्रेक\nमहामार्गावर मैलोन्मैल रांगा बस, रेल्वेस्थानकांवर तोबा गर्दी रत्नागिरीत दादर पॅसेंजर साडेतीन तास रोखली खेडमध्ये रेल्वे प्रवाशांचा संताप अनावर प्रतिनिधी /रत्नागिरी पाच दिवसांच्या गणरायाला सोमवारी निरोप देऊन निघालेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या ...Full Article\nखेड रेल्वेस्थानकात प्रवाशांचा हंगामा\n‘मांडवी’च्या आरक्षित डब्यांचेही दरवाजे न उघडल्याने प्रवासी संतप्त, जलद गाडय़ांतून प्रवास करण्याची दिली मूभा प्रतिनिधी /खेड मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्सप्रेस मंगळवारी सायंकाळी 5च्या सुमारास खेड स्थानकात दाखल झाल्sाr. ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/bjp-mla-son-thrashes-man-for-overtaking-his-car-no-294367.html", "date_download": "2018-11-17T08:40:27Z", "digest": "sha1:J6LJV33ZAO3JLPYICAKF4TCJLAN672EJ", "length": 14054, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO:भाजप आमदारपुत्राची कारचालकाला भररस्त्यावर मारहाण", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO:भाजप आमदारपुत्राची कारचालकाला भररस्त्यावर मारहाण\nहा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही राजाच्या मित्रांनी स्विफ्ट कारची तोडफोड सुद्धा केली.\nराजस्थान, 30 जून : राजकीय नेत्यांचे नातेवाईक कशा प्रकारे गुंडगिरी करतात हे आता नवीन राहिलं नाही. राजस्थानमध्ये भाजपच्या आमदाराच्या मुलाने कार ओव्हरटेक करू दिली नाही म्हणून एका कारचालकाला बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.\nराजस्थानमधील बांसवाडाचे भाजपचे आमदार धनसिंह रावत यांचा मुलगा राजा याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. राजाने आपल्या स्काॅर्पियो कारला ओव्हरटेक करू दिलं नाही म्हणून भररस्त्यात कार ओव्हरटेक करून स्विफ्ट कारमधील तरुणाला बेदम मारहाण केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.\nहा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही राजाच्या मित्रांनी स्विफ्ट कारची तोडफोड सुद्धा केली.\nराष्ट्रवादी आक्रमक मग आपण का नाही,काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांची नाराजी\nधर्मा पाटील यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी\nआयकर विभागाने सुरू केली नवीन पॅनकार्ड सुविधा,ही कामं होतील मोफत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: आमदारआमदार धनसिंह रावतभाजपराजस्थान\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0/all/", "date_download": "2018-11-17T08:39:44Z", "digest": "sha1:6TUKQFSKBP3PAB45QVJTZOSHDIIKMD76", "length": 11950, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारती विद्यापीठ- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nमीडियामुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणेरडी, विनोद तावडेंचा 'राम'प्रताप\nपुण्यात दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून दुचाकी जाळली\n सावधान, पुण्यात 11 महिलांची मंगळसूत्रं लंपास\nब्लॉग स्पेस Apr 24, 2018\nपतंगराव, वुई विल मिस यू...\nमहाराष्ट्र Mar 10, 2018\nलोकनेता हरपला, पतंगराव कदम अनंतात विलीन\nमहाराष्ट्र Mar 10, 2018\nपतंगराव कदमांच्या जाण्याने राजकीय आणि सामाजिक जीवनाची हानी - शरद पवार\nपीएमपीएमएल बसमुळे फाटली पँट; प्रवाशानं भरपाईसाठी केली तक्रार\nएमडी आणि एमएसच्या कोर्सच्या फीमध्ये अव्वाच्या सव्वा वाढ, पालकांमध्ये नाराजी\nविनोद तावडे म्हणतात,'निम्मे पीएचडीधारक हे काॅपी पेस्ट करून पीएचडी मिळवतात'\nवाघाच्या पिंजाऱ्यात तरुणाची उडी, वाघालाच 'आशीर्वाद' देऊन आला बाहेर\nनवी मुंबईत पावसाचा पाडाव करत मराठा एकवटला\nपुण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड, 33 वाहने भस्मसात\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/fans/news/page-3/", "date_download": "2018-11-17T09:23:46Z", "digest": "sha1:DW6UPYOQYKCDB5CT7LEWUTSQR4I3DYLJ", "length": 12036, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Fans- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nश्रीदेवीच्या बाहुलीनं सजलंय सिंगापूरचं रेस्टाॅरंट\nखरं तर जगभरात अनेक रेस्टॉरंटस् आहेत पण सिंगापूरमधलं हे रेस्टॉरंट जरा खास आहे. कारण या रेस्टॉरंटमध्ये बॉलिवूडची अभिनेत्री श्रीदेवीची बाहुली लावली आहे. ही बाहुली अगदी हुबेहूब श्रीदेवीसारखी दिसते.\nट्रॅफिकमध्ये सेल्फी काढला म्हणून वरुण धवनला पोलिसांनी केला दंड\nबिग बींना वाढदिवसाला फॅन्सकडून मिळाली अद्भुत भेट\nरणबीरच्या वाढदिवशी नीतू कपूरनं शेअर केल्या जुन्या आठवणी\n जस्टिन बिबरची फक्त 'लिप सिंक'\nबाहुबली प्रभासनं लिहिली भावनिक पोस्ट\nटेक्नोलाॅजी Apr 5, 2017\nशाओमी फ्लॅश सेलमध्ये 1 रुपयात मोबाईल, कधी आणि कुठे करणार खरेदी \n'गानसरस्वती'ला नामवंतांनी वाहिली आदरांजली\nशाहरूखच्या तारखांसाठी निर्मात्यांची रस्सीखेच\nसलमान म्हणतो, 'मी आहे शाहरूखचा 'फॅन''\nपाकमध्ये तिरंगा फडकावणार्‍या विराटच्या 'त्या' फॅनला 10 वर्षांचा तुरुंगवास \nनादखुळा, शार्कला मुक्का लगावत वाचवला स्वत:चा जीव \nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/09/blog-post_25.html", "date_download": "2018-11-17T09:43:54Z", "digest": "sha1:EMP7KA5B7XME3QKOYRN5AAG6JM2K7SZX", "length": 14218, "nlines": 167, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: अभियंत्याचा मुजोरपणा", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशुक्रवार, ५ सप्टेंबर, २०१४\nम.रा.वि.म.च्या कनिष्ठ अभियंत्याचा मुजोरपणा नागरिकात संताप\nहिमायतनगर(वार्ताहर)येथून जवळच असलेल्या मौजे सरसम येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्याचा मुजोरपणा वाढला असून, नागरिकांच्या सदरील अभियंत्याच्या वागणुकीविषयी तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nयाबाबत सविस्तर असे कि, सरसम शाखेच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मौजे टेंभी येथे गावातील विद्दुत खांबावरील जिवंत विद्दुत तार दि.०४ सप्टेंबर च्या रात्री तुटून पडली. तर रस्त्यावर पडली असताना अपघात होऊन जीवित हानी होण्याची दाट शक्यता असल्याने या संबंधीची माहिती गावातील नागरिकांनी सरसम ३३ क.व्ही.कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता श्री पाटील यांना भ्रमणध्वनीवर कळवून तार जोडून देण्याची विनंती केली. मात्र अभियंत्याने नागरिकांची समस्या सोडविण्याचे सोडून तुम्ही तुमच्या लाईनमनला सांगा..याचे मला काही देणे घेणे नाही..मला काय येथे फार दिवस नौकरी करायची नाही तुम्ही तुमच बघून घ्या असे उर्मट पानाची भाषा वापरली असल्याने नागरिकांनी अश्या बेजबाबदार अभियंत्याचा कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. जबाबदार अभियंत्याला कर्तव्याचे भान नसल्याचे यावरून दिसून आले आहे.\nसध्या गौरी - गणेशोत्सवाची धामधूम सर्वत्र चालू असताना वीज वितरण कंपनीने सतर्क राहून नागरिकांना सुविधा पुरवाव्यात अश्या सूचना पोलिस निरीक्षकांनी शांतता कमेटीच्या बैठकीत दिल्या होत्या. परंतु सुचनेचे पालन तर सोडाच महावितरण अभियंत्याच्या उर्मटपणा दिसून आल्याने अश्या अभियंत्यास सभ्यपणा शिकविण्याचे काम खुद्द जनतेलाच करावा लागेल कि काय.. अश्या प्रतिक्रिया साम्सेच्या गर्तेत सापडलेल्या टेंभी वासियातून उमटल्या आहेत. या प्रकाराकडे वरिष्ठांनी या बेजबाबदार व उर्मट भाषा वापरणाऱ्या अभियंत्यास शिस्त लाऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.\nBy NANDED NEWS LIVE पर सप्टेंबर ०५, २०१४\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nमराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा\nअशोकरावांना पाय उतार व्हावे लागले\nचोर चोर मौसेरे भाई\nदुर्गामंडळ व शेतकरी त्रस्त\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/State-authority-on-rivers/", "date_download": "2018-11-17T09:01:30Z", "digest": "sha1:VR3G2R5M5RBOBT3GUGISSRIKC6Z4JNSY", "length": 5732, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नद्यांबाबत राज्यालाच अधिकार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › नद्यांबाबत राज्यालाच अधिकार\nगोव्यातील सहा नद्यांचे ‘राष्ट्रीयीकरण’ होणार नसून या नद्यांना दळणवळणाच्या दृष्टीने राष्ट्रीय महत्त्व प्राप्त होणार आहे. नद्यांच्या विकासाबाबत केंद्राने दिलेल्या मसुद्याबाबत अनेकदा चर्चा करून दोन महत्त्वाच्या तरतुदींचा या सामंजस्य करारात समावेश केला आहे. त्यातील एका कलमानुसार, नद्यांच्या विकासाबाबत राज्याच्या बंदर कप्तान खात्याला बहुतांश अधिकार मिळणार आहेत, मात्र त्यासाठी करार महत्त्वपूर्ण आहे. ‘एमपीटी’ ही अंमलबजावणी अधिकारिणी असेल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.\nयेथील मिनेझीस ब्रागांझा सभागृहात राज्यातील आमदार, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासमोर बंदर कप्तान खात्यातर्फे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. उपस्थित स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या शंकांचे यावेळी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी समाधानकारक उत्तरे देऊन निरसन केले.\nराज्यातील नद्यांमध्ये किंवा नदीकिनारी कोणतेही बांधकाम करावयाचे झाल्यास बंदर कप्तान परवाने देऊ शकतील. उलट करार न केल्यास प्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारकडे धाव घ्यावी लागेल. या करारामुळे गोव्यातील नद्यांचे सर्व अधिकार केंद्राकडे जातील ही चुकीची समजूत असून काही लोक त्याबाबत दिशाभूल करीत असून हे योग्य नाही, असे पर्रीकर म्हणाले.\nरेती माफियांना अटक करा\nबँक दरोड्याचा सूत्रधार गजाआड\nखाण व्यवसायाला ‘अच्छे दिन’\nपेडणेतील ३ पंचायतीत उत्स्फूर्त ९२ टक्केमतदान\nराज्यात ‘नोमोझो’ची व्याप्ती वाढावी : मुख्यमंत्री\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फार्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/group-of-cow-slaughter-busted/", "date_download": "2018-11-17T09:30:43Z", "digest": "sha1:DINKBJGKFDSYG6LH2ZMKDWI52L6PZ7FD", "length": 5284, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खालापुरात गोहत्या करणार्‍या टोळीचा पर्दाफाश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › खालापुरात गोहत्या करणार्‍या टोळीचा पर्दाफाश\nखालापुरात गोहत्या करणार्‍या टोळीचा पर्दाफाश\nखालापूर तालुक्यात गोवंश हत्येचे सत्र थांबता थांबेना असे चित्र असून मंगळवारी 6 बैल आणि 2 गायींची कत्तल करून मांस नेणार्‍या टोळीचा खालापूर पोलिसांनी पर्दाफाश करत 7 जणांच्या टोळीला गजाआड केले आहे.\nखालापूर तालुक्यात वावर्ले, तांबाटी आणि भिलवले ठाकूरवाडीत रात्रीच्या वेळेस गोवंश कत्तल करणारी टोळी कार्यरत असल्याचे अनेक घटनांवरुन पुढे आले आहे. 26 डिसेंबरला वावर्ले हद्दीत पहिला प्रकार घडला होता. त्यावेळी 3 बैल व एका गायीची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी जनावरांना ब्रेडमधून गुंगीचे औषध देवून कत्तल करण्यात आली व नंतर मांस काढून नेण्यात आले. त्यानंतर खोपोली -पेण रोडवर तांबाटी येथे वर्षाच्या पहिल्या दिवशी एक गाय व बैलांची कत्तल झाल्याचे समोर आले. 4 जानेवारीला तिसरा प्रकार भिलवले येथे घडला. यावेळी पारले बिस्किटांवर गुंगीचे औषध टाकून 3 बैलांना खायला देण्यात आले व नंतर हत्या करण्यात आली होती. यासंदर्भात तपासासाठी खालापूर पोलीस निरिक्षक जे. ए. शेख यांनी 4 पोलीस पथके तयार करून पोलीस निरिक्षक स्वतः टोळीच्या मागावर होते. सोमवारी रात्रौ मिळालेल्या माहितीवरुन पथकाने तळोजा, मुंब्रा, कल्याण भागातून जनावरांची हत्या करून मांस विकणार्‍या 7 जणांच्या टोळीला ताब्यात घेतले. सर्व आरोपींना मंगळवारी खालापूर प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता 15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/BSP-demanding-4-independent-state-including-Khandesh/", "date_download": "2018-11-17T09:37:23Z", "digest": "sha1:KJT4X6VGW3FKKDB522VMXIWHBBZIWYNB", "length": 7533, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खानदेशसह चार स्वतंत्र राज्यांचा प्रस्ताव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › खानदेशसह चार स्वतंत्र राज्यांचा प्रस्ताव\nखानदेशसह चार स्वतंत्र राज्यांचा प्रस्ताव\nधर्म किंवा जातीच्या आधारावर स्वतंत्र राज्यनिर्मिती होऊ शकत नाही. तथापि, स्वतंत्र आदिवासी राज्य निर्मितीची मागणी करणे आदिवासी संघटनांचा संवैधानिक अधिकार असून, आम्ही त्याविरोधात बोलणार नाही, असे स्पष्टीकरण करतानाच बहुजन समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी खान्देशसह चार स्वतंत्र राज्याच्या निर्मितीसाठी बसपा आग्रही राहणार असल्याची माहिती येथे पत्रकारांशी बोलताना दिली.\nप्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पक्षाने नियुक्‍ती केली. म्हणून ते संघटनात्मक बांधणीसाठी राज्यभर दौरा करीत असून, त्या अंतर्गत आज ते नंदुरबार दौर्‍यावर आले. त्याप्रसंगी बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय सचिव खासदार अ‍ॅड. वीरसिंह, महाराष्ट्राचे प्रभारी संदीप ताजणे, उपाध्यक्ष कृष्णा बेले, प्रदेश सचिव योगेश ईशी आदी त्यांच्या समवेत होते. पक्षीय सभा आणि बैठक पार पाडून त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की दलित, आदिवासी, मुस्लिम यांच्यासह सर्वच जातीधर्माच्या लोकांचे संघटन करण्यावर पक्षाचा भर असून, प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी मेळावे आयोजित केले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्यामुळे जनतेचा त्यांच्यावर विश्‍वास राहिलेला नाही. अनेक प्रश्‍नांचे दाखले देऊन साखरे म्हणाले की, भाजपा आणि काँग्रेस चाचा भतिजाची पार्टी आहे. दिशाभूल शिवाय ते काहीच करू शकत नाहीत. त्यांनी पुढे सांगितले की, लहान लहान राज्यनिर्मिती झाल्याशिवाय गरिबांपर्यंत विकास पोहोचणार नाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन ध्यानी घेऊन मायावती यांनी महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि खान्देश या चार स्वतंत्र राज्यांची निर्मिती करण्याची मागणी करणारा प्रस्ताव बनवला आहे. ही मागणी आम्ही लावून धरणार आहोत. आदिवासी संघटनांनी यापूर्वीच खान्देशातील काही जिल्ह्यांचा समावेश असलेल्या आदिवासी राज्याची मागणी करणारा प्रस्ताव मांडलेला आहे. मग तुमची खान्देश राज्याच्या मागणीवरून आदिवासी बसपापासून दूर जाणार नाहित का हे लक्षात आणून दिल्यावर साखरे म्हणाले की, आदिवासी संघटनांना त्यांची मागणी मागण्याचा संवैधानिक अधिकार आहे. आम्ही त्या विरोधात बोलणार नाही. परंतु धर्म किंवा जातीच्या आधारे राज्य निर्मिती होऊ शकत नाही म्हणून आम्ही खान्देश, कोकण, विदर्भ, मराठवाडा या राज्यांच्या मागणीला लावून धरणार आहोत.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pimpri-chinchwad-commissioner-discus-with-CM-devendra-fadanvis-on-vireos-pending-project/", "date_download": "2018-11-17T09:38:53Z", "digest": "sha1:B4BTJA7545XABIDSJQOIVMDP5KFBAHZK", "length": 4550, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरी-चिंचवडमधील प्रश्नांबाबत आयुक्तांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरी-चिंचवडमधील प्रश्नांबाबत आयुक्तांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा\nपिंपरी-चिंचवडमधील प्रश्नांबाबत आयुक्तांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा\nपिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्‍वाच्या प्रश्‍नांसंदर्भात पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. संबंधित प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.\nशहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, शास्तीकर तसेच पवना बंद जलवाहिनी, आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी योजना आदींसह विविध महत्त्‍वाच्या प्रलंबित योजना व प्रकल्प राज्य शासनाच्या परवानगीअभावी अडकून पडले आहे. त्यांना राज्याच्या संबंधित विभागाकडून तातडीने परवानगी मिळावी म्हणून आयुक्त हर्डीकर मंगळवारी (दि.१०) रात्री तातडीने नागपूरला रवाना झाले. तेथे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे.\nआयुक्तांनी दुसर्‍या दिवशी बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पालकमंत्री गिरीष बापट व संबंधित मंत्री व अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. त्यामध्ये काही प्रश्‍न मार्गी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/farmer-agriculture-loss-in-solapur/", "date_download": "2018-11-17T09:02:49Z", "digest": "sha1:RDP5223NEMVTIEQMGZHECYWTYBMZI75M", "length": 6575, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांवर व्यवस्थेचा आसूड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांवर व्यवस्थेचा आसूड\nबोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांवर व्यवस्थेचा आसूड\nलातूर : शहाजी पवार\nबोंडअळीच्या फटक्याचा मारा झेलणार्‍या शेतकर्‍यांवर आता व्यवस्थेनेही आसूड उगारला असून तक्रारी अर्जापोटी त्यांना प्रती अर्ज सुमारे 250 रुपये मोजावे लागत असल्याने ते पुरते हैराण झाले आहेत. पीक पेर्‍याची माहिती तलाठ्यांकडे असताना व जायमोक्यावर पंचनामा होणार असताना कागदपत्रांची अट कशासाठी असा प्रश्‍न शेतकरी विचारत आहेत.\nलातूर जिल्ह्यात कपाशीचे अत्यल्प क्षेत्र आहे. परंतु जळकोट तालुका हा नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असल्याने तेथे हे पीक घेतले जाते. यावर्षी सुमारे सातशे हेक्टर्सवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. परंतु हे सारे पीक आता बोंडअळीने फस्त केले आहे. सरकारदरबारी याची दखल घेण्यात आली असली तरी कागदपत्र व त्यात भरावयाच्या अटीने शेतकरी हैराण झाले आहेत. नुकसान भरपाई मिळण्यासाठी तक्रारी अर्ज तालुका कृषी अधिकार्‍यांकडे सादर करावयाचा असून अर्जासोबत नमुना नंबर आठ, सातबारा, पीक पेरा उतारा, बियाणे खरेदीची पावती, आधार कार्ड, बँक पासबुकाची झेरॉक्स आदी ढिगारा कागदपत्र द्यावयाची असून तीन पानी अर्ज भरुन द्यावयाचा आहे.\nअर्जात भरावयाची माहिती अतिशय क्लिष्ठ आहे. शेतकर्‍यांना अर्ज भरता येत नसल्याने इतरांना 50 रुपये देऊन तो भरुन घ्यावा लागत आहे. शिवाय महसुली कागदपत्रासाठी नियमाप्रमाणे त्याचे शुल्क द्यावे लागते. त्यात गावातून तालुक्याला येणे जाण्यासाठी येणारा खर्च धरता ही रक्कम दोनशे ते अडीचशे रुपये होत आहे. दिवसाची शेतकर्‍याची मजुरी धरली तर आकडा 700 रुपयांपेक्षा अधिक जात आहे. अर्ज भरून घेतल्यानंतर रांगेत थांबून तो द्यावा लागत असल्याने शेतकर्‍यांची पुरती दमछाक होत आहे.\nपंढरीत एच.आय.व्ही संक्रमितांचा वधू-वर परिचय मेळावा उत्साहात\nआता पंढरपुरात पासपोर्ट केंद्र\nपरळीतील वैद्यनाथ साखर कारखान्यात टाकी फुटली\nमोडनिंब येथे शेतकर्‍याची आत्महत्या\n बैलाची किंमत अडीच लाख\nबोंडअळीग्रस्त शेतकर्‍यांवर व्यवस्थेचा आसूड\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फार्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/vaidynath-sugar-factory-accident-issue/", "date_download": "2018-11-17T09:46:19Z", "digest": "sha1:JBMKEMZ22BBUTJY63JEFMCYEUOGO6657", "length": 6381, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘वैद्यनाथ’प्रकरणी गुन्हा दाखल करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ‘वैद्यनाथ’प्रकरणी गुन्हा दाखल करा\n‘वैद्यनाथ’प्रकरणी गुन्हा दाखल करा\nवैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाची टाकी फुटून झालेली दुर्घटना दुर्देैवी आहे. घटनेत पाच व्यक्तींंचा मृत्यू होऊनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या घटनेस कारखाना प्रशासन जबाबदार असल्याने याप्रकरणी सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी केली आहे.\nमुंडे यांनी रविवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कारखाना प्रशासनाच्या दबावाखाली येऊन पोलिस प्रशासनाने मुंडे यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावर लोकप्रतिनिधींना घटनास्थळी जाऊ न देण्याचा हा प्रकार पोलिस मंत्र्यांच्या दबावाखाली करीत असून याप्रकरणी आपण सभागृहात आवाज उठवू, असे सांगितले. या घटनेत मृत्यू झालेल्या लिंबोटा, देशमुख टाकळी, गाढे पिंपळगाव येथील कामगारांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी त्यांचे सांत्वन केले. घटनेत मृत झालेले कर्मचारी हे घरातील प्रमुख असल्यामुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. या कुटुंबीयांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत द्यावी, तसेच जखमींना 5 लाख रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली. घटनेचे आपल्याला राजकारण करायचे नाही, असे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अजय मुंडे, डॉ. संतोष मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, रा. काँ. जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक, न. प. पाणीपुरवठा सभापती दीपक नाना देशमुख, नगरसेवक न.प. विजय भोयटे, मार्केट कमिटीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, माणिकभाऊ फड उपस्थित होते.\nव्हिसा मुदत संपल्याने मलेशियात अडकला माढा तालुक्यातील युवक\n‘वैद्यनाथ’प्रकरणी गुन्हा दाखल करा\nसंवादातून विद्यापीठ विकासाला बळ देऊ : प्र कुलगुरु\nपाथर्डी पोलिस ठाण्यातच तळीरामाने घातला गोंधळ\n‘प्रहार’ने वीजपुरवठा केंद्र घेतले ताब्यात\nनवविवाहितेचा खून करून मृतदेह जाळला\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T09:28:02Z", "digest": "sha1:6ZUWH2PPFJFGI2FC5KLCPIPIXXYH7XW3", "length": 9881, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हायपरलूप टेक्नाॅलाॅजी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nआता मुंबई-पुणे प्रवास करा अवघ्या 20 मिनिटांत, येतंय हायपरलूप तंत्रज्ञान\nवाहतुकीसाठी हायपर लूप तंत्रज्ञान आणलं जाणार आहे.हायपर लूप वन आणि राज्य सरकारमध्ये यासंदर्भात करार झाला आहे. याचा पहिला प्रयोग मुंबई पुण्यादरम्यान करण्यात येणार आहे.\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B", "date_download": "2018-11-17T09:22:17Z", "digest": "sha1:SB5QP4VK7PB62SCY7UDIMH3NCMJINIT5", "length": 5164, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रुबेन दारियो - विकिपीडिया", "raw_content": "\nरुबेन दारियो (स्पॅनिश: Rubén Darío; जानेवारी १८ १८६७ - फेब्रुवारी ६, १९१६) हा एक निकाराग्वाचा कवी होता. १९व्या शतकाच्या अखेरीस आधुनिकवादी चळवळ सुरू करण्यामध्ये दारियोचा मोठा वाटा होता. विसाव्या शतकातील स्पॅनिश साहित्यावर दारियोचा मोठा प्रभाव आढळून येतो.\nदारियोच्या काव्यात फ्रेंच साहित्याचा पगडा जाणवतो. आपल्या काव्यकारकीर्दीत सुरुवातीच्या काळात व्हिक्तोर युगो तर नंतर थेयोफाइल गॉतिये ह्यांच्याकडून दारोयोने प्रेरणा घेतली.\nइ.स. १८६७ मधील जन्म\nइ.स. १९१६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ नोव्हेंबर २०१३ रोजी ०६:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-callector-late-mark-hod-150644", "date_download": "2018-11-17T09:10:11Z", "digest": "sha1:YOWUJSE5GYGNRO63732ND7ZYF7ID67N7", "length": 15860, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon callector late mark HOD \"लेट लतीफ' अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले | eSakal", "raw_content": "\n\"लेट लतीफ' अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nजळगाव ः समाजकल्याण विभागाच्या बैठकीसह इतर बैठकांना उशिरा येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज चांगलेच फैलावर घेत बदल्यांसाठी थेट सचिवांना फोन केला आहे.\nजळगाव ः समाजकल्याण विभागाच्या बैठकीसह इतर बैठकांना उशिरा येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज चांगलेच फैलावर घेत बदल्यांसाठी थेट सचिवांना फोन केला आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयात आज समाजकल्याण विभागाची आढावा बैठक सकाळी दहाला होती. बैठकीसाठी जिल्हा परिषदेच्या प्रमुख अधिकाऱ्यांना समाजकल्याण विभागामार्फत पत्रही पाठविण्यात आले होते. बैठकीसाठी जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर सगळ्यात आधी म्हणजेच सकाळी 9.45 ला कार्यालयात दाखल झाले. बैठक 10 वाजेची असतानाही जिल्हा परिषदेचा एकही अधिकारी त्याठिकाणी उपस्थित झाला नाही. काही अधिकारी हे उशिरा आल्याने जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ शिवाजी दिवेकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.\nअसे असताना आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, शिक्षणाधिकारी देविदास महाजन, बी. जे. पाटील, अभियंता आर. के. नाईक यांच्यासह काही अधिकारी बैठकीला उशिराने आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अभियंता आर. के. नाईक यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश असतानाही त्यांना का पाठविले नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.\nजिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेकर यांना खडेबोल सुनावले. तसेच थेट सचिवांना फोन करून संबंधितांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्याचीही शिफारस केली. जिल्हाधिकाऱ्यांचा हा \"रुद्रावतार' प्रथमच पाहायला मिळाल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये सुरू होती.\nबैठकीचे निमंत्रण भेटलेच नाही\nजिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी दहाला बोलावण्यात आलेल्या बैठकीचे निमंत्रण देण्यात समाजकल्याण विभागानेच दिरंगाई केली व बऱ्याच अधिकाऱ्यांना पत्र देखिल मिळाले नसल्याचे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. निमंत्रण पत्राच्या या घोळामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली.\nसहा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस\nजिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती उपाययोजनांच्या आढावा बैठकीस जिल्हा परिषदेचे दोन उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह चार विभाग प्रमुख अनुपस्थित होते. यामुळे सीईओ शिवाजी दिवेकर यांनी या सहा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे. समाधानकारक खुलासा न आल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजन पाटील, महिला व बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रफिक तडवी, जिल्हा कृषी विकास अधिकारी मधुकर चौधरी, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रकाश इंगळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, समाजकल्याण अधिकारी अनिता राठोड यांचा समावेश आहे.\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\n'त्या' संस्थांमधील शिक्षकांची पदे होणार रद्द\nसोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव...\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/panjhara-beautification-project-24085", "date_download": "2018-11-17T09:26:55Z", "digest": "sha1:THPPBSPZQCJ52URWVXSJBI5UN4F5TBR4", "length": 16926, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Panjhara beautification project पांझरा सौंदर्यीकरण प्रकल्प अधांतरीच | eSakal", "raw_content": "\nपांझरा सौंदर्यीकरण प्रकल्प अधांतरीच\nमंगळवार, 3 जानेवारी 2017\nदहा महिन्यांपूर्वीच केंद्राने प्रस्ताव नाकारल्याचे उघड; राज्याकडे पाठपुराव्याची सूचना\nधुळे - शहरातील पांझरा नदी सौंदर्यीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रस्ताव आर्थिक अडचणींचे कारण देत केंद्र शासनाने दहा महिन्यांपूर्वीच नाकारल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, असेही केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सुचविले आहे. केंद्राच्या या पत्रामुळे या प्रकल्पाचे स्वप्न सध्या तरी अधांतरीच आहे.\nदहा महिन्यांपूर्वीच केंद्राने प्रस्ताव नाकारल्याचे उघड; राज्याकडे पाठपुराव्याची सूचना\nधुळे - शहरातील पांझरा नदी सौंदर्यीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रस्ताव आर्थिक अडचणींचे कारण देत केंद्र शासनाने दहा महिन्यांपूर्वीच नाकारल्याचे समोर आले आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा, असेही केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने सुचविले आहे. केंद्राच्या या पत्रामुळे या प्रकल्पाचे स्वप्न सध्या तरी अधांतरीच आहे.\nपांझरा नदी सौंदर्यीकरणासह सांडपाणी प्रक्रियेबाबतचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाकडे पाठविला होता. २०१३ मध्ये ७७.१९ कोटींचा हा प्रस्ताव २०१४-१५ मध्ये ९९.१९ कोटींचा झाला होता. हद्दवाढीच्या हालचालीनंतर हा प्रकल्प २५२ कोटी ५७ लाख ७५ हजार २४३ रुपयांचा झाला. दोन जुलै २०१५ ला महासभेने प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविला होता.\nसात जानेवारी २०१६ ला शिवसेनेचे नगरसेवक संजय गुजराथी व तत्कालीन संपर्कप्रमुख रवींद्र मिर्लेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य नदी संवर्धन योजनेंतर्गत पांझरा नदी सौंदर्यीकरणाचा २५२ कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंजुरी दिल्याची व प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती दिली होती.\nतत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी धुळ्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना तीन मार्च २०१६ ला पत्राद्वारे पांझरा नदी सौंदर्यीकरणाच्या प्रस्तावाबाबत कळविले. या पत्रात जावडेकर यांनी म्हटले आहे, की आर्थिक अडचणींमुळे राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पाअंतर्गत (एनआरसीपी) कोणत्याही नवीन प्रकल्पाचा विचार करणे कठीण आहे. पण, चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतील वाढीनंतर राज्य शासन अशा प्रकल्पांना निधी देणे अपेक्षित आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत आपण राज्य शासनाकडे पाठपुरावा करावा. याच पत्रात जावडेकर यांनी मालेगाव येथील मौसम नदीचे प्रदूषण कमी करण्याबाबतच्या प्रस्तावाचाही उल्लेख करत ‘एनआरसीपी’अंतर्गत हा प्रस्ताव स्वीकारता येत नसल्याचे म्हटले आहे.\nश्री. जावडेकर यांनी आपल्या पत्रात पांझरा नदी सौंदर्यीकरण, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव राष्ट्रीय नदी संवर्धन प्रकल्पाच्या गाइड लाइन्सप्रमाणे नसल्याचेही नमूद केले आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन हा प्रकल्प सध्या नागरी भागासाठी असून, पांझरा सुधारच्या प्रस्तावात धुळे शहरासह लगतच्या गावांचाही समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पांझरा सुधारच्या प्रस्तावातच त्रुटी असल्याचे यातून दिसते.\nपांझरा नदी सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत १३ किलोमीटरचे काम समाविष्ट करण्यात आले होते. या प्रकल्पांतर्गत दोन्ही बाजूला सांडपाणी वाहून नेण्यासाठी पाइपलाइन, वॉटर ट्रीटमेंट प्लांट, जॉगिंग ट्रॅक, एलईडी पथदिवे, एमपी थिएटर, गार्डन, जिम गार्डन, स्वच्छतागृहे, घाट, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आदी कामांचा समावेश होता.\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nखानदेश कन्येचा अमेरिकेत झेंडा \nपहूर, ता. जामनेर : \"अपेक्षां पुढती ... गगन ठेंगणे \" ही म्हण खरी करून दाखविली आहे , पहूर येथील आदीती अच्यूत लेले यांनी. सेंट्रल अमेरिकेतील अर्केन्सॅस...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/apatyajnmache-samajbhan-news/economics-of-cesarean-delivery-1741238/", "date_download": "2018-11-17T09:04:59Z", "digest": "sha1:J3UIUXVGTJ5UWK2XLIMZUKKCAFRUGCFX", "length": 25301, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Economics of Cesarean delivery | सिझेरियन प्रसूतीचे अर्थकारण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nसिझेरियनच्या बाबतीत लोकांचा गैरसमज फारच टोकाला पोचलेला आहे, ही आजची वस्तुस्थिती आहे.\n|| डॉ. किशोर अतनूरकर\nसिझेरियनच्या बाबतीत लोकांचा गैरसमज फारच टोकाला पोचलेला आहे, ही आजची वस्तुस्थिती आहे. सिझेरियन झालं म्हटलं की, बाकी काही असो; पण बहुतेकांची पहिली प्रतिक्रिया ही नकारात्मकच असते. सिझेरियन म्हटलं की अनावश्यकच, हे मत लोकांच्या डोक्यात खोलवर रुजलेलं आहे. खासगी क्षेत्रात सिझेरियन प्रसूती केल्यानंतर डॉक्टरांना खूप जास्त पैसे मिळतात म्हणून, अनावश्यक सिझेरियन होतात. या संदर्भातील सध्याचं वास्तव, समाजासमोर येणं गरजेचं आहे असं वाटतं.\nनॉर्मल डिलिव्हरीच्या तुलनेत सिझेरियन केल्यानंतर आपल्याला जास्त पैसे मिळतात म्हणून आपण मुद्दाम सिझेरियन करतो हा समज लोकांच्या मनातून काढून टाकावयाचा असेल तर काही डॉक्टर्सनी बिलाच्या बाबतीत एक वेगळी सूचना केली. रुग्ण बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर, नातेवाईकांनी एक ठरावीक रक्कम जमा करायची. बाळंतपण नॉर्मल होवो अथवा सिझेरियन होवो, बिल सारखंच. महाराष्ट्रात काही डॉक्टर्सनी हा प्रयोग करूनदेखील पाहिला, पण हा काही या समस्येवर रामबाण उपाय आहे, असं वाटत नाही. ही ‘ठरावीक’ रक्कम किती असावी हे कुणी ठरवायचं डॉक्टर्सनीच ना\nकोणत्या रुग्णाचं बाळंतपण नॉर्मल होईल आणि कोणत्या रुग्णाला सिझेरियन लागेल, याचा डॉक्टरला अंदाज असतो, पण होईपर्यंत खात्री नसते. अमुक एका रुग्णाची डिलिव्हरी नॉर्मल होऊन जाईल याची जवळपास खात्री असताना, अचानकपणे काही महत्त्वाच्या कारणांसाठी सिझेरियनची वेळ येते. अशा प्रसंगी रुग्ण आणि नातेवाईकांना ‘नॉर्मल होऊन जाईल’ या मन:स्थितीतून बाहेर काढून सिझेरियन करणं आवश्यक आहे, हे त्यांना समजावून सांगून, सिझेरियनसाठी त्यांची संमती घेण्याच्या प्रक्रियेत, काही जण डॉक्टरवर मनापासून विश्वास ठेवून लगेच संमती देतात तर काही जण चर्चा करतात आणि मग थोडय़ा नाराज मनाने संमती देतात. फार थोडे जण अजिबातच तयार होत नाहीत, सर्व परिस्थितीची जाणीव देऊनदेखील, नॉर्मलच करा, असा आग्रह धरतात, डॉक्टरच्या प्रामाणिकपणावर उघडपणे शंका घेतात. ‘सीझरचं बिल घ्या पण डिलीव्हरी नॉर्मल करा’ असं क्लेशदायक वक्तव्य करतात. दरम्यान बाळंतपणाच्या संदर्भातली परिस्थिती बिघडत जाते आणि प्रचंड नाखुशीने संमती दिली जाते. अतिशय अल्प प्रमाणात का होईना, असं घडलं आहे की, एखाद्या स्त्रीचं सिझेरियन करावं लागेल, असा डॉक्टरांनी निर्णय दिल्यानंतर, नातेवाईकांनी संमती न देता त्या रुग्णाला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर तिथे तिची नॉर्मल डिलिव्हरी होते. अशा प्रसंगी, पहिल्या डॉक्टरबद्दल, पैशांसाठी सिझेरियन करण्याचा निर्णय दिला असा समज होणं स्वाभाविक आहे. अशा घटनांची चर्चा भरपूर होते आणि डॉक्टरांबद्दल गैरसमज निर्माण होतात. असे डॉक्टरांना तोंडघशी पाडणारे प्रसंग घडतात. याचा अर्थ पहिला सिझेरियन करावं लागेल असं सांगणारा डॉक्टर दुर्जन आणि नंतरचा डॉक्टर सज्जन असा होत नसतो, कारण त्या दुसऱ्या डॉक्टरवरदेखील अशी वेळ येऊ शकते किंवा येऊन गेलेली असते हे लोकांना माहिती नसतं. पहिल्या डॉक्टरनेदेखील सर्व गोष्टींचा विचार करूनच सिझेरियनचा निर्णय घेतलेला असतो, पण ती परिस्थिती बदलण्याची किमया निसर्ग करू शकतो.\nबाळंतपणाच्या केसेसमध्ये आजकालच्या ‘एक किंवा दोन पुरेत’च्या दुनियेत, रुग्णाला, नातेवाईकांना आणि डॉक्टर्सना, यापैकी कुणालाच ‘रिस्क’ घ्यायची नाही, हा कळीचा मुद्दा आहे. ‘तशी परिस्थिती असेल तर डॉक्टर रिस्क घेऊ नका, आम्हाला आई आणि बाळ दोन्ही सुखरूप पाहिजेत, आवश्यकता असल्यास तुम्ही सिझेरियनचा निर्णय घेऊ शकता’ असं स्वत:हून सुचवणारे लोकही आम्हाला भेटले. वैद्यकीय व्यवसायाचा ग्राहक सुरक्षा कायदाअंतर्गत समावेश झाल्यापासून एकंदरीतच डॉक्टर मंडळी कोणताच धोका पत्करायला तयार नाहीत. अन्य कोणत्याही शाखेपेक्षा याचा एका अर्थाने विपरीत परिणाम प्रसूतीशास्त्राशी संबंधित केसेसच्या बाबतीत अधिक जाणवतो. किंबहुना सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण वाढण्यासाठी या कायद्याने कळत नकळत हातभार लावला आहे. सिझेरियन केलं तर का केलं, नाही केलं तर का नाही केलं असं सन्माननीय न्यायालय डॉक्टरला विचारू शकते.\nराज्य आणि केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना, काही खासगी कंपनीत काम करणाऱ्यांना सिझेरियन झाल्यानंतर, होणाऱ्या खर्चाची भरपाई शासनाकडून वा खासगी कंपनीकडून मिळण्याची तरतूद असते. आयटी सेक्टरमधे काम करणाऱ्या इंजिनीअर्सना तर भरपूर अशा आर्थिक सुविधा मिळत असतात. ज्यांना अशी सोय नसते असा वर्गदेखील समाजात संख्येने भरपूर आहे. त्यापैकी काहीजण आरोग्य विमा काढण्याची समजदारी दाखवतात. कोणत्या तरी प्रकारे मेडिकल बिल परत मिळण्याच्या सोयीचा प्रभावदेखील सिझेरियनचं वाढणाऱ्या प्रमाणावर होत आहे. मॅटर्निटी होमचं बिल कितीही जरी झालं तरी आपल्याला ते परत मिळण्याची तरतूद आहे याचं ‘फिलिंग’ वेगळंच असतं. सांगून विश्वास बसणार नाही अशी घटना हॉस्पिटलच्या बिलाच्या संदर्भात काही वर्षांपूर्वी घडली. आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या एका संगणक अभियंत्याच्या पत्नीचं सिझेरियन एका हॉस्पिटलमध्ये झालं. त्यांनी विचारलं, ‘‘मॅडम, हॉस्पिटलचं बिल किती झालं’’ मॅडम म्हणाल्या, २२ हजार रुपये.’’ त्यावर तो अभियंता म्हणाला, ‘‘मला कंपनीकडून एका सिझेरियनच्या बिलापोटी ७५ हजार रुपये मिळण्याची तरतूद आहे तेव्हा तुम्ही मला ७०-७५ हजारापर्यंतचं बिल बनवून द्या.’’ आपल्याला कंपनीकडून बिलाचे पैसे परत मिळण्याची व्यवस्था आहे, ठीक आहे. त्याचा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा, पण त्यातून सुमारे ५० हजार रुपये कमाई करण्याचा मनसुबा ठेवणे योग्य नाही. विमा कंपनीने अथवा अन्य माध्यमातून मेडिकल बिल परत मिळण्याच्या सोयीमुळे, कॉर्पोरेट हॉस्पिटल्समधून रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्याच्या क्षणाला प्रश्न विचारला जातो- ‘आर यू इन्सुअर्ड’’ मॅडम म्हणाल्या, २२ हजार रुपये.’’ त्यावर तो अभियंता म्हणाला, ‘‘मला कंपनीकडून एका सिझेरियनच्या बिलापोटी ७५ हजार रुपये मिळण्याची तरतूद आहे तेव्हा तुम्ही मला ७०-७५ हजारापर्यंतचं बिल बनवून द्या.’’ आपल्याला कंपनीकडून बिलाचे पैसे परत मिळण्याची व्यवस्था आहे, ठीक आहे. त्याचा फायदा तुम्ही अवश्य घ्यावा, पण त्यातून सुमारे ५० हजार रुपये कमाई करण्याचा मनसुबा ठेवणे योग्य नाही. विमा कंपनीने अथवा अन्य माध्यमातून मेडिकल बिल परत मिळण्याच्या सोयीमुळे, कॉर्पोरेट हॉस्पिटल्समधून रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्याच्या क्षणाला प्रश्न विचारला जातो- ‘आर यू इन्सुअर्ड’ त्यांनी विमा काढला असल्यास त्या रुग्णाकडे पाहण्याचा डॉक्टरचा दृष्टिकोन वेगळा असणेदेखील योग्य नाही.\nसिझेरियन करून जास्त पैसे मिळवणे हा जितका महत्त्वाचा मुद्दा आहे, तितकाच सिझेरियन केल्याने डॉक्टर आणि नातेवाईकांच्या वेळेचं नियोजन व्यवस्थित होतं आणि अपत्यजन्माशी संबंधित अनिश्चितता संपते हे मुद्देदेखील महत्त्वाचे आहेत. कधीकधी पैसे हा मुद्दा नंतर नमूद केलेल्या दोन मुद्दय़ाच्या तुलनेत गौण ठरतो ही वस्तुस्थिती आहे.\nखासगी क्षेत्रात सिझेरियनचं प्रमाण कमी व्हावं यासाठी, कोणत्याच एका डॉक्टरवर वर्षांनुवर्षे दिवसरात्र काम करण्याचा ताण येऊन-कुठे इतका वेळ नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी तासन्तास वाट पाहण्यापेक्षा, विशेषत: रात्री बेरात्री, अप्रशिक्षित बेभरवशाच्या स्टाफसोबत रिस्क घेण्यापेक्षा, चला सिझेरियन करून मोकळं होऊ, या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी एकापेक्षा जास्त डॉक्टरने सोबत येऊन मॅटर्निटी होम चालवल्यास, कामाची विभागणी होऊ शकते, एखाद्या रुग्णाचं सिझेरियन करावं का की अजून वाट पाहावी या संदर्भात ‘रेडिमेड सेकंड ओपिनियन’ मिळू शकतं, वगैरे रुग्ण आणि डॉक्टरच्या हिताच्या गोष्टी घडू शकतात. पण त्यामध्येही कायदेशीर जबाबदारी कुणाची, होणाऱ्या आर्थिक प्राप्तीची विभागणी, मला अमुक एक डॉक्टरांकडूनच बाळंतपण करून घ्यायचं आहे. कारण माझा त्यांच्यावरच विश्वास आहे, अन्य कुणावर नाही अशा मानसिकतेचे रुग्ण अशा अडचणी आहेत.\nआपल्या देशात शासकीय आणि खासगी स्तरावर ज्या प्रतीच्या आरोग्यसेवा दिल्या जातात त्यात असलेली असमानता, समाजाचा डॉक्टरकडे बघण्याचा दृष्टिकोन दिवसेंदिवस साशंक होत जाणे, अनियंत्रित खासगी वैद्यकीय क्षेत्र आणि वैद्यकीय क्षेत्रात घुसलेल्या काही अनैतिक प्रथा या चार ढोबळ कारणांनी सिझेरियनसारखं वरदान आज बदनाम आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/blind-protection/?cat=64", "date_download": "2018-11-17T09:43:19Z", "digest": "sha1:MA246AGR5S7QBNMGWB2WUTKSKA6NSQXN", "length": 17957, "nlines": 89, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "वांगणी आणि मुंबई परिसरात राहणाऱ्या अंधबांधवांची प्रवासातील सुरक्षा - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nवांगणी आणि मुंबई परिसरात राहणाऱ्या अंधबांधवांची प्रवासातील सुरक्षा\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nदिवसेंदिवस वाढणारी प्रवाशांची गर्दी अन् त्या गर्दीत होरपळून निघालेला सर्वसामान्य माणूस. डोळ्यांनी पाहता येऊनदेखील अनेक सर्वसामान्य माणसांना रोजचं छोट्यामोठ्या अपघातांना सामोरे जावे लागते. कधी कधी हा अपघात एवढा मोठा असतो कि आयुष्यालाचं कायमचा लगाम बसतो. अंध लोकही रेल्वेने नित्यनियमाने प्रवास करत असतात. एकंदरीत समोरचं काहीही दिसत नसताना केवळ काठीच्या आधारे प्रवास करणं किती कष्टप्रद आहे याचाचं आढावा या लेखातून घेण्यात आला आहे.\nवांगणी आणि मुंबई परिसरात राहणाऱ्या अंधबांधवांची प्रवासातील सुरक्षा.\nवांगनीते दादर प्रवास करताना अंध व्यक्तींना सुरक्षाविषयक येणाऱ्या समस्या चा मागोवा आमचा संशोधनामध्ये करीत आहोत एकंदरीत आमच्या टीमने घेतलेल्या मुलाखती गटचर्चा तसेच रेल्वे प्रशासनाची भूमिका वर काम करणाऱ्या विविध संस्था त्यांच्याशी एकत्रित चर्चा केल्यानंतर सुरक्षितेचे विविध पैलू (प्रश्न) त्यांना भेडसावत आहेत यामध्ये पहिली समस्या रेल्वे प्रवास करीत असताना रेल्वे स्थानक आणि स्थानक यामधील अंतर कमी अधिक असल्याने याची शक्यता अधिक दिसतात रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे ट्रॅकच्या बाजूने इतक्या टिपक्याच्या टाइल्स नसल्याने प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक यामधील अंतर माहित होत असल्याने अंधांचा तोल जाऊन अपघात होण्याचीही दाट शक्यता असते. तसेच रेल्वे डब्यामध्ये अंध व्यक्ती व्यतिरिक्त इतर प्रवासी चढल्याने चोरी धक्काबुक्की होण्याच्या घटनांना सामोरे जावे लागते.\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nरेल्वे पोलिस प्रशासनाकडून अंधांना दिला जाणारा त्रास त्यामुळे त्यांचा व्यवसाय बंद पडल्याने उपासमारीची वेळ येऊन पडते अपंगाच्या रोजच्या जगण्याच्या कार्यक्रमांमध्ये रेल्वे स्थानकांमध्ये अंधांचा डबा शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागते कारण अध्यायाच्या डब्याच्या ठिकाणे ठिकाणी विपर्स नसल्याने बऱ्याचवेळी तोल जाण्याची जाण्याची शक्यता अधिक असते तसेच अंधांच्या रेल्वे रेल्वे अंधांच्या डब्यामध्ये विपर्स नसल्याने रेल्वे प्लेटफॉर्म कोणत्या बाजूला येते हे कळत नसल्याने अपघात होतात.\nरेल्वे डब्यामध्ये ज्या ठिकाणी प्लॅटफॉर्म त्या-त्या ठिकाणी लावावेत जेणेकरून अपघात होणार नाहीत. रेल्वे मधील सुरक्षेसाठी लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद असल्याने अंधांच्या डब्यांमध्ये चोरांचा शोध घेता येत नाही. हा मोठा फटका अंधांना बसतो. लैंगिक सुरक्षेच्या दृष्टीने अंध प्रवास करत असताना दररोज एकमेकांत स्पर्श होत असतो त्यामुळे स्वतःला सावरून बस न हा त्यावरचा उपाय आहे असे मुलाखतीतून माहिती होते.\nरेल्वेमध्ये प्रवास करताना अंधांच्या डब्यामध्ये अपंग असल्याचे एक्टिंग करून चढतात त्यामुळे अंधांना धक्काबुक्कीला सामोरे जावे लागते याप्रसंगी खरचटणे चोरी होणे अशा घटना घडताना दिसतात रेल्वे हेल्पलाइन संदर्भात बराच वेळा वेळेवर मदत पोहोचत नसल्याने अंधांना सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होतो. बऱ्याच ठिकाणी रेल्वे ब्रीज नसल्याने अंधांना आपला जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅक पार करावे लागतात. तसेच, गर्दीच्या ठिकाणी रेल्वे ब्रीज गर्दीमुळे अंधांना ते चालण्यासाठी त्रास होतो परिणामी चेंगराचेंगरीचा प्रसंग अंधांसाठी घडू शकतो यासाठी स्वतंत्र लेन असावी.\nरेल्वे मध्ये सर्वसामान्य महिलाना मोठ्या प्रमाणत लैंगिक त्रासाला सामोरे जावे लागते.अनेक वेळेला या प्रश्नांवर ठाम पने बोलण्यास महिला टाळाटाळ करतात परिणामी लैंगिक सुरक्षा प्रश्न अधिक गंभीर होत असल्याचे वास्तव आहे. अशा परीस्थित अंध महिला प्रवाशांना हि अशाच प्रकारचे अनुभव आलेले असतात.पण त्या यावर कोणत्याही प्रकारे बोलत नाहीत असे जाणवते. विशेषकरून रात्रीच्या वेळेला अपंगांचा डब्बा जास्त असुरक्षित असल्याचे जाणवते.\nआमच्या संशोधनाच्या मुलाखतीदरम्यान” दोन अंध महिलांनी वरील प्रकारचा लैंगिक त्रास झाल्याचे सांगितले.पण त्यांनी बदनामीच्या भीतीने आवज उठवला नसल्याचे सांगितले “वरील मुद्द्यावरून असे स्पष्ट होते कि महिला अंध प्रवासी आणि त्याच्या सुरक्षा विषयक बाबी महत्वाच्या आहेत.\nमुंबई अंध जण मंडळ या संस्थेने सदस्य श्री हर्षद जाधव यांच्याशी आम्ही या विषयावर संवाद साधला तेव्हा ते म्हणाले कि,”अंध व्यक्तींची रेल्वे प्रवासातील सुरक्षा महत्वाची आहे कारण मुळात त्यांना दिसत नसल्यामुळे प्रवासत त्यांना असुरक्षित वाटू शकत” गर्दी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे बऱ्याच वेळेला धक्काबुक्की होते.यातून शारीरिक इजा होते. कारण सर्वानाच गाडी पकडायची घाई असल्यामुळे जातो. पळत असतो.त्यातच काही रेल्वे स्थानकांवर बीप यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे नेमका अपंगांचा डब्बा शोधायला वेळ लागतो.त्यामुळे अधिक प्रमाणात गैरसोय होते.\nबऱ्याच वेळेला बसायला जागा मिळत नाही त्यामुळे लांबच्या प्रवासात शारीरिक त्रास जास्त होतो. लैंगिक त्रास या विषयावर बोलताना ते म्हणाले कि बऱ्याच अंध महिलांना वेगवेगळ्या प्रकारे लैंगिक त्रासाला सामोरे जावे लागते.स्वतः अंध असल्याने त्यांना नेमका याचा अंदाज घेणे कठीण जाते. पण समाजातील अशा वाईट लोकांमुळे असुरक्षितता कायम जाणवते विशेषकरून रात्रीच्या वेळेला जेव्हा अपंगांचा डब्बा रिकामी असतो. अनेक महिला अंध प्रवासी बदनामीच्या भीतीने याची वाच्यता करत नाहीत पण असा अनुभव त्यांना नक्कीच येतो यात शंका नाही.\n“नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड” या संस्थे चे जनसंपर्क प्रमुख संतोष गायकर म्हणाले कि,”अंधत्व हि एक प्रकारची व्यक्तीला आलेली मर्यादा आहे” कारण सामाजिक पातळीवर वावरताना प्रत्येक अंध माणसाला इतरांवर अवलंबून राहावं लागत.\nरेल्वे प्रवास करताना सुद्धा अशाच प्रकारे लोकांची मदत घावी लागते. लोक मदत करतातही पण आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला घाई असते.त्यामुळे सर्वच लोक मदत करतातच असं नाही. जर मदत नाही मिळाली तर अंध व्यक्ती स्वतः अंदाज घेऊन प्रवास करते अशा वेळेला त्यांना शरिरिक इजा होणं स्वाभाविक आहे. गर्दी खूपच असल्याने ज्याला त्याला स्वतः ला सावरून प्रवास करणे खूप महत्वाचे असते. आमच्या संस्थेमार्फत आम्ही प्रवासात अंधांनी कशी सुरक्षितता बाळगावी यावर प्रशिक्षण देतो जेणेकरून अंध बांधवांचा प्रवास सुरक्षित होईल.\n(पुढील भागात अंध व्यक्तींचे व्यवसाय व अडचणी)\n@टिम परिवर्तन, पुकार संस्था मुंबई\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nअभिराम भडकमकर यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ जाहिर\nअंध बांधवांची शैक्षणिक स्थिती आणि आव्हान\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nव्यावसायिक अंध त्यांच्या सुरक्षेविषयी रेल्वे प्रशासनाची भूमिका.\nआपल्या मुलांची जीवनशैली अशी असावी.\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2018-11-17T09:13:06Z", "digest": "sha1:MEJLCBOX5QW2QALM5Y2DSKFQ3WC7KHAV", "length": 7207, "nlines": 133, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उरुळी कांचन परिसरात डेंग्यु आणि स्वाइन फ्ल्यू वाढला | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nउरुळी कांचन परिसरात डेंग्यु आणि स्वाइन फ्ल्यू वाढला\nउरुळी कांचन- उरुळी कांचन (ता. हवेली) येथील परिसरात डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यू वाढल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी आज्ञा ज्ञानेश्वर गोते (वय 15) या मुलीचा मृत्यू झाला होता. आता तुपे वस्तीवरील एका महिलेला स्वाईन फ्ल्यू झाला आहे.\nउरुळी कांचन परिसरात मोठ्या प्रमाणात गटार लाइन उघड्यावर आहेत, तर बरेच ठिकाणी या लाइन तुंबल्या आहेत. त्यामुळे या परिसरात साथीचे आजारा मोठ्या प्रमाणात वाढले असून, डेंग्यू आणि स्वाइन फ्ल्यूचा फैलाव होत आहे. आज्ञा ज्ञानेश्वर गोते ही विद्यार्थिनी 10 मध्ये 92 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती. तिला डेंग्यू झाला. त्यानंतर उपचारासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. आता तुपे वस्तीवरील एका महिलेला स्वाईन फ्ल्यू झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.\nग्रामपंचायतीमार्फत आम्ही आठवड्यातून एक दिवस नियमितपणे कोरडा पाळत आहे, तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात औषध फवारणी सुरू केली आहे. दररोज एका वॉर्डात ही फवारणी होत आहे.\n– कैलास कोळी, ग्रामविकास अधिकारी, उरुळी कांचन\nप्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांना काही त्रास होत असेल तर प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.\n– डॉ. सुचिता कदम, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleएससी, एसटी कायद्याला विरोध केल्याने जीवे मारण्याची धमकी : देविकानंदन ठाकूर\nNext articleडाळज येथील खूनप्रकरणी तिघांना कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/ipl-2018-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-17T08:23:17Z", "digest": "sha1:OWJZ57XO4EAECDCSMC74PDDJANW6EAAE", "length": 10856, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "IPL 2018 : कॅप्टन कूल धोनीने दिले संघभावनेला विजयाचे श्रेय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nIPL 2018 : कॅप्टन कूल धोनीने दिले संघभावनेला विजयाचे श्रेय\nकिती वाईट परिस्थितीतून विजय मिळविता येतो हे माहीत असणे महत्त्वाचे\nमुंबई – सहा बाद 62 आणि सात बाद 92 अशी अवस्था असताना चेन्नईच्या समस्त पाठीराख्यांनी विजयाची आशा सोडली होती. हैदराबादच्या पाठीराख्यांनी तर केव्हाच विजयोत्सवाला सुरुवात केली होती. परंतु मैदानावर फाफ डु प्लेसिस आणि मैदानाबाहेर महेंद्रसिंग धोनी हे दोघेच कमालीचे शांत दिसत होते. खेळपट्टीवर डु प्लेसिस धुमाकूळ घालत असताना कॅप्टन कूल धोनीच्या चेहऱ्यावरील हास्य कधीच लोपले नव्हते. धोनीच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्‍वास अखेर खरा ठरला.\nदोन वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने “क्‍वालिफायर-1′ लढतीत हैदराबाद सनरायजर्स संघावर 2 गडी राखून थरारक विजय मिळवून आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. चमत्कार वाटावा अशा या विजयाचे श्रेय धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरणाला दिले. गेल्या दहा वर्षांपासून आमचा संघ चांगल्या दर्जाचाच आहे. परंतु खेळाडू किती चांगले आहेत, यापेक्षा त्यांचा एकमेकांवर किती विश्‍वास आहे हे अधिक महत्त्वाचे आहे, असे सांगून धोनी म्हणाला की, कर्णधार कितीही चांगला असला, तरी तुम्ही सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांच्या योगदानाशिवाय काहीच करू शकत नाही.\nहैदराबादच्या गोलंदाजांनी अपेक्षेप्रमाणेच अप्रतिम कामगिरी बजावली, असे सांगून धोनी म्हणाला की, भुवनेश्‍वर आणि रशीद यांनी उत्कृष्ट मारा केला. लागोपाठ बळी गमावल्यामुळे आमच्यावर दडपण होतेच. शिवाय हैदराबादकडे एक मिस्टरी गोलंदाज होता. सगळे काही संपले आहे असे दिसत असताना मिळविलेला हा विजय निश्‍चितच आनंददायक आहे. परंतु पराभव झाला असता, तरी आम्हाला आणखी एक संधी होती. त्यामुळे आम्ही जिंकलो यापेक्षा आपण किती वाईट परिस्थितीतून पुनरागमन करू शकतो हे आम्हाला समजले आणि त्यालाच महत्त्व होते.\nचेन्नईचा हा विजय म्हणजे एक चमत्कारच होता. आयपीएलच्या या मोसमात फाफ डु प्लेसिस सपशेल अपयशी ठरला होता. परंतु चेन्नईला जेव्हा सर्वाधिक गरज भासली, तेव्हा अफलातून खेळी करताना त्याने पराभवाच्या खाईतून चेन्नईच्या विजयाची पताका फडकावली. 15 षटकांत 7 बाद 92 अशी निराशाजनक अवस्थेतून डु प्लेसिसने केवळ 42 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांच्या साहाय्याने नाबाद 67 धावा फटकावून चेन्नईचा विजय साकारला.\nविशेष म्हणजे वॉटसन, रैना, रायुडू, धोनी आणि ब्राव्हो हे सगळे प्रमुख फलंदाज तंबूत परतले असताना डु प्लेसिसने दीपक चाहर, हरभजन सिंग आणि शार्दूल ठाकूर या गोलंदाजांना हाताशी घेऊन हैदराबादचे सर्व प्रयत्न धुळीला मिळविले. तीन षटकांत 43 धावांचे लक्ष्य असताना डु प्लेसिसने ब्राव्होच्या एका षटकांत 20 धावा फटकावून चेन्नईच्या विजयाचा रस्ता मोकळा करून दिला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकै. सदू शिंदे करंडक क्रिकेट स्पर्धा : एस. बालन संघाची विजयी आगेकूच\nNext articleबास्केटबॉल स्पर्धा : दस्तूर, आयडियल, शार्प शूटर्स, ऑल स्टार्स यांची उपान्त्य फेरीत धडक\n‘आयपीएल बेटिंग’ मधील वास्तव\nआयपीएल बेटिंग प्रकरणात साजिद खानचाही सहभाग\nकाही बडे सेलिब्रिटी अडकणार…\nIPL 2018 : विजेतेपद पटकावण्यात धोनीचा वाटा मोलाचा\nIPL 2018 : चेन्नईच्या संघाचे जल्लोषात स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/video/article-178193.html", "date_download": "2018-11-17T08:44:52Z", "digest": "sha1:5EEOFBODTH466FMLUJ3HBZAHKTVLFP25", "length": 1824, "nlines": 29, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - शहिदांना आदरांजली–News18 Lokmat", "raw_content": "\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVideo : मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/article-99834.html", "date_download": "2018-11-17T09:16:22Z", "digest": "sha1:WGZERD5E3BOIGKRSB2IUX4FKICNL4BNE", "length": 16040, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "निवृत्तीचा विचार नाही-सचिन", "raw_content": "\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nस्पोर्टस 6 hours ago\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nस्पोर्टस 3 days ago\nVideo : एका हाताने षटका लगावत ऋषभ पंतने केली या दिग्गज खेळाडूची बरोबरी\nVIDEO : शोएब -सानियाच्या 'बेबी मिर्झा मलिक'चं नाव ठरलं\nVIDEO : ८०व्या वर्षीही 'या' टीममध्ये मिळेल धोनीला खेळण्याची संधी\nVIDEO इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सर्वाधिक पैसे कमवणारे खेळाडू\nIND vs WI: पहिली मॅच याच क्षणांमुळे ठरली अविस्मरणीय\nVIDEO एक खेळाडू जो पाच जणांचं क्रिकेट करिअर संपवू शकतो \nVIDEO : पृथ्वी शॉने यासाठी घेतली रवी शास्त्रीची मदत\nVIDEO : अभिषेकच्या सपोर्टला धावून आले ऐश्वर्या आणि आराध्या\n...म्हणून चक्क पृथ्वी शॉने रिषभच्या टी-शर्टमध्येच केक टाकला\nVIDEO : पदार्पणातच शतक ठोकणाऱ्या पृथ्वी शॉचा पराक्रम\nVIDEO : पदार्पणातील कसोटी सामन्यात शतक ठोकणारा पृथ्वी शॉ ठरला जगातील ७ वा सर्वात लहान खेळाडू\nदिल्लीकर विराट कोहली देणार मुंबईच्या ‘या’ खेळाडूला संधी; काय होणार आजच्या सामन्यात\nVIDEO रोहित शर्माने उलगडलं पाकिस्तान विजयाचं रहस्य\nVIDEO: गणपतीला राखी बांधते श्रेया बुगडे\nVIDEO : वांद्याच्या जेमिमाने क्रिकेट जगतात असा रचला इतिहास\nVIDEO: आशियाई स्पर्धेतील कांस्यपदकाबद्दल सानिया नेहवालने दिली प्रतिक्रिया\nVIDEO: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारलेल्या मराठमोळ्या वीरधवल खाडेच्या मनात आहे तरी काय\nVIDEO: सचिन तेंडुलकरने घेतले अजित वाडेकरांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन\nइंग्लंडमध्ये चमकली स्मृती मंधाना, १९ चेंडूत नाबाद अर्धशतकी खेळी\nअसा रंगणार फिफा वर्ल्डकप 2018\nअजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सचा पुन्हा 'हल्लाबोल'\nIPL2018 : एक सामना सुद्धा जिंकू शकले नाही 'हे' कर्णधार \nIPL2018 : दिल्ली डेअरडेविल्स ठरली सगळ्यात अपयशी टीम\nIPL2018 : एका सामन्यानंतर या खेळाडूंचं संपलं आयपीएल करिअर\nIPL2018 : हा एकमेव क्रिकेट जो ठरला दोनदा 'चॅम्पियन'\nमुंबईत वुमन जिम्नॅस्टिक स्पर्धेचं आयोजन\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3069", "date_download": "2018-11-17T09:47:15Z", "digest": "sha1:4MC7DSE6CWCKFFMOUBM7W2ASY2IIPERU", "length": 17007, "nlines": 102, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नवरात्र : देवीच्या नऊ अवतारांची पूजा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनवरात्र : देवीच्या नऊ अवतारांची पूजा\nहिंदू धर्मात सणवार आणि व्रतवैकल्ये यांची योजना ऋतुमानानुसार केली गेली आहे. त्याचप्रमाणे कुळधर्म-कुळाचारांचीही आखणी निसर्ग, ऋतू, ग्रह-नक्षत्रे यांच्या स्थितीनुसार आणि प्राचीन पौराणिक संदर्भांनुसार करण्यात आली आहे. आश्विन महिन्यातील ‘नवरात्र’ त्या त्या कुळधर्म हा घराण्याच्या कुलस्वामिनीशी निगडित आहे. शरद ऋतूतील आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजर्‍या होणार्‍या देवी नवरात्रोत्सवास ‘शारदीय नवरात्र’ असे म्हणतात. चातुर्मासाच्या काळात म्हणजेच आषाढ ते आश्‍विन अशा चार महिन्यांच्या काळात सर्व देवदेवता निद्रिस्त असतात असे मानले जाते. देवीला त्या निद्रिस्त अवस्थेतून जागे करण्यासाठी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. असुरी शक्तींचा प्रकोप जेव्हा वाढतो तेव्हा दैवी शक्ती जागृत होते आणि आसुरी शक्तींशी युद्ध करून त्यांचा बीमोड करते. दैवी शक्तीचा असुरी शक्तीवरील विजयाचा उत्सव म्हणजे नवरात्र. त्या दैवी शक्तींची म्हणजेच देवीची नऊ रूपे आहेत. देवीच्या नऊ अवतारांची नवरात्रात पूजा, उपासना केली जाते. ब्रह्मदेवाने त्या नवदुर्गांचे महात्म्य वर्णन केले आहे :\n१. शैलपुत्री- नगाधिराज हिमालय हा देवीचा परम उपासक होता. त्याने आदिमातेची तपश्चर्या करून आदिमातेला प्रसन्न करून घेतले आणि ‘तू माझी कन्या हो’ अशी विनंती केली. देवी स्वतः जगन्माता असूनही दयाळू असल्याने तिने हिमालयावर प्रसन्न होऊन, त्याच्या पोटी कन्या रूपात अवतार घेऊन हिमालयाची विनंती मान्य केली. हिमालयाची कन्या म्हणून तिला ‘शैलपुत्री’ असे नाव पडले.\n२. ब्रह्मचारिणी – सत्-चित्-आनंद स्वरूप असे जे ब्रह्म आहे ते प्राप्त करून देणारी देवी म्हणजे ‘ब्रह्मचारिणी’ होय. ब्रह्म म्हणजे वेद, तत्त्व, तप यांनुसार ती वेदस्वरूप, तत्त्वरूप आणि तपोमय आहे. ‘ब्रह्मपद’ प्रदान करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी होय.\n३. चंद्रघंटा- देवीच्या हातातील घंटाही चंद्राप्रमाणे तेजस्वी, निर्मल आणि नादमधुर आवाजाने आल्हादकता निर्माण करणारी आणि चंद्राप्रमाणे लावण्यमयी अशी आहे, म्हणून त्या देवीला ‘चंद्रघंटा’ असे संबोधले जाते.\n४. कुष्माण्डा – कुष्मा आणि अण्ड अशा दोन शब्दांनी मिळून कुष्मांडा शब्द तयार झाला आहे. कुष्मा म्हणजे तप्त असा संताप आणि अण्ड म्हणजे संसार, विश्व, जगत. या विश्वातील विविध तापत्रय, त्रास, असुरी शक्तींचा नायनाट करून या विश्वाचे, संसाराचे रक्षण करणारी दैवी शक्ती म्हणजेच कुष्माण्डा होय. तसेच, कुष्मांण्डा म्हणजेच कोहळा होय. देवीला तो विशेष आवडतो. म्हणून चण्डीयागाच्या वेळी होमहवनात कोहळा अर्पण केला जातो.\n५. स्कन्दमाता- स्कन्द म्हणजे कार्तिकेय. कार्तिकेयाच्या वीर्यापासून निर्माण झाल्यामुळे सवत् कुमाराला ‘स्कन्द’ असे नामाभिधान मिळाले. ‘भगवान सनतकुमार: तं स्कन्द इति आचक्षते’ अशी श्रुती छांदोग्य उपनिषदात आहे. कार्तिकेय, षडानन, स्कन्द अशी एकूण अठ्ठावीस नावे सनतकुमार यांची आहेत. त्यांचा उल्लेख ‘प्रज्ञाविवर्धन’ स्तोत्रात आढळतो. अशा महाज्ञानी योगींद्रांची, कार्तिकेयांची माता ही स्कंन्दमाता म्हणून ओळखली जाते.\n६. कात्यायनी- प्रत्यक्ष देवांनीच त्यांच्या कार्यसिद्धीसाठी भगवती देवीला आवाहन केले की ती कत ऋषींच्या आश्रमात प्रकट झाली. तेव्हा कत ऋषींनी तिचा त्यांची कन्या म्हणून स्वीकार केला. ती देवी कुमारिका आहे. कत ऋषींच्या गोत्रातील म्हणून ‘कात्यायनी’ हे नाव तिला पडले. ‘देवकार्यसमुधता’ असा त्या देवीचा ललिता सहस्रनामांत उल्लेख आहे.\n७. कालरात्री – ‘राति भयं ददाति रति रात्रि:’ कालालाही जेथे भय वाटावे अशी ही कालरात्री देवी होय. रौद्र रूप असलेली, तपश्चर्येमध्ये रममाण झालेली आणि संहारकारक अशी जी तामसी शक्ती आहे तिला ‘कालरात्री’ म्हणतात. नंतर काल हा संहारकारक, प्रलयकारक अशा महाकालालाही भीती निर्माण करून त्याचा ती देवी नाश करते, म्हणून तिला कालरात्री हे नाव पडले.\n८. महागौरी - योगाग्नीने शुद्ध झालेली, हिमालयापासून निर्माण झालेली अशी ही देवी कुन्देन्दुशुभ्रवर्णाप्रमाणे (चंद्राप्रमाणे) शुभ्र, धवल तेजस्वी आहे. म्हणून ती महागौरी. शिवपुराणातही त्यासंबंधी एक कथा आहे. एकदा भगवान शंकरांनी पार्वतीला तिच्या सावळ्या रंगावरून चिडवले असता पार्वतीला राग आला. तिने घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले आणि गौरवर्णाचे वरदान मागितले. तेव्हापासून पार्वतीला महागौरी असे नाव रुढ झाले.\n९. सिद्धिदा- मानवी जन्माची सिद्धी चतुर्विध पुरुषार्थ सिद्ध झाल्याने पूर्ण होते. पुरुषार्थाची कृतार्थता मोक्षाने होते आणि तसा मोक्ष व सिद्धी प्राप्त करून देणारी देवी म्हणजे ‘सिद्धीदा’ होय. ती अष्टसिद्धी आणि कर्माची फले देणारी देवी आहे. अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व अशा अष्टसिद्धी आहेत. त्या देवीच्या उपासनेने या सिद्धी प्राप्त होतात, अशी ही सिद्धी देवी होय.\nअशा या नवदुर्गांच्या उपासनेने त्या त्या शक्ती प्राप्त होतात. नवरात्रीचा हा काळ पर्वकाळ असतो. त्या पर्वकाळात नवदुर्गांचा शक्तिस्त्रोत प्रभावी असतो, म्हणून त्या पर्वकाळात केलेली देवी उपासना फलदायी ठरते.\nनवरात्रीचे नऊ दिवसांचे नऊ रंग ही संकल्पना अगदी अलीकडची आहे. म्हणजे गेल्या दहा वर्षांतील आहे. ते एक प्रकारचे आत्ताच्या आधुनिक काळातील फॅडच आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ ह्या वृत्तपत्राने केवळ प्रसिद्धी आणि खप व्हावा म्हणून हा प्रकार सुरू केला असे नुकतेच माझ्या वाचनात आले. रंगाच्या ह्या संकल्पनेला कोणताही पौराणिक आधार नाही असे मला वाटते. कारण माझ्या वाचनात, अभ्यासात त्याविषयी काही आले नाही.\nदसरा - विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक\nसंदर्भ: तीर्थस्‍थान, तीर्थक्षेत्र, मोक्ष\nअक्षय तृतीया - साडेतीन मुहूर्तातील पूर्ण मुहूर्त\nसंदर्भ: गोंधळ, रुक्मिणी, नवरात्र\nभुलाबाईचा उत्सव - वैदर्भीय लोकसंस्कृती\nसंदर्भ: उत्‍सव, भोंडला, नवरात्र, भुलाबाई, विदर्भ\nसंदर्भ: देवदिवाळी, दिवाळी, दिपावली, वेळा अमावस्‍या, नवरात्र, Diwali, Deepawali, Dev Diwali\nसंदर्भ: नवरात्र, देवी, सिन्‍नर तालुका, वडांगळी गाव, Nasik, sinnar tehsil, Wadangali Village\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/i-am-traders-mla-raj-purohit-38747", "date_download": "2018-11-17T09:45:26Z", "digest": "sha1:6A4GXVWGBGTBU4KHFW2BCKUY4FU5PREF", "length": 13100, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "I am traders MLA : Raj Purohit मी व्यापाऱ्यांचा आमदार : राज पुरोहित | eSakal", "raw_content": "\nमी व्यापाऱ्यांचा आमदार : राज पुरोहित\nगुरुवार, 6 एप्रिल 2017\n\"मी व्यापाऱ्यांचा आमदार असून माझ्या तोंडात नेहमी व्यापारीच येतात. त्यामुळे मी व्यापाऱ्यांच्या हिताचे बोलणार', असे खळबळजनक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी आज (गुरुवार) विधानसभेत केले आहे. ते संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर या विधयेकाच्या चर्चेत बोलत होते.\nमुंबई - \"मी व्यापाऱ्यांचा आमदार असून माझ्या तोंडात नेहमी व्यापारीच येतात. त्यामुळे मी व्यापाऱ्यांच्या हिताचे बोलणार', असे खळबळजनक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार राज पुरोहित यांनी आज (गुरुवार) विधानसभेत केले आहे. ते संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर या विधयेकाच्या चर्चेत बोलत होते.\nनेहमीच वादाच्या भोवऱ्यात येणारे राज पुरोहित यांनी असंबंधपणे या विधेयकावर भाष्य केले. आमदार पुरोहित यांना तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी विद्यापीठाच्या विधेयकावर चर्चा असल्याचे समजावले. विधानसभेत भाजपचे प्रतोद असणाऱ्या राज पुरोहित यांना बुधवारीच लाल दिवा मिळाला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विधानसभेतील आमदारांनी आक्षेप घेतला. त्यावेळी सारवासारव करत ते म्हणाले, \"मी देशातील सगळ्यात मोठ्या बाजारपेठ असणाऱ्या कुलाबा विधानसभा मतदारसंघाचा आमदार असून मला सतत व्यापाऱ्यांचे हित दिसत असते. त्यामुळे या विधयेकावर बोलताना मला व्यापाऱ्यांची बाजू मांडावी लागेल. यावेळी तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी, \"तुम्ही फक्त व्यापाऱ्यांचे आमदार नसून मतदार संघातील प्रत्येकाचे प्रतिनिधी आहात', असे निर्देश दिले.\nत्यानंतर याच चर्चेत मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सहभाग घेत, राज पुरोहित व्यापाऱ्यांच्या हिताचे बोलत आहेत. व्यापार हा पुरोहित यांच्या मतदारसंघात होत असला तरी व्यापारी व पुरोहित हे माझ्या मतदारसंघात राहतात. त्यामुळे ही चर्चा पुढे घेवून जावे लागेल असे सांगत राज पुरोहित यांची बाजू लावून धरली.\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/suicide-police-constable-wakad-pune-150221", "date_download": "2018-11-17T09:32:20Z", "digest": "sha1:I5PB6SDHO7X2MZXORSZMRN2C64S7PAA4", "length": 11095, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "suicide by police constable in wakad pune पुणे : वाकडमध्ये पोलिस हवालदाराची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nपुणे : वाकडमध्ये पोलिस हवालदाराची आत्महत्या\nबुधवार, 17 ऑक्टोबर 2018\nपिंपरी (पुणे) : राहत्या घरात गळफास लावून पोलिस हवालदाराने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 17) दुपारी तीनच्या सुमारास वाकड येथे उघडकीस आली.\nपिंपरी (पुणे) : राहत्या घरात गळफास लावून पोलिस हवालदाराने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 17) दुपारी तीनच्या सुमारास वाकड येथे उघडकीस आली.\nचंद्रकांत टिळेकर (वय 45, रा. कावेरीनगर पोलिस वसाहत, वाकड) असे आत्महत्या केलेल्या हवालदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टिळेकर हे निगडी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असल्यामुळे रजेवर होते. नुकतीच त्यांनी नव्याने कार्यरत झालेल्या चिखली पोलिस ठाण्यात बदली झाली ी. मात्र ते ड्यूटीवर आलेच नव्हते. आजारपणाच्या त्रासातूनच त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. वाकड पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nअवघ्या नऊ तासांत माहीची सुटका\nपिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/477/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80,_%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95", "date_download": "2018-11-17T08:45:02Z", "digest": "sha1:ITQP5RFYWKAWRV3OYNWADOGDID2RIJBZ", "length": 10920, "nlines": 43, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nप्रशांत परिचारकांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही – धनंजय मुंडे\nपरिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे विधान परिषदेत पडसाद\nजिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकाच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. आज याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत उमटले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिनंदनपर प्रस्तावानंतर परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. विधान परिषदेच्या सदस्याने सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान केला, याचा अर्थ तो या सभागृहाचा अपमान आहे. त्यामुळे परिचारकांना तात्काळ निलंबित करावे, किंबहुना हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनीच मांडावा, अशी मागणीही मुंडे यांनी केली. तसेच जोपर्यत निलंबन होणार नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका मुंडे घेतली. मुंडे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला काँग्रेसचे भाई जगताप, शरद रणपिसे, शिवसेनेच्या निलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले, विद्या चव्हाण आणि जयदेव गायकवाड तर लोकभारतीचे कपिल पाटील यांनीही समर्थन दिले.\nप्रशांत परिचारक हे सोलापूर स्थानिक प्राधिकारणातून विधानपरिषदेवर निवडून गेलेले भाजप पुरस्कृत आमदार आहेत. ज्यावेळी त्यांनी सदर वक्तव्य केले होते, त्यावेळी सर्व स्तरातून या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता.\nनिवडणुकीच्या काळात सर्वच नेते एकमेकांवर टिका टिप्पणी करत असतात. पण राजकारणासाठी सैन्यदलाच्या कुटुंबियांचा अपमान करणे दुर्दैवी आहे. वरिष्ठ सभागृहाच्या सदस्याकडे समाजात वेगळ्या नजरेने पाहिले जाते. अशावेळी या सभागृहाच्य सदस्याने असे अवमानकारक वक्तव्य काढले असेल तर त्याचा फक्त निषेध करुन चालणार नाही तर त्यांचे तात्काळ निलंबन करण्यासाठी जे काही करावे लागेल ते सर्व करावे, अशी प्रतिक्रिया हेमंत टकले यांनी यावेळी व्यक्त केली. आज स्व. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी असे वक्तव्य करणाऱ्याला फासावर लटकवले असते, असे प्रतिपादन शिवसेनेच्या आ. निलम गोऱ्हे यांनी केले.\nयावेळी भाजपच्या एकाही आमदाराने निलंबनाच्या प्रस्तावावर भाष्य केले नाही. मात्र सभागृह नेते चंद्रकांत पाटिल यांनी सभापती रामराजे-निंबाळकर यांच्या दालनात सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत जो निर्णय घेतला जाईल, तो सरकारला मान्य असल्याचे सांगितले.\nबीड जिल्हा परिषदेतील पराभवास कारणीभूत असलेल्यांवर राष्ट्रवादी नेतृत्वाकडून लवकरच कठोर कारव ...\nबीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमत असतानाही अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवाची पक्षाने गंभीर दखल घेतली असून पक्षाशी व मतदारांशी द्रोह करणाऱ्यांवर पक्षनेतृत्व लवकरच कठोर कारवाई करेल, अशी माहिती विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. बीड जिल्हा परिषदेत कार्यकर्त्यांच्या परिश्रमांच्या बळावर राष्ट्रवादीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. जिल्ह्यातील पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षवाढीसाठी तळमळीने झटत असताना व त्यांच्या परिश्रमांवर लोकमान्यतेची मोहर उमटलेली असता ...\nहे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे – छगन भुजबळ ...\nसरकारमधील नेता दलितांना कुत्रा असे संबोधतो, या विचारांनी देश पुढे जाईल का, असा धारदार सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईच्या वरळीतील जांबोरी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपस्थित केला. अल्पसंख्याक, दलितांवर अत्याचार वाढायला लागले आहेत असून हरयाणाची घटना अंगावर काटा आणणारी आहे, असेही ते म्हणाले. देशात दहशतीचे वातावरण पसरले असून सिनेनिर्माते, साहित्यिक, शास्त्रज्ञ सगळेच भयाच्या सावटाखाली वावरत आहेत, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.राज्यातील भाजप-शि ...\nतरतुदी फक्त कागदोपत्री नकोत, त्यांची अंमलबजावणी प्रत्यक्षात व्हावी - राणा जगजितसिंह पाटील ...\nराज्यांतर्गत विविध विभागांसाठी पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून ज्या तरतुदी केल्या जातात त्या फक्त कागदोपत्री होत आहेत. त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसून ती तातडीने झाली पाहीजे, अशी मागणी पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी विधानसभेत केली. कृषी समृद्ध योजनेची घोषणा सरकारतर्फे केली गेली. ही योजना सर्वाधिक आत्महत्या झालेल्या यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदा राबवण्यात येणार होती. त्यासाठी ५५० कोटींची तरतूद करण्यात आली होती. प् ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/blind-people-education/?cat=64", "date_download": "2018-11-17T09:40:04Z", "digest": "sha1:5XLZMZOGFC3CFZ5A56MG6BKLOTCPB76S", "length": 20701, "nlines": 99, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "अंध बांधवांची शैक्षणिक स्थिती आणि आव्हान - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nअंध बांधवांची शैक्षणिक स्थिती आणि आव्हान\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nपहिल्या भागात मोठ्या प्रमाणात अंध लोक वास्तव्य करत असलेल्या वांगणीचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला. लेखनमालेच्या या दुसर्‍या भागात अंध लोकांच्या शिक्षणावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कि, शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. ते प्यायल्यानंतर कुठलाही माणुस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. अंध लोकही शिक्षणाने समृध्द होतं आहेत. परंतू अंध लोकांसाठी फारश्या शैक्षणिक सुविधा नसल्याकारणाने त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अंध बांधवांची शैक्षणिक स्थिती अन् त्यासाठी त्यांना येणारी आव्हान याचाच हा परामर्श…\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nवांगणी आणि मुंबई परिसरात राहणाऱ्या अंधबांधवांची शैक्षणिक स्थिती आणि आव्हान.\nशिक्षण हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. शिक्षणाने माणूस सशक्त होतो. जगाकडे तो डोळसपणे बघण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे शिक्षण हे ज्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांसाठी पोषक ठरते. त्याचप्रमाणे ते अंधांनाही समाजाकडे डोळस पणे बघायला शिकवते शिवाय जगण्यासाठी पूरक ठरते.\nबदलापूर जवळील वांगणी परिसराला विशेष महत्त्व आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेली कमी असले, तरी शिक्षणाचं प्रमाण येथील अंध व्यक्ती मध्ये दिसून येत आहे. त्यामुळे शिक्षण हे त्यांच्या रोजच्या जगण्याला सकारात्मक बनवत आहे. यासोबतच अंध बांधवाना शिक्षण घेताना विविध समस्या येतात यात प्रामुख्याने पुस्तक ब्रेल भाषेत मिळत नाहीत,संगणक वापरण्याचे तंत्र वापरण्याचे प्रशिक्षण नसल्याने अडचण येते.परिणामी शैक्षणिक अडचणी येतात.\nविशिष्ट शिक्षण साधनांचा तुटवडा-\nब्रेल ही अंधांसाठी लिपी, दिसत नसल्यामुळे ठिपक्यांच्या सहाय्याने बनवलेल्या या लिपीला स्पर्शाच्या माध्यमातून अंध विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. ब्रेल लिपी हा पर्याय अंधांसाठी उपलब्ध असला तरी सर्वच महाविद्यालयांत वा शाळांत हा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे शिक्षण घेण्यास अंध व्यक्तींना अडचणी येत आहेत. ऐकीव(ऑडिओ) स्वरूपातील साहित्यही अंधांना महत्त्वपूर्ण उपयोगी ठरत आहे. परंतु अशा साहित्याची उपलब्धता कमी असल्यामुळे अंध विद्यार्थ्यांना अडचणी येतात.\nब्रेललिपी व ऑडीओ स्वरूपातील साहित्य अंध विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरत असले तरी त्यांचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे अंध विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.यावर प्रकाशटाकताना एका अंध व्यक्तींचं म्हणणे होते कि,”ब्रेल लिपीत जास्त साहित्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे ब्रेल लिपीतील साहित्य कमी आहे.ऑडिओ स्वरुपातील साहित्याची आम्ही वारंवार मागणी करूनही ते आम्हाला उपलब्ध करुनदिलं जात नाही. आम्ही हे साहित्य फुकट नाही घेत. पण तरीसुद्धा ते आम्हाला उपलब्ध होत नाही…”\nतंत्रज्ञानाबरोबर स्वतःतही बदल अपेक्षित असतात. माहिती तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. सर्वसाधारण लोक उपलब्ध साधनांच्या आधाराने स्वत:मध्ये बदल घडवून आणतात. उदारणार्थ ब्रेल कीबोर्ड वापरणे,टोकिंग सोफ्ट्वेअर हाताळणे. रेकॉर्डिंग यंत्रणा वापरणे अश्या विविध प्रकारच्या प्रगत तंत्रज्ञान वापरण्याचे कौशल्य आत्मसात करणे आव्हान आहे. परंतु अंधांसाठी असणारी साधने अल्प प्रमाणात असल्याने त्यांना लगेच या बदलांबरोबर बदलता येत नाही.\nशिक्षण हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. अंधांसाठी शिक्षणाच्या सोयी मोठ्या प्रमाणातनसल्या कारणाने अंध विद्यार्थी शासकीय वप्रशासकीय वसतीगृहांचा आधार घेत आपले शिक्षण पूर्ण करत आहे. चेंबूर येथील वसतिगृहं वरती हे विद्यार्थी राहून आपलं शिक्षण पूर्ण करीत आहेत. येथील एक विद्यार्थी म्हणतो,“बदलापुर ला आमची संस्था आहे. कुर्ल्याला सध्या मी शिक्षण घेत आहे. त्यामुळे वसतिगृह आम्हाला फार उपयोगी पडतात.”\nशिक्षण घेण्यात अंध व्यक्ती मागे राहिलेले नाहीत. आपल्या आंधळेपणाचा बाऊ न करता ते निर्भीडपणेशिक्षण घेत आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या आणि व्यवसायाभिमुख शिक्षण आणि देणाऱ्या संस्था अंधांना रोजगाराभिमुख शिक्षण देत आहेत. शिवाय प्रशिक्षण घेतलेल्या क्षेत्रामध्ये रोजगाराची संधीही प्राप्त करून देतात.\nत्यामुळेअशाप्रकारचे देणाऱ्या संस्था अंधांना रोजगाराभिमुख शिक्षण देत आहेत.प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या अंधांची संख्या लक्षवेधी असली तरी माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या अंधांची संख्या कमी आहे. शिवाय पदवीपर्यंतव पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांची संख्या याहीपेक्षा कमी आहे. शिक्षणाच्या सुविधांच्या तुटपुंजेपणा हे त्यामागचं महत्त्वपूर्ण कारण आहे.रेल्वे व बँकिंग क्षेत्रात अनेक अंध व्यक्ती काम करतायत रोजचा प्रवास करून आलेला अनुभव यामुळे ते आता निर्भीडपणे प्रवास करत आहेत.\nशिक्षण घेण्यामध्ये अंध लोक अग्रेसर आहेत. अंध लोकांचे साधारणपणे दोन प्रकार पडतात. काहीजण पूर्णतः अंध असतात तर काहींना मात्र अंशतः दिसत असतं. बऱ्याचदा व्यावसायिक क्षेत्रात प्रशिक्षण घेऊन देखील प्रत्यक्ष रोजगार मिळवताना अंधांना डावलले जाते. औद्योगिक प्रशिक्षण घेऊन रोजगारासाठी परिपूर्ण झालेल्यांना प्रत्यक्ष कामकरताना मात्र रोखलंं जातं.\nअंशतः अंध लोकांना कामाच्या ठिकाणी संधी मिळत असली, तरी देखील योग्यता असून देखील कौशल्यप्राप्त असतानाही पूर्णतः अंध लोकांना मात्र संधीतून डावलले जाते. यावर भाष्य करताना एक अंध व्यक्ती म्हणतो की,‘बारावीनंतर मी अंध लोकांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या आयटीआय मधून प्रशिक्षण घेतलं. आमच्यामध्ये पास होणारे आम्ही तिघेजण. पूर्ण ब्लाइंड होतो. पण त्यानंतर कामाला घेताना आम्हाला डावललं गेलं. जे नापास झाले होते व ज्यांना थोड्याफार प्रमाणात दिसत होतं त्यांना कामावती घेतलं. जर आम्हाला घ्यायचेच नव्हतं तर हे प्रशिक्षण दिले तरी कशाला\nशासकीय व प्रशासकीय सेवेमध्ये काम करताना किंबहुना कधीकधी निवड झाल्यानंतर त्यांना त्यांचा\nअंधपणा त्यांच्या प्रगतीच्या व योग्यतेच्या आड येत आहे. त्यांना डावलले जात शिवायत्यांच्या अंधपणामुळे त्यांच्या योग्यतेवर ती ही प्रश्नचिन्ह निर्माण केले जातात.\nशालेय शिक्षणाचा रोजगारावर परिणाम:\nरेल्वेने प्रवास करत असताना अनेक वेळा अंध व्यक्ती जीवनावश्यक सामान विकत असल्याचे दिसून येते. सर्वसामान्य लोकांमध्ये वावरताना अंधव्यक्तींना शिक्षणाचा फायदा होत असतो. अनेक अंध व्यक्ती रेल्वेगाड्यांमध्ये गाणी बोलून समोरच्याचं मनोरंजन करून आपल पोटभरतात त्यांचे हे कौशल्य त्यांच्या पोटापाण्याचे साधन झाले आहे.रेल्वेगाड्यांमध्ये धंदा करणाऱ्या अंधांचे शिक्षण हे प्राथमिक स्वरूपाचे झाले आहे.आणि शिक्षणाचा त्यांच्या स्वतःच्या जीवनात उपयोग होतो.हे एका अंध व्यक्तीच्या बोलण्यावरून दिसून येतं.\nतो म्हणतो कि,”आमच्यापैकी जवळपास सगळ्यांचं प्राथमिक शिक्षण झालं आहे.तर काही जणांनी अमर्याद शिक्षण घेतलं आहे.”म्हणजेच,काही निरक्षर तर काही उच्चशिक्षित आहेत.शिक्षणाने माणूस सुदृढ होतो, परिपक्व होतो, व समोरच्या व्यक्तीकडे,विश्वाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघण्याचा प्रयत्न करतो.अंध लोकही शिक्षण आणि समोरच्या जगाकडे डोळसपणे बघण्याचाप्रयत्न करतात.परंतु शिक्षणाच्या सोयी परिपूर्ण नसल्यामुळे किंबहुना त्या उपलब्ध न झाल्यामुळे तर कधीकधी अंधत्वामुळे मर्यादा आल्या मुले उच्च शिक्षण घेता येत नाही.परंतु स्वतः व्यवसाय करताना वा आपलं दैनंदिनजीवन जगत असताना त्यांना शिक्षणाचा उपयोग होत आहे. शिक्षणाने ते परिवर्तनाच्या वाटेवरती चालत आहेत.\n(पुढील भागात वांगणी अन् मुंबई परिसरात राहणाऱ्या अंधांची प्रवासातील सुरक्षा यावर लेख असेल)\n@टिम परिवर्तन, पुकार संस्था मुंबई\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nवांगणी आणि मुंबई परिसरात राहणाऱ्या अंधबांधवांची प्रवासातील सुरक्षा\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nव्यावसायिक अंध त्यांच्या सुरक्षेविषयी रेल्वे प्रशासनाची भूमिका.\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5/all/page-7/", "date_download": "2018-11-17T09:21:54Z", "digest": "sha1:L7V24ZGJT65F6LKTJOZU6IWJSUCJ4UP6", "length": 11794, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "योगी आदित्यनाथ- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nलोकसभेत योगी, खरगेंची जुगलबंदी\nयोगी आदित्यनाथांमुळे भाजप उत्तर प्रदेशमध्ये कट्टर हिंदुत्ववादी अजेंडा राबवेल का \nआदित्यनाथांच्या नेमणुकीने राम मंदिर निर्मितीस चालना मिळेल - उद्धव ठाकरे\nस्पेशल रिपोर्ट : योगी आदित्यनाथांमुळे नाथपंथी पुन्हा चर्चेत \nयोगी आदित्यनाथांनी मंत्र्यांना दिले संपत्ती जाहीर करण्याचे आदेश\nयोगी आदित्यनाथ यांनी घेतली उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ\nवाद, वादग्रस्त आणि योगी आदित्यनाथ \nउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ\nकोण होणार यूपीचा मुख्यमंत्री , नाव मात्र गुलदस्त्यात\nहे आहेत उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्रिपदाचे दावेदार\nभाजपशासित राज्यात 1 कोटी 61 लाखांहून अधिक शेतकरी कर्जबाजारी\n5 वर्षांतील दंगली मागे कोण \nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A5%A8-%E0%A5%A7-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF.html", "date_download": "2018-11-17T08:48:12Z", "digest": "sha1:FNE3J7R6NUPBOVF4L5AL4RQM5O5F7NBT", "length": 25866, "nlines": 293, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | अमेरिकेचा घानावर २-१ ने निसटता विजय", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » क्रीडा, ठळक बातम्या » अमेरिकेचा घानावर २-१ ने निसटता विजय\nअमेरिकेचा घानावर २-१ ने निसटता विजय\n=इराण, नायजेरिया ०-० ने बरोबरीत=\nनताल, [१७ जून] – ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या विश्‍व करंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकाने विजय नोंदविला. तर नायजेरिया व इराण या संघातील लढत ०-० ने बरोबरीत सुटली. २०१४ च्या स्पर्धेत बरोबरीत लढत राहण्याचा हा पहिलाच सामना होता.\nनताल येथे झ्रालेल्या सामन्यात अमेरिका संघाने घाना संघाचा २-१ गोलने पराभव करून गत आठ वर्षात झालेल्या दोन विश्‍व करंडकातील पराभवाचे उट्टे काढले. यंदाच्या स्पर्धेत लढत १-१ गोलने बरोबरीत सुटणार होती. पण खेळातील ८६ व्या मिनिटाला बदली खेळाडू जॉन ब्रुक्स याने निर्णायक गोल झळकवून अमेरिकेला २-१ ने विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. ब्लॅकस्टार्स या लोकप्रिय नावाने ओळखल्या जाणार्‍या घाना संघाने गत दोन विश्‍व स्पर्धेत अमेरिकेचा पराभव केला होता. त्यामुळे यंदा घाना त्यांच्यावर विजयाची हॅटट्रिक करणार असे वाटत होते. तर दुसरीकडे मोठ्या संख्येत उपस्थित अमेरिका प्रेक्षकांसमक्ष अमेरिका संघाने घानाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला होता.\nयंदा अमेरिकाने कमालीचा खेळ सादर केला. खेळ सुरू होत नाही तोच मिडफिल्डर क्लिटं डम्पसे याने घानावर गोल नोंदवून अमेरिकेला १-० ने आघाडी मिळवून दिली. त्यावेळी पहिला मिनिटाचा खेळही पूर्ण व्हावयाचा होता.अमेरिका यंदाचा सामना जिंकणार असे वाटत होते.\nखेळातील ८१ मिनिटेपर्यंत अमेरिकेने एका गोलची आघाडी कायम ठेवली होती. सामना संपण्यास केवळ ९ मिनिटे शेष होती. घाना संघातील आंद्रे आयु याला अलामोआ याने अप्रतिम पास दिला, त्यावर आंद्रे याने गोल करून सामना १-१ गोलने बरोबरीत आणला. चार वर्षांपूर्वी झालेल्या विश्‍व करंडकातही घाना संघाने अमेरिकेला पराभूत करताच त्यांचा संघ विजेतेपदाच्या शर्यतीतून बाद झाला होता.\nयंदा अमेरिकेच्या मदतीला २० वर्षीय जॉन ब्रुक्स धावून आला. खेळातील ८६ व्या मिनिटाला अमेरिकेला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर ग्रॅहम मसी याने मारलेल्या किकवर चेंडू ब्रुक्सकडे येताच त्याने हेडिंगवर गोल करून अमेरिकेला २-१ ची आघाडी मिळवून दिली. हीच आघाडी शेवटपर्यंत कायम होती. गत दोन विश्‍व करंडकातील पराभवाचे उट्टे अमेरिकेने काढले. ब्रुक्स याने गोल करताच तो मैदानावरच लेटला. अभिनंदन करण्यासाठी संघातील सर्व खेळाडू त्याच्याजवळ आले पण २० वर्षीय ब्रुक्स काहीच हालचाल करीत नव्हता. इतका आनंद त्याला झाला होता.\nब्रुक्स इतक्यातच अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात दाखल झाला होता व गत चार आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याला एकही आंतरराष्ट्रीय गोल करता आला नव्हता. पण त्याने विश्‍व करंडकात आणि तेही घानाशी खेळताना गोल केला. सामना संपल्यानंतर दर्शकांनी यूएस, यूएस अशा घोषणा दिल्या.\nअमेरिकेचे प्रशिक्षक जर्गेन क्लिन्समॅन म्हणाले की, आजचा सामना जणू अंतिम सामनाच वाटत होता. विश्‍व करंडकाच्या इतिहासात अमेरिकेला अनेक विश्‍व करंडकात भाग घेता आला. पण त्यांच्या संघातील बदली खेळाडूने विजयी गोल करण्याचा पहिला मान मिळविला. तो मान ब्रुक्सच्या नावावर नोंदला गेला.\nकुर्तिबा येथे नायजेरिया व इराण या संघातील लढत ०-० ने बरोबरीत सुटली. दोन्ही संघांना एकही गोल न करता आल्याने सामना ०-० गोलने बरोबरीत सुटला. यंदाच्या विश्‍व स्पर्धेतील ही पहिली लढत बरोबरीत सुटली. पूर्वार्धातील खेळात नायजेरियाचा संघ वरचढ होता. पण उत्तरार्धात त्यांना लय सापडली नाही.\nसामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात : कोहली\nबलाढ्य ब्राझीलचा अर्जेटिनावर विजय\nसिंधूवर बक्षिसांच्या ‘श्रावणधारां’चा वर्षाव\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nखेळात सुधारणा हवीः मेस्सी\nरिओ डी जानेरिओ, [१७ जून] - विश्‍वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेहमीच दडपण असते. त्यातही स्पर्धेची विजयी सुरुवात करीत तीन ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/aundh-hospital-food-restaurant-39768", "date_download": "2018-11-17T09:48:24Z", "digest": "sha1:Q45V5H3RTJDCJND6KBYIBFDPI7R7LDRL", "length": 13677, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aundh hospital food restaurant औंध रुग्णालयातील उपाहारगृह धूळ खात | eSakal", "raw_content": "\nऔंध रुग्णालयातील उपाहारगृह धूळ खात\nगुरुवार, 13 एप्रिल 2017\nनुकतीच घडलेली घटना पाहता येत्या काही दिवसांत उपाहारगृह चालविण्यासंदर्भात निविदा प्रसिद्ध करण्यात येतील. पुढील तीन- चार महिन्यांत उपाहारगृह सुरू होण्यासाठी प्रयत्न करू.\n- डॉ. रुद्राजी शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक\nपिंपरी - मेट्रो रक्तपेढीप्रमाणे औंध येथील जिल्हा रुग्णालयासाठी बांधण्यात आलेले उपाहारगृह तब्बल पाच वर्षांपासून विनावापर पडून आहे.\nऔंध रुग्णालय आवारातील रुग्णालय इमारतीसमोरील चहा-नाश्‍त्याची टपरी नुकतीच जळून खाक झाली. सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र रुग्णालयाचे उपाहारगृह बांधून तयार असताना, ते चालविण्याबाबत प्रशासन उदासीन का शासनाच्या लाखो रुपयांची उधळपट्टी कशासाठी, असा संतप्त सवाल सर्वसामान्यांकडून विचारला जात आहे.\nरुग्णालयातील रुग्णांना शासनातर्फे चहा, नाश्‍ता आणि जेवण दिले जाते. मात्र रुग्णांच्या नातेवाइकांची गैरसोय होते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून गोरगरीब आणि गरजू रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी दाखल होतात. नाइलाजास्तव त्यांच्या नातेवाइकांनाही रुग्णालयातच मुक्कामी राहावे लागते. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याचीही मोठी आबाळ होते. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन घेऊन रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) उपाहारगृह बांधण्याचा प्रस्ताव दिला. त्यासाठी रुग्णालय इमारतीलगतची मोकळी जागा दिली. बांधकाम विभागाकडून २०११ मध्ये प्रत्यक्ष बांधणीचे काम हाती घेतले गेले. तर नऊ ते दहा महिन्यांच्या मुदतीमध्ये म्हणजेच २०१२ मध्ये काम पूर्ण करून ते रुग्णालयाकडे हस्तांतरितही करण्यात आले. तथापि, आजही हे उपाहारगृह उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेतच आहे. ते सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून कोणताही प्रयत्न झालेला नाही. उलट रुग्णालयाच्या औषधसाठ्यासाठी मोठे गोदाम असतानाही या नवीन उपहारगृहाचाही वापर औषधे व अन्य वैद्यकीय साधनसामग्री ठेवण्यासाठी केला जात आहे.\nरुग्णालय आवारात टपऱ्या, हातगाड्या लावण्यास परवानगी नाही. तरीदेखील, केवळ आवारातच नव्हे, तर रुग्णालय इमारतीच्या समोरच विविध प्रकारच्या हातगाड्या लावल्या जातात.\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nसमायोजनानंतरही रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन रोखणार\nमुंबई - अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्यानंतरही सेवेत रुजू न होणाऱ्या शिक्षकांचे वेतन बंद करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6/", "date_download": "2018-11-17T09:35:47Z", "digest": "sha1:EWDQKXWAMZ4WXRXYA27OV7GK35ZRYSY3", "length": 8585, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला आमचा विरोध – जितेंद्र आव्हाड | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला आमचा विरोध – जितेंद्र आव्हाड\nबाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला आमचा विरोध – जितेंद्र आव्हाड\nचौफेर न्यूज – जिजाऊंचा ब्रिटिश लेखक जेम्स लेनने केलेला अपमान ही इतिहासकार बाबासाहेब पुरंदरेंचीच फूस असल्यामुळे आमचा शिवप्रेमींना खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला विरोध असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.\nआम्ही बाबासाहेब पुरंदरे यांना इतिहासकार मानतच नाही असे सांगताना ही शिवसृष्टी देशभरातील इतिहास संशोधकांची समिती नेमून साकारावी अशी मागणी देखील आव्हाड यांनी केली आहे. आम्हाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्रीही दैवतासमान आहेत. पुरंदरे यांनी त्या माऊलीची बदनामी केली. राज्य सरकारने त्याच पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण देऊन सन्मान केला. महाराजांचा आणि माऊलींचा हा अपमानच असल्याचे आव्हाड यावेळी म्हणाले.\nपुरंदरेंच्या संकल्पनेतील शिवसृष्टीला सरकारने ३०० कोटी देऊन त्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम केल्याचेही आव्हाड यांनी म्हटले आहे. ते या शिवसृष्टीच्या माध्यमातून खोटा इतिहास मांडून राजमातेची बदनामी करतील, अशी आम्हाला शंका असल्यामुळे पुरंदरे यांना शिवसृष्टीपासून सरकारने लांबच ठेवावे अशी आमची मागणी देखील आव्हाड यांनी केली आहे. सरकारने जर तमाम शिवप्रेमींच्या भावनांची कदर न करता पुरंदरेंचीच संकल्पना राबवली तर आम्ही ते सहन करणार नाही हे सांगतानाच शिवसुष्टीला विरोध करण्याची रणनीती आम्ही लवकरच जाहीर करणार असल्याचेही आव्हाड यावेळी म्हणाले.\nPrevious articleसेना नेते आदित्य ठाकरेंचे गुफ्तगू कॅमेऱ्यात कैद\nNext articleमहिलांना कर्ज दिल्यास शंभर टक्के कर्जाची परतफेड होते – फडणवीस\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्‌धव ठाकरे\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ची भरती\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.prashantredkar.com/2016/11/blog-post_6.html", "date_download": "2018-11-17T09:01:31Z", "digest": "sha1:T3QGJVDNM3T6VDRJE35NJGV5Y57WJZXJ", "length": 21648, "nlines": 188, "source_domain": "www.prashantredkar.com", "title": "मी ब्लॉगवर राजकीय विषयावर लिखाण का करत नाही? | सोबत...प्रशांत दा. रेडकर ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\n५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )\nHome मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) मी ब्लॉगवर राजकीय विषयावर लिखाण का करत नाही\nमी ब्लॉगवर राजकीय विषयावर लिखाण का करत नाही\nप्रशांत दा.रेडकर मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) Edit\nबरेच जन मला विचारत होते आणि विचारतात की तुम्ही ब्लॉग वर राजकीय विषयाशी निगडीत लिखाण का करत नाहीत्याच उत्तर थोडक्यात देण्याचा आज मी प्रयत्न करतो आहे.\nमी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.ब-याच गोष्टी,मग त्यात मी केलेले छायाचित्रण असो,कविता,चारोळ्यांचे लिखाण असो,बनवलेले युटूब व्हिडीओज् असोत,ऑडिओ असो अथवा शोर्ट फिल्म असो,तंत्रज्ञान,ब्लॉगिंग संबंधीचे लिखाण असो,हे सर्व मी स्वत: केलेले आहे. ,हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.हे सर्व मित्रमंडळी आणि इतरां सोबत या ब्लॉगच्या माध्यमातून हे सर्व शेअर केले आहे.\nराजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उपयोगी आहेत. जिथे शक्य असेल तिथे तिथे मी माझ मत स्पष्ट शब्दात मांडतो आणि त्या त्या व्यक्तीपर्यंत माझा आवाज पोहोचवतो.पण ब-याच वेळा होते कायया चर्चामधून बाकी काही साध्य होतच नाही.नुसत्या चर्चा होतात आणि शेवटी सर्व शांत होते.दरवेळी सन्माननीय तोडगा सुचविण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे,पण ब-याच वेळा होते कायया चर्चामधून बाकी काही साध्य होतच नाही.नुसत्या चर्चा होतात आणि शेवटी सर्व शांत होते.दरवेळी सन्माननीय तोडगा सुचविण्याचा माझा प्रयत्न राहिलेला आहे,पण ब-याच वेळा होते काय दोन्ही कडचे समजून घेत नाहीत आणि शेवटी पटले तरी काही दिवसात विसरून जातात.\nम्हणून म्हणतो,कृती महत्वाची,या चर्चांना काहीही अर्थ नाही.\nउदा.मराठा आरक्षणावर जे राजकारण सुरु आहे,त्यावर न राहून मी दोन्ही कडच्याना सन्माननीय तोडगा सुचवला होता.त्याला ७४३लाईक्स आणि ३५२ रिप्लाय आले होते.दोन्ही कडच्यानी पसंती दर्शवली,मान्य केले अमान्य केले,पण शेवटी अश्या चर्चाचा उपयोग कायजोपर्यंत माणसाची स्वत:हून स्वत:मध्ये बदल करायची तयारी नसते.म्हणून म्हणतो शेवटी कृती महत्वाची आणि याचसाठी राजकीय विषयावर ब्लॉगवर लिखाण करणे मी टाळतो आणि तेच लिहितो तंत्रद्याना संबंधी लिखाण करतो जे समाजाच्या आणि प्रत्येकाच्या उपयोगी पडेल.मग जात,धर्म.पंथ कोणताही असो. :-)\nफेसबुकवर शेअर करा ट्विटरवर शेअर करा गुगलप्लसवर शेअर करा\nमी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.\n1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.\n**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या \"ब्लॉग माझा २०१५\"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला \"दुस-या क्रमांकाचे\" पारितोषिक मिळाले आहे.\n**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\nकोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\n४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे\nsavaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra\nविभागवार माहिती इथे वाचता येईल\nविभागवार लेख वाचण्यासाठी इथे टिचकी द्या ABP माझा ब्लॉग माझा २०१५ स्पर्धेतील विजेतेपद (1) इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security) (20) इंटरनेटसाठी उपयुकत माहिती (50) उपयुक्त सॉफ्टवेअर(Useful Software) (12) ऑनलाइन मराठीमध्ये लिहा.(online Marathi Typing) (1) ऑनलाईन खेळ खेळा(Free Online Games) (1) ऑनलाईन टिव्ही चॅनेल्स (Online TV Channels) (1) ऑनलाईन पैसे कमवा (4) क्रिकेटविश्व (2) खळबळजनक माहिती (4) छायाचित्रे (41) जीमेल टिप्स आणि ट्रिक्स(Gmail Tricks And Tips) (12) ट्विटरचे तंत्रमंत्र (1) दिनविशेष (1) दृकश्राव्य गप्पा करा (1) नोकरी संदर्भ (1) प्रेम(prem) (3) फेसबूक टिप्स आणि ट्रिक्स(Facebook Tips And Tricks) (55) ब्लॉगर टेंपलेट्स(blogger Templates) (3) ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) (108) मराठी कविता ऑडियो(Marathi Kavita Audio) (4) मराठी कविता व्हिडियो(Marathi Kavita Video) (2) मराठी कविता(marathi kavita) (1) मराठी कवी/कवयित्री (11) मराठी चारोळीसंग्रह ई-आवृती(Marathi Charolya) (1) मराठी चारोळीसंग्रह(Marathi Charolya) (2) मराठी चारोळ्या (31) मराठी टेक्नॉलॉजी विषयीचे लेख(Marathi Technology) (9) मराठी दिवाळी अंक(Marathi Diwali Ank) (1) मराठी देशभक्तीपर कविता (1) मराठी प्रेमकथा(Marathi Premkatha) (3) मराठी प्रेमकविता(Marathi Prem Kavita) (17) मराठी बातम्या (1) मराठी ब्लॉगविश्व(Marathi Blog vishva) (1) मराठी मधून PHP शिका (1) मराठी लघुकथा(Marathi LaghukaTha) (1) मराठी लेखक-लेखिका (17) मराठी विनोद (7) मराठी शब्द(Marathi Shabda) (3) मराठी शॉर्टफिल्म (2) मराठी सुविचार (8) मराठीमधून CSS शिका (1) माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र (1) मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) (19) मोबाईल फोन टिप्स आणि ट्रिक्स(Mobile Tricks And Tips) (17) रोजच्या व्यवहारातील उपयुक्त माहिती (1) वर्डप्रेस (3) वेबडिजायनिंग(Web Designing) (14) संगणकाचे तंत्र-मंत्र (PC Tips And Tricks) (7) संपुर्ण हिंदी चित्रपट(bollywood movies)Online कसे पाहाल (1) संस्कृत सुभाषिते (11) हवे ते गाणे ऑनलाइन ऐंका(online music listen) (2)\nशब्दांचा रंग आणि आकार बदला\nअल्पपरिचय आणि मनातले काही\nमाझ्या अनुदिनीवरील विविध विषयावरील माहिती वाचण्यासाठी,अनुक्रमणिका अथवा वर दिलेला \"विभागवार माहिती\" पर्यायाचा वापर करावा.\nप्रकाशित पुस्तके:१)मनात माझ्या २)स्पर्श नवा(चारोळी संग्रह)शारदा प्रकाशन,ठाणे.\nगायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\n१)आवडता ब्लॉगर पुरस्कार:बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२.\n२)ABP माझा \"ब्लॉग माझा स्पर्धा २०१५\" दुसरा क्रमांक\nमी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.माहिती आवडली तर जरूर शेअर करावी,पण कृपया उचलेगिरी करून ती स्वत:च्या नावाने स्वत:च्या अनुदिनीवर डकवू नये.राजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उपयोगी आहेत.मी सध्या सोशल नेट्वर्किंग साईटवर जास्त सक्रीय असतो आणि माझ्या इतर वेबसाईटच्या निर्मितीमध्ये गुंतल्याने व्यस्त असतो .\nमी डिजाईन केलेली माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि फेसबुक, android अ‍ॅप,अवश्य बघा:\nसध्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या वेबसाईटस\n३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\nप्रशांत दा. रेडकर :-)\nबघितलस खूप आठवते आहेस..मी बनवलेली मराठी शॉर्टफिल्म\nहवी हवीशी वाटतेस तू.\nफेसबुक वर मेसेज करा\nसुंदर एक गाव आहे....\nतिथल्या प्रत्येक वळणा वरती,\nफक्त तुझे नाव आहे.\nजेव्हा मी कुठे दिसणार नाही.\nहुंदके आवरायला वेळ लागेल,\nतरीही मी हसणार नाही.\nमाझ्या अनुदिनीचे Android App इथे डाउनलोड करा\nरोज एक मनाचे श्लोक\nCopyright © 2014 सोबत...प्रशांत दा. रेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/mns-chief-raj-thackerays-cartoon-on-the-decision-to-haj-subsidy/", "date_download": "2018-11-17T08:58:11Z", "digest": "sha1:HKUX7KR356M4QOZ5QRBINONSVQ5UMGC6", "length": 7430, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज ठाकरेंचे फटकारे आता घुसखोरी आणि मदरसे यांच्यावर !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज ठाकरेंचे फटकारे आता घुसखोरी आणि मदरसे यांच्यावर \nटीम महाराष्ट्र देशा: नुकताच केंद्र सरकारने हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याच मुद्द्याला हात घालत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत व्यंगचित्र काढत यावर भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर हे व्यंगचित्र प्रकाशितही केलं आहे. ‘(अनु)दान आणि (राष्ट्र)धर्म’ असे शीर्षक देऊन हे व्यंगचित्र रेखाटण्यात आले आहे.\nभारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधते आहे असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे भारतीय हज यात्रेकरू उभे आहेत असेही दाखवण्यात आले आहे. तसेच भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगते आहे, ते अनुदान काढून घेतलेत ते योग्यच आहे. देशात इतरही खूप फुटकळ अनुदाने आहेत. तीपण काढून घ्या. त्याचप्रमाणे भारतातील बांगलादेशी घुसखोर, पाकिस्तानातील घुसखोर यांनाही हाकलून द्या असेही भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगते आहे. तर या घुसखोरांच्या मागे ‘भारतातील अतिरेकी घडवणारे मदरसे’ असे चित्रही रेखाटण्यात आले आहे.\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस…\nटीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-25-august-2018/", "date_download": "2018-11-17T08:35:32Z", "digest": "sha1:ZXV6VM52FPHB2RPXHP3S3YQAWMXGP5WS", "length": 12868, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 25 August 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nचीनी संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल वी फेन्गे द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी विशेषत: लष्करी नातेसंबंधांवर, 21 ऑगस्ट रोजी चार दिवसांच्या दौऱ्यावर नवी दिल्ली येथे आले होते.\nऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री स्कॉट मॉरिसन देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. ते मैलकम टर्नबुल यांची जागा घेतील.\nनेपाळमधील काठमांडू येथे चौथ्या बिम्सटेक परिषदेचे आयोजन केले जाणार आहे.\nमाउंटेन इकोज साहित्य महोत्सवची 9 वी आवृत्ती भूटान मधील थिम्फू येथे सुरु झाली आहे.\nबनावटी संदेशांच्या मूळचे ट्रेसिंग करण्याच्या केंद्रीय संकल्पनेशी व्हाट्सअॅप सहमत नाही.\nझारखंडच्या समृद्ध कला व संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी रांचीमधील ऑड्रे हाउस मध्ये पाच दिवसांचा ‘आंतरराष्ट्रीय जल रंग उत्सव’ आयोजित केला आहे.\nभारताच्या रोहन बोपन्ना आणि दिविज शरण यांनी 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरीत टेनिसमध्ये सुवर्णपदक पटकावले.\nभारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ने टी -20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.\nआशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफल फायनलमध्ये भारताच्या अनुभवी नेमबाज हीना सिद्धूने कांस्यपदक पटकावले.\nउडिया चित्रपट आणि थिएटर अभिनेता रथिंद्र नाथ बोस, ज्यांना डेबू बोस नावाने ओळखले जात होते, त्याचे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते.\nPrevious जळगाव जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांच्या 198 जागांसाठी भरती\nNext 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 272 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://mee-videsh.blogspot.com/2018/11/blog-post_72.html", "date_download": "2018-11-17T09:04:42Z", "digest": "sha1:WQURI3ZK5DEDFDDYY73KURXIS3OMXNPY", "length": 7425, "nlines": 166, "source_domain": "mee-videsh.blogspot.com", "title": "लेखन प्रपंच: दान म्हणा वा भीक तिला- [गझल]", "raw_content": "\n... जमेल तसा...जमेल तेव्हा...जमेल तिथं केला \nदान म्हणा वा भीक तिला- [गझल]\nम्हणा दान वा भीक तिला पण इलाज नव्हता\nमी न पाहिले मानापमान खळगी भरता..\nलाट उसळुनी धावत सुटली वेगाने ती\nदूर सरकला कसा किनारा भीति वाढता ..\nमौनातूनच बोलत राहिन सदा सर्वदा\nसखये बडबड करत रहा तू उठता बसता..\nवाढत गेली दरी किती ती नात्यामधली\nदमडी माझ्या खिशात नाही हे जाणवता..\nसाऱ्या जगात चालू असती प्रेमप्रकरणे\nगोंधळ पण हा किती आपल्या मिठीस बघता..\n[\"साहित्य-लोभस\"- दिवाळी अंक २०१८ ]\n- विजयकुमार देशपांडे ........ गुरुवार, नोव्हेंबर ०८, २०१८\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nऑफिसातून घरी येऊन जरा हाश्शहुश्श करीपर्यंत , बायकोने त्या मलिंगासारखा प्रश्नाचा एक तिरकस चेंडू माझ्या दिशेने फेकलाच - \"अहो \nजगात सगळ्यात सुखी प्राणी कोणता असेल, तर तो म्हणजे बोकड कारण त्याला दाढी असून ती 'करावी' लागत नाही कारण त्याला दाढी असून ती 'करावी' लागत नाही\n काय म्हणतोय यंदाचा दिवाळी अंक \" \"हे काय विचारणे झाले \" \"हे काय विचारणे झाले अहो नुसता बेष्ट नाही, अगदी 'दी बेष्ट&...\nशेतकरी सुगीच्या दिवसांची वाट पहातो, कंपनीचा कर्मचारी बोनसची वाट पहातो आणि प्रियकर आपल्या प्रेयसीची वाट पहातो या तिघांच्याही वाट पहाण्या...\nकल्पना करा- तुम्ही एका महत्वाच्या मिटिंगमधे दहा लोक जमलेले आहात त्या मिटिंगमध्ये महत्वाच्या गहन प्रश्नावर चर्चा चालली आह...\nअ न्न पू र्णा\nघरी अचानक आलेल्या दहा बारा पाहुण्यांचा स्वैपाक - तिने एकटीने, काहीही कसलीही कुरकुर न करता, तितक्याच घाईघाईने, पण मन लावून केला ...\nमाझ्या लग्नानंतर, पाच-सहा वर्षांनी मित्र प्रथमच घरी आला होता. मित्राने मला उत्सुकतेने विचारले - \" कसा काय चाललाय संसार\nसेवानिवृत्तीच्या तिसऱ्या दिवशी.... दुपारी एक-दोनची वेळ बायकोने आतून आवाज दिला, \" अहो, ऐकल का बायकोने आतून आवाज दिला, \" अहो, ऐकल का \" बाहेरून मी उद्गारलो, &...\nघरात शिरता शिरता, त्याने बायकोला बातमी दिली - \" अग ए , हे बघ- तुझ्या सांगण्याप्रमाणे, आताच आईबाबांचे त्या वृद्धाश्रमात नांव नोंदवू...\nबर्‍याच वर्षानी, परवा एका मित्राच्या घरी गेलो होतो. सकाळची वेळ असल्याने, नित्रमहाशय देवपूजेत मग्न होते. मी दिवाणखान्यात स्था...\nतुमच्या आमच्या मनांत रेंगाळणारेच विचार शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करणारा- ...किंचित् लेखक आणि ...थोडाफार कवी.....बालकवी, दोनोळीकार, चारोळीकार, फेसबुक्या .\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/google-launched-google-play-instant-new-application-easy/?cat=64", "date_download": "2018-11-17T09:38:49Z", "digest": "sha1:SD257E6JDA63FLJFUPJTJ2JRWCLTDYX2", "length": 6301, "nlines": 73, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "डाऊनलोड न करताही , आता गेम्स खेळायला मिळणार - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nडाऊनलोड न करताही , आता गेम्स खेळायला मिळणार\nगुगलमुळे आपले जीवन सहज सोपे झाले आहे. आपल्याला कशाचीही माहिती हवी असल्यास आपण गुगलची मदत घेतो. गेम खेळून मनोरंजन करणारे खूप आहेत. खासकरुन लहान मुलं ही मोठ्या प्रमाणावर गेम खेळतात. मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे अनेक गेम्स असतात. याचं संदर्भातील एक नवकोरं अॅप्लिकेशन लॉंच केलं आहे.\nगेम खेळण्यासाठी ते आधी डाऊनलोड करावे लागते. मात्र आता डाऊनलोड न करताही गेम खेळता येणार आहे. यासाठी गुगलने एक अॅप्लिकेशन लॉंच केलं आहे. या अॅपच्या मदतीने प्ले स्टोर अॅप डाऊनलोड व इनस्टॉल न करतासुद्धा गेमचे प्रीव्हू पाहता येतील. गुगल प्ले इंस्टेट, गुगल प्ले स्टोअर, गुगल प्ले गेम्स व इतर ठिकाणी गेम्स उपलब्ध आहेत.\nगुगल नेहमीच वापरकर्त्यांना नवनवीन फिचर्स देउन खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. याचाच भाग म्हणजे गुगलने प्ले गेमच्या अॅपच्या रिडीझाईन्सची घोषणा केली आहे. यात अनेक नवे फिचर्स आहेत. गुगलने प्ले गेम्स अॅपमध्ये नवे UI अपग्रेडस करण्यासोबतच नवीन इंस्टेट कॅटेगरी सादर केल्या आहेत. या अपडेटमध्ये वापरकर्ते व्हिडीओचे ट्रेलर्स पाहू शकतात. यासोबतच सर्चच्या बटना व्यतिरिक्त अनेक फिल्टर्सही देण्यात आले आहे.\nआज सेंसेक्स १२९ अंक घसरुन, ३३००६.२७ वर बंद झाला.\n” इवल्या इवल्या गोष्टी ” स्तंभलेखनसंग्रहाचा प्रकाशन सोहळा\n‘विज्ञान अनुभूती’ व ‘इंग्लिश फन फेअर’ प्रदर्शनाचे शानदार उद्घाटन\nनांदगाव येथील मविप्रच्या महाविद्यालयात माती व पाणी परिक्षण होणार\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.prashantredkar.com/2012/10/blog-post_20.html", "date_download": "2018-11-17T08:50:03Z", "digest": "sha1:AYB67RRXQLTTNXWVQ5GFH3K4VBWBJ7V6", "length": 19575, "nlines": 204, "source_domain": "www.prashantredkar.com", "title": "फेसबुक वरचे अनोळखी छायाचित्र कोणाच्या मालकीचे हे कसे शोधाल? | सोबत...प्रशांत दा. रेडकर ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\n५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )\nHome फेसबूक टिप्स आणि ट्रिक्स(Facebook Tips And Tricks) फेसबुक वरचे अनोळखी छायाचित्र कोणाच्या मालकीचे हे कसे शोधाल\nफेसबुक वरचे अनोळखी छायाचित्र कोणाच्या मालकीचे हे कसे शोधाल\nप्रशांत दा.रेडकर फेसबूक टिप्स आणि ट्रिक्स(Facebook Tips And Tricks) Edit\nब-याच वेळा फेसबुक वर-या चित्रांचे दुवे कॉपी करून दुस-या वेबसाईट अथवा फोरम मध्ये अपलोड केले जातात.अश्या वेळी या चित्रांचा खरा मालक कोण ते माहीत पडत नाहे. आज आपण ते कसे शोधायचे त्याची माहिती करून घेणार आहोत.\n१)प्रथम तुमच्या फेसबुक खात्यावर प्रवेश करा.\n२)मग दुस-या ठिकाणी जिथे फेसबुक चित्राचा दुवा असेल ज्याचा मालक तुम्हाला शोधायचा आहे तो त्या दुव्यावर राईट क्लिक कॉपी करून घ्या.तो खालील प्रमाणे दिसेल.\n३)या दुव्यामध्ये तुम्हाला चित्राच्या नावाच्या ठिकाणी एक नंबर दिसेल.\n४)आता यातील दुस-या स्थानी असलेला नंबर कॉपी करून घ्या.\n५)आता ब्राउजर मध्ये जावून www.facebook.com/ नंतर तो कॉपी केलेला नंबर पेस्ट करा.\n६)असे केल्यावर ते चित्र कोणाच्या अल्बम मध्ये चढवले गेले होते,त्या युजरचा अल्बम त्या ठिकाणी दिसू लागेल.\nत्यावरून तुम्हाला तो युजर कोण आहे ते कळेल.\nतळटीप: अल्बम जर खाजगी केलेला असेल तर दुव्यावरून तुम्हाला त्या युजरची माहिती कळणार नाही.\nब-याच वेळा छायाचित्राचे मुळ शोधण्यासाठी याचा वापर करता येतो आणि कॉपी राईट्सची चोरी पकडता येते.\nफेसबुकवर शेअर करा ट्विटरवर शेअर करा गुगलप्लसवर शेअर करा\nमी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.\n1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.\n**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या \"ब्लॉग माझा २०१५\"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला \"दुस-या क्रमांकाचे\" पारितोषिक मिळाले आहे.\n**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\nकोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\n४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे\nsavaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra\nविभागवार माहिती इथे वाचता येईल\nविभागवार लेख वाचण्यासाठी इथे टिचकी द्या ABP माझा ब्लॉग माझा २०१५ स्पर्धेतील विजेतेपद (1) इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security) (20) इंटरनेटसाठी उपयुकत माहिती (50) उपयुक्त सॉफ्टवेअर(Useful Software) (12) ऑनलाइन मराठीमध्ये लिहा.(online Marathi Typing) (1) ऑनलाईन खेळ खेळा(Free Online Games) (1) ऑनलाईन टिव्ही चॅनेल्स (Online TV Channels) (1) ऑनलाईन पैसे कमवा (4) क्रिकेटविश्व (2) खळबळजनक माहिती (4) छायाचित्रे (41) जीमेल टिप्स आणि ट्रिक्स(Gmail Tricks And Tips) (12) ट्विटरचे तंत्रमंत्र (1) दिनविशेष (1) दृकश्राव्य गप्पा करा (1) नोकरी संदर्भ (1) प्रेम(prem) (3) फेसबूक टिप्स आणि ट्रिक्स(Facebook Tips And Tricks) (55) ब्लॉगर टेंपलेट्स(blogger Templates) (3) ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) (108) मराठी कविता ऑडियो(Marathi Kavita Audio) (4) मराठी कविता व्हिडियो(Marathi Kavita Video) (2) मराठी कविता(marathi kavita) (1) मराठी कवी/कवयित्री (11) मराठी चारोळीसंग्रह ई-आवृती(Marathi Charolya) (1) मराठी चारोळीसंग्रह(Marathi Charolya) (2) मराठी चारोळ्या (31) मराठी टेक्नॉलॉजी विषयीचे लेख(Marathi Technology) (9) मराठी दिवाळी अंक(Marathi Diwali Ank) (1) मराठी देशभक्तीपर कविता (1) मराठी प्रेमकथा(Marathi Premkatha) (3) मराठी प्रेमकविता(Marathi Prem Kavita) (17) मराठी बातम्या (1) मराठी ब्लॉगविश्व(Marathi Blog vishva) (1) मराठी मधून PHP शिका (1) मराठी लघुकथा(Marathi LaghukaTha) (1) मराठी लेखक-लेखिका (17) मराठी विनोद (7) मराठी शब्द(Marathi Shabda) (3) मराठी शॉर्टफिल्म (2) मराठी सुविचार (8) मराठीमधून CSS शिका (1) माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र (1) मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) (19) मोबाईल फोन टिप्स आणि ट्रिक्स(Mobile Tricks And Tips) (17) रोजच्या व्यवहारातील उपयुक्त माहिती (1) वर्डप्रेस (3) वेबडिजायनिंग(Web Designing) (14) संगणकाचे तंत्र-मंत्र (PC Tips And Tricks) (7) संपुर्ण हिंदी चित्रपट(bollywood movies)Online कसे पाहाल (1) संस्कृत सुभाषिते (11) हवे ते गाणे ऑनलाइन ऐंका(online music listen) (2)\nशब्दांचा रंग आणि आकार बदला\nअल्पपरिचय आणि मनातले काही\nमाझ्या अनुदिनीवरील विविध विषयावरील माहिती वाचण्यासाठी,अनुक्रमणिका अथवा वर दिलेला \"विभागवार माहिती\" पर्यायाचा वापर करावा.\nप्रकाशित पुस्तके:१)मनात माझ्या २)स्पर्श नवा(चारोळी संग्रह)शारदा प्रकाशन,ठाणे.\nगायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\n१)आवडता ब्लॉगर पुरस्कार:बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२.\n२)ABP माझा \"ब्लॉग माझा स्पर्धा २०१५\" दुसरा क्रमांक\nमी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.माहिती आवडली तर जरूर शेअर करावी,पण कृपया उचलेगिरी करून ती स्वत:च्या नावाने स्वत:च्या अनुदिनीवर डकवू नये.राजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उपयोगी आहेत.मी सध्या सोशल नेट्वर्किंग साईटवर जास्त सक्रीय असतो आणि माझ्या इतर वेबसाईटच्या निर्मितीमध्ये गुंतल्याने व्यस्त असतो .\nमी डिजाईन केलेली माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि फेसबुक, android अ‍ॅप,अवश्य बघा:\nसध्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या वेबसाईटस\n३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\nप्रशांत दा. रेडकर :-)\nबघितलस खूप आठवते आहेस..मी बनवलेली मराठी शॉर्टफिल्म\nहवी हवीशी वाटतेस तू.\nफेसबुक वर मेसेज करा\nसुंदर एक गाव आहे....\nतिथल्या प्रत्येक वळणा वरती,\nफक्त तुझे नाव आहे.\nजेव्हा मी कुठे दिसणार नाही.\nहुंदके आवरायला वेळ लागेल,\nतरीही मी हसणार नाही.\nमाझ्या अनुदिनीचे Android App इथे डाउनलोड करा\nरोज एक मनाचे श्लोक\nCopyright © 2014 सोबत...प्रशांत दा. रेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/shivsmarak-in-arabian-sea-shobhayatra-of-float-in-mumbai-cm-devendra-fadnvis/", "date_download": "2018-11-17T09:45:36Z", "digest": "sha1:IFFJS4SQBRTUD3WEGEC4HRY63FI434KG", "length": 13371, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या तत्त्वांनुसारच राज्याचे प्रशासन – मुख्यमंत्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nछत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या तत्त्वांनुसारच राज्याचे प्रशासन – मुख्यमंत्री\nमुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखून दिलेल्या नियमांनुसार आणि रयतेचे राज्य या परिपाठाच्या आधारावर सेवकाच्या भूमिकेत राहूनच यापुढेही शासनाचा कारभार चालविण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nछत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या जलपूजन व भूमिपूजन समारंभासाठी आणण्यात आलेल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील प्रमुख गड-किल्ल्यांची माती व नद्यांचे जल कलश स्वीकारण्याचा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडिया येथे संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.\nमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, देशातील जनतेने पंधरा वर्षांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नाची पूर्ती उद्या साकार होणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जलपूजन व भूमिपूजनासाठी आणण्यात आलेली माती व जल यामुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐक्य जपले जाणार आहे. शिव छत्रपतींचा आशिर्वाद घेऊन निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्यांच्या आशिर्वादानेच महाराजांचा सेवक म्हणून सत्तेची सूत्रे हाती घेतली. महाराजांनी राजकारण आणि प्रशासन कसे असावे याचा परिपाक घालून दिलेला असून या तत्त्वानुसारच रयतेच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू,असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nमहाराजांनी आपल्याला अस्मिता आणि जगण्याचा अधिकार दिला. त्यामुळेच आपण स्वदेश आणि स्वधर्म जीवंत ठेवू शकलो. जगभरातील लोक केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बघण्यासाठीच भारतात येतील असे भव्य स्मारक उभारण्यात येतील, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील सर्वच गड-किल्ल्यांचे संवर्धनाचे काम राज्य शासनामार्फत सुरु असून यासाठी संवर्धन समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या मार्फत गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम सुरु आहे. या समितीच्या मार्फत रायगडाचे काम सुरु असून शिवनेरीच्या कामाला गती देण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याने या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ उद्या त्यांच्या हस्ते संपन्न होत आहे. या समारंभासाठी तमाम शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.\nयावेळी राज्यभरातील 36 जिल्ह्यांतून प्रमुख गड-किल्ल्यांची माती व नद्यांचे जलाचे प्रत्येकी दोन याप्रमाणे 72 कलश त्या-त्या जिल्ह्यातील शिवप्रेमींनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले. हे जल व मातीचे कलश मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाच्या निश्चित स्थळी या कलशातील माती व पाणीच्या सहाय्याने स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन करण्यात येणार आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या निमित्ताने अवघी मुंबई शिवमय झाली असून त्यांचा इतिहास जपण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे सांस्कृति कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले.\nकार्यक्रमाचे सुरुवातीस सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे, महाराष्ट्राची लोकधारा आदी कार्यक्रम सादर करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार रावसाहेब दानवे, आमदार राज पुरोहित, ॲड.आशिष शेलार आदी उपस्थित होते. यावेळी स्मारकाच्या वैशिष्ट्यांची चित्रफित दाखविण्यात आली.\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nटीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/one-thousand-poor-people-will-get-free-government-land-150284", "date_download": "2018-11-17T09:48:38Z", "digest": "sha1:OG7LKPDGCXGZXW7OLZJVGKAONZEP42SR", "length": 14484, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "One thousand poor people will get free government land एक हजार गरिबांना मोफत सरकारी जमीन मिळणार | eSakal", "raw_content": "\nएक हजार गरिबांना मोफत सरकारी जमीन मिळणार\nगुरुवार, 18 ऑक्टोबर 2018\nपुणे - गरिबांना परवडणारी घरे मिळावीत, यासाठी जिल्ह्यातील एक हजार लाभार्थ्यांना ऑक्‍टोबरअखेर शासकीय जमीन मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनीअभावी पंतप्रधान आवास (ग्रामीण) योजनेंतर्गत वंचित राहणाऱ्या एक हजार भूमिहीन नागरिकांच्या घरांचा प्रश्‍न सुटणार आहे.\nपुणे - गरिबांना परवडणारी घरे मिळावीत, यासाठी जिल्ह्यातील एक हजार लाभार्थ्यांना ऑक्‍टोबरअखेर शासकीय जमीन मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनीअभावी पंतप्रधान आवास (ग्रामीण) योजनेंतर्गत वंचित राहणाऱ्या एक हजार भूमिहीन नागरिकांच्या घरांचा प्रश्‍न सुटणार आहे.\n\"पीएमएवाय' योजनेंतर्गत 2022 पर्यंत शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब लाभार्थ्यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत पुणे जिल्हा परिषदेकडे सुमारे 21 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. परंतु ग्रामीण भागात ज्यांच्याकडे जमीनच नाही, अशा सुमारे एक हजारांहून अधिक नागरिकांना या योजनेपासून वंचित राहावे लागणार होते. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून आलेले प्रस्ताव छाननीसाठी तहसीलदार आणि संबंधित विभागाकडून पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयात येत असत. या प्रक्रियेत सहा-सहा महिन्यांचा विलंब लागत होता. या संदर्भात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधित तहसीलदार, गट विकास अधिकारी आणि भूमापन अधिकाऱ्यांची समिती गठित केली. या समितीकडून प्राप्त झालेल्या सुमारे एक हजार नागरिकांच्या अर्जांच्या संयुक्‍त प्रस्तावांवर चर्चा करण्यासाठी बुधवारी बैठक घेतली. यामध्ये एक हजार गरीब भूमिहीन नागरिकांना ऑक्‍टोबर अखेरपर्यंत सरकारी जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एक हजार गरीब नागरिकांना \"पीएमएवाय' योजनेंतर्गत किमान 30 आणि 60 चौरस मीटर चटई क्षेत्राचे स्वतःचे हक्‍काचे घर मिळणार आहे.\nशासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी अधिकाऱ्यांकडे इच्छाशक्‍ती असणे आवश्‍यक आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अधिकाऱ्यांनी वेळेत निर्णय घेणे अपेक्षित असते. असे निर्णय घेतले तरच लोकाभिमुख प्रशासन म्हणता येईल. तसेच, नागरिकांची प्रशासनावरील विश्‍वासार्हता वाढेल.\n- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी\nजमिनीअभावी घरापासून कोणीही वंचित राहणार नाही\nशहरी भागातही जमीन उपलब्ध करून देणार\nसमितीकडून थेट संयुक्‍त प्रस्तावामुळे निर्णयप्रक्रिया सोपी\nआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांना लाभ मिळणार\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-agralekh-loadsheding-problem-maharashtra-1185", "date_download": "2018-11-17T09:38:49Z", "digest": "sha1:AGFTTAAGVZHMM4JYUA2DJDD6KBMK7OUE", "length": 18177, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon agralekh on loadsheding problem in maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनियोजनातून उतरेल भारनियमनाचा भार\nनियोजनातून उतरेल भारनियमनाचा भार\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nगरजेपेक्षा अधिक वीजनिर्मितीची राज्याची क्षमता असताना वीजनिर्मिती आणि वितरण कंपन्या तसेच राज्य शासन यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे भारनियमनाचा भार वाढतोय.\nअतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तींमुळे औष्णिक वीज प्रकल्पास कोळसा पुरवठ्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यात मागणीच्या तुलनेत कमी वीजनिर्मिती आणि पुरवठा होणार असल्याने राज्याला भारनियमन वाढणार असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. कृषिपंपांना रात्री दहा तास होणारा वीजपुरवठा आठ तासांवर आणण्यात आला आहे.\nखरे तर राज्यात आता रब्बी हंगामास सुरवात होणार आहे. या हंगामाच्या सुरवातीलाच भारनियमन वाढवून महावितरणने एक प्रकारे खोडाच घालण्याचे काम केले आहे. राज्यात भारनियमन दोन प्रकारे होते. एकतर मागणीच्या तुलनेत विजेची निर्मितीच कमी होत असेल तेव्हा अधिकृत भारनियमन केले जाते. दुसरे म्हणजे स्थानिक पातळीवर तार तुटणे, पोल पडणे, ट्रान्सफॉर्मर जळणे आदी कारणांमुळे वीज खंडीत होते, हेही एक प्रकारे भारनियमनच आहे.\nस्थानिक पातळीवरील बिघाडामुळे फेब्रुवारी २०१७ पासून आजतागायत सरासरी दिवसाला दोन तास असे भारनियमन राहिले आहे. दररोजच्या अशा खंडीत वीजपुरवठ्यामुळे महावितरणचेच सुमारे ५२०० कोटींचे नुकसान झाले आहे. स्थानिक पातळीवरील अशा खंडीत वीजपुरवठ्याने शेती, उद्योग-व्यवसायाचे होणारे नुकसान यापेक्षा चार पटीने अधिक होते. अर्थात हा नुकसानीचा आकडा २० हजार कोटींच्या घरात जातो. वीजपुरवठ्यातील पायाभूत सुविधा आणि देखभाल दुरुस्तीसाठी आयोगाच्या मान्यतेने महावितरण दरवर्षी तीन ते चार हजार कोटी रुपये खर्च करते. याच कारणांसाठी महानिर्मिती आणि महापारेषणचा होणारा खर्च वेगळाच आहे. अशावेळी स्थानिक व्यत्ययाने होणारे भारनियमन शून्यावर यायला हवे.\nसध्याचे जाहीर केलेले भारनियमन हे मागणीच्या तुलनेत कमी वीजनिर्मितीमुळे आहे. परंतु, मार्च २०१७ पासून असे भारनियमनही राज्यात चार वेळा झाले आहे. मार्च-एप्रिलमध्ये विजेची मागणी १९८०० मेगावॉट असताना पुरवठा १९२०० मेगावॉटचाच झाला. मे मध्ये १९१०० मेगावॉटची मागणी असताना पुरवठा झाला केवळ १८००० मेगावॉटचा. सप्टेंबरची मागणी आहे १५३२८ मेगावॉटची आणि निर्मिती होतेय १४८१२ मेगावॉट.\nपावसाळ्याच्या काळात शेतीपंप, बहुतांश वातानुकूलीत यंत्रे बंद असल्याने मुळात विजेची मागणीच कमी असते. तिही आपण पुरवू शकत नाही, म्हणजे ही ग्राहकांची चेष्टाच म्हणावी लागेल. आपल्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मितीची राज्याची क्षमता आहे. त्यामुळे काही वीजनिर्मिती प्रकल्प आपल्याला बंद ठेवावे लागतात. अशावेळी चालू प्रकल्पातून वीजनिर्मिती होत नसेल तर काही काळापुरते बंद प्रकल्प चालू करून गरज भागविता येते. परंतु, तसेही केले जात नाही.\nवीजनिर्मिती कंपन्या आणि ग्राहक यातील दुवा महावितरण आहे. याद्वारे महावितरण व्यवसायही करते आहे. काहीही कारणाने वीजपुरवठा कमी झाला तर महावितरणचेही नुकसान होते. असे असताना वीजनिर्मिती प्रकल्पाकडे किती कोळसा स्टॉकमध्ये आहे, तो कधी संपणार, कोळसा पुरवठ्यात काही अडचणी येऊ शकतील का, अचानक कोळसाटंचाई झाल्यास काय करायचे, याचे सर्व नियोजन महावितरणकडे असायला हवे. परंतु तसेही महावितरणचे काही नियोजन दिसत नाही. यावरून हेच स्पष्ट होते, की केवळ नियोजनाअभावी भारनियमनाचा त्रास आणि त्याद्वारे होणारे नुकसान शेतकरी, उद्योजकाबरोबर महावितरणलाही सोसावे लागत आहे यातून महावितरण बोध कधी घेणार, हा मुख्य प्रश्‍न आहे.\nसत्तेत येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी व्हीजन डाक्‍युमेंटमध्ये राज्यातील जनतेला भारनियमन कायमचे संपवू असा शब्द दिला होता. या वचनापायी तरी शासनाने राज्याला भारनियमनमुक्त करून सर्वांचाच त्रास आणि नुकसान वाचवायला हवे.\nवीज भारनियमन शेती व्यवसाय महावितरण\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...\nमेळघाटातील शेती आणि समाजमेळघाटात अादिवासी शेतकरी बांधव अजूनही निसर्गाला...\nथेट पणन उत्तम पर्याय दसरा, दिवाळी आणि लग्न-...\nबँकिंग क्षेत्रावरील 'बुडीत' भार बुडीत कर्जे ही सध्या बँकिग व्यवस्थेतील मोठी...\nइडा पिडा टळो दिवाळीची धामधुम सर्वत्र चालू आहे. बळीच्या...\nशेतीतील अंधार करुया दूर... माझ्या आईवडिलांना शेतीची खूपच आवड होती....\n\"आशा'कडून न होवो निराशा \"आशा' हे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...\nबीजोत्पादनातून साधा आर्थिक उन्नती विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा...\nसाखरेचा वाढला गोडवाशेतीमध्ये रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वाढत्या...\nधरणात गाळ आणि गाळात शेतकरीजगणं मुश्किल झालेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात अजून...\nझळा व्यापार युद्धाच्याअमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध जुंपल्यापासून...\nधनत्रयोदशी : जीवनतत्त्वाच्या पूजनाचा...धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा. अर्थात धन म्हणजे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/ahilya-devis-death-anniversary-today/articleshow/65724931.cms", "date_download": "2018-11-17T10:02:14Z", "digest": "sha1:E6RSUYXL7PPXS3TARHQTQOQS2MES6QQ2", "length": 9652, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: ahilya devi's death anniversary today - अहिल्यादेवींची आज पुण्यतिथी | Maharashtra Times", "raw_content": "\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलं\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलंWATCH LIVE TV\nम टा वृत्तसेवा, जेलरोड पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची शनिवारी (दि ८) पुण्यतिथी आहे...\nम. टा. वृत्तसेवा, जेलरोड\nपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची शनिवारी (दि. ८) पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यासाठी नाशिकरोड येथील दुर्गामाता मंदिराशेजारील अहिल्यादेवींच्या पुतळ्याजवळ सकाळी दहाला कार्यक्रम होणार आहे. नितीन धानापुणे, नवनाथ ढगे, प्रकाश लांडे, रामदास भांड, आप्पा माने, सुनील ओढेकर, रामदास रहाटळ, शशिकांत वाघ, विनायक काळदाते, किशोर वाघ, आण्णा रहाटळ, मयूर भगत, अविनाश वाघ आदी उपस्थित रहाणार आहेत. नागरिक आणि धनगर समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nफायरबॉलच्या प्रकाशाने रात्री उजळले टेक्सास\nबाबा सहगल, एम.एम. श्रीलेखा अमरावती ग्लोबल म्युझिक आणि डान्स ...\nयुपी: पती जिवंत असूनही २२ जणी घेत आहेत विधवेची पेन्शन\nऑनर किलिंग : तामिळनाडूत पती-पत्नीला नदीत जिवंत फेकले\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\n 'ईएमआय'वर करा सत्यनारायण पूजा\nशहीद जवानाच्या कुटुंबियांना मदतीचा ओघ\nशहीद गोसावी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nआम्हीही बजावणार मतदानाचा हक्क\nजम्परोप स्पर्धेत २१० खेळाडूंचा विक्रमी सहभाग...\nडेंग्यूच्या उद्रेकास ठेकेदारच जबाबदार...\nखुनातील आरोपींचा आडनावावरून सुगावा...\nआर्थिक दुर्बलांना बचतीचे धडे...\nडेंग्यूच्या प्रादुर्भावास नागरिक जबाबदार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/satara/page/7", "date_download": "2018-11-17T09:16:12Z", "digest": "sha1:IW7VHFL75D7YB3HMAYY36DJPDSK6PYNN", "length": 9725, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा Archives - Page 7 of 300 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nजिलेटिनच्या कारवाईने जिल्हय़ात खळबळ\nसातारा : अंगापूर फाटा ते अंगापूर रोड येथे बिनदिक्कतपणे स्फोटक पदार्थ असणाऱया जिलेटीन व डिटोनेटरच्या कांडय़ा वाहतूक करणाऱयांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी तिघांविरुध्द स्फोटक पदार्थ व एक्स्प्लोझिव्ह ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी टॅक्टरसह 3 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून या कारवाईने जिह्यात खळबळ उडाली आहे. संगममाहुली येथे जिलेटिनचा स्फोट काही वर्षापूर्वी झाला ...Full Article\nबंदूकीची गोळी लागून छत्रपती कारखान्याच्या चेअरमनचा मृत्यू\nवार्ताहर/ बारामती इंदापुर तालुक्यातील नामांकित सहकारी साखर कारखाना छत्रपतीच्या नुतन चेअरमनला घरातच गोळी लागल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे. पाच दिवसांपूर्वी त्यांनी कारभार हाती घेतला होता. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ...Full Article\n…तर जनता नक्षलवादी बनेल\nखासदार उदयनराजे भोसले यांचा इशारा, वार्ताहर / खटाव संपूर्ण खटाव तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीकरीता तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते तहसिलदार कार्यालयासमोर खर्डा भाकरी खाऊन मंगळवारी ता. 6 रोजी काळी ...Full Article\nहुंदके देतच घनवट साहेबांना मारला सॅल्युट\nप्रतिनिधी/ सातारा माणसं कशी जिंकायची असतात, आपले खबरे कसे तयार करायचे, गुन्हेगारी कशी उखडून काढायची हे सर्व अधिकारी म्हणून करत असताना अधिकाऱयाला माणूसपण जपून आपल्या हाताखालच्या लोकांच्या हृदयात जागा ...Full Article\nसातारचे दूरदर्शन उपकेंद्र बंद होणार\nचंद्रकांत देवरुखकर/ सातारा ज्या दूरदर्शनच्या छोटय़ा पडद्याने 1984 पासून माणसांच्या जीवनात करमणुकीचे एक खास दालन निर्माण केले होते. या दूरदर्शनवरील रामायण, महाभारत मालिकांनी इतिहास घडवला होता. ज्या दूरदर्शनसमोर क्रिकेटची ...Full Article\nशेतमाल बाजार नियंत्रण मुक्तीचे साताऱयात साखर वाटून स्वागत\nप्रतिनिधी/ सातारा महाराष्ट्र सरकारने संपूर्ण शेतमाल बाजारपेठ नियंत्रण मुक्त केली आहे. त्याचे आम्ही शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना स्वागत करते. आम्ही सरकारचे आभारी आहोत. कित्येक वर्षापासूनची मागणी या सरकारने ...Full Article\nव्हाईस ऍडमिरल मनोहर औटी यांचे निधन\nप्रतिनिधी/ फलटण भारतीय सैन्यदलातील निवृत्त व्हाईस ऍडमिरल मनोहर प्रल्हाद औटी यांचे वयाच्या 92 व्यावर्षी वृध्दापकाळाने विंचूर्णी ता. फलटण येथील राहत्या घरी शनिवारी रात्री निधन झाले. आज रविवारी दुपारी 12.30 ...Full Article\nमहाबळेश्वरातील पाँईटसवर आत्महत्यांच्या घटना वाढल्या\nप्रतिनिधी/ सातारा महाराष्ट्रातील काश्मीर असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. सातारा जिह्यात महाबळेश्वर सह्याद्रीच्या कुशीत वसले आहे. निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरचा लौकिक आहे. महाबळेश्वर इंग्रजांच्या काळात मुंबई ...Full Article\nपेट्री बंगला शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवले भेटकार्ड-आकाशकंदील\nवार्ताहर/ कास शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी अनेक सुप्त गुण व कला दडलेल्या असतात. वक्तृत्व, नेतृत्व, डिझाईन, खेळ, साहस, हजरजबाबीपणा अशी अनेक कला कौशल्याला जर योग्य वेळी संधी दिली, तर विद्यार्थी ...Full Article\nसांगे पालिका क्षेत्रातील स्मशानभूमींची स्थिती बिकट\nप्रतिनिधी/ सांगे सांगे नगरपालिका क्षेत्रातील हिंदू स्मशानभूमींची अवस्था बिकट झालेली असून यासंदर्भात सांगे युवक काँग्रेसतर्फे सांगेचे नगराध्यक्ष रूमाल्ड फर्नांडिस यांना निवेदन देण्यात आलेले आहे. पालिकेच्या हद्दीत असलेल्या गुणेभाट व ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-39849", "date_download": "2018-11-17T09:35:13Z", "digest": "sha1:S35LKBHYEIP5K333X7Y62RCG2P74BV2U", "length": 15485, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dhing tang गुप्तहेर! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 13 एप्रिल 2017\nअवघे ट्रॉय सावध झोपले होते...\nअवघे ट्रॉय सावध झोपले होते...\nपहारेकऱ्याने पलिता पुढे केला :\nमंद उजेडात क्षीण स्वरात\nतो म्हणाला : सरदार, मी\n‘‘मग तुझे घोडे कुठायत\nवेढ्यात काही घोडे मारले गेले,\nकाही लुबाडले गेले... आणि\nकाही खाल्ले गेले, सरदार\nट्रॉयच्या आश्रयाला आलो आहे\nहा लेकाचा हेर असावा\nअभेद्य ट्रॉयच्या दगडी चिऱ्यांच्या\nआणि त्यास उभे केले,\n‘‘महाराज, मी एक साधासुधा\nघोड्यांचा व्यापारी आहे. ग्रीकांनी\nसिसिफसचा तू पुत्र तर नव्हेस\nराहणारा बहुरूपी आहेस तू.\nतुला ओळखले आहे, गुप्तहेरा\nएक गुप्त खबर देतो...\nएक गगनभेदी लाकडी घोडा\nबनवला असून तो ते\nदेवादिकांना अर्पण करणार आहेत.\nकी ट्रॉयचा पाडाव होईल, अशी\nशोभून दिसेल... नाही का\nछद्‌मी हसत राजपुत्र पॅरिसने\nस्वत: ओढून आणला तो\nआणला आहे मी ओढून इथं.\nतुझी फंदफितुरी तुलाच लखलाभ.\nखदाखदा हसत राजपुत्र पॅरिसने\nसर्रकन उपसली अजेय तलवार...\n‘‘ग्रीक साम्राज्य चिरायु होवो\nअसे पुटपुटत सिनॉन वाकला,\nत्या प्रचंड घोड्याच्या पोटातून\nट्रॉयच्या गंडस्थळावर तुटून पडले.\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37760?page=1", "date_download": "2018-11-17T09:11:57Z", "digest": "sha1:VA4VNGE7FFETZBHBKNZVKQ4SLU54TT3D", "length": 7453, "nlines": 175, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मी Paint केलेले कुर्ते ... १ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मी Paint केलेले कुर्ते ... १\nमी Paint केलेले कुर्ते ... १\nमी हाताने पेंट केलेले कुर्ते ...\nगुलमोहर - इतर कला\nखरच अतिशय सुंदर. तुम्ही हे\nतुम्ही हे विकत देता का किंवा मागणीनुसार बनवुन देता काय किंवा मागणीनुसार बनवुन देता काय असल्यास कळवावे किंमत वगैरेसहित.\nखूपच सुंदर अवंती, वारली\nवारली डीझाइनचे कुर्ते आवडले.\nअगदी अप्रतिम.... काय जादू आहे\nकाय जादू आहे हातामध्ये.....\nतो स्लिव्हलेस, पिंक कलरचा तर फॅन्टाब्युलस....\nमी ३ आणि १३ नंबर घेतले....\nमी ३ आणि १३ नंबर घेतले.... कापड अगदी अप्रतिम आहे... प्रत्यक्षात अवंतीची कला जास्तच छान वाटते आहे... अवंतीचे मनापासुन कौतुक.....\nनुकत्याच केलेल्या भारत वारीत\nनुकत्याच केलेल्या भारत वारीत अवंती कडून मी घेतले कुर्तीज , अतिशय सुरेख आर्ट वर्क आणि फिटींग \nसर्वच सुंदर आहेत. ७, ८, १०,\nसर्वच सुंदर आहेत. ७, ८, १०, ११, १३, १४, १७ खूप्पच आवडले. यांपैकी कुठले medium / xl मध्ये मिळू शकतील\nसगलेच खुप छान आहेत्.तुझ्या\nसगलेच खुप छान आहेत्.तुझ्या प्रदषनास नक्की येणार .\nकोनता कोर्स केलास का\nकोनता कोर्स केलास का\n@ जाइ कोनता कोर्स केलास का\nकोनता कोर्स केलास का >> कोणताच नाही ...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.maaybolimarathi.com/tag/marathi-divas/", "date_download": "2018-11-17T09:05:54Z", "digest": "sha1:4SUPTCGQXGMFAONQL5KYUZSMU7LPZPBQ", "length": 6889, "nlines": 69, "source_domain": "www.maaybolimarathi.com", "title": "marathi divas – मायबोली मराठी", "raw_content": "\nप्रेमाची शप्पथ आहे तुला : शेवटचा भाग\nरस्त्यावर अंधार आहे. अगदी मुख्य रस्त्यावर ते दोघ नसतात त्यामुळ गाड्यांचा राबता हि तिथ नव्हता. पूर्ण शुकशुकाट. फक्त पावसाचा जोर आणि पावसाचाच आवाज. एकाच छत्रीत चालताना अजिंक्याने छत्री धरलेली …\nप्रेमाची शप्पथ आहे तुला : भाग ०५ | Ajinkya Bhosale Articles\nपावसाने जोर धरला आणि त्याच्या मनात बरेच प्रश्न यायला लागतात. मघापासून तो तिच्या जवळ जाण्यासाठी आसुसलेला असतो. पण तिच्या एका वाक्यान त्याच्यातली सगळी मिलनाची भावना विरून जाते. आणि …\n म्हणू का काय म्हणू श्री.श्री.श्री.छ. शिवाजी शहाजी राजेभोसले. यांस , काय होणारे श्री.श्री.श्री.छ. शिवाजी शहाजी राजेभोसले. यांस , काय होणारे काल गोव्यातून तुमचा पुतळा हलवला उद्या दिल्लीतून हटवतील. मग रस्त्यांवरच्या पुतळ्यासोबत रस्त्याला …\nनिमित्त मराठी राजभाषा दिनाच.\nमराठी हि भाषा आहे ,हा एक संवाद आहे , त्या उपर हे एक नात आहे जन्मापासून ते मरेपर्यंत. मेल्यानंतरही श्राद्धाच्या विधी-संवादापार्यंत. मराठी हि कुणाची हक्काची भाषा नाही. मराठी बोलावच …\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\nRBI ने तुम्हाला दिलेले “हे” अधिकार तुमच्या बँकेने तुम्हाला सांगितले का..\n25 गाय चा स्वयंचालित गोठा सरकार च्या सब्सिडी सहित बैंक लोन सहित बनवून मिळेल.\nकसे मिळेल १० लाख रु कर्ज पहा., आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना.\nsildenafil viagra - प्रेमाची शप्पथ आहे तुला : शेवटचा भाग\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tubemate.video/videos/detail_web/ld8Rp5NgYus", "date_download": "2018-11-17T09:17:17Z", "digest": "sha1:L6MAZ4CPUHTVPBJEUMRQV6YFBWGQPW3T", "length": 2949, "nlines": 29, "source_domain": "www.tubemate.video", "title": "तरुण पोरं मोबाइल वर काय करत असतात ? | मराठी किडा - YouTube - tubemate downloader - tubemate.video", "raw_content": "तरुण पोरं मोबाइल वर काय करत असतात \nअरेंज्ड मॅरेज विरुद्ध लव मॅरेज | मराठी किडा\nमुलींबरोबर रोमान्स कसा करायचा \nमुंबईकर पुणे बद्दल काय बोलत असतात - सोबत धनंजय भोसले, दीपलाईफ | मराठी किडा\nजाणून घ्या बांबू इंडिया या कंपनीचा प्रवास I Yogesh Shinde I Marathi Bhashan I मराठी भाषण\nया राजकारणी लोकांच्या बायका पाहून तुम्ही पण थक्क व्हाल\nशाळेतल्या प्रेमकथा | मराठी किडा\nपहा तुमचे आवडते मराठी कलाकार लहानपणी कसे दिसत होते\nपुणेकर मुंबई बद्दल काय बोलत असतात - सोबत योगेश सोमण, मिलिंद शिंत्रे | मराठी किडा\nमुली मुलांमधलं काय बघतात \nलग्नाच्या आधी बेधुंद होणं चांगलं का वाईट \nमुली मुलांना प्रपोज करतात का \nमराठी दूरदर्शन मालिका | मराठी किडा\nतुम्ही विचार करता तेच आम्ही बनवतो I Mudassar I Start Up I Motivation Marathi | मराठी भाषण\nप्रत्येक इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचं आयुष्य | मराठी किडा\nआईच्ची कटकट | मराठी किड्यांची मुलाखत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/about-us.html", "date_download": "2018-11-17T09:24:57Z", "digest": "sha1:G7C5CIK2MZA3PTPTBMHU6YYSMT6VV62O", "length": 7935, "nlines": 29, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "दही हंडी उत्सव २००९, नवी मुंबई गोविंदा पथक, ठाणे गोविंदा पथक, ह्यूमन टावर, श्री कृष्ण जन्माष्टमी, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\nऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक - ( रजि. क्र. महाराष्ट्र / एफ १८७१३ / ठाणे )\n\"आई एकविरा देवी\" च्या आशिर्वादाने \"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथाकाची\" स्थापना सन २००७ मध्ये करण्यात आली. नवी मुंबई शहरातील नावालौकीक नगर म्हणजेच \"ऐरोली गांव\". या गावात परंपरेने \"आगरी - कोळी\" बांधव एकत्र येउन मोठ्या उत्साहाने सण साजरे करतात.\nऐरोली गावातील आगरी - कोळी बांधवांच्या सहकार्याने व एकजुटीतुनच सन २००७ मध्ये \"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथाकाची\" स्थापना करण्यात आली व सतत गेली ८ वर्षे सातत्याने \"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक\" ऐरोली नगरच नव्हे तर संपूर्ण नवी मुंबई व ठाण्यात एक उत्कृष्ट गोविंदा पथक संबोधले गेले आहे.\n\"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक\" हे महाराष्ट्र राज्य नोंदणीकृत गोविंदा पथक असून पथकाचे नियोजन, नियंत्रण आणि जबाबदारी सांभाळण्याकरिता आम्ही १० सदस्यांची समिती नेमली आहे. तसेच प्रत्येक वर्षी सभासदांच्या सुरक्षिततेसाठी 'जीवन विमा' काढण्यात येतो.\n\"गोपाळकाला\" म्हंटल की मुंबई, ठाणे, नवी मुंबई ईत्यादी उपनगरामध्ये मानवी मनोरे (थर) रचुन गोविंदा पथक आपले कौशल्य लोकांसमोर व आयोजकंसमोर सादर करून पथाकाचा बाल गोपाळ सलामी देऊन अथवा सादर करून \"दही हंडी\" फ़ोडत आसतो. ज्या प्रकारे \"श्री कृष्ण भगवान\" हंडी फोडून दही खात असे.\n\"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाला\" बक्षिस रुपी मिळणारी रक्कम ही ऐरोली गावातील सामाजिक कार्यासाठी व गावाच्या विकासासाठी वापरण्यात येते. तसेच गोविंदा पथाकासाठी म्हणजेच गोविंदाच्या सुरक्षिततेसाठी लागणारे साहित्य व जीवन विमा ह्यासाठी काहीशी जमा रक्कम ठेवून उर्वरित रक्कम गावातील मंदिरे, समाजमंदिर, संस्कृतिक भवन ह्यांच्या साठी राखून ठेवली जाते.\n\"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक\" ह्यामध्ये ऐरोली गावातील लहनानपासुन ते प्रौढांपर्यँत सर्वजण एकत्र जमा होउन सतत १ महिन्यापासून गोविंदा पथाकाचा सराव करण्याकरिता जमा होतात. आणि \"गोपळकाल्याच्या\" दिवशी प्रत्येकजण पथाकाचा सदस्य म्हणुन पथकाने दिलेला गणवेश परिधान करून \"गावदेवी मंदिरात\" आईचा आशीर्वाद घेऊन गोपालकाला खेळायला निघतात.\nआमच्या \"ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाच्या\" माध्यमातून ऐरोली गावाच्या विकासासाठी, सामाजिक कार्यासाठी, मदत व्हावी यासाठी एकच मानस करीत आहोत की या पुढे गावातील लोकांमध्ये एक्याची भावना वाढीस लागावी या साथी आम्ही प्रयत्नशील असू. या साठी आम्ही एकच संकल्प करीत आहोत की ऐरोली गावातील सण उत्सव सर्वानी एकत्र येउन साजरे करण्याचा. तसेच प्रतेकाच्या सुखः दुखाःत सहभागी होवून सामाजिक समतोल आणि सामाजिक बांधिलकी राखण्याचा आमचा प्रयत्न राहिल. आणि तो संकल्प तडीस नेण्यासाठी \"आई एकवीरा\" आम्हास बळ देवो, ही \"आई एकवीरा\" चरणी प्रार्थना.\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/first-box-devagad-hapusa-priced-rs-7000-153582", "date_download": "2018-11-17T09:08:22Z", "digest": "sha1:55WYIVOLF2XBQRMPOMCKI6TQBL33GTHU", "length": 11243, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "first box of Devagad Hapusa is priced at Rs. 7000 देवगड हापूसच्या पहिल्या पेटीला ७००० रुपये दर | eSakal", "raw_content": "\nदेवगड हापूसच्या पहिल्या पेटीला ७००० रुपये दर\nमंगळवार, 6 नोव्हेंबर 2018\nदेवगड - हापूसची पहिली पेटी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच वाशी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. देवगड येथील आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकर यांनी ती पाठवली. या पहिल्या हापूस पेटीला 7000 हजार इतका दर मिळाला.\nदेवगड - हापूसची पहिली पेटी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच वाशी मार्केटमध्ये दाखल झाली आहे. देवगड येथील आंबा बागायतदार प्रकाश शिरसेकर यांनी ती पाठवली. या पहिल्या हापूस पेटीला 7000 हजार इतका दर मिळाला.\nगेले दोन वर्षे प्रकाश शिरसेकर वाशी मार्केटला पेटी पाठवत आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच कोकणातील हापूस मुंबईत दाखल झाला आहे. दरवर्षी प्रमाणे देवगडला हा मान मिळाला आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला देवगड मधील संजय बाणे आणि प्रकाश शिरसेकर यांच्या बागेतील आंबा मुंबईला रवाना झाला. विशेष म्हणजे या दोन्ही शेतकऱ्यांच्या बागेतील आंब्याला जुलैमध्येच मोहर आला होता. या मोहराचे व्यवस्थित संगोपन केल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तयार आंबा घेणे त्यांना शक्य झाले.\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nलालाजींच्या बलिदानामुळेच जन्मला क्रांतिकारक भगतसिंग\nमेरे शरिर पर पडी एक एक चोट ब्रिटीश सरकार के कफन की कील बनेगी - लाला लजपत राय 17 नोव्हेंबर 1928... लाला लजपतराय यांच्या निधनाची ठिणगी पडली आणि...\nलक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत\nमार्कहॅम (कॅनडा) : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुमार गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली....\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/category/marathi-news/raigad-marathi-news/", "date_download": "2018-11-17T08:29:37Z", "digest": "sha1:Z5IJYHQ5YRC3ZILXQOWCH2BMOFJVLK7H", "length": 12774, "nlines": 283, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Raigad Marathi News | Latest & Breaking Marathi News Updates", "raw_content": "\nहरित लवादाकडून जर्मन कार कंपनी फॉक्सवॅगनवर १०० कोटींचा दंड\nवर्मांच्या परतीची वाट कठीण\nमराठा आरक्षण; अधिवेशनात मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार: राधाकृष्ण विखे पाटील\n‘शिवाजी’ महाराजांचा जयघोष करताच शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण\nपश्चिम बंगाल में सीबीआई को प्रवेश नहीं – सीएम ममता बनर्जी\nमध्यप्रदेश : बीजेपी का घोषणापत्र जारी, मुफ्त में बाटेंगे स्कूटी -शिवराज…\nतेलंगाना : कांग्रेस और भाजपा की उम्मीदवारों की अगली सूची जारी\nविजय माल्या का प्रत्यर्पण होगा आसान\nनेरूळ-उरण उपनगरीय रेल्वेसेवेचा शुभारंभ\nरायगड: पुर्वी नदीच्या काठावर मानवी संस्कृतीचा विकास झाला. आताच्या आधुनिक काळाच्या संदर्भात बोलावयाचे झाल्यास जेथे जेथे दळणवळण सुविधा उपलब्ध आहेत तेथे संस्कृतिचा विकास होईल....\nराम मंदीरासाठी कायदा केल्यास पाठिंबा – उद्धव ठाकरे\nरायगड : सरदार वल्लभभाईंचा पुतळा उभारलात मात्र त्यांच्या उंचीसमोर तुमची उंची तपासून पहा, असा टोलाच त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...\nकोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा : उद्धव ठाकरे\nरायगड: रायगड लोकसभा मतदार संघ शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा महाड येथे आज मेळावा झाला. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे , केंद्रीय मंत्री अनंत गीते ,...\nआज देशाचे संविधान टाय-टाय फिश झाले : हार्दिक पटेल\nरायगड : आज देशातील शिक्षणव्यवस्था आणि रोजगार यांची बिकट अवस्था झाली आहे, जणू काही देशाचे संविधान टाय-टाय फिश झाले आहे, अशा शब्दात पाटीदार समाजाचा...\nराष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर \nरायगड : महाराष्ट्राच्या राजकारणाला काका-पुतण्यांचा राजकीय वाद काही नवा नाही. रायगड जिल्ह्यात असाच एक वाद सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी...\n‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे पालकमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन\nअलिबाग : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दरमहा प्रकाशित होणाऱ्या ‘लोकराज्य’ या मासिकाचा माहे ऑक्टोबरचा ‘महाराष्ट्राच्या परिवर्तन कथा’ या महात्मा गांधीच्या 150 व्या जयंतीनिमित्त काढण्यात...\nदेवाची कृपा; बस ३० फूट खोल दरीत कोसळली तरी ४५ भाविक सुखरूप\nरायगढ़ :- जिल्ह्यातील खोपोलीचे जैन धर्मीय भाविक तीर्थ यात्रेवरून परत येत असताना बोरघाटात शिंग्रोबा मंदिराजवळील तीव्र वळणावर बस दरीत कोसळल्याची घटना घडली. मात्र देवाची...\nडिझेलचा पुरवठा नसल्याने कोकणाकडे जाणाऱ्या बसेस उभ्या\nरायगड : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने विशेष बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही एसटीच्या माध्यमातून विशेष गाड्या कोकणात...\nमाणगावात अवैध स्फोटकांचा साठा जप्त; एकाला अटक\nरायगड :- माणगाव तालुक्यात ढाळघर गावातील एका घरात मोठ्याप्रमाणात अवैध स्फोटके सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मोहम्मद हुमर झाहीर काझी (वय ४०) याला पोलिसांनी...\nचंद्रकांत पाटीलांकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी\nरायगड :- गणेशोत्सवाला काही दिवसच शिल्लक असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे कोकणवासीयांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. कारण मुंबई येथे रोजगारासाठी राहत असलेले कोकणवासी गणेशोत्सवाला...\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nलग्न न टिकण्यामागे ही आहेत कारणे\nअश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nलिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://jivnachadrushtikon.blogspot.com/2018/04/blog-post.html", "date_download": "2018-11-17T08:37:40Z", "digest": "sha1:LFGUJ6HFYLBLCBYHQEDXWOGF42AYABLP", "length": 41395, "nlines": 125, "source_domain": "jivnachadrushtikon.blogspot.com", "title": "जीवनाचा दृष्टीकोन: “आभासी टीडीआर नावाचे स्वप्न”", "raw_content": "\n“आभासी टीडीआर नावाचे स्वप्न”\n“आपली लोकशाही म्हणजे केवळ दोन लांडगे आणि एक बकरी आज रात्री काय जेवायचं याची चर्चा करतात याहून काही अधिक नाही.”… जेम्स बोव्हार्ड.\nजेम्स बोव्हार्ड हा अमेरिकी उदारमतवादी लेखक व व्याख्याता आहे. तो अपव्यय, अपयश, भ्रष्टाचार, जवळच्या लोकांना झुकते माप देणे व सरकारमध्ये सत्तेचा गैरवापर यांना उद्देशून राजकीय लिखाण करतो. त्याचे वरील शब्द, लॉस्ट राईट्स: द डिस्ट्रक्शन ऑफ अमेरिकन लिबर्टी या त्याच्या प्रसिद्ध पुस्तकातील आहेत. मला हे आठवण्याचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी मला एका मित्राचा वॉट्स ऍप संदेश मिळाला. माझा हा मित्र बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद, बांधकाम व्यावसायिकाचा वकील किंवा सीए सुद्धा नाही किंबहुना तो रिअल इस्टेटशी कोणत्याच प्रकारे संबंधित नाही. त्याने प्रश्न विचारलेला होता की, व्हर्च्युअल टीडीआर म्हणजे काय, माझे थोडेफार या विषयातील ज्ञान आहे आहे पण तरीही मला याचा अर्थ समजलेला नाही. माझा मित्र रिअल इस्टेटमध्ये नसल्याने त्याने असा प्रश्न का विचारला असा मला प्रश्न पडला, तरीही मी उत्तर दिले की टीडीआर ही एकप्रकारे व्हर्च्युअल किंवा आभासी संकल्पनाच आहे. हा गुंतागुंतीचा नागरी नियोजनाचा विषय असून वॉट्स ऍपवर तो समजावून सांगता येणार नाही, प्रत्यक्ष भेटून सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर मला दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये सरकारने व्हर्च्युअल टीडीआरची पद्धत ठरवण्यासाठी एक समिती स्थापन केल्याबद्दल एक बातमी वाचली तसेच आमच्या क्रेडई या संस्थेकडूनही अशी समिती स्थापन केली जात असल्याबद्दल व तिच्या हेतूबद्दल ईमेल आले. त्यानंतर मी अगदी दुसऱ्या दिवशीच अजुन एक बातमी वाचली. पुणे महानगर पालिकेच्या बांधकाम विभागाच्या महसुलात मार्च 18 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात लक्ष्यापेक्षा (किंवा अंदाज बांधलेलेल्यापेक्षा) तूट मोठी आली. बांधकाम विभागाला जवळपास 1400 कोटी रुपयांचे लक्ष्य देण्यात आले होते तर संकलन 561 रुपयांचे होते. हे जो अंदाज बांधला होता त्याच्या फक्त 40% होते. याला कारण सर्व संबंधित अधिकारी असमर्थ आहेत असे नाही, मात्र या बातमीमुळे संपूर्ण शहरातील रिअल इस्टेटचे खच्चीकरण झाले आहे हे मात्र समजुन येते \nआता बरेच जण विचारतील की व्हर्च्युअल टीडीआर व पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला महसुलात तूट येणे या दोन बातम्यांचा काय संबंध आहे त्यासाठी, या संपूर्ण व्यवस्थेतील रिअल इस्टेटची परिस्थिती तसेच टीडीआरची भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. याचे कारण म्हणजे जेथे रिअल इस्टेटची परिस्थिती चांगली आहे फक्त तिथेच टीडीआरची संकल्पना यशस्वी झाली आहे. आपण व्हर्च्युअल टीडीआरविषयी (सध्याच्या बिट कॉईन या व्हर्च्युअल चलनाप्रमाणे, ज्याविषयी अलिकडेच बातमी आली होती) समजून घेण्याआधी टीडीआरची संकल्पनाच समजावून घेऊ. पुणे शहराचे उदाहरण घ्या, इथे पुणे महानगरपालिका ही प्रशासकीय संस्था आहे. संपूर्ण शहरासाठी नियोजन करणे, या योजनेची अंमलबजावणी करून नागरिकांसाठी पायाभूत सुविधा विकसित करणे हे पुणे महानगरपालिकेचे मूलभूत कार्य आहे. नागरी सुविधांमध्ये दोन प्रकारचा विकास केला जातो एक म्हणजे प्रत्यक्ष ज्यामध्ये रस्ते, जलवाहिन्या, सांडपाण्याच्या वाहिन्या, प्रक्रिया प्रकल्प, नदी विकास व इतरही बाबींचा समावेश होतो. सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये शाळेची इमारत तसंच त्यात चालणारं कामकाज, सार्वजनिक आरोग्य, उद्याने, मनोरंजन म्हणजे सभागृहे तसेच सार्वजनिक स्थळांचा समावेश होतो. आता हा विकास करण्यासाठी दोन महत्वाच्या आघाड्या सांभाळणे आवश्यक असते, एक म्हणजे जमीनीचे अधिग्रहण व दुसरे म्हणजे प्रत्यक्ष बांधकाम किंवा विकास व या संस्था चालविणे. या दोन्ही आघाड्यांवर बराच पैसा आवश्यक असतो व इथेच टीडीआरचा संबंध येतो. पुणे महानगरपालिकेला वर नमूद केलेल्या आरक्षणांसाठी आवश्यक असलेली जमीन त्यांच्या मालकांकडून अधिग्रहित करण्यासाठी भरपूर पैसा लागला असता. तिला सगळा पैसा या जमीनी बाजार भावाने खरेदी करण्यातच गुंतवावा लागला असता. सरकारने म्हणूनच बऱ्याच पूर्वी टीडीआर म्हणजेच विकास हक्क हस्तांतर संकल्पना आणली. यानुसार पुणे महानगरपालिका ज्या जमीन मालकाकडून जमीन अधिग्रहित करत आहे त्याला पैसे द्यावे लागत नाहीत. त्याऐवजी ती त्याला व्हर्च्युअल एफएसआय म्हणजे चटई क्षेत्र निर्देशांक प्रमाणपत्र देते जो ते दुसऱ्या व्यक्तीला (म्हणजे बांधकाम व्यावसायिकाला) विकू शकतो, ज्याच्याकडे आरक्षणमुक्त जमीन आहे. तो या जमीनीवर अतिरिक्त व्हर्च्युअल एफएसआयचे बांधकाम करू शकतो. तुम्ही थोडक्यात या मोकळ्या जमीनींच्या वापराला परवानगी देऊन रिकाम्या जमीनींची क्षमता वाढवत असता. सगळ्या संबंधित पक्षांसाठी हे फायद्याचे होते कारण जमीन मालकाला टीडीआर विकून पैसे मिळायचे, पुणे महानगरपालिकेला आरक्षणासाठी जमीनी अधिग्रहित करण्यासाठी रोख रक्कम खर्च करावी लागायची नाही व बांधकाम व्यावसायिकांकडे असलेल्या रिकाम्या जमीनींची क्षमता वाढल्याने, शहरामध्ये त्याच जमीनीवर निवासी/व्यावसायिक विकासासाठी अधिक क्षेत्र उपलब्ध होत असे. आणखी एक गोष्ट म्हणजे हा टीडीआर वापरून अधिक बांधकाम करणे शक्य होते. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाला विविध अधिभार व विकास शुल्काच्या नावाखाली अधिक महसूल मिळणे शक्य होते. अर्थातच, हे समीकरण फारच लोकप्रिय ठरले व रिअल इस्टेट विकासासाठी टीडीआर हा परवलीचा शब्द ठरला व त्याच्याशी संबंधित पक्ष अतिशय श्रीमंत झाले.\nरिअल इस्टेटसाठी ही अतिशय फायद्याची परिस्थिती होती व अनेक वर्ष टीडीआर कायम होता. मात्र सगळ्या चांगल्या गोष्टी टिकत नाहीत त्याप्रमाणे विशेषतः 2010 नंतर परिस्थिती बदलायला सुरूवात झाली. थोड्या जाणत्या लोकांनी हा बदल हेरला (रिअल इस्टेटमध्ये म्हणजे मला म्हणायचंय की तिच्याशी संबंधित सर्व क्षेत्रात काही अतिशय हुशार लोक आहेत). मात्र बहुतेक लोक मालमत्तेच्या चढत्या किंमतींवरच खुश होते ज्यामुळे टीडीआरचे दरही चढेच होते. इथेच सरकारमधल्या काही हुशार मंडळींनी व्हर्च्युअल टीडीआरच्या संकल्पनेचा विचार केला. मला असे वाटते आपल्या सरकारची (म्हणजे शासकांची) अडचण अशी आहे की ते अजूनही अतिशय गोंधळलेले आहे. त्याना सरकार चालवणे म्हणजे काही लोकांना नाखुश ठेवणे व पैसे कमावणे (म्हणजे आर्थिक आघाडीवर सरकार सशक्त करणे) किंवा सर्व लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करणे; कारण तुम्ही दोन्ही गोष्टी एकाच वेळी करू शकत नाहीत. सरकारचा (केवळ हेच सरकार नाही तर यापूर्वीची सर्व सरकारे) एकमेव कार्यक्रम म्हणजे सर्व लोकांना खुश ठेवणे व त्यासाठी तुम्हाला सगळं काही करावं लागतं शेतकऱ्यांची कर्जं माफ करणे (मी त्याच्या विरुद्ध नाही किंवा त्याचे समर्थनही करत नाही, मी फक्त तथ्ये मांडतोय), मोफत वीज देणे, अवैध बांधकाम वैध करणे, लोकांनी मालमत्ता कर भरला नाही तर त्यांच्यावर कारवाई न करणे, मोफत तांदूळ किंवा लॅप-टॉप देणे, धरण किंवा जल वाहिनी यासारख्या अगदी अत्यावश्यक विकासकामांसाठी जमीन अधिग्रहित करणे लांबणीवर टाकणे इत्यादी. अशाप्रकारे ही यादी हनुमानाच्या शेपटीसारखी वाढतच जाऊ शकते. शेवटी जेव्हा सरकारला जाणीव होते की आता लोकांना खुश करण्यासाठी काहीही पैसे उरलेले नाहीत, तेव्हा सरकार व्हर्च्युअल टीडीआरसारख्या कल्पना काढते. मला हे देखील आठवतंय की याच सरकारनं गेल्यावर्षी सरकारी महसूल वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना सुचविणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. त्याची जेवढी मोठी बातमी झाली तेवढ्याच लवकर ती विरूनही गेली. व्हर्च्युअल टीडीआर ही सरकारचा महसूल वाढविण्यासाठी अशीच एक नाविन्यपूर्ण कल्पना आहे त्यामुळे आपल्या “मायबाप सरकारला” धरणे, किल्ले, महामार्ग, वने इत्यादींसाठीचा व्हर्च्युअल टीडीआर राज्यात इतरत्र कुठेही वापरता येईल. खरंतर अस्तित्वातील टीडीआरच्याच नावाखाली जे अजिबात अस्तित्वात नाही ते विकलं जातं, तर मग आपल्याला हा तथाकथित व्हर्च्युअल टीडीआर कशाला हवा. त्याऐवजी सरळ शहरातल्या मालमत्तांच्या जमीनीची क्षमता वाढवा व त्यासाठी विकासकाला शुल्क आकारा व ते पैसे संकलित करा. मात्र हे तितके सोपे नाही सर्वप्रथम ज्या शहरांमध्ये रिअल इस्टेटची परिस्थिती चांगली आहे तिथेच टीडीआरला काही किंमत आहे हे समजून घेतले पाहिजे. सध्या केवळ पुणे (म्हणजे पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण), ठाणे व मुंबई वगळता रिअल इस्टेटची परिस्थिती विशेष चांगली नाही, ती जेमतेम तग धरून आहे. ही शहरं वगळता इतरत्रं कुणालाही अगदी एक म्हणजे इतर शहरांमधील मूलभूत जमीनीच्या क्षमतेएवढा एफएसआयही विकसित करण्यात रस नसतो, त्यामुळे विकासक हा व्हर्च्युअल टीडीआर का खरेदी करेल असा प्रश्न आहे आपण वरील तीन शहरांवर लक्ष केंद्रित केले तर या तिन्ही शहरांमध्ये पायाभूत सुविधांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. पुण्याचंच उदाहरण पाहा.\nरिअल इस्टेटच्या किमती गेल्या तीन वर्षांपासून स्थिर आहेत (ज्यांना खरंच खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे) त्यामुळे गुंतवणूकदार गुंतवणूक करेनासे झाले आहेत, त्यामुळेच फार दरवाढ होत नाही. घरांचे दर आभाळाला भिडले असल्यामुळे ज्यांना खरंच खरेदी करायची आहे असे ग्राहक अतिशय कमी आहेत. सरकार एक अतिशय महत्वाचा घटक विसरतंय की ते मोफत व्हर्च्युअल एफएसआय देईल (म्हणजे अगदी कवडीमोल दराने) मात्र हा अतिरिक्त टीडीआर वापरण्यासाठी चांगल्या पायाभूत सुविधा असलेल्या जमीनी रास्त दरात कुठे उपलब्ध आहेत आपण स्वप्न दाखवण्यात अतिशय तरबेज आहोत मात्र आपण त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित करत नाही, मला असं वाटतं व्हर्च्युअल टीडीआरही त्याचं उत्तम उदाहरण आहे. पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचा महसूल घटलाय हा पुण्यासारख्या शहरात लोकांना घर बांधण्याची क्षमता राहिलेली नाही याचे लक्षण आहे कारण ही घरे त्यांच्या आवाक्याबाहेरची आहेत. म्हणूनच जमीनीचे दर नियंत्रणात राहतील अशी पावलं सर्वप्रथम उचलली पाहिजेत तसेच उपलब्ध असलेल्या प्रत्येक जमीनीवर चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या म्हणजे लोकसंख्या शहराच्या सर्व भागांमध्ये समप्रमाणात विभागली जाईल, केवळ काही भागांमध्येच नाही. व्हर्च्युअल टीडीआर ही टीडीआरचीच बदललेली संकल्पना आहे. टीडीआर म्हणजे जमीनीच्या मोबदल्यात मिळालेले विकासाचे हक्क होऊ घातलेल्या एखाद्या विकासात वापरणे. नाहीतर ती जमीन इमारती बांधण्यासाठी का वापरण्यात आली नाही किंवा डोंगरांवर किंवा शहराच्या हद्दीतील नद्यांच्या काठी असलेल्या हरित पट्ट्यांवर बीडीपींसाठी (जैव विविधता उद्यानानांसाठी) काहीच टीडीआर का देण्यात आला नाही आपण स्वप्न दाखवण्यात अतिशय तरबेज आहोत मात्र आपण त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित करत नाही, मला असं वाटतं व्हर्च्युअल टीडीआरही त्याचं उत्तम उदाहरण आहे. पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचा महसूल घटलाय हा पुण्यासारख्या शहरात लोकांना घर बांधण्याची क्षमता राहिलेली नाही याचे लक्षण आहे कारण ही घरे त्यांच्या आवाक्याबाहेरची आहेत. म्हणूनच जमीनीचे दर नियंत्रणात राहतील अशी पावलं सर्वप्रथम उचलली पाहिजेत तसेच उपलब्ध असलेल्या प्रत्येक जमीनीवर चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्या म्हणजे लोकसंख्या शहराच्या सर्व भागांमध्ये समप्रमाणात विभागली जाईल, केवळ काही भागांमध्येच नाही. व्हर्च्युअल टीडीआर ही टीडीआरचीच बदललेली संकल्पना आहे. टीडीआर म्हणजे जमीनीच्या मोबदल्यात मिळालेले विकासाचे हक्क होऊ घातलेल्या एखाद्या विकासात वापरणे. नाहीतर ती जमीन इमारती बांधण्यासाठी का वापरण्यात आली नाही किंवा डोंगरांवर किंवा शहराच्या हद्दीतील नद्यांच्या काठी असलेल्या हरित पट्ट्यांवर बीडीपींसाठी (जैव विविधता उद्यानानांसाठी) काहीच टीडीआर का देण्यात आला नाही यामागचा तर्क म्हणजे या विभागांमध्ये विकासाला परवानगी नाही त्यामुळे अशा जमीनींसाठी काहीच टीडीआर दिला जात नाही. त्याचप्रमाणे धरणाची जागा किंवा आरक्षित वन किंवा अस्तित्वात असलेला एखादा किल्ला, आपल्याला ही ठिकाणे कोणतीही निवासी किंवा व्यावसायिक इमारत बांधण्यासाठी कशी वापरता येतील, व बांधकाम करता येणार नसेल तर त्यासाठी टीडीआर कसा देता येईल\nत्यानंतर लाख मोलाचा प्रश्न येतो, ज्यामुळे मला सरकारच्या बुद्ध्यांकाविषयी शंका वाटते तो म्हणजे हा व्हर्च्युअल टीडीआर वापरण्यासाठी रिकामी जमीन कुठे आहे जमीन असल्यास प्रकल्प व्यवहार्य होण्यासाठी आवश्यक ती धोरणे कुठे आहेत जमीन असल्यास प्रकल्प व्यवहार्य होण्यासाठी आवश्यक ती धोरणे कुठे आहेत सध्या पुण्यामध्ये कोणत्याही जमीनीच्या पूर्ण क्षमतेचा वापर सध्याच्या टीडीआर नियमांनी करणे अशक्य होत चालले आहे, याचे कारण म्हणजे या अतिरिक्त सदनिकांसाठी पार्किंग उपलब्ध करून द्यावे लागते तसेच शुल्कांचे दर (100%) जमीनीच्या दराएवढेच आहेत. त्यानंतर आपण जमीनीच्या मालकांना त्यांच्या जमीनींचे दर कमी करायला कसे सांगणार आहोत. ते आजकाल व्यावसायिक वास्तुविशारदाकडून टीडीआरच्या संभाव्य भारासह विक्रीयोग्य क्षेत्र काढून, विकासकासोबत विक्रीयोग्य क्षेत्र दराविषयी वाटाघाटी करण्याइतपत हुशार आहेत. सध्या आपल्या राज्यातल्या बहुतेक शहरांमधील तथ्यांनुसार, लोक भूखंडांवर एक चटई क्षेत्र निर्देशांकही (एफएसआय) वापरू शकत नाहीत (वापरायची इच्छा नसते) त्यामुळे काही अतिरिक्त टीडीआर वापरणे तर लांबच राहते. त्यामुळे व्हर्च्युअल टीडीआर वापरण्यासाठी पुणे, ठाणे व मुंबई एवढेच पर्याय उरतात. मुंबईमध्ये आधीपासूनच सशुल्क एफएसआयसारखे बरेच पर्याय आधीपासूनच उपलब्ध आहेत. त्यामुळे व्हर्च्युअल टीडीआरचा पर्याय वापरण्यासाठी बहुतेक ठाणे व पुण्याचे पर्याय उरतात. त्यामुळे या भागांवर पडणाऱ्या विकासाच्या अतिरिक्त ओझ्याचे काय.या भागातील नागरिक आधीच प्रशासकीय संस्थांनी अपुऱ्या पायाभूत सुविधा दिल्यामुळे उच्च न्यायालयात गेले आहेत. अशावेळी पाणी पुरवठ्याची व नव्या ओझ्यामुळे तयार झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची हमी कोण देणार आहे सध्या पुण्यामध्ये कोणत्याही जमीनीच्या पूर्ण क्षमतेचा वापर सध्याच्या टीडीआर नियमांनी करणे अशक्य होत चालले आहे, याचे कारण म्हणजे या अतिरिक्त सदनिकांसाठी पार्किंग उपलब्ध करून द्यावे लागते तसेच शुल्कांचे दर (100%) जमीनीच्या दराएवढेच आहेत. त्यानंतर आपण जमीनीच्या मालकांना त्यांच्या जमीनींचे दर कमी करायला कसे सांगणार आहोत. ते आजकाल व्यावसायिक वास्तुविशारदाकडून टीडीआरच्या संभाव्य भारासह विक्रीयोग्य क्षेत्र काढून, विकासकासोबत विक्रीयोग्य क्षेत्र दराविषयी वाटाघाटी करण्याइतपत हुशार आहेत. सध्या आपल्या राज्यातल्या बहुतेक शहरांमधील तथ्यांनुसार, लोक भूखंडांवर एक चटई क्षेत्र निर्देशांकही (एफएसआय) वापरू शकत नाहीत (वापरायची इच्छा नसते) त्यामुळे काही अतिरिक्त टीडीआर वापरणे तर लांबच राहते. त्यामुळे व्हर्च्युअल टीडीआर वापरण्यासाठी पुणे, ठाणे व मुंबई एवढेच पर्याय उरतात. मुंबईमध्ये आधीपासूनच सशुल्क एफएसआयसारखे बरेच पर्याय आधीपासूनच उपलब्ध आहेत. त्यामुळे व्हर्च्युअल टीडीआरचा पर्याय वापरण्यासाठी बहुतेक ठाणे व पुण्याचे पर्याय उरतात. त्यामुळे या भागांवर पडणाऱ्या विकासाच्या अतिरिक्त ओझ्याचे काय.या भागातील नागरिक आधीच प्रशासकीय संस्थांनी अपुऱ्या पायाभूत सुविधा दिल्यामुळे उच्च न्यायालयात गेले आहेत. अशावेळी पाणी पुरवठ्याची व नव्या ओझ्यामुळे तयार झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची हमी कोण देणार आहे शहरातल्या मध्यवर्ती भागात चटई क्षेत्र निर्देशांक तिप्पट किंवा चौपट झाल्यानंतर वाहतुकीची काय परिस्थिती असेल याचा विचार करा कारण या ठिकाणी ते स्पष्टपणे दिसून येईल. असाही, मेट्रोच्या पट्ट्यात आधीच चौपट टीडीआर दिला जात आहे ज्यामध्ये बहुतेक पुणे प्रदेशाचा समावेश होतो, तर हा व्हर्च्युअल टीडीआर कोण वापरेल व त्यासाठीचे धोरण काय असेल शहरातल्या मध्यवर्ती भागात चटई क्षेत्र निर्देशांक तिप्पट किंवा चौपट झाल्यानंतर वाहतुकीची काय परिस्थिती असेल याचा विचार करा कारण या ठिकाणी ते स्पष्टपणे दिसून येईल. असाही, मेट्रोच्या पट्ट्यात आधीच चौपट टीडीआर दिला जात आहे ज्यामध्ये बहुतेक पुणे प्रदेशाचा समावेश होतो, तर हा व्हर्च्युअल टीडीआर कोण वापरेल व त्यासाठीचे धोरण काय असेल आधीपासूनच पुणे महानगरपालिकेद्वारे दिला जाणारा सशुल्क एफएसआय, सध्याचा नियमित टीडीआर, झोपडपट्टीचा टीडीआर, आता टीओडी म्हणजे मेट्रोचा टीडीआर कसा वापरायचा याबाबतीत आधीपासूनच मोठा वाद आहे. त्याशिवाय जेव्हा सरकार या व्हर्च्युअल टीडीआरचा विचार करते तेव्हा धरणाखाली, कालव्याखाली, महामार्ग किंवा आरक्षित वनाखाली गेलेली जमीन अधिग्रहित करण्यासाठी तेव्हाच्या जमीन मालकांना काही भरपाई दिलेली आहे; तर आता पुन्हा व्हर्च्युअल टीडीआरच्या स्वरुपात भरपाई कशी दिली जाऊ शकते हा प्रश्न नक्कीच उपस्थित होईल.\nमला नेहमी कुतूहल वाटतं की सरकार प्रत्येक गोष्ट अवघड का करून ठेवतं. हा टीडीआर, सशुल्क एफअसआय, टीओडी, झोपडपट्ट्यांसाठी दिला जाणारा टीडीआर यासारख्या सगळ्या गोष्टी रद्द करून एकच स्पष्ट धोरण का तयार करत नाही ज्यामुळे जमीनीची क्षमता वाढेल व मिळणारा महसूल स्थानिक संस्था व राज्य सरकारदरम्यान विभागला जाईल, कारण खरी समस्या तिथेच आहे. कारण आत्तापर्यंत जो काही स्थानिक पातळीवरील टीडीआर तयार होत होता त्याचा फायदा स्थानिक प्रशासकीय संस्थेला मिळत होता म्हणजे पुण्यामध्ये पुणे महानगरपालिकेला याचा फायदा मिळायचा. आता वादाचा मुद्दा असा आहे की रिअल इस्टेटमधून मिळणाऱ्या या फायद्याचा हिस्सा राज्य सरकारलाही हवा आहे. मात्र रिअल इस्टेटला आता हा फायदा मिळत नसल्याकडे सरकार डोळेझाक करत आहे. त्याचप्रमाणे जेव्हा जमीनीची क्षमता वाढवणारे कोणतेही धोरण तयार केले जाते तेव्हा त्याचा फायदा अगदी शेवटच्या पातळीपर्यंत म्हणजे घर घेणाऱ्या ग्राहकापर्यंत पोहोचला पाहिजे तरच घरे स्वस्त होतील व अधिक बांधकाम व्यावसायिक घरे बांधतील. दुर्दैवाने हे होताना दिसत नाही, तोपर्यंत आपण एफएसआय किंवा टीडीआरसंदर्भात कितीही उत्तम योजना घेऊन आलो तरीही त्यामुळे परवडणारी घरे उपलब्ध होणार नाहीत व त्यामुळे राज्य सरकार असो किंवा पुणे महानगरपालिका त्यांचा महसूल वाढणार नाही. अगदी पुणे-ठाणे पट्ट्यामध्येही रिअल इस्टेटमध्ये आलेली मंदी धोकादायक आहे व त्याचे कारण दुसरे तिसरे काही नाही तर दूरदृष्टी नसणे तसेच आपल्या शासनकर्त्यांमध्ये व्यवहार्य गृहनिर्माण धोरण तयार करण्याची इच्छा नसणे हे आहे. लाखो लोकांना अजूनही घर खरेदी करायचे आहे व हजारो विकासक ही घरे पुरविण्यासाठी तयार आहेत. मात्र व्यवस्थेने ही प्रकिया ग्राहक व ही घरे बांधणारे बांधकाम व्यावसायिक या दोघांसाठीही व्यवहार्य केली पाहिजे. सरकारमध्ये निर्णय घेणारे कुणीही रिअल इस्टेटशी संबंधित कोणतेही धोरण तयार करण्यापूर्वी प्रत्यक्ष बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद, नियोजकांना विश्वासात घेत नाहीत, कारण बांधकाम व्यावसायिक हे पैसे कमावण्यासाठीच आहे व ते कोणत्याही मार्गाने कमावतीलच असे त्यांना वाटते. अर्थात हा तर्क अगदीच चुकीचा आहे असं म्हणता येणार नाही कारण रिअल इस्टेटच्या इतिहासात आपण हेच पाहिलं आहे. मात्र आता परिस्थिती बदलत आहे तुम्हाला एकाचवेळी पैसे कमवायचे असतील व लोकांना खुश करायचं असेल तर आधी लोकांना विश्वासात घेणं आवश्यक आहे. तुम्ही फक्त मेट्रोचा एक मार्ग जाहीर करून लोकांना आता वाहतूक समस्या सुटली असं सांगू शकत नाही. त्याचप्रमाणे दुप्पट किंवा चौपट टीडीआर दिल्यामुळे घरे स्वस्त होणार नाहीत, हे नागरी विकासातले मूलभूत तथ्य समजून घ्यायची वेळ आली आहे. राज्यातल्या केवळ एकाच शहरात नाही तर अनेक शहरांमध्ये पायाभूत सुविधांची एकाचवेळी व एकसमान वाढ होणे तसेच रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. राज्य असेच सशक्त होते, केवळ अस्तित्वात नसलेला व्हर्च्युअल टीडीआर विकून नाही.\nमी शेवटी पंचतंत्रातली एक गोष्ट सांगतो. दोन मांजरी लोण्याच्या गोळ्यासाठी भांडत असतात, गोळ्याची समान विभागणी करण्यासाठी त्या माकडाला बोलावतात कारण योग्य वाटणीवरून त्यांचं एकमत होत नाही. मात्र शेवटी ते हुशार माकड सगळं लोणी खाऊन टाकतं व त्या दोन्ही मांजरींच्या हातात काहीच उरत नाही. इथे राज्य सरकार व स्थानिक सरकार (या ठिकाणी पुणे महानगरपालिका) या मांजरी आहेत, माकड म्हणजे अर्थातच अशा व्हर्च्युअल टीडीआर धोरणांमुळे फायदा होणारी कुणीही व्यक्ती व लोणी म्हणजे सामान्य माणूस त्याचे स्वतःच्या घराचे स्वप्न सरकार नावाच्या मांजरींच्या भांडणात गिळंकृत होईल, मात्र त्याची काळजी कोण करतो\nPosted by जीवनाचा दृष्टीकोन संजय देशपांडे at 22:44\nजीवनाचा दृष्टीकोन संजय देशपांडे\nअवैध बांधकामे, रिअल ईस्टेटचा मुख्य शत्रू \n“आभासी टीडीआर नावाचे स्वप्न”\nजीवनाचा दृष्टीकोन संजय देशपांडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/atatari-aamchi-daya-kara/", "date_download": "2018-11-17T09:43:47Z", "digest": "sha1:62NCOV42QJ5N5J25MULZYKCPAFD42JI7", "length": 24502, "nlines": 83, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "आतातरी आमची दया करा... - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nआतातरी आमची दया करा…\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nआतातरी आमची दया करा,दप्तराचे ओझे कमी करा’अशी केविलवाणी हाक देणारे ते इवले इवले जीव.अगदी मुकाट्यानं आईवडीलांचं ऐकुन सकाळी शाळेत जात असतात.त्यांना उठावसं वाटत नाही मुळात.तरीही अगदी डोळे फोडत उठतात.लगबगीनं तयारी करतात.थेट शाळेत जाण्यासाठी…….खरं तर त्यांना या ७२ व्या वर्षी तरी काय मिळालं\nशाळा म्हणजे नेमकं काय असतं हे त्या इवल्या जीवालाही काही माहीत नसते अशा वयात खांद्यावर दप्तराचं ओझं झेलत त्यांची पायपीट चाललेली असते.सरकार काय असतं कोणते निर्णय घेत असतं याचा काहीही थांगपत्ता नसलेली ही मुलं.निरागस वयात शाळेत जात असतात.\nते शाळेत जात असतांना त्यांना कोणता त्रास सहन करावा लागतो हे आजही सरकारला बंद कम-यात दिसत नाही.कारण सरकारात असलेल्या मंत्र्यांनी कधीच असा त्रास भोगलेला नाही.चक्क शाळेत जात असतांना ते आलीशान गाडीत शाळेत गेलेले आहेत.त्या काळातही चांगल्या शाळेत शिकलेले आहेत,ज्या शाळेत जायला चांगले रस्ते होते.पण शाळेची विद्यार्थ्यात आवड निर्माण करणा-या सरकारने हे खास करुन लक्षात घेण्याची गरज आहे की,मुलं शाळेत जातांना कशी जातात\nआजही आदिवासी बहुल भागातच नाही तर काही ग्रामीण भागात मुलांना शाळेत जातांना तारेवरची कसरत करीत जावे लागते.पावसाळ्यात नद्या तुडूंब भरलेल्या असतांना व जायला रस्ते नसतांना मुलांची गैरसोय होवु नये म्हणुन त्या नदीवर टाकलेले लाकडी ओंडके…….ते ओंडके पार करुन जावं लागतं आजही स्वातंत्र्याच्या काळात.स्वातंत्र्य सर्वांना मिळालं.पण त्याचा उपभोग कोणाला मिळालामुठभर लोकांना.जे विकासाच्या टप्प्यात आहेत.ते मात्र आजही उपेक्षीत.असहाय्य त्रास भोगत आजही त्या नदीचे रस्ते ओंडक्याच्या सहाय्याने पार करतात.कधी तोल गेल्यास सरळ नदीत जावुन यमसदनी पोहोचण्याची भीती सदोदित प्रतिसेकंदाला सतावत असते.एवढा हा भयानक थरार.याकडे सरकारच काय कोणीही लक्ष देत नाही.\nसरकार विकास करतं जिथे सोयी आहेत तिथेज्या शहरात साधा रोजगाराचा प्रश्न सोडवता येत नाही.ज्या शहरात आटो चालकांना साधे प्रवासी मिळत नाही,त्या शहरात मेट्रोज्या शहरात साधा रोजगाराचा प्रश्न सोडवता येत नाही.ज्या शहरात आटो चालकांना साधे प्रवासी मिळत नाही,त्या शहरात मेट्रोकारण आम्हाला आमच्या नेत्यांचा भपकेबाजपणा दिसायला हवा.पण ज्या भागात खरंच रस्ते बांधायची गरज आहे.तिथे मात्र आजही भपकेबाजपणा दिसत नाही.तेथील मंडळी आजही विकासाच्या कोसो दूर आहेत.\nते ओंडके पार करीत असतांना,पाठीवर असलेलं ओझं सहन करीत एका गावावरुन दुस-या गावी पायपीट करतांना ही मुले चौथी किंवा सातवी तर पार करतात.पण पुढे कायत्यांना खरं तर सातवी पर्यंतचं शिक्षण खुप मोठं वाटतं.पुढली वाट त्यांना दिसत नाही,समजतही नाही.\nअशा ठिकाणी शिक्षकही जायला तयार होत नाही.गेलाच तर तो शिकवायला तयार राहात नाही.कारण त्यांचा शिकवायचा उत्साह वाढविण्यासाठी प्रतिक्रियांची गरज असते.तो प्रतिसाद विद्यार्थ्यांकडुन मिळत नसल्याने कशीतरी बदली होईपर्यंत टाईमपास कसा करता येईल याचा विचार करीत शिक्षक मंडळीही दिवस काढत असतात.समजा सुटीवर जायचे असल्यास बाजुच्या शिक्षकाजवळ नाममात्र अर्ज ठेवतात.सुटी संपुन परत गेल्यावर तो अर्ज फाडुन टाकला जातो आणि सर्व दिवस हजर असल्याचं दाखवलं जातं.अधिकारीही या भागात भेट देत नाही.कारण ह्या भागात गाड्या जात नसल्याने कोणी एवढी जबाबदारी घेत नाही.निवडुन येणारे प्रतिनिधी मात्र निवडणुकीपुरते जातात.शंभर रुपये देवुन आणि गोड गोड बोलुन आपले काम काढुन घेतात.पण हवा तो बदल करण्याचा कोणी प्रयत्न करीत नाही.डोंगराळ भाग असल्याने अन्नाची उपासमार होत असल्याने शंभर रुपयाला दहा हजार रुपये समजणारी मंडळी खायचे अन्न म्हणुन किड्यामुंग्याला भाव देतात.भाजीतही तेल असतं हे तर काही आदिवासी भागात माहीतच नाही.\nसरकारने मुलं शिकली पाहिजे म्हणुन खिचडी सुरु केली.मुलांना पुस्तक प्रदान केली.निव्वळ दप्तराचं ओझं वाढविण्यासाठी पुस्तकं…..त्या पुस्तकाची खरंच गरज आहे कापहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांना कोणतीच पुस्तके द्यायला नको.पुस्तके वापरायचीच असेल तर शिक्षकांना वापरण्याची गरज आहे.कारण वर्गाला शिकविणा-या या शिक्षकांना साधी जुन महिण्याची स्पेलिंग लिहिता येत नाही.चौथीपर्यंतच्या मुलांना फक्त पाटी आणि बालवाचन द्यावी.जेणेकरुन त्यांना वाचन लेखन यावे.आम्ही मात्र एवढे दप्तरात पुस्तकं भरुन दिले तरी विद्यार्थ्यांना वाचन येईलच याची शाश्वती नाही.काही मुले तर चक्क सातवी पार करतात.पण त्यांना साधं वाचन येत नाही.गणिताच्या साध्या क्रिया येत नाही.हा घोळ कसा होतोपहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांना कोणतीच पुस्तके द्यायला नको.पुस्तके वापरायचीच असेल तर शिक्षकांना वापरण्याची गरज आहे.कारण वर्गाला शिकविणा-या या शिक्षकांना साधी जुन महिण्याची स्पेलिंग लिहिता येत नाही.चौथीपर्यंतच्या मुलांना फक्त पाटी आणि बालवाचन द्यावी.जेणेकरुन त्यांना वाचन लेखन यावे.आम्ही मात्र एवढे दप्तरात पुस्तकं भरुन दिले तरी विद्यार्थ्यांना वाचन येईलच याची शाश्वती नाही.काही मुले तर चक्क सातवी पार करतात.पण त्यांना साधं वाचन येत नाही.गणिताच्या साध्या क्रिया येत नाही.हा घोळ कसा होतोयाचा कोणी तरी विचार केला आहे कायाचा कोणी तरी विचार केला आहे कानाही कोणी याचा विचारच करीत नाही.\nआम्ही विद्यार्थ्यांना पुस्तके देवुन आमच्यावर असलेली जबाबदारी टाळतो आहोत.त्यांच्याजवळ जर पुस्तके असतील तर ते स्वतः वाचन करतील.स्वतःच स्वतःचा अभ्यास करतील असे आमचे मानणे.कारण आम्ही शिकवायला कंटाळा करतो आहोत.आम्ही फक्त त्यांना मराठी इंग्रजी वाचन लेखन तसेच बेरीज,वजाबाकी,गुणाकार,भागाकार,त्यावरील क्रिया अर्थात लहानमोठी संख्या ओळखणे,विषम सम ओळखणे,चढता उतरता क्रम ह्या क्रिया विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तक न देता शिकवु शकतो.ते चिरकाल स्मरणातही राहते विद्यार्थ्यांच्या.त्यासाठी पुस्तक देण्याची गरज नाही.केवळ पुस्तके शिक्षकांनी वापरावे.आपोआपच विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न मिटेल.\nआम्ही लहान होतो.तेव्हा आम्हाला लहान पुस्तके होती.तरीही आम्ही शिकलोच.आमच्याही पिढ्या घडल्याच ना.विद्यार्थ्यांना पुस्तके द्या अगर नका देवु,पण ज्ञान द्या.स्वतःच्या वागण्यातुन बोलण्यातुन ज्ञान द्या.हवं तर चार्ट बनवुन ज्ञान द्या.पण तसे ज्ञान कोणी देत नाही.\nअहो ज्या ठिकाणी सर्व सोयी आहेत.त्या ठिकाणीच सातवीच्या मुलांना चक्क वाचन लेखन येत नाही.मग हा तर आदिवासी भाग आहे.खरं तर त्या आदिवासी बहुल भागात आजही शिक्षणाच्या सोयी नाहीत.त्या ठिकाणी शाळेत विद्यार्थी येतात कष्ट सहन करुन.पण तरीही दोन चार जर सोडले तर बाकी ब-याच विद्यार्थ्यांना आजही वाचता येत नाही.साध्या आकडेमोडीही येत नाहीत.अशी शिक्षणाची अवस्था.खरंच दोन चार शहरातील मुले डाँक्टर इंजीनियर झाली,साहेब झाली म्हणजे झाले कायत्यानेच विकास झाला म्हणता येईल कायत्यानेच विकास झाला म्हणता येईल कायकी माझे ते डोंगराळ भागातील मुले शिकावी साहेब व्हावी,डाँक्टर, इंजिनियर व्हावी.तरच देशाचा विकास होईल.हे माझे मानणे खोटे काय\nखरं तर विद्यार्थ्यांना खिचडी देण्याची गरज नाही.पुस्तक देण्याची गरज नाही.तर त्यांना शिक्षणाच्या सोयी पुरविण्याची गरज आहे.त्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ते बांधण्याची गरज आहे.त्यांच्या भाषेतुन त्यांना शिकविण्याची गरज आहे.निदान नाही काही तर सातवीच्या नंतरचेही शिक्षण या मुलांना फ्री शिकता यावं या गोष्टीची गरज आहे.ती आदिवासी,तळागाळातील मुले शिकल्याशिवाय देशाचा विकास शक्य नाही.केवळ शहरातील दोन मुले शिकुन उपयोग नाही.\nसरकारने आतातरी अशा मुलांना शिकविण्यासाठी पावले उचलावीत.त्यांना शिक्षणासाठी सोयी द्याव्यात.उच्च शिक्षणही त्यांच्यासाठी विणामुल्य करावं तेव्हाच ते शिकतील आणि माझा देश ख-या अर्थानं साक्षर होईल.\nआज शहरातील मुलांना पुस्तकं मिळतात.त्यांची परिस्थीती नाजुक नसतांनाही.खिचडीही मिळते,त्यांची परिस्थीती नाजुक नसतांना.ह्यामध्ये सर्वच शाळेतील मुलांना दररोज खिचडी मिळते असे नाही.कागदावर मात्र रोजच बनविल्या जाते.कागदावर दररोजचे मेनु बदलतात.पण प्रत्यक्षात पुर्ण अंधार.साधे मेनु बदलणे तर दुरच रोज खिचडीही बनत नाही.एखाद्या समाजसेवकाच्या जर ही बाब लक्षात आली अन् त्याने साधा आवाज काढल्यास त्याला काही रक्कम देवुन त्याचं तोंड बंद केलं जातं.अधिका-याचंही तोंड बंद केलं जातं.शहरात खाजगी शाळा भरपुर असल्याने हा प्रकार खुप प्रचलीत आहे.’चोर चोर मौसेरे भाई’सारखं सगळं शांत……खिचडीला आलेला माल परस्पर दुकानात विकला जातो.मेनुतील पदार्थही दुकानात विकले जातात.नव्हे तर मुलांना शासनाकडुन मिळालेली पुस्तके ही सत्र संपल्यावर परत घेवुन रद्दीच्या दुकानात विकली जातात.यामध्ये संचालक,मुख्याध्यापकाचे पोट भरुन ते गब्बर बनलेले आहेत.याकडेही सरकारने बहात्तरव्या स्वातंत्र्याच्या निमित्याने लक्ष देण्याची गरज आहे.\nसोयी अशा ठिकाणी द्या.जिथे खरंच गरज आहे.सोयी कोण मागतो.जिथे पोट भरलेले असते.पण ज्यांचं पोट भरलेलं नाही.ते पोट भरण्यासाठी प्रसंगी किडे मुंग्या खातात.झाडाची पानं खातात.पण वितभर पोटासाठी आंदोलन करीत नाहीत.भुक मागत नाहीत.ती ग्रामीण मंडळी,ती आदिवासी मंडळी आजही मला महान वाटतात.कारण काहीही त्यांना सरकारकडुन मिळत नसतांनाही ते समाधानी आहेत.\nआम्ही शिक्षणाच्या कक्षा ठरवल्या.शिक्षण सर्वांना सारख्या स्वरुपात उपलब्ध करुन देत नसुन त्यात भेदभाव करतो.पण त्या शिक्षणाचे फायदे देतांना मात्र भेदभाव करतो.प्रत्येक घटकाला एकाच वर्गात गणल्या जात आहे.आम्ही हे विसरतो आहोत की ह्या प्राप्तीपर्यंत यायला किती त्रास झालामित्रांनो आजही ती आदिवासी ग्रामीण मंडळी म्हणतात की आमची दया घ्या आणि प्रत्येक शाळेत जाणारं लेकरु म्हणतं की दप्तराचं ओझं कमी करा.आम्ही प्रत्येक मुल शिक्षणाच्या कक्षेत आलं पाहिजे असे मानतो.आणण्याचा प्रयत्न करतो.पण या छोट्या जीवाला दप्तर घेवुन तीन ते चार मजली शालेय इमारतीच्या पाय-या चढतांना जो त्रास होतो.घरी आल्यावर जे हातपाय दुखत आहे असं बालक म्हणतं.त्यासाठी त्या शाळेनं किती रँम्प लावले.कोणत्या सोयी केल्या याचा जाब आम्ही कधीच विचारत नाही.\nप्रत्येक मुलगा शिकला पाहिजे.त्याला दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे तर त्यांना शिक्षणाच्या सोयी पुरेपुर पुरविण्याची गरज आहे.प्रत्येकास हव्या त्या सोयीनुसार त्याची वर्गवारी पाहुन शिक्षणाचे फायदे देण्याची गरज आहे.त्याशिवाय देशाचा विकास होणारच नाही.हे शंभर टक्के खरं आहे.वास्तविकता आपणच बघायला हवी.निव्वळ चार भींतीत बसुन किंवा बंद कम-यात बसुन निर्णय घेणे योग्य नाही.\nअंकुश शिंगाडे ९९२३७४७४९२ (संस्कार)\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/punishment-for-rape/", "date_download": "2018-11-17T09:44:29Z", "digest": "sha1:WMO32ZX2CIWGGHOGU4MPCZTMKRPJ7XXL", "length": 17449, "nlines": 87, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "शिक्षेच्या 'तीव्र'ते सोबत 'हमी'ही वाढवायला हवी! - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nशिक्षेच्या ‘तीव्र’ते सोबत ‘हमी’ही वाढवायला हवी\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nकठुवा, उन्नाव, सुरत आदी घटनानंतर देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळी वरूनही टीकेची झोड उठल्यानंतर केंद्र सरकार खडबडून जागे झाले आहे. विदेशी असलेले पंतप्रधान स्वदेशी परतताच त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन “पॉक्‍सो’ कायद्यात सुधारणा केली. बारा वर्षांखालील बालिकांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा सुचिविणारा अध्यादेश काढण्यात आला. मानवी क्रौर्यच्या परिसीमा ओलांडणाऱ्या घटनांना रोखण्यासाठी शिक्षेची त्रीव्रता वाढविण्याचा सरकारी निर्णय स्तुत्यच आहे. त्यामुळे, सरकार काहीतरी करतंय, असा संदेश जनतेत जाऊ शकेल. पण या कायद्याचा गुन्हेगारांना खरंच धाक वाटेल, कि इतर ‘कडक’ कायद्यांप्रमाणे यालाही फाट्यावर मारल्या जाईल, हे सांगता येत नाही.\nदिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर कायदा नवा करण्यात आला. परंतु त्याचा पाहिजे तसा धाक निर्माण झालेला दिसत नाही. निर्भया नंतर कोपर्डी, कठुवा, उन्नाव, सुरत आणि देशाच्या कान्याकोपऱ्यात अशा शेकडो घटणा सातत्याने उघडकीस येत आहे. त्यामुळे नुसता कायदा कडक करून भागणार नाही, तर अशा प्रकरणात शिक्षेच्या अमलबाजवणीची हमी देण्याची गरज आहे. शिवकाळात गावातील महिलेवर अत्याचार करणार्‍या रांझे पाटलाचे हातपाय तोडून छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिक्षा, तशा प्रवृत्तीच्या मनाचा थरकाप उडवणारी होती. अर्थात, शिक्षा कडक म्हणून तिचा धाक होतांच..\nपण शिक्षेच्या अंलबजावणीची हमी होती म्हणून असं कृत्य करण्यास कुणी सहसा धजवत नव्हते. दुर्दैवाने आज कायदे बनवणाऱ्या आणि राबविणाऱ्यांकडून ही हमी मिळत नसल्याने कायद्याचा हवा तसा जरब बसत नाही. त्यामुळे शिक्षेची त्रीव्रता वाढवत असताना त्या शिक्षेच्या अंलबजावणीची हमी ही वाढविण्याची गरज आहे.\nज्या भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवत्वाचा दर्जा देऊन देव्हाऱ्यावर बसविले जाते, त्या समाजात महिना-दोन महिन्यांच्या अबोध बालिकांपासून साठी-सत्तरी ओलांडलेल्या वृद्ध महिलांवर अत्याचाराच्या अमानवीय आणि आमनुष घटना घडणे हा उद्विग्न करणारा विरोधाभास आहे. असं राक्षसी कृत्य करणाऱ्याला इतकी कठोर व निष्ठूर शिक्षा झाली पाहिजे, की ती नुसती बघूनही या प्रवृत्तीच्या लोकांच्या मनाचा थरकाप उडेल. तशी कल्पना ज्याच्या मनात येऊ शकते, त्यालाही नुसत्या कल्पनेनेच शिक्षेचे भय वाटले पाहिजे. पण सध्या तेच होत नाहीये.\nमाणुसकीला काळिमा फासणाऱ्या अत्याचाराच्या घटना राजरोसपणे घडतात. काही उघड होतात, तर काही दडपून टाकल्या जातात. यातील काही घटना माध्यमांपर्यंत पोहचतात. त्याने समाजमन सुन्न होते. विरोधाचा निषेधाचा सूर उमटतो. अशा प्रकरणात काहीवेळा न्याय मिळतोही. पण देशाच्या कान्याकोपऱ्यात घडणाऱ्या बहुतांश प्रकरणामध्ये पीडितेचाच छळवाद मांडला जातो. पोलीस तपासाच्या न्याऱ्याचं व्यथा आहेत. दोन दोन दशकं प्रकरणाचा निकाल लागत नाही. खालच्या कोर्टाने शिक्षा दिली तर वरचं कोर्ट शिक्षा कमी करतं. बलात्कारासारखा जधन्य आरोपातील आरोपी जमानत घेऊन उजळमाथ्याने समाजात वावरताना दिसतात. अर्थात, नैसर्गिक न्यायानुसार जोवर आरोप सिद्ध होत नाही तोवर कुणीच गुन्हेगार नसतो..\nशंभर आरोपी सुटले तर एका निर्दोषाला शिक्षा होता कामा नये, या तत्वावर न्याय दिला जातो. यात काही चुकीचे आहे, असं समजण्याचं किंव्हा म्हणण्याचं काहीच कारण नाही. पण या न्यायाच्या तत्वाचा गैरफायदा घेऊन गुन्हेगार सुटत असतील तर कायद्याचा धाक कसा निर्माण होईल हा अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.\nमुळात, कायद्याचे राज्य निर्माण करण्यासाठी नुसता कायदा कठोर असून चालत नाही, तर कायदा बनविणारे आणि राबविणारे हातही प्रामाणिक आणि निष्पक्ष असावे लागतात. आपण गुन्हा केला तर आपल्याला शिक्षा होईलच. हा धाक गुन्हेगाराच्या मनात निर्माण व्हायाला हवा. तेंव्हा कायदा अशा प्रकाराला काही प्रमाणात रोखू शकेल. पण आज तर ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे त्यांच्या समर्थनार्थ काही जण मोर्चे काढत आहे. उत्तर प्रदेशच्या घटनेत बलात्काराचा आरोप असलेल्या आमदाराला वाचविण्यासाठी कायदा बनविणारे हातच पुढे आलेले दिसले. मग, ज्यांच्यावर कायदा राबविण्याची जबाबदारी आहे त्यांनी हात आखडले तर यात नवल ते काय कायद्याचे रक्षणकर्तेच जर असं कृत्य करतं असतील तर न्यायाची अपेक्षा तरी कशी ठेवणार.\nशेवटी न्यायालयासमोर जी परिस्थिती आणि पुरावे ठेवले जातात, त्यावरच न्यायालय निवाडा करू शकते. त्यामुळे बलात्काऱ्याना फाशीच्या शिक्षेचा कायदा झाला असला तर परिस्थिती बदलण्याची आशा थोडी कमीच आहे. अर्थात सरकारच्या या निर्णयामुळे बलात्काराच्या विकृत मानसिकतेविरुद्ध लढताना आता कठोर कायद्याचे बळ मिळणार आहे. मात्र नराधम बलात्काऱ्याला फाशी देऊन प्रश्‍न सुटेल का, हा विचार करण्यासारखा प्रश्‍न आहे. कदाचित काही प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण कमी होईल. मात्र संपूर्णपणे आळा बसेल की नाही, हे सांगणे अवघड आहे. कारण देशात सध्या अस्तित्वात असलेले कायदेही पुरेसे कठोर आहेत पण अशा कायद्याची तरतूद असूूनही गुन्हेगार सुटत असल्याने कायद्याची जरब बसत नाही, हे वास्तव आहे.\nसमाजातील सभ्य लोकांना कुठल्याही कायद्याने नियंत्रित करण्याची गरज नसते आणि गुन्हेगार कायम कायद्याला बगल देऊन आपली कृत्ये करीत असतात, हे सत्य ग्रीक विचारवंत प्लेटो याने अनेक वर्षांपूर्वी मांडले होते. त्यामुळे अशा गुन्हेगारांवर कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी कठोर कायदा, आणि प्रभावी अंलबजावणीची हमी हे सूत्र प्रत्यक्षात उतरवावे लागेल. निर्भया, कोपर्डी, कठुवा, उन्नाव, सुरत ही फक्त प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. अशा अनेक घटना सातत्याने देशभर घडत असतात. यातील बहुतांश प्रकरणामधील आरोपींना गुन्हेगारी पार्श्वभूमी असते.\nम्हणजेच त्यांनी आधी देखील छोटेमोठे गुन्हे केले होते परंतु त्यांना तेव्हाच कठोर शिक्षा होऊन अद्दल घडली नाही. आणि म्हणून ते शिरजोर होत गेले. अश्या छोट्याछोट्या गुन्ह्यांसाठी सुद्धा जेव्हा कठोर शिक्षेची हमी निर्माण होईल, तेव्हा गुन्हेगारीला आळा बसणं सोपं होईल.अर्थात ही प्रक्रिया सोपी नाही. परंतु बलात्कार थांबवायचे असतील तर…”व्यवस्थापरिवर्तन”साठी मेहनत तर घ्यावीच लागेल..\nसंपादक, गुड इव्हीनिंग सिटी\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nमागे वळून पाहताना… भाग १\nआपल्या मुलांना या सवयी लावल्याच पाहिजेत\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/what-to-do-in-falling-markets/", "date_download": "2018-11-17T09:43:27Z", "digest": "sha1:4AM4FTVHGGBIQ6XS75MYX3WEQHUS7RDG", "length": 9051, "nlines": 74, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "पडणाऱ्या मार्केटचे करू तरी काय? - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nपडणाऱ्या मार्केटचे करू तरी काय\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nमागील, आठवड्यामध्ये सेन्सेक्स ३२२९३ वरून ३२५२६ वर घसरला. मागील एका महिन्यात सेन्सेक्स ३४५०० वरून ३२५०० वर घसरला आहे. अगदी मागील सहा महिन्यात सुद्धा सेन्सेक्स ३१६७१ वरून ३२५९६ म्हणजे ११०० पॉईंट वाढला आहे. अर्थात मधल्या काळात तो ३६००० पर्यंत चढून खाली आला आहे, याचा अर्थ सेन्सेक्स जानेवारी ३०, सर्वोच्च ३६२८३ वरून मागील तीन महिन्यात तब्बल ४००० अंशांनी घसरला आहे. आणि काल शुक्रवारीही नक्की सेन्सेक्सचा ताल काय असेल याची कल्पना तज्ज्ञांना नाही. त्यामुळे ह्या पडणाऱ्या मार्केटमध्ये गुंतवणूकदारांनी काय करावे याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.\nसेन्सेक्स जानेवारी मध्ये ३६००० पर्यंत जाऊन आल्याने, पुन्हा बाजार उसळी घेईल याबद्दल लोकांच्या मनात शंका नाही. भारतीय शेअर बाजाराच्या साकारात्मकतेबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही. प्रश्न आहे तो मार्केट टाइम करणायचा, जे करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. याचा अर्थ, आजच्या मार्केट मध्ये हळू हळू आपले पैसे गुंतवत राहणे योग्य आहे. यामध्ये विशेषतः, खूप खाली उपलब्ध असलेले चांगले शेअर्स आणि लो बीटा शेअर्स (ज्यांच्या हालचाली मार्केटच्या हालचालीपेक्षा कमी प्रमाणात होतात) यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे.\nमागील आठवड्यात सर्वाधिक वाढलेल्या समभागात ज्युबलीअंट फूडवर्क ८% वाढून २२७८ वर पोहोचला आहे. हा समभाग मागील महिन्याभरात २७८ अंशाने म्हणजे १५% वाढला आहे. हा लो बीटा समभाग आहे. मॅरिको लिमिटेड हा समभाग सुद्धा मागील आठवड्यात ३०० वरून ३२५ पर्यंत वाढला आहे. मागील महिन्याभराचा चार्ट पाहता, ३०० नंतर त्याला उसळी मिळालेली पाहायला मिळते. जेके लक्ष्मी सिमेंट यामध्येही आठवड्यात ७% वाढ दिसली आणि मागील महिन्याभरात ४१८ नंतर त्याच्यात चांगली उसळी पाहायला मिळते आहे. हे सर्व शॉर्ट आणि मिडीयम टर्म चांगले शेअर्स ठरावेत . रॅडिको खैतानचा समभाग मागील ६ महिन्यात २०० वरून ३४५ पर्यंत गेला आहे.हे ५०% रिटर्न्स आहेत. टायटन कंपनीचा समभाग ही मागील महिन्याभरात सातत्याने वाढ दाखवत आहे. केपीआयटी क्युमिन्स च्या समभागानेही मागील सहा वर्षात खुप चांगली वाढ दाखवली आहे. लहान समभागमध्ये गौतम जेम्स जो ८ फेब्रुवारी ला लिस्ट झाला, ४० रुपयांवरून ७४ वर पोहोचला आहे. मात्र ह्या समभागात गुंतवणूक करताना जपून करावी.\nसध्या आयसीआयसीआय सिक्युरिटीज चा आयपीओ खुला आहे, ५१९-५२० हा प्राईस बंद आहे, आणि इश्श्यु २६ मार्च पर्यंत खुला आहे. शेअर मार्केटमधील ग्रोथ पाहता, शेअर ब्रोकर्स च्या समभागांनाही चांगले दिवस येतील. त्यामुळे हा समभाग चांगला वाटत आहे.\nतुमची माहिती जपून ठेवा: सोशल मीडियावर काय काळजी घ्यावी\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nद क्युरीयस केस ऑफ अपोलो टायर्स\nविक्रम संवत २०७४ काय घेऊन येईल\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ashok-chawan-news/", "date_download": "2018-11-17T08:56:50Z", "digest": "sha1:XCJDW2ZXP6NPKJYDR5OCO3ZZ2BD427QL", "length": 8455, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लोकशाही मार्गाने कुटील डाव हाणून पाडावा - खा. अशोक चव्हाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलोकशाही मार्गाने कुटील डाव हाणून पाडावा – खा. अशोक चव्हाण\nमुंबई : भिमा कोरेगाव येथे काल घडलेली घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता आणि संयम राखून समाजात फूट पाडणा-या समाजविघातक शक्तींचा हा कुटील राजकीय डाव हाणून पाडावा, आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.\nदरवर्षी १ जानेवारीला भिमा कोरेगाव येथे हजारो लोक येतात अभिवादन करतात. यंदा २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लोक मोठ्या संख्येने येणार होते. पोलीस प्रशासनाला याची पूर्ण कल्पना होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांनी चार पाच दिवसांपासून या परिसरात अफवा पसरवून परिस्थीती बिघडवण्याचे काम केले होते. याची पूर्ण कल्पना असतानाही पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत वा पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवला नाही. त्यामुळेच पुण्यातून आलेल्या काही समाजकंठकांनी हैदोस घालून हिंसाचार केला आणि पोलिसांनी काहीही कारवाई न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली अशी माहिती स्थानिकांकडून सांगण्यात आली आहे.\nसरकारने या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे. दलित आणि मराठा समाजात भांडणे लावून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा काही समाघविघातक प्रवृत्तीचा डाव असल्याचे कालच्या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेला मानणा-या सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने लढा देऊन हा कुटील राजकीय डाव हाणून पाडण्याची आवश्यकता आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-water-babanrao-lonikar-106460", "date_download": "2018-11-17T09:02:45Z", "digest": "sha1:3667OMP3GTQKNPMR47EFRQNFIMPHII47", "length": 16715, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon water babanrao lonikar नागरिकांना शुध्द पाणी देण्याचे शासनाचे ध्येय : बबनराव लोणीकर | eSakal", "raw_content": "\nनागरिकांना शुध्द पाणी देण्याचे शासनाचे ध्येय : बबनराव लोणीकर\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nजळगाव ः भविष्यात नागरिकांना फिल्टरचे शुध्द पाणी मिळावे यासाठी चार वर्षाचा आराखडा तयार केला असून चार हजार कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अडीच हजार रुपये खर्च करून राज्यातील जनतेला शुध्द पाणी देण्याचे चांगले पाऊल सरकारचे उचले आहे असे पाणीपुरवठा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमृत योजनेच्या भूमीपुजन कार्यक्रमात सांगितले.\nजळगाव ः भविष्यात नागरिकांना फिल्टरचे शुध्द पाणी मिळावे यासाठी चार वर्षाचा आराखडा तयार केला असून चार हजार कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अडीच हजार रुपये खर्च करून राज्यातील जनतेला शुध्द पाणी देण्याचे चांगले पाऊल सरकारचे उचले आहे असे पाणीपुरवठा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमृत योजनेच्या भूमीपुजन कार्यक्रमात सांगितले.\nजळगाव शहरास केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजनेच्या जलवाहिनी योजनेच्या कामांचे काव्यरत्नावली चौकातील भाऊच्या उद्यानात झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, महापौर ललित कोल्हे, जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, खासदार ए. टी. पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार डॉ. सतीष पाटील, आमदार उन्मेश पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंदूलाला पटेल, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन आदी मान्यवर उपस्थित होते. सुरवातीला अमृत योजनेच्या भूमीपुजन पालकमंत्री पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकरांनी अमृत योजनेच्या कामांचे प्रास्ताविकेतून योजनेच्या कामांचा आढावा सादर केला. पुढे बोलतांना लोणीकर म्हणाले, की तसेच ग्रामीण\nभागात पाण्याच्या समस्या वाढत असून केंद्राकडून येणाऱ्या अपूऱ्या निधीतून हा सोडविता येत नाही. शंभर दिवसाचा पाऊस शंभर तासावर आला आहे. त्यामुळे पाण्याची टंचाई समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यामुळे लातूर शहराला रेल्वे पाणीपूरवठा करण्याची वेळ आली. त्यामुळे अमृत योजन सारख्या आणखी योजना राज्यात राबवून राज्यातील जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असे सांगितले.\nदोन वर्षात अमृतचे पूर्ण होणार\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल अमृत योजना आणली. त्यात राज्यातील महत्वाची पाण्याची टंचाईचे 44 शहरामध्ये जळगावचा समावेश असून 249 कोटी निधीच्या कामांचा भूमीपुजन झाले असून जळगावकरांना दोन वर्षात याचा लाभ मिळणार आहे. 24 तास पाणी, जेवढे पाणी वापराल तेवढेच पैसे मोजावे लागतील असे अध्यक्षीय भाषणातून पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.\nहुडको, गाळे प्रश्‍नावर तोडग्यासाठी पालकमंत्र्याना साकडे\nमहापौर कोल्हे भाषणातून बोलतांना म्हणाले, अमृत योजनेचे कामाला सुरवात होत असून याचा फायदा नागरिकांना होणार आहे. शहराच्या विविध समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे आज प्रश्‍न मांडणार होते परंतू ते आज येऊ शकले नाही. महापालिकेची हुडकोच्या कर्जामुळे झालेली आर्थिक कोंडी, तसेच गाळे प्रश्‍न हा गाळेधारक व मनपाचे हित जोपासून घ्यावे अशी मागणी पालकमंत्री यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यानी सोडवावी असे म्हणाले.\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\n'काकडे तुम्ही कमी बोला, मग शिरोळे बोलतील'\nपुणे : मितभाषी, सच्चा, प्रामाणिक, कामाचा पाठपुरावा करणारा आणि लोकसभेत अधिकाधिक वेळ देणारा खासदार अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2018-11-17T09:35:21Z", "digest": "sha1:HDY5AMCHLZH7RZLSVSV7UM5BF5Z7N3SD", "length": 7255, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपरी चिंचवड शहरात मनसेचे रस्त्यांवर झोपून आंदोलन | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवड शहरात मनसेचे रस्त्यांवर झोपून आंदोलन\nपिंपरी चिंचवड शहरात मनसेचे रस्त्यांवर झोपून आंदोलन\nचौफेर न्यूज – इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसनं आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.\nपुण्यासह ‘पिंपरीचिंचवड’ शहरात सुध्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शहराध्यक्ष सचिन चिखले याच्यांसह मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्ता अाडवला. कार्यकर्त्यांनी निगडी येथे रस्त्यांवर झोपून रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला.\nमहाराष्ट्रात मुंबई, प्रभादेवी, बोरिवली, डोंबिवली, भांडूप, पिंपरी-चिंचवड, पुणे या शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना इंधनदरवाढीविरोधात सुरु असलेल्या भारत बंद मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमकपणे उतरली आहे.\nPrevious articleहिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शरद पवारांना निवेदन\nNext articleवर्गणी न दिल्याने चिंचवडमध्ये तरुणाला मारहाण\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-80-%E0%A4%9C/", "date_download": "2018-11-17T08:43:03Z", "digest": "sha1:QWSM646BVM4Q7CZDGYNIWBD2LGR5J33B", "length": 6431, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रजत जयंती वर्षानिमित्त 80 ज्येष्ठांचा सन्मान | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nरजत जयंती वर्षानिमित्त 80 ज्येष्ठांचा सन्मान\nपुणे : सामाजिक कार्यात अग्रसेर असलेला जैन सोशल ग्रुप, पुणे पश्‍चिम आता पंचवीस वर्षांचा झाला असून रजत जयंती वर्षानिमित्त समाजातील 80 ज्येष्ठ माता-पिता यांचा सन्मान व समाजिक कार्य करणाऱ्या विशेष व्यक्तींचा मानवसेवा पुस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.\nयेत्या 19 ऑगस्टला दुपारी 4 वाजता सिद्धी बॅंक्केट हॉल, म्हात्रे पुल, एरंडवणे येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, संजय चोरडिया, शाम देशपांडे याची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष रामलाल शिंगवी यांनी दिली\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleश्रीलंकेच्या स्थैर्यात वाजपेयींचे योगदान मोलाचे – श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष\nNext articleघसरत्या रूपयाने भारत सुपरपॉवर होणार नाही – शिवसेनेची मोदींवर टीका\nयुनिसेफकडून युवा चॅम्पियन पुरस्कारांची घोषणा\n‘ऑनलाइन तक्रार निवारण कार्यप्रणाली उपलब्ध करा’\n‘दीक्षा’ ऍप समृध्द करण्यात 683 शिक्षकांचा सहभाग\nपुणे महापौर श्री 2018 : अवधूत निगडे, नितिन म्हात्रे, गणेश आमुर्ले यांना विजेतेपद\nहॉटेल मालकाला नोकरांचा 10 लाखाचा गंडा\nमहामार्गावरील दुभाजकामधील फुलझाडांची स्थिती दयनीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/parabhani/starting-three-tur-purchase-centers-out-7-parbhani-district/", "date_download": "2018-11-17T09:50:20Z", "digest": "sha1:5PIRIQSYAF7Y6QRMFOXKGH352AFCOVEV", "length": 34417, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Starting Three Tur Purchase Centers Out Of 7 In Parbhani District | परभणी जिल्ह्यात ७ पैकी तीन तूर खरेदी केंद्र सुरु | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nपरभणी जिल्ह्यात ७ पैकी तीन तूर खरेदी केंद्र सुरु\nनाफेडमार्फत जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यापैकी परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून या केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळालेला आहे.\nपरभणी : नाफेडमार्फत जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यापैकी परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून या केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळालेला आहे.\nगतवर्षी जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र तुरीचे चांगले उत्पन्न निघाल्याने तूर उत्पादक शेतकर्‍यांना आपली तूर हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करताना अडचणीचा डोंगर पार करावा लागला होता. काही शेतकर्‍यांना तर दोन- दोन महिने केंद्रासमोर आपल्या वाहनांच्या रांगा लावाव्या लागल्या होत्या. शेतकरी व तूर खरेदी केंद्र प्रशासनात अनेक खटके उडाले होते. तूर उत्पादकांचा रोष पाहता राज्य शासनाला तीनवेळेस मुदतवाढही द्यावी लागली होती. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात गतवर्षी २ लाख ८० हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.\nयाही वर्षी शेतकर्‍यांना बर्‍यापैकी तुरीचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे गतवर्षीसारखी परिस्थिती याहीवर्षी निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी परतीचा पाऊस समाधानकारक झाला आहे. खरीपापाठोपाठ रबी हंगामातील पिकेही बहरली आहेत. त्यातून चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकर्‍यांना होती. परंतु, नैसर्गिक संकटाने शेतकर्‍यांचे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद व कापूस ही पिके हातची गेली. त्यामुळे शेतकर्‍यांकडे केवळ तुरीचा शेतमाल शिल्लक आहे. परंतु, व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांचा शेतीमाल घेताना अडवणूक केली जात आहे.\nसेलू, परभणी, जिंतूर, गंगाखेड, पूर्णा, बोरी या ठिकाणी नाफेडच्या वतीने तर मानवत येथे विदर्भ फेडरेशनच्या वतीने भावीभाव तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. गुरुवारपर्यंत परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. या केंद्रावर शुक्रवारपासून प्रत्यक्ष तूर खरेदीस सुरुवात होणार आहे. यावर्षी जवळपास साडेतीन हजाराच्या वर तूर उत्पादक शेतकर्‍यांनी आपली तूर हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे.\nचार ठिकाणी टप्प्या-टप्प्याने होणार सुरुवात\nनाफेडच्या वतीने जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, पूर्णा, गंगाखेड, बोरी या सहा ठिकाणी तर विदर्भ फेडरेशनच्या वतीने मानवत येथे हमीभाव तूर खरेदी केंद्र उघडण्यात येणार आहे. त्यापैकी नाफेडकडून जिल्ह्यात तीन ठिकाणच्या केंद्रांचे उद्घाटन झाले आहे. नाफेडच्या पूर्णा, गंगाखेड, बोरी व विदर्भ फेडरेशनच्या वतीने मानवत येथे तूर खरेदी केंद्र येत्या आठ दिवसात सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.\nखाजगी बाजारपेठेत कवडीमोल दर\nराज्य शासनाने तूर उत्पाकांना दिलासा देण्यासाठी ५ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. परंतु, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापार्‍यांकडून केवळ ४ हजार ते ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे तुरीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. बाजार समितीच्या प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपरभणी : शिक्षणाधिकाऱ्यांच्या कक्षात विद्यार्थ्यांचा ठिय्या\nशेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला अटक\nबुलडाणा जिल्ह्यात ७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या; दमदार पावसाची प्रतिक्षा\nगेवराईत रान डुकराच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी\nवाशिम जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे प्रमाण अवघे ९ टक्के \nबिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध जखमी; जिंतूर तालुक्यातील कवठा येथील घटना\nपरभणीत बारा पोलीस कर्मचारी निलंबित; प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा भोवला\nपरभणी : विमा रकमेसाठी केवळ आश्वासनेच\nपरभणी: बालगृहांचे १२ नोंदणी प्रस्ताव आयुक्तांनी फेटाळले\nपरभणी : वाळूसाठी जिंतूर तहसीलवर मोर्चा\nपरभणी : जात चोरीची भामटेगिरी अनेक वर्षांपासून सुरु\nपरभणी : भारिप बहुजन महासंघाचा जिल्हा कचेरीवर मोर्चा\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/akshata-hindalkar/", "date_download": "2018-11-17T08:58:39Z", "digest": "sha1:QUQX5GJ443DIYHBCWI4Y5B4ZRFQK5GTI", "length": 8565, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "छोट्या पडद्यावरील अक्षयाची मोठ्या पडद्यावर एंट्री", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nछोट्या पडद्यावरील अक्षयाची मोठ्या पडद्यावर एंट्री\nमराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा ट्रेंड पहायला मिळतोय तो म्हणजे नव्या चेह्ऱ्यांचा. हे नवे चेहरे चित्रनगरीत आपली ओळख निर्माण करू पाहतायेत. नाटक, टीव्ही मालिकांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या या चेहऱ्यांना आता मोठ्या पडद्याचे वेध लागलेले दिसताहेत. अक्षया हिंदळकर हे त्यातलंच एक नाव. छोट्या पडद्यावरील ‘सरस्वती’ या मालिकेत झळकलेली अक्षया आता मोठ्या पडद्यावर आपल्याला दिसणार आहे. रॉकी या आगामी अ‍ॅक्शनपॅक्ड मराठी सिनेमात अक्षया आपल्याला नायिकेच्या रूपात दिसणार आहे. संजना असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून शांत, सोज्वळ संजनाच्या आयुष्यात घडणाऱ्या अकल्पित घटना नेमकं काय वळण घेणार याची रोमांचकारी कथा म्हणजे रॉकी सिनेमा.\n‘सेवेन सीज्’ व ‘ड्रीम विव्हर’ प्रोडक्शन्सच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अदनान शेख करीत आहेत. आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल बोलताना अक्षया सांगते की, दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. प्रत्येकाकडून बरंच काही शिकायला मिळतंय. रोमान्स, फॅमिली ड्रामा व अॅक्शन याचे कॉम्बिनेशन असलेल्या या सिनेमात प्रदीप वेलणकर, अशोक शिंदे, यतीन कार्येकर, गणेश यादव, क्रांती रेडकर, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत, अक्षया हिंदळकर संदीप साळवे, हिंदीतील अभिनेते राहुल देव हे कलाकार आहेत. या चित्रपटाचे निर्माते मनेश देसाई, नितीन शिलकर, प्रशांत त्रिपाठी, हिमांशू अशर आहेत. चित्रपटाचे कथालेखन अदनान शेख यांचे तर संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथा अदनान शेख यांची आहे. छायांकन फारुख खान तर संगीत समीर साप्तीस्कर, वसीम सदानी व इम्रान सदानी यांचे आहे.\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nपुणे : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज (शुक्रवार) पासून \"मराठा संवाद यात्रा' काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-17T09:44:11Z", "digest": "sha1:55WCMIVSL3PZDIIPRIKX7MDCOYUAZQHB", "length": 11623, "nlines": 125, "source_domain": "chaupher.com", "title": "नोकरीची संधी : सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्किम, दिल्लीअंतर्गत ‘फार्मासिस्ट एन्ट्री ग्रेड’ एकूण १२१ पदे आणि ‘ईसीजी टेक्निशियन’ एकूण ४ पदे या पदांची भरती. | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized नोकरीची संधी : सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्किम, दिल्लीअंतर्गत ‘फार्मासिस्ट एन्ट्री ग्रेड’ एकूण...\nनोकरीची संधी : सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्किम, दिल्लीअंतर्गत ‘फार्मासिस्ट एन्ट्री ग्रेड’ एकूण १२१ पदे आणि ‘ईसीजी टेक्निशियन’ एकूण ४ पदे या पदांची भरती.\nसेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्किम, दिल्लीअंतर्गत ‘फार्मासिस्ट एन्ट्री ग्रेड’ एकूण १२१ पदे आणि ‘ईसीजी टेक्निशियन’ एकूण ४ पदे या पदांची भरती.\n१) फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथिक)- ९७ पदे (अजा- ५, अज- ९, इमाव- ३४, खुला- ४९) (३ पदे माजी सनिक आणि ४ पदे विकलांगांसाठी राखीव)\n२) फार्मासिस्ट (होमिओपॅथिक)- ९ पदे (अजा- २, अज- १, इमाव- १, खुला- ४)\n३) फार्मासिस्ट (आयुर्वेदिक)- १० पदे (अजा- २, अज- २, इमाव- २, खुला- ४)\n४) फार्मासिस्ट (यूनानी)- ५ पदे (अजा- १, इमाव- २, खुला- २)\n५) ईसीजी टेक्निशियन (ज्युनियर)- ४ पदे (इमाव- १, खुला- ३)\nपात्रता- १ ते ४ पदांसाठी\n(i) बारावी (विज्ञान पी.सी.बी. विषयांसह), (ii) संबंधित विषयातील डिप्लोमा, (iii) २ वर्षांचा अनुभव. (फार्मासिस्ट- होमिओपॅथी पदांसाठी अनुभवाची आवश्यकता नाही) किंवा (फार्मासिस्ट- अ‍ॅलोपॅथिक) आणि (फार्मासिस्ट- युनानी) पदांसाठी संबंधित विषयातील पदवीधारक पात्र आहेत. अनुभवाची अट नाही.\nपद क्र. ५ ईसीजी टेक्निशियन (ज्युनियर) पदांसाठी पात्रता- (i) बारावी (विज्ञान) उत्तीर्ण. (ii) संबंधित डिप्लोमा उत्तीर्ण.\n(i) १ वर्षांचा अनुभव.\nवयोमर्यादा- सर्व पदांसाठी- दि. २७ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे. (इमाव- २८ वर्षेपर्यंत; अजा/अज- ३० वर्षेपर्यंत; विकलांग- ३५ वर्षेपर्यंत)\nअर्जाचे शुल्क- रु. ५००/- (महिला/ अजा/ अज/ विकलांग यांना फी माफ).\nनिवड पद्धती- संगणकावर आधारित लेखी परीक्षा- (i) जनरल नॉलेज २० प्रश्न, (ii) लॉजिकल रिझिनग- २० प्रश्न, (iii) इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज- २० प्रश्न आणि (iv) संबंधित विषयावर आधारित- ४० प्रश्न. एकूण १०० प्रश्न. वेतन दरमहा रु. ४२,०००/-. प्रोबेशन कालावधी २ वर्षांचा असेल.\nऑनलाइन अर्ज https://cghsrecruitment.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दि. २७ सप्टेंबर २०१८ पर्यंत करावेत.\nमहाराष्ट्र शासन, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा- २०१९च्या पूर्व परीक्षेपर्यंत विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रवेश.\nप्रवेश क्षमता एकूण- ७० (१० जागा बार्टीद्वारा अनुदानित)\nपात्रता- (अ) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण, (ब) उमेदवाराचे वय. दि. १ ऑगस्ट २०१९ रोजी २१-३२ वर्षे (इमाव- ३५ वर्षेपर्यंत, अजा/अज- ३७ वर्षेपर्यंत).\nप्रवेश अर्ज शुल्क- रु. ३००/- (अजा/ विजा/ भज/ इमाव/ विमाप्र – रु. १५०/-)\nप्रवेश परीक्षा पद्धती- २०० गुणांची भाग १) सामान्य अध्ययन- १०० गुण व भाग २)\nसीसॅट- १०० गुण. (नागरी सेवा (पूर्व) परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतील.)\nप्रवेश परीक्षा दि. १४ ऑक्टोबर २०१८ रोजी स. ११ ते दु. १ वाजेपर्यंत होईल.\nपरीक्षा केंद्र- फक्त अमरावती.\nऑनलाइन अर्ज www.preiasamt.in या संकेतस्थळावर दि. २६ सप्टेंबर २०१८ पर्यंत करावेत.\nPrevious articleओबीसी मंत्रालयाचा भार समाज कल्याणवरच, निम्म्याहून अधिक पदे वळती\nNext articleभारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्‌धव ठाकरे\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ची भरती\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/gallery-2013.html", "date_download": "2018-11-17T08:49:51Z", "digest": "sha1:P46ZDCTCH7MVKYSFV3DZ5PGGM6KBAM5F", "length": 2296, "nlines": 23, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "फोटो गैलरी २०१३, ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक २०१३, नवी मुंबई गोविंदा पथक, दही हंडी २०१३, ह्यूमन टावर, ऐरोली गाव, भारत", "raw_content": "\n| फोटो गैलरी २०१४ | फोटो गैलरी २०१३ | फोटो गैलरी २०१२ | फोटो गैलरी २०११ | फोटो गैलरी २०१० | फोटो गैलरी २००९ | फोटो गैलरी २००८ |\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://dattaguru.myarpan.in/post/210/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20::%20%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%20%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3)", "date_download": "2018-11-17T09:42:10Z", "digest": "sha1:NRFDKVR2CK2JWKVIHTQKVNENVTBJ7QUX", "length": 46895, "nlines": 606, "source_domain": "dattaguru.myarpan.in", "title": "श्री गुरूचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा(संपूर्ण)| Shri Dattaguru (श्री दत्तगुरू) | Arpan (अर्पण)", "raw_content": "\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा(संपूर्ण)\nश्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥\n पुढें कथा वर्तली कैसी तें विस्तारोनि सांगावें आम्हांसी तें विस्तारोनि सांगावें आम्हांसी कृपा करीं गा दातारा ॥१॥\n सदा श्रियायुक्त तूं होसी ॥२॥\nसांगो आतां एक विचित्र जेणें होतील पतित पवित्र जेणें होतील पतित पवित्र ऐसें असे श्रीगुरुचरित्र \n सण आला दिपवाळी थोरु शिष्य आले पाचारुं आपुले घरीं भिक्षेसी ॥४॥\n सातै जण पायां पडती यावें आपुले घरासी ॥५॥\n समस्तांच्या घरीं यावें कैसी तुम्ही आपणचि विचारा ॥६॥\n तेथें आम्हीं जाऊं म्हणत शिष्याधीन आम्ही असों ॥७॥\n समस्त आपण नेऊं म्हणती एकमेकांत झगडती आपुला स्वामी म्हणोनियां ॥८॥\n आम्ही एक गुरु सातांसी एका घरीं येऊं म्हणती ॥९॥\n समस्त विनविती कर जोडूनि स्वामी प्रपंच न पहावा नयनीं स्वामी प्रपंच न पहावा नयनीं समर्थ-दुर्बळ म्हणों नये ॥१०॥\n न विचारावें न्यून पूर्ण उपेक्षिसी दुर्बळ म्हणोन गंगाप्रवेश करुं आम्ही ॥११॥\n नवचे तो भक्तवत्सल ॥१२॥\nआम्ही समस्त तुमचे दास कोणासी न करावें उदास कोणासी न करावें उदास जो निरोप द्याल आम्हांस जो निरोप द्याल आम्हांस तोचि आपण करुं म्हणती ॥१३॥\n समस्त आम्हां पहावें म्हणत \n चिंता न धरावी मानसीं भाक आमुची घ्या म्हणती ॥१५॥\n समस्तां आश्वासितां येऊं म्हणोन कवणें करावा भरंवसा ॥१६॥\n आम्ही येतों तुझे घरासी कोणापुढें न सांगावें ॥१८॥\nऐसी भाक तयासी देती उठोनि जाईं गांवा म्हणती उठोनि जाईं गांवा म्हणती दुजा बोलावूनि एकांतीं सांगती दुजा बोलावूनि एकांतीं सांगती येऊं तुझ्या घरासी ॥१९॥\n तेणेंचि रीतीं सांगती ॥२०॥\nऐसें सातै जण देखा समजावोनि गुरुनायका \n आम्हां सांडोनि जातां स्वामी ॥२३॥\n आम्ही राहिलों जाणा चित्तीं न करावी मनीं खंती न करावी मनीं खंती आम्ही असों येथेंचि ॥२४॥\n जवळीं होऊं आली निशी दिवाळीची त्रयोदशी रात्रीं मंगळस्नान करावें ॥२५॥\n सात ठायींही गेले आपण \n समस्तां ठायीं पूजा घेतली पुनः तैसेचि व्यक्त जाहले पुनः तैसेचि व्यक्त जाहले गौप्यरुपें कोणी नेणें ॥२७॥\n समस्त भक्त आले दर्शनासी \n भेटीं दहावे दिवसीं म्हणती एकमेकातें विचारिती म्हणती आपले घरीं गुरु होते ॥२९॥\nएक म्हणती सत्य मिथ्या समस्त शिष्य खुणा दावित समस्त शिष्य खुणा दावित आपण दिल्हें ऐसें वस्त्र आपण दिल्हें ऐसें वस्त्र तें गा श्रीगुरुजवळी असे ॥३०॥\n ग्रामलोक त्यासी असत्य म्हणत आमुचे गुरु येथेंचि होते आमुचे गुरु येथेंचि होते दिपवाळी येथेंचि केली ॥३१॥\nविस्मय करिती सकळही जन म्हणती होय हा त्रैमूर्ति आपण म्हणती होय हा त्रैमूर्ति आपण अपार महिमा नारायण अवतार होय श्रीहरीचा ॥३२॥\nऐसे म्हणोनि भक्त समस्त नानापरी स्तोत्र करीत न कळे महिमा तुझी म्हणत \n महिमा न कळे आम्हांसी काय वर्णावें श्रीचरणासी त्रैमूर्ति तूंचि एक ॥३४॥\nऐसी नानापरी स्तुति करिती दीपाराधना अतिप्रीतीं \n वायां कष्‍टती दैन्यवृत्तीं ॥३७॥\nभजा भजा हो श्रीगुरुसी जें जें काम्य तुमचे मानसीं जें जें काम्य तुमचे मानसीं साध्य होईल त्वरितेसीं आम्हां प्रचीति आली असे ॥३८॥\nश्रीगुरुसेवा करा हो करा मारीतसे मी डांगोरा गुरु तोचि त्रैमूर्ति ॥४०॥\nतुम्ही म्हणाल भज ऐसी आपुले इच्छेनें लिहिलेंसी असेल तरी अंगीकारा ॥४२॥\n पोई घातली असे अमृत सेवा सेवा तुम्ही समस्त सेवा सेवा तुम्ही समस्त अमरत्व त्वरित होईल ॥४४॥\n आतां असे प्रत्यक्ष ॥४५॥\nजे जे जाती तया स्थाना तात्काळ होय मनकामना कांहीं न करावें अनुमाना प्रत्यक्ष देव तेथें असे ॥४६॥\nआम्ही सांगतों तुम्हांसी हित प्रशस्त झालिया तुमचें चित्त प्रशस्त झालिया तुमचें चित्त गाणगापुरा जावें त्वरित \nइति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अष्‍टस्वरुपधारणं नाम षट्‌चत्वारिंशोऽध्यायः\nदत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (2014)\nदत्तजयंती निमित्त ई-बुक्सची अनुपम भेट\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शांती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: माता पार्वती\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: देवी नर्मदा\nजपनाम :: लेख ४. गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री स्वामी समर्थ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: राम मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: कृष्ण मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: सरस्वती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: लक्ष्मी मंत्र\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: ब्रम्हा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दुर्गा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: महामृत्यूंजय मंत्र\nदत्तरूप महती ( Datta Roop )\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पहिला\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दुसरा\nदत्त दिगंबर दैवत माझे - कवी :: सुधांशु\nआषाढी एकादशीच्या अर्पण परिवाराला शुभेछा..\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: नामावली\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: ज्ञानसागर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दिगंबर\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nदेवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पहिला\n१६. मासा :: ओढ, आसक्ती\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौतिसावा\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायामुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीराज\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nदत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (2014)\nदत्तजयंती निमित्त ई-बुक्सची अनुपम भेट\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शांती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: माता पार्वती\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: देवी नर्मदा\nजपनाम :: लेख ४. गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री स्वामी समर्थ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: राम मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: कृष्ण मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: सरस्वती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: लक्ष्मी मंत्र\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: ब्रम्हा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दुर्गा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: महामृत्यूंजय मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: हनुमान मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री लक्ष्मी\nजपनाम :: लेख २. मंत्र संजीविनी\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - केतू\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - राहू\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - शनी\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - शुक्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - गुरु\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - बुध\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - मंगळ\nजपनाम :: लेख १. ॐ कार स्वयंभू प्रणवाकार\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - चंद्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - सूर्य\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शिवमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: गणेश मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम\nश्री गुरूचरित्र :: अध्याय त्रेपन्नावा (अवतरणिका)\nसर्व दत्तभक्तांना श्री दत्तजयंतीच्या मनःपूर्वक शुभेछा..\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बावन्नावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पन्नासावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चव्वेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अडतीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सदतीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय छत्तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पस्तीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेहेतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बत्तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकतिसावा (संपूर्ण)\nदेवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सत्ताविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सव्विसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंचविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चोविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बाविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय विसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सतरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सोळावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंधरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौदावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बारावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अकरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय दहावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय नववा (संपूर्ण)\nगीत गुरुचरित :: श्री गुरुचरित्राची काव्यमय अनुभूती\nश्री गुरूचरित्र :: अध्याय आठवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सातवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सहावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पाचवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौथा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तिसरा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय दुसरा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पहिला (संपूर्ण)\nश्री दत्ताचें नाम मुखीं - कवी :: गिरीबाल\nदत्त दिगंबर दैवत माझे - कवी :: सुधांशु\nसप्तशती गुरूचरित्र :: दत्तजन्म\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पन्नासावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चव्वेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अडतीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सदतीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय छत्तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पस्तीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेहेतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बत्तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सत्ताविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सहविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंचविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चोविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बाविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय विसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सतरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सोळावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंधरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौदावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बारावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अकरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय दहावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय नववा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय आठवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सातवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सहावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पाचवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौथा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तिसरा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय दुसरा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पहिला\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बावन्नवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पन्नासावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौव्वेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अडतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सदतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय छत्तीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पस्तिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेहतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बत्तीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सत्ताविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सहविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंचविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चोविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेविसावा\n|| आम्हीं दत्ताचे नोकर ||\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बाविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय विसावा\nगुरुपौर्णिमेची एक सुंदर भेट, आपल्यासाठी\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठरावा\nआषाढी एकादशीच्या अर्पण परिवाराला शुभेछा..\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सतरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सोळावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंधरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौदावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बारावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अकरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दहावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय नववा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय आठवा\n२४. भिंगुरटी (कुंभारीण माशी) :: तीव्र ध्यास\n२३. कातणी (कोळी) :: निर्विकार\n२२. शरकर्ता (बाण करणारा, कारागीर ) :: एकाग्र चित्त\n२१. सर्प :: एकांतवास आणि मुक्तसंचारी\n२०. कुमारी आणि कंकण:: एकाकीपणा साधनेस योग्य\n१९. बालक :: कुतुहूल आणि निरागसता\n१८. टिटवी :: लोभाचा त्याग\n१७. पिंगला वेश्या:: आत्मजागृती आणि परीवर्तन\n१६. मासा :: ओढ, आसक्ती\n१५.मृग :: चंचलता, लोभाचा त्याग\n१४. गज (हत्ती) :: नम्र परंतु संयमहीन\n१३. मक्षिका (मधमाशी) :: लोभ आणि निर्लोभ\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | यदूचे वैराग्य व अवधूत दर्शन\n१२. भ्रमर :: सरग्रही आणि आसक्त\n११.पतंग :: मोहाचा त्याग\n१०. समुद्र :: समतोल\n९. अजगर :: उदासीन परंतु आत्मसंतुष्ट\n८. कपोत पक्षी ( कबुतर ):: विरक्ती\n७. सूर्य :: आलिप्तपणा आणि परोपकार\n५. अग्नी :: पवित्रता\n४. पाणी :: पावित्र्य, मधुरता, पावकता\n३. आकाश :: अचल, अविनाशी\n२. वायु :: विरक्ती\n१. पृथ्वी :: सहिष्णुता आणि सहनशीलता\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध (भाग २)\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सातवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सहावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पाचवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौथा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तिसरा\nदत्तरूप महती ( Datta Roop )\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दुसरा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पहिला\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: नामावली\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: कमललोचन\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दिगंबर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: देवेश्वर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: शिवरूप\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: आदिगुरु\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायायुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायामुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: विश्वंभरावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: ज्ञानसागर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: सिद्धराज\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: लिलाविश्वंभर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीजनवल्लभ\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: कालाग्निशमन\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दत्तात्रेय\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: अत्रिवरद\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीराज\nOvi Shri Gururayanchi (ओवी श्री गुरुरायांची)\nShri Dattamahatmya (श्री दत्तमाहात्म्य )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/union-state-railway-minister-rajen-gohain-booked-for-raping-24-year-old-299892.html", "date_download": "2018-11-17T08:38:07Z", "digest": "sha1:GEVFHIUZUM5D6R27S4RAU55CUFW4HYZR", "length": 4435, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्या विरूद्ध बलात्काराचा गुन्हा–News18 Lokmat", "raw_content": "\nरेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्या विरूद्ध बलात्काराचा गुन्हा\nकेंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्या विरूद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय.\nनवी दिल्ली, ता.10 ऑगस्ट : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्या विरूद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. आसाम मधल्या नगांव जिल्ह्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे घटना आठ महिन्यांपूर्वीची आहे. राजेन गोहेन आणि त्या महिलेची ओळख असून त्यांचं त्या महिलेकडे जाणं येणं होतं.नगांव च्या पोलीस उपाधीक्षक संबिता दास यांनी महिती देताना सांगितलं की तक्रार आल्यानंतर पोलीसांनी 2 ऑगस्टला गुन्हा नोंदवून घेतला आहे. त्याचा तक्रार क्रमांक 2592-18 असा आहे. भारतीय दंड संहितेनुसार कलम 417(फसवणूक), 376 (बलात्कार) आणि 506 ( धमकी देणं) ही कलमं लावण्यात आली आहेत. पीडीत महिलेची जबाब घेण्यात आला असून तीने वैद्यकीय तपासणीस नकार दिला आहे. ही घटना घडली तेव्हा महिलेच्या घरी तीचे कुटूंबिय आणि पती नव्हता अशी माहिती पोलीसांनी दिलीय.हेही वाचा...\nब्रिटिश एअरवेज वर्णव्देषी,त्यांच्यावर बहिष्कार टाका : ऋषी कपूरचा संताप खळबळजनक खुलासा : 'मुंबई, पुणे, सातारा हिंदु्त्ववाद्यांच्या रडावर', 20 बॉम्ब जप्तInd vs End- खेळण्याची संधी देऊन विराटनेच दिला दगा\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVideo : मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95/", "date_download": "2018-11-17T09:01:35Z", "digest": "sha1:N2RUWV6LTHPQOMZDHMP35Y2MFCW2EJCS", "length": 12424, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चालक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nओला-उबर चालक 17 नोव्हेंबरपासून पुन्हा संपावर जाणार\nइन्सेटिव्ह योजना लागू करण्यासंदर्भात परिवहन मंत्र्यांनी दिलेलं आश्र्वासनाची पूर्तता न झाल्याने ओला-उबर चालक-मालक संघटनेनं परत संपावर जाण्याचं हत्यार उपसलंय.\nकौटुंबिक वादातून संपूर्ण कुटुंबानंच केली आत्महत्या\nजलयुक्त शिवार योजना फक्त ठेकेदारांना पोसण्यासाठी - धनंजय मुंडे\nमुंबईत खड्ड्यांचे बळी, पतीसमोर पत्नी आणि 11 महिन्याच्या मुलावरून गेला डंपर\nVIDEO: सलग आठव्या दिवशी ओला आणि उबर टॅक्सी चालक संपावर\nतृतीयपंथी आणि महिलांनी जिंकली मोठी लढाई, आता थेट चालवणार बस\nओला-उबरनंतर आता मुंबईतील टॅक्सीचालक जाणार संपावर\nआंबेनळी घाटात पुन्हा अपघात, BMW कार कोसळली दरीत\nधक्कादायक : पुणे-पिंपरीत दररोज एका बालकावर लैंगिक अत्याचार\nमित्राची बर्थडे पार्टी ठरली शेवटची, अपघातात गमावले दोन मित्रांनी जीव\n१०८ क्रमांकावर फोन केल्यास आजपासून रुग्णवाहिका येणार नाही \nआज काढली जाणार आंबेनळी घाटातली ती अपघातग्रस्त बस\nआंबेनळी अपघात : स्टेअरिंगवरचे ठसे शोधण्यासाठी तब्बल 2 महिन्यांनी बाहेर काढणार बस\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/aap-announces-name-candidates-24429", "date_download": "2018-11-17T09:05:56Z", "digest": "sha1:LTAEWTAF5WJ2KE2DXYRJLD6DIXP7RXJS", "length": 12349, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "AAP announces name of the candidates आप, लोक इन्साफ आघाडीची उमेदवारांची घोषणा | eSakal", "raw_content": "\nआप, लोक इन्साफ आघाडीची उमेदवारांची घोषणा\nगुरुवार, 5 जानेवारी 2017\nचंडीगड - पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि लोक इन्साफ पक्ष यांच्या आघाडीने आज आपल्या दोन उमेदवारांची घोषणा केली. फगवाडा आणि मध्य लुधियाना या जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली.\nचंडीगड - पंजाब विधानसभेच्या निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष आणि लोक इन्साफ पक्ष यांच्या आघाडीने आज आपल्या दोन उमेदवारांची घोषणा केली. फगवाडा आणि मध्य लुधियाना या जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली.\nआपचे नेते संजयसिंग आणि लोक इन्साफ पक्षाचे नेते बलविंदरसिंग बैंस यांनी आज पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले की, जरनैलसिंग नगगाल हे झाडूच्या चिन्हावर फगवाडा येथून तर विपन सूद हे मध्य लुधियानामधून लोक इन्साफ पक्षाचे चिन्हावर निवडणूक लढवतील.\nआप आणि लोक इन्साफ पक्ष यांची आघाडी ही परस्परांच्या विश्‍वासावर आणि अद्वितीय अशी आहे, असे बैंस म्हणाले. वास्तविक जरनैल हे लोक इन्साफ पक्षात असले तरी ते आपच्या \"झाडू' या चिन्हावर निवडणूक लढविण्याची शक्‍यता आहे. राज्यात एक आदर्श आचारसंहिता लागू झाली असून मतदार आता शिरोमणी अकाली दल आणि भाजप आघाडीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात बाहेर पडतील असे ते म्हणाले.\nमोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाबाबत संजयसिंग म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय म्हणजे आठ लाख कोटीचा भ्रष्टाचार आहे हे आप आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केले आहे. नोटाबंदीचा निर्णय हा अंबानी, अदानी आणि मल्ल्या यांच्या फायद्यासाठीच घेतल्याचे ते म्हणाले.\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nउल्हासनगरमध्ये वाढीव वीज बिलाच्या विरोधात साईपक्ष रस्त्यावर\nउल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे....\nमोहोळ: लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची जनसंपर्कास सुरवात\nमोहोळ : सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील जुने कार्यकर्ते आता जागे झाले असुन, त्यांनी मतदार संघातील कार्यकर्ते व मतदारांशी संपर्क सुरू...\nकितीही आकांडतांडव केले तरी भाजपचीच सत्ता - रामदास आठवले\nपंढरपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात अनेक विकासकामे केली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/ratnagiri/page/21", "date_download": "2018-11-17T09:15:17Z", "digest": "sha1:C4RL56JHTQQIGDVQEGPVEKPYUY4M4GE7", "length": 9969, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रत्नागिरी Archives - Page 21 of 180 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी\nविदेशी दारूसह साडेसोळा लाखाचा मुद्देमाल जप्त\nउत्पादन शुल्कच्याची लोटे, धामणदेवीत कारवाई, वाहतूक करणारे चिपळुणातील दोघे ताब्यात प्रतिनिधी /चिपळूण विदेशी मद्याची वाहतूक करणाऱया दोघांना खेड हद्दीतील लोटे एक्सेल फाटा व धामणदेवी परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी रात्री ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून दारूसह दोन वाहने मिळून एकूण 16 लाख 51 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारूची वाहतूक करणारे r चिपळुणातील दोघांना ताब्यात ...Full Article\nचिपळूणचे मुख्याधिकारी डॉ.पाटील यांची नांदेडला बदली\nडॉ. वैभव विधाते नवे मुख्याधिकारी शासन चौकशी सुरू असतानच निर्णय चौकशी थंडावण्याची शक्यता प्रतिनिधी /चिपळूण विविध कारणांनी वादग्रस्त बनलेले मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांची नांदेड येथील अर्धापूर नगर पंचायतीमध्ये ...Full Article\nजयगड-डिंगणी रेल्वेमार्गाच्या मोजणीचे काम पाडले बंद\nविश्वासात घेतले जात नसल्याचा बोंडे ग्रामस्थांचा आरोप रेल्वेमार्ग पुन्हा अडचणीत प्रतिनिधी /देवरुख प्रस्तावित जयगड-डिंगणी रेल्वेमार्गाला लागलेले विरोधाचे ग्रहण सुटता सुटेनासे झालेय. डिंगणी व उपळे ग्रामस्थांचा विरोध मावळल्यावर रत्नागिरी तालुक्यातील ...Full Article\nभिडेंनी एखादा आंबा सरकारला द्यावा\nराष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुनील तटकरेंनी उडवली सरकारची खिल्ली गेल्या 4 वर्षात नुसत्या पोकळ घोषणा प्रतिनिधी /रत्नागिरी सरकारला 4 वर्ष झालीत, नुसत्या पोकळ घोषणा, विकास कुठे दिसत नाही. त्यामुळे भिडे ...Full Article\nपेट्रोल कमी दराने देत मनसे करणार निषेध\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिनी उपक्रम संघटनेचे नेते मनोज चव्हाण यांची माहिती 14 रोजी जन्माला येणाऱया मुलींसाठी ‘एफडी’ प्रतिनिधी /रत्नागिरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिनी ...Full Article\nपदवीधर निवडणुकीत गद्दारांना धडा शिकवा\nराष्ट्रवादीची प्रचारसभा सुनील तटकरेंचे आवाहन प्रतिनिधी /चिपळूण कोकण पदवीधर मतदार संघात पुरोगामी विचार सर्वापर्यत पोहचवून आघाडीचे उमेदवार नजीब मुल्ला यांना विजयी करून गद्दाराना धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादीचे महासचिव ...Full Article\nश्रेयासाठीच संघटनांकडून संपाचे राजकारण\nपरिवहन मंत्री दिवाकर रावते यांची नाराजी ऐतिहासिक वेतनवाढीनंतरही आडमुठेपणा 32 ते 48 टक्के पगारवाढीचाच निर्णय अंतिम जान्हवी पाटील /रत्नागिरी एसटी कर्मचाऱयांसाठी 32 ते 48 टक्के ऐतिहासीक वेतनवाढ जाहीर करूनही ...Full Article\nप्रतिनिधी/ रत्नागिरी शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने अजूनही विश्रांती घेतली नसून रत्नागिरी जिल्हाभरात पडणाऱया मुसळधार पावसामुळे अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रत्नागिरीनजीकच्या मिरजोळे-फणसवळे भागात नदीला पूर आल्याने ग्रामस्थ हवालदिल ...Full Article\nराजेंद्र माने अभियांत्रिकी महाविदयालयाचा भारतातील सर्वोत्तम क्रमवारीत समावेश\nवार्ताहर / देवरुख इंडिया टुडे या भारतातील अग्रगण्य इंग्रजी साप्ताहिकाच्या वतीने जानेवारी 2018 मध्ये भारतातील अभियांत्रिकी महाविदयालयाचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणासाठी शैक्षणिक वर्ष 2016 -17 मधील महाविदयालयांची शैक्षणिक ...Full Article\nचिपळुणातील टंचाईग्रस्त गावात पाणीच पाणी\nप्रतिनिधी / चिपळूण यावर्षी वाढत्या उष्म्यामुळे टंचाईग्रस्त गाव-वाडय़ांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. मात्र पावसाने दमदार सुरूवात केल्याने अनेक टंचाईग्रस्त गावांत पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे येथील पाणी पुरवठा थांबवण्यात ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/united-opposition-threat-in-lok-sabha-election-against-bjp-292351.html", "date_download": "2018-11-17T08:40:50Z", "digest": "sha1:TR4S4CI7N7AXXV7HIT4JM7PU3ON76YG4", "length": 5474, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - भाजपला रोखण्यासाठी महाआघाडीचं 'मिशन 400'–News18 Lokmat", "raw_content": "\nभाजपला रोखण्यासाठी महाआघाडीचं 'मिशन 400'\nमुंबई,ता.11 जून : एकीचं बळ मिळतं फळ याची प्रचिती विरोधकांना नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमधून आली. आता पोटनिवडणुकांमधला हाच फॉर्म्युला 2019च्या लोकसभा निवडणुकीतही वापरण्याची तयारी विरोधकांनी सुरू केलीय. विरोधकांच्या महाआघाडीनं तयारी सुरूवात केलीय ती मिशन 400 ची.विरोधकांची ही एकजूट कुमारस्वामींच्या शपथविधीमध्ये दिसून आली होती. ही आघाडी खरंच 2019च्या निवडणुकीत प्रत्यक्ष येईल का या चर्चांना तेव्हा सुरूवात झाली. पण ही एकी फक्त हात उंचावण्यापुरती नाही तर प्रत्यक्षातही पडद्यामागून याला सुरूवात झाल्याची माहिती मिळतेय.विरोधकांनी सुरू केलंय मिशन 400. महाआघाडीच्या माध्यमातून देशातल्या हमखास विजय मिळतील अशा 400 जागा निवडण्यात आल्या आहेत. शरद पवारांनी भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं म्हणत याचं सुतोवाच केलं होतं\nदिल्लीच्या सत्तेचा मार्ग ज्या उत्तर प्रदेशातून जातो तिथं तर अखिलेश यादवांनी आघाडीसाठी पुढाकार घेतलाय. याच एकीमुळं उत्तर प्रदेशमध्ये गोरखपूर, फुलपूर, कैराना या प्रादेशिकरित्या तीन भिन्न ठिकाणी विरोधकांच्या आघाडीला यश आलंय. तिन्ही ठिकाणच्या समस्या आणि प्रश्न वेगळे होते.तरीही मतदारांनी सत्ताधा-यांना नाकारत विरोधी आघाडीला मत दिलं. त्यामुळं उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जोरदार धक्क बसलाय. त्यामुळंच वेळप्रसंगी बसपाला जास्त जागा देऊ पण दोघंही भाजपविरोधात एकत्रच लढू असं अखिलेश यादवांनी जाहीर केलंय.या एकीमुळं अनेक पोटनिवडणुकांमध्ये विरोधकांचा दणदणीत विजय झाला होता. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधकांनी गेमप्लान तर तयार केलाय. सहमती तर झालीय पण खरा प्रश्न असणार आहे तो जागावाटपाचा. या जागावाटपाचा तिढा जर सुटला तर मग ही महाआघाडी भाजपसाठी खरी डोकेदुखी ठरणार आहे.\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVideo : मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/arrest-sambhaji-bhide-opposition-leaders-demand-in-assembly-295192.html", "date_download": "2018-11-17T08:40:25Z", "digest": "sha1:ANMD3MXYRI4YJZMZYLJ3WGR3WXILEGS7", "length": 15860, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संभाजी भिडेंना अटक करा, विरोधीपक्षांची विभानसभेत मागणी", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nसंभाजी भिडेंना अटक करा, विरोधीपक्षांची विभानसभेत मागणी\nसंभाजी भिडे यांच्या पाठीशी कोण आहे आणि त्यांचा मास्टरमाईंड कोण आहे हे जनतेला कळलं पाहिजे असं म्हणत संभाजी भिडेंना तात्काळ अटक करावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली\nनागपूर,ता.9 जुलै : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधकांनी विधानसभेत आज टीकेची झोड उठवली. संभाजी भिडे यांच्या पाठीशी कोण आहे आणि त्यांचा मास्टरमाईंड कोण आहे हे जनतेला कळलं पाहिजे असं म्हणत संभाजी भिडेंना तात्काळ अटक करावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. तर भिडेंच्या वक्तव्यात काही चुकीचं आढळलं तर कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. सार्वजनीक ठिकाणी जाण्यावर बंदी घातलेली असतांनासुद्धा त्यांनी पुण्यात दाखल होवून तुकोबांच्या पालखीचे दर्शन घेतले होते.\nVIDEO : छगन भुजबळ पुन्हा आक्रमक, विधानसभेत मुनगंटीवारांसोबत जुगलबंदी\nमालाड ते बागपत जेल असा होता मुन्ना बजरंगीचा प्रवास\nएवढेच नव्हे तर ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांना देखील कमी लेखतात. हे कसं काय चालवून घेतलं जातं अशी टीका करत, अजितदादा पवार यांनी संभाजी भिडे यांना ताबडतोब अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तर, सरकार अशा लोकांना का पाठीशी घालत आहे अशी टीका करत, अजितदादा पवार यांनी संभाजी भिडे यांना ताबडतोब अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तर, सरकार अशा लोकांना का पाठीशी घालत आहे बंदी घातलेली असतांना पोलीसांनी त्यांना त्या ठिकाणी का येऊ दिलं\nVIDEO : तुळशी तलाव ओव्हरफ्लो, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली\nब्रेकअप,पॅचअप आणि आता साखरपुडा... काय चाललंय जस्टिन बिबरचं\nअसे सवाल टीकेची झोड उमटवितांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. अशा प्रकारच्या प्रवृत्ती राज्याकरीता हानीकारक असून, अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त लावण्यासाठी आपली इच्छाशक्ती आहे का असा टोलाही यावेळी विखे पाटलांनी लगावला. या सर्व टीकेला उत्तर देतांना, तपासाअंती भिडे गुरुजींच्या वक्तव्यात काही असंवैधानिक आणि बेकायदेशीर आढळल्यास त्यांच्यावर नक्कीच कारवाई करु असे आश्वास्न मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/manohar-parrikar-admitted-in-lilavati-hospital-302201.html", "date_download": "2018-11-17T08:41:22Z", "digest": "sha1:W5KUEPYB64XPMJTIO4OXXIPBYLVKK2LJ", "length": 14503, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मनोहर पर्रीकरांची प्रकृती खालावली, लिलावती रुग्णालयात दाखल", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nमनोहर पर्रीकरांची प्रकृती खालावली, लिलावती रुग्णालयात दाखल\nमुंबई, 24 ऑगस्ट : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अमेरिकेहून यशस्वी उपचार घेऊन आल्यानंतर पर्रीकर कामावर रुजू होणार होते पण काल रात्री अचानक त्यांना स्वादूपिंडाचा त्रास होऊ लागला, त्याचबरोबर त्यांना खूप उलट्याही होत होत्या त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nमागील तीन महिन्यापासून पर्रिकरांवर अमेरिकेत स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार सुरू होते. पर्रिकरांवरचे उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं अमेरिकी डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यानंतर ते भारतात परत आले होते. यानंतर ते त्यांच्या कामकाजाला सुरूवात करणार होते. पण काल रात्री पुन्हा स्वादुपिंडाचा त्रास होऊ लागला. अद्यार लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी पर्रीकरांच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.\nलघुशंकेला गेलेल्या मुलीवर सामुहिक बलात्कार करणाऱ्या दोन नराधमांना अटक\nमार्च महिन्यातही 62 वर्षांच्या मनोहर पर्रिकरांना लिलावती हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. नंतर उपचारासाठी ते न्यूयॉर्कला गेले. त्यानंतर त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते आणि आता पुन्हा एकदा त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काल रात्री मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\n'Post Office'ची नवी सुविधा, 5 वर्षाच्या गुंतवणुकीवर मिळणार बक्कळ पैसे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T08:37:48Z", "digest": "sha1:KZXEUPGMPHNOCCZCEVU5L6QW3RWFIMSC", "length": 12676, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "केली हत्या- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nधक्कादायक: प्रेमळ नात्याचा खून, मुलाने आईचा गळा दाबून केली हत्या, कारण...\nनिर्दयी मुलाचं कृत्य वाचल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल पण काही शुल्लक कारणावरून एका मुलाने त्याच्या आईची हत्या केली आहे.\nVIDEO: मुंबईत दहशत, भर चौकात पत्नीसमोर पतीवर वार करून केली हत्या\nदहा रूपयांसाठीचा वाद टोकाला, चौघांनी मिळून एकाची केली हत्या\n'शूटआऊट ऍट दादर' दिल्लीतून आले होते हल्लेखोर, जुन्या मालकानेच दिली होती सुपारी \nव्हॉट्सअॅप ग्रुपवर कुत्र्याशी तुलना केल्यानं तरूणाची सशस्त्र टोळीनं केली हत्या\nबिल्डर दादा साळुंखेचा खून, डोक्यात दगड घालून केली हत्या\nरिक्षाचा धक्का लागला म्हणून दुचाकीस्वाराने रिक्षाचालकाची केली हत्या\nकोल्हापूर जिल्ह्यात दुहेरी हत्याकांड, जावयाने सासू- मेहुणीची केली हत्या\nईएमआयच्या ३० हजारांच्या रकमेसाठी एचडीएफसीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवींची केली हत्या\nपोलीस स्थानकाबाहेरच रॉड खुपसून सह-पोलीस उपनिरीक्षकाची केली हत्या\nसमलैंगिक पार्टनरने केला घात, रेल्वे स्थानकाजवळ गळा चिरून केली हत्या\nव्यसनाधिन बापाची मुलाने केली हत्या, मित्रांनीही केली मदत\nपोटच्या गोळ्याची तीनं नाल्यात बुडवून केली हत्या; नरबळीचा संश\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/win/news/", "date_download": "2018-11-17T09:29:31Z", "digest": "sha1:YABZJIEVIE5W5M5AVHVKBYPBZCSHCLLV", "length": 11737, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Win- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nभारताने वेस्ट इंडिजला 10 विकेट्सने लोळवलं, 2-0 ने मालिकाही जिंकली\nवेस्ट इंडिजनं दिलेलं 72 धावांचं आव्हान भारताने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.\nशिवसेनेला मांसाहारी मुद्दा भोवला, मुंबई हाऊसिंग सोसायटी निवडणूक भाजपने जिंकली\nBigg Boss 12: घरातील सर्वात कमकुवत स्पर्धक ठरले नेहा पेंडसे- अनुप जलोटा\nIND vs ENG, 4th Test : भारताचा पराभव, इग्लंडने जिंकली मालीका\n'50 लाख लोकसंख्येचा देश वर्ल्ड कप खेळतो आणि आपण हिंदू- मुस्लिम खेळतोय' - हरभजन सिंग\nगृहिणी ते 'वस्ताद', पहेलवान सुनिताताईंचा थक्क करणारा प्रवास\nFIFA World Cup 2018- मेक्सिकोकडून जगज्जेत्या जर्मनीचा पराभव,1-0 ने विजयी\nयोगी महाराष्ट्रात जिंकले, युपीत हरले\nकुमारस्वामींनी बहुमत जिंकल, आता खऱ्या परिक्षेला सुरवात\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \nकर्नाटकात कोण करणार सत्ता स्थापन \nकर्नाटकमध्ये सरकार बनवलं तरी काँग्रेसचा मार्ग 'काटेरीच'\nत्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास राज्यपालांना कुठले अधिकार आहेत\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Karmaveer-Shadow-finally-got-justice/", "date_download": "2018-11-17T08:45:58Z", "digest": "sha1:NY6JOHJXXIVGFYC5HAZCLRE42T2BYA3X", "length": 7501, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कर्मवीर छाया’ला अखेर न्याय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘कर्मवीर छाया’ला अखेर न्याय\n‘कर्मवीर छाया’ला अखेर न्याय\nरयत शिक्षण संस्थेचे बॅ. पी. जी. पाटील यांच्या मृत्युपत्राबाबत रकमेचा अपहार झाल्याप्रकरणी महिपती गणपती निकम (सध्या रा. गोळीबार मैदान, मूळ रा. कोल्हापूर) याला मुख्य न्यायदंडाधिकारी डी. बी. माने यांनी 6 महिने साधी कैद व 50 हजार रुपये दंड, तो न भरल्यास 2 महिने साधी कैद, अशी शिक्षा ठोठावली. 2010 साली ही घटना समोर आल्यानंतर रयत परिवारामध्ये एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, बॅ. पी. जी. पाटील व सुमतीबाई पाटील यांनी मृत्युपत्राद्वारे मृत्यूनंतर सर्व संपत्ती दान केली आहे. सध्या ‘कर्मवीर छाया’ हे त्यांचे आठवणींचा ठेवा असलेले व कोल्हापूर विद्यापीठाला दान केलेले निवासस्थान सातार्‍यात आहे.\nयाप्रकरणी 2010 साली बाळकृष्ण गोविंद शेवाळे (रा. गोडोली) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. याबाबत अधिक माहिती अशी, बॅ. पी. जी. पाटील यांनी मृत्युपत्र तयार केले होते. या मृत्युपत्राची एक संयुक्‍त समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार बाळकृष्ण शेवाळे हे सदस्य असून महिपती निकम हा सचिव होता.या समितीने सचिव महिपती निकम याच्याकडे अमागास विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठेव पावती करण्यासाठी म्हणून 10 लाख रुपये तसेच समितीच्या इतर खर्चासाठी 50 हजार रुपये दिले होते. मात्र, निकम याने या रकमेचा खर्च न ठेवता त्याने स्वत:च्या नावावर रयत को-ऑपरेटिव्ह येथे ती रक्‍कम वर्ग केली. अशाप्रकारे दि. 3 डिसेंबर 2007 ते 13 नोव्हेंबर 2010 या कालावधीत रकमेचा अपहार केल्याने 2010 मध्येच त्याच्याविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.\nपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर फौजदार राजेंद्र चौधरी यांनी तपास केला. जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. पुष्पा जाधव यांनी काम पाहिले. एकूण 13 साक्षीदार याप्रकरणी तपासण्यात आले. दोन्ही पक्षाचा युक्‍तिवाद ऐकून न्यायाधिशांनी आरोपी महिपती निकम याला शिक्षा ठोठावली. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार अविनाश पवार, वैभव पवार, विद्या कुंभार यांनी सहकार्य केले.\nदरम्यान, 2010 मध्ये बॅ.पी.जी. पाटील व सुमतीबाई पाटील यांनी निधन होण्यापूर्वीच मृत्यूपत्र तयार केले होते. या दाम्पत्याने रयत शिक्षण संस्थेची अखंड आयुष्यभर व मृत्यू पश्‍चातही सेवा केली आहे. जीवन प्राधिकरण येथील पारसनीस कॉलनीमध्ये असणारा ‘कर्मवीर छाया’ हा बॅ.पी.जी. पाटील यांचा बंगला मृत्यू पश्‍चात कोल्हापूर विद्यापाठीला शिक्षणासाठी दान केला. तसेच दाम्पत्याने सोने, रोकड इतर स्थावर वाटून सर्वांना दिलेली आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Last-year-22-000-plants-deceased/", "date_download": "2018-11-17T08:58:09Z", "digest": "sha1:IQ6FDMNAOVFJGNPJR5QMAXRFP33BPKC2", "length": 7049, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गतवर्षी लावलेली 22 हजार रोपे मृतावस्थेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › गतवर्षी लावलेली 22 हजार रोपे मृतावस्थेत\nगतवर्षी लावलेली 22 हजार रोपे मृतावस्थेत\nशाहूपुरी : अमित वाघमारे\nशासनाच्या वृक्ष लागवड कार्यक्रमामध्ये सातारा जिल्ह्यातील अनेक शासकीय यंत्रणा मोठ्या उत्साहाने काम करत असल्या तरी लागवड केलेल्या रोपट्यांची संगोपना करण्याला मात्र त्यांनी कोलदांडा दिला असल्याचे वनविभागाच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. सातारा जिल्ह्यातील शासकीय यंत्रणांनी गतवर्षी वृक्षारोपण केलेल्या रोपट्यांपैकी 52 टक्के रोपे मरुन गेली आहेत. विविध शासकीय यंत्रणांनी लागवड केलेली सुमारे 22 हजार रोपे मरुन गेल्याचे या अहवालात नमूद केले आहे. जबाबदार शासकीय यंत्रणांनीच अशी बेफिकीरी दाखवल्याने वृक्षप्रेमींमध्ये नाराजीची व संतापाची भावना आहे.\nदरवर्षी मोठा गाजावाजा करुन महाराष्ट्र शासन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेत असते. या कार्यक्रमाचे लोक चळवळीत रुपांतर झाले असून दुष्काळी भागासह इतर ठिकाणीही नागरिकांचा वृक्षारोपणाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वृक्ष लागवडीची चळवळ चांगल्या रितीने सुरु रहावी म्हणून महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यंदा तर सुमारे 13 कोटी वृक्ष लागवडीचे उध्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गतवर्षीही धूमधडाक्यात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणामध्ये उत्साह दाखवला असला तरी संवर्धनाबाबत मात्र अनेक ठिकाणी ओरड आहे. लावलेल्या रोपट्यांची निगा राखली जात नसल्याने ही रोपे मरुन जात असल्याचे दिसत आहे.\nसातारा जिल्ह्यातील कृषी विभाग, ग्रामीण विकास, औद्योगिक विभाग, बांधकाम विभाग, पर्यटन व सांस्कृतिक विभाग, आरोग्य विभाग अशा एकूण 33 शासकीय यंत्रणांनी 43 हजार वृक्ष लागवड केली होती. त्यापैकी 22 हजार रोपट्यांची निगा राखली न गेल्याने ही रोपटी मरुन गेली आहेत. या रोपांपैकी 21 हजार रोपेच जिवंत राहिली असून इतर रोपांची योग्यरित्या काळजी न घेतल्याने तब्बल 52 टक्के रोपे मरुन गेली. 2017 च्या वनविभागाच्या अहवलात ही आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे.\nवृक्षलागवडीसारख्या प्रमुख योजनांना शासकीय यंत्रणाच केराची टोपली दाखवत असतील तर सामान्य नागरिकांमध्ये राबवण्यात येणार्‍या चळवळीला खो बसायला वेळ लागणार नाही. तरी शासनाने आपल्याच यंत्रणेतील कार्यालयांमध्ये वृक्ष लागवडीचे महत्व काय याची कार्यशाळा घेण्याची गरज असल्याचे या अहवालातून स्पष्ट होत आहे.\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फार्म्युला...\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/northern-railways-install-solar-energy-instruments-four-stations-new-delhi-38581", "date_download": "2018-11-17T09:16:11Z", "digest": "sha1:SFEN2LS5RJG3DCFFAINLNG67LLX76QL7", "length": 12727, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Northern Railways to install Solar Energy instruments in four stations in New Delhi दिल्लीतील चार रेल्वे स्थानकांवर वापरणार सौरउर्जा! | eSakal", "raw_content": "\nदिल्लीतील चार रेल्वे स्थानकांवर वापरणार सौरउर्जा\nबुधवार, 5 एप्रिल 2017\nहा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ही चारही स्थानके वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.\nनवी दिल्ली: दिल्लीतील चार महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांच्या छतांवर सौरउर्जेची उपकरणे बसवून कर्बवायू उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल लवकरच टाकण्यात येणार आहे. या सौरउर्जा उपकरणांची पाच मेगावॅट वीजनिर्मितीची क्षमता असेल.\nया चार रेल्वे स्थानकांमध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानक, हजरत निजामुद्दीन स्थानक, जुनी दिल्ली स्थानक आणि आनंद विहार या स्थानकांचा समावेश आहे. या स्थानकांवरील सौरउर्जेसाठी उत्तर रेल्वेने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये निविदा मागविल्या होत्या. नियोजनानुसार, नवी दिल्ली स्थानकावर 1.1 मेगावॅट वीजनिर्मितीची उपकरणे बसविली जातील. हजरत निजामुद्दीन स्थानकावर 0.6 मेगावॅट, जुनी दिल्ली स्थानकावर 2.2 मेगावॅट आणि आनंद विहार स्थानकावर 1.1 मेगावॅट इतक्‍या क्षमतेची उपकरणे बसविली जातील.\nअर्थात, 'या प्रकल्पामुळे त्या स्थानकाची वीजेची गरज पूर्णपणे भागणार नाही. पण यातून त्या स्थानकांची बहुतांश गरज भागविण्याची क्षमता या प्रकल्पांत असेल,' असे उत्तर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.\nया चारही स्थानकांवर सौरउर्जेची उपकरणे बसविण्याचे कंत्राट 'विवान सोलर' या कंपनीला मिळाले आहे. या कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ही चारही स्थानके वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हा प्रकल्प ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सध्याच्या नियोजनानुसार, त्या स्थानकांच्या वीजेची पूर्ण गरज यातून भागणार नसली, तरीही या स्थानकांचे 'कार्बन फूटप्रिंट' कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य होईल.''\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nपुणेकरांना तत्पर वाहतूक सेवा देणार\nकोथरूड - पुण्यातील वाहतूक कोंडी कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मेट्रो हाच उपाय असून, त्याच उद्देशाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण करून पुणेकरांना तत्पर वाहतूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/marathi-news-baramati-city-news-loanwaiver-farmer-interest-free-103055", "date_download": "2018-11-17T09:46:05Z", "digest": "sha1:5K66P57APYWNX2DBUCYQGJJT2EDEDR5X", "length": 14242, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news baramati city news loanwaiver farmer interest free संपूर्ण कर्जमाफीपर्यंत शेतकऱ्यांना व्याजही माफ | eSakal", "raw_content": "\nसंपूर्ण कर्जमाफीपर्यंत शेतकऱ्यांना व्याजही माफ\nगुरुवार, 15 मार्च 2018\nबारामती शहर - ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेअंतर्गत योजनेच्या निकषांनुसार लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर १ ऑगस्ट २०१७ ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.\nबारामती शहर - ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान’ योजनेअंतर्गत योजनेच्या निकषांनुसार लाभार्थ्यांच्या पात्र थकीत रकमेवर १ ऑगस्ट २०१७ ते योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी व्याजाची आकारणी करू नये, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.\nया योजनेतून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी व एकरकमी परतफेड योजनेतून कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. शासन निर्णय ८ सप्टेंबर २०१७ मध्ये नमूद केल्याप्रमाणे १ एप्रिल २००९ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत उचल केलेल्या पीक व मध्यम मुदत कर्जाची ३० जून २०१६ पर्यंत थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची रक्कम रुपये दीड लाखापर्यंत कर्जमाफीस पात्र धरण्यात आली आहे. पीक व मध्यम मुदत कर्जाच्या मुद्दल व व्याजासह दीड लाखापर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकवेळ समझोता योजना (वन टाइम सेटलमेंट) म्हणून ३० जून २०१६ रोजी थकीत झालेल्या रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंत मुद्दल व व्याजासह परतफेड न झालेली थकबाकीची दीड लाखापर्यंतची रक्कम पात्र करण्यात आली आहे; तसेच ३० जून २०१६ ते ३१ जुलै २०१७ पर्यंतच्या व्याजाची जबाबदारी सरकारने स्वीकारली आहे. या अर्जावर प्रक्रियेअंती लाभ देण्यास काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे १ ऑगस्ट २०१७ ते या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत योजनेच्या निकषांनुसार पात्र थकीत रकमेवर व्याजाची आकारणी बॅंकांमार्फत झाल्यास अशा व्याजआकारणीमुळे सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे कर्जखाते कर्जमाफी मिळूनही निरंक होऊ शकत नाही. परिणामी, खाते निरंक झाल्याबाबतचा दाखला संबंधित कर्जदाराला मिळणे शक्‍य नसल्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळण्याच्या अडचणी येतील. या बाबी विचारात राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या वेळोवेळी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी लोकहिताच्या दृष्टीने बॅंकांनी ३१ जुलै २०१७ नंतर व्याजाची आकारणी करू नये, असे निर्देश दिले आहेत.\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nमोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ\nबारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी महाराष्ट्राkला २५०० कोटी\nऔरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी...\n‘फिच’कडून भारताचे पतमानांकन ‘जैसे थे’\nनवी दिल्ली - भारताचे पतमानांकन ‘बीबीबी’ या गुंतवणुकीच्या सर्वांत खालील स्तरावर ‘फिच रेटिंग्ज’ या पतमानांकन संस्थेने कायम ठेवले आहे. भारताच्या...\nमुंबई - रिझर्व्ह बॅंकेने ‘प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ॲक्‍शन’अंतर्गत (पीसीए) निर्बंध घातलेल्या ११ पैकी ८ सार्वजनिक बॅंकांचा सप्टेंबरअखेरच्या दुसऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95-5/", "date_download": "2018-11-17T09:36:41Z", "digest": "sha1:IVKGNUEPECWNRMYLDDKJNZEMOHZL62RQ", "length": 11887, "nlines": 106, "source_domain": "chaupher.com", "title": "साक्री प्री- प्रायमरी स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम | Chaupher News", "raw_content": "\nHome Sakri साक्री प्री- प्रायमरी स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम\nसाक्री प्री- प्रायमरी स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम\nसाक्री – स्वातंत्र्यदिनानिमीत्त येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमातून देशभक्तीची भावना जागृत करण्यात आली. तत्पूर्वी, निवृत्त सैनिक प्रभारक वामन बच्छाव यांच्याहस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. परेड संचलन करून शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रमुख अतिथींना मंचावर आमंत्रित केले. तसेच, भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सामुहिक ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.\nयावेळी शाळेतील शिक्षिका सुनिता पाटील यांनी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची माहिती दिली. तसेच, स्वरा भामरे, मोक्षदा गांगुर्डे, अर्पित साळुंखे, निहारिका बोरसे या विद्यार्थ्यांनीची भाषणे झाली. युकेजीच्या विद्यार्थ्यांनी देश रंगीला व इंडियावाले या गाण्यावर नृत्य सादर केले.\nशाळेतील चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांना अनुसरून स्वातंत्र्य सैनिक तसेच नृत्यांची भूमिका साकारली. यात हितांश मोहिते – महात्मा गांधी, मनस्वी शिरोदे – इंदिरा गांधी, दुर्गेश मोरे – लाल बहादुर शास्त्री, लौकिक देसले – महात्मा फुले, हितांश सोनवणे – लोकमान्य टिळक, लोकेश सोनवणे – चंद्रशेखर आझाद, प्रसन्न सोनवणे – सरदार वल्लभभाई पटेल, राजवी अहिरराव – राणी लक्ष्मीबाई, तनिष्का अहिरराव – सावित्रीबाई फुले, मयंक शिंदे – सुभाषचंद्र बोस, इशान तडवी – सुभाषचंद्र बोस, स्वरा भदाणे – भारत माता, आदित्य चव्हाण – चाचा नेहरु, आर्यन भदाणे – भगतसिंग या महापुरुषांच्या भूमिका साकारल्या.\nत्यानंतर, ट्रीकलर या विषयावर शाळेअंतर्गत ग्रिटींग कार्ड स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये नर्सरी – प्रथम सोनवणे, तनिष्का काकुस्ते, प्रणिती गांगुर्डे, शौर्य सोनवणे, निधी सदन. युकेजी (गोल्ड) – युक्ता देसले, धैर्या शेवाळे, पुष्पांजली भामरे, तेजस्विनी खैरनार. युकेजी (डायमंड) – निरज सोनवणे, धनश्री मोरे, निहारिका बोरसे, रिद्धी सोनवणे, विश्वजीत सोनवणे. युकेजी (रोझ) – दुर्गेश मोरे, आरव देसले, शर्वरी नंदनवार. युकेजी (लोटस्‌) – शिवाजी सोनवणे, मंजिरी ससले, राजवी अहिरराव / इशान तडवी, हर्षाली सोनवणे या विजयी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रसंगी, प्रभाकर बच्छाव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता वुई शॉल ओव्हर कम या देशभक्तीपर गीताने झाली.\nशाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे, शिक्षीका श्वेता रौंदळ, पूनम पवार, वृषाली सोनवणे, सुनिता पाटील, प्रिती लाडे, स्नेहल पाटील, हिरल सोनवणे, मनिषा खैरनार, सविता मोरे, शिक्षकेतर कर्मचारी बंदिश खैरनार, जयश्री बोरसे, दिपक अहिरे, शांताराम पगारे, गणेश पगारे, प्रमोद खैरनार, महेंद्र पानपाटील, दत्ताभाऊ ठाकरे, वैशाली भामरे, मंगल पवार, अनिता सोनवणे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. स्वातंत्र्य दिनानिमीत्त आकर्षक फलक लेखन करण्यात आले होते. सुत्रसंचालन स्नेहल पाटील, संयोजन हिरल सोनवणे यांनी केले. आभार वृषाली सोनवणे यांनी मानले.\nPrevious articleस्वातंत्र्यदिनानिमीत्त प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये ध्वजारोहण\nNext articleअटलजींना अखेरचा निरोप … देश हळहळला\nसाक्री प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये दीपोत्सव साजरा\nसरदार वल्लभभाई पटेलांनी देश जोडण्याचे काम केले – अतुल देव\nदिवाळी हा सण आनंद देणारा – प्रशांत पाटील\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nabard-will-achive-5000-farmers-producer-companies-target-say-fm-arun-jetly", "date_download": "2018-11-17T09:34:48Z", "digest": "sha1:24IIKG6FHZ25MTU5MQJWLJXE7OGHOENX", "length": 16199, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Nabard will achive 5000 Farmers producer companies target say FM Arun Jetly | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाबार्ड पाच हजार `एफपीओं`चे उद्दिष्ट गाठेल ः जेटली\nनाबार्ड पाच हजार `एफपीओं`चे उद्दिष्ट गाठेल ः जेटली\nसोमवार, 16 जुलै 2018\n``नाबार्डने शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ) स्थापन करण्यासाठी घेतलेला पुढाकार केंद्र सरकारच्या २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. येत्या दोन वर्षांत पाच हजार एफपीओ स्थापन करण्याचे उद्दिष्ट नाबार्ड गाठेल, असा विश्वास वाटतो,`` असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. नाबार्डच्या ३७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जेटली सहभागी झाले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.\n``नाबार्डने शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ) स्थापन करण्यासाठी घेतलेला पुढाकार केंद्र सरकारच्या २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. येत्या दोन वर्षांत पाच हजार एफपीओ स्थापन करण्याचे उद्दिष्ट नाबार्ड गाठेल, असा विश्वास वाटतो,`` असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले. नाबार्डच्या ३७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित चर्चासत्रात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जेटली सहभागी झाले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते.\nकेंद्र सरकारने खरीप पिकांचे हमीभाव वाढविण्याचा निर्णय घेतला, त्याचे तपशील जेटली यांनी या वेळी दिले. शेतीमालाचे प्रभावी विपणन होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ``लहान व सीमांत शेतकरी `एफपीओ`च्या माध्यमातून एकत्र आले तरच त्यांना शेती किफायतशीर ठरेल. कृषी निविष्ठांची खरेदी, शेतमालावर प्रक्रिया आणि विक्री या तिन्ही बाबतींत शेतकऱ्यांना फायदा होईल,`` असे जेटली म्हणाले. शंभर कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असणाऱ्या `एफपीओं`ना करमुक्त करण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला होता. जेटलींनी त्याचा उल्लेख करून सरकार `एफपीओं`च्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण मदत करेल, अशी ग्वाही दिली.\nनाबार्डने देशभरात सुमारे चार हजार एफपीओ स्थापन करण्यासाठी सहकार्य केले आहे. त्यापैकी २००० एफपीओ शेतीशी संबंधित व्यापार-उद्योगाच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. सुमारे ५०७ एफपीओ सामूहिक कृषी निविष्ठा खरेदी व वाटप या कामात गुंतल्या आहेत. तर २२३ एफपीओ फळे व भाजीपाला एकत्रिकरण व विक्री या क्षेत्रात आहेत. तसेच अनेक एफपीओ शेतमाल प्रक्रिया, शेतमालाची सरकारी खरेदी, दुग्ध व्यवसाय, सेंद्रिय शेती, बिजोत्पादन व विक्री, मत्स्यपालन आणि इतर पूरक उद्योगात कार्यरत आहेत.\nनाबार्ड nabard पुढाकार initiatives सरकार government उत्पन्न अरुण जेटली arun jaitley व्हिडिओ खरीप हमीभाव minimum support price शेती अर्थसंकल्प union budget व्यापार मात mate व्यवसाय profession मत्स्यपालन fishery\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.cnrgxy.com/mr/about-us/", "date_download": "2018-11-17T09:34:57Z", "digest": "sha1:2ORLS66VH2YPLDBVUVJBNZTRFVSESJIV", "length": 5009, "nlines": 134, "source_domain": "www.cnrgxy.com", "title": "आमच्या विषयी - Gaomi Ruigu कामगार सुरक्षा कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nशरद ऋतूतील आणि हिवाळ्यात\nवसंत ऋतु आणि उन्हाळ्यात\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nशॅन्डाँग Gaomi Ruigu कामगार संरक्षण उपकरण कारखाना एक सुप्रसिद्ध उपक्रम उत्पादन व श्रम संरक्षण शूज आणि हातमोजे विक्री विशेष आहे, कारखाना नेहमी गुणवत्ता आधारित आणि सुरक्षा नावीन्यपूर्ण व्यवस्थापन संकल्पना मागे गेले आहे. हे विकसित केले गेले आहे व भयंकर बाजारपेठेतील स्पर्धेत मध्ये वाढत, आणि चांगला टिप्पण्या आणि अनेक विक्रेते आणि ग्राहकांच्या स्तुती विजयी आहे.\nआमच्या कारखाना प्रामुख्याने Ruigu ब्रँड कामगार संरक्षण उपकरण निर्मिती. उत्पादने पूर्ण आहेत, आणि मुख्य उत्पादने वरच्या धागा, इंजेक्शन, थंड चिकट मालिका, 60 पेक्षा जास्त वाण एकूण उत्कृष्ट दर्जाचे, वरिष्ठ कामगिरी आहेत. आमच्या कारखान्यात उत्पादने, उद्योग आणि काम प्रकारावर अवलंबून, वाईट परिस्थितीमध्ये काम सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध साहित्य आणि प्रक्रिया वापरा.\nचेन Jianhua, महाव्यवस्थापक, प्रक्रिया आणि विविध शैली वस्तुमान पसंतीचा नमुना नव्या व जुन्या ग्राहकांना स्वागत, आम्ही एक नवीन तयार करण्यासाठी जीवनाच्या सर्व क्षेत्रातील सह प्रयत्न अर्जदाराच्या कुंटुबाची संपूर्ण माहिती, उच्च गुणवत्ता निर्मितीला आणि उच्च दर्जाचे सेवा काम करण्यास इच्छुक आहेत आणि उच्च गुणवत्ता आणि सुरक्षित वातावरण.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nChaoyang विकास झोन, Gaomi सिटी, शानदोंग प्रांत, चीन मध्ये Hou झांग लू\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/astro/farmers-festival-bail-pola/farmers-festival-bailpola/photoshow/65742129.cms", "date_download": "2018-11-17T10:00:08Z", "digest": "sha1:IFNAZWNLHTQS5VDK47IQW343PCBPZZWX", "length": 40154, "nlines": 310, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "farmer's festival 'bail pola'- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nयुपी: पती जिवंत असूनही २२ जणी घेत..\nऑनर किलिंग : तामिळनाडूत पती-पत्नी..\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदम..\nहिमाचल प्रदेश: माजी लोकसेवा आयोगा..\nराजस्थान : पुष्कर येथे भरली प्राण..\nशेतकरी, नोकरी, सामाजिक सुरक्षेवर ..\nनोएडा: चालकाचे नियंत्रण सुटल्याने..\nश्रावण महिना म्हणजे सणांचा महिना. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी संपते नाहीतर लगेच पिठोरी अमावस्या येते. पिठोरी अमावस्या हा श्रावणातला शेवटचा सण. त्यालाच सर्जा-राजाचा सण म्हणजेच 'पोळा' म्हटलं जात. हा सण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा महत्वाचा सण आहे. या दिवशी बैलांचा थाट असतो. त्यांचाकडून कोणत्याच प्रकारची कामं करून घेतली जात नाहीत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/5साज शृंगार ते पूजा...\nया दिवशी आपला बैल सगळ्यात जास्त उठून दिसावा म्हणून शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलांसाठी शृंगार खरेदी करतो. पोळ्याच्या दिवशी सकाळी सर्व प्रथम बैलांना नदी किंवा तळ्याच्याकाठी नेऊन आंघोळ घातली जाते. त्यांना शाल झालरींनी सजवले जाते, त्यांच्या शिंगांना रंगवले जाते. गळ्यात हार, डोक्याला बाशिंग, पायात चांदीचे व करदोड्याचे तोडे, नवी वेसण, नवे कासार घातले जातात. शेतकऱ्यांची बायको बैलांची पूजा करते. या दिवशी घराघरांमध्ये पुरण पोळी, करंजी व ५ भाज्यांची भाजी केली जाते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nसंध्याकाळच्या वेळी सर्व बैलांना एकत्र आणले जाते. सजवलेल्या बैलांची ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणूक काढली जाते. यातील वयस्कर बैलाच्या शिंगांना आंब्याच्या दोरांनी मखर बांधण्याची परंपरा आहे. या वेळेस झडत्या (पोळ्याची गाणी) म्हणायची पद्धत आहे. नंतर सर्व बैल ओळीने उभे केले जातात. यांचा क्रम त्यांच्या मालकाच्या गावातील स्थानाप्रमाणे असते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/5बैलांची शर्यत आणि पोळा फोडणं...\nपोळ्या निमित्ताने महाराष्ट्रातील काही गावांमध्ये बैलांच्या शर्यतीचे आयोजन केले जाते. तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतकऱ्याचा बैल शर्यत जिंकतो त्याला पोळा फोडण म्हटलं जातं. ग्रामपंचायतीद्वारे जिंकलेल्या बैलाच्या अंगावर झूल टाकली जाते आणि शेतकऱ्याच्या डोक्यावर मानाचा फेटा बांधला जातो.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n5/5कृतज्ञता व्यक्त करणारा सण...\nपोळ्याच्या या सणाला 'बैलपोळा' असे ही म्हटलं जातं. हा सण म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण आहे. बळीराजा या सणाची वर्षभर आतुरतेने वाट पाहात असतो.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/new-kusti-champion-league-colors-marathi-302955.html", "date_download": "2018-11-17T09:03:58Z", "digest": "sha1:MWBXSRNFIPYUCQJZTWDMSWVMIVJHT2LN", "length": 15550, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाराष्ट्राची कुस्ती पोचणार जगभरात", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nमहाराष्ट्राची कुस्ती पोचणार जगभरात\n७ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर, २०१८ या कालावधीत ही लीग पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर होणार आहे.\nमुंबई, 29 आॅगस्ट : कुस्ती चॅम्पियन्स लीग - अपना बंदा खेल जंदाची अधिकृत घोषणा करण्यात आली. ‘कलर्स मराठी’ वाहिनी या लीगचे ब्रॉडकास्टिंग पार्टनर असणार असून ‘रेडिओ सिटी ९१.१ FM’ रेडिओ पार्टनर असणार आहे. या लीगमुळे महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा खेळ जगभरात पोहोचायला मदत होणार असून ‘कुस्ती’ या आपल्या खेळाचा अधिक प्रसार होण्यास मदत होणार आहे. शिवाय, इतर खेळांप्रमाणे कुस्तीलाही व्यवसायिक स्वरूप प्राप्त होण्यासही मदत होणार आहे. ‘महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद’ आणि ‘MWCL Sports LLP’ मिळून होणाऱ्या या ‘कुस्ती चॅम्पियन्स लीग’चे थेट प्रक्षेपण ‘कलर्स मराठी’ वाहिनी आणि ‘वुट’वरून केलं जाणार आहे. ७ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर, २०१८ या कालावधीत ही लीग पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर होणार आहे.\nया प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना ‘कुस्ती चॅम्पियन्स लीग’चे फाउंडर आणि प्रमोटर पुष्कराज केळकर म्हणाले की, '२०२०च्या ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या कुस्तीगिरांनी चमकदार कामगिरी करून त्यांचे सामर्थ्य जगाला दाखवून द्यावे यासाठी खेळाडूंना या लीगच्या अनुभवाचा फायदा व्हावा, हे सगळ्यात मोठे ध्येय समोर ठेवून आम्ही चालत आहोत. महाराष्ट्रातल्या सहा शहरांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सहा टीम या लीगमध्ये असणार आहेत. एकुण ७२ खेळाडू खेळणार आहेत. लीग रंगतदार असणार हे नक्की.'\nया लीगमध्ये एकूण ६ टीम खेळणार असून प्रत्येक टीममध्ये ८ मुले आणि ४ मुली असे १२ खेळाडू सहभागी होतील. लीगमधील एकुण खेळाडूंची संख्या ७२ असेल. महाराष्ट्रभरातील ३०० खेळाडूंमधून लिलावाच्या माध्यमातून या ७२ खेळाडूंची निवड करण्यात येईल. या लीगमध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांच्या टीमचा समावेश असेल.\nस्लॅब कोसळणारा तो थरारक VIRAL VIDEO कुठला \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\n...अन् धोनी कबड्डीच्या मैदानातही उतरला\n...म्हणून लग्नामुळे तुटली युवराजची लहानपणीची मैत्री\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/article-159063.html", "date_download": "2018-11-17T08:58:24Z", "digest": "sha1:DWYHOQWYOL6IM2QQY774MDTQG5KYJV2R", "length": 15894, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हिंदूत्ववादी शक्तींना वाव'", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमहाराष्ट्र 2 hours ago\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमहाराष्ट्र 4 hours ago\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nस्पोर्टस 6 hours ago\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nVIDEO : 'पुढाऱ्यांची मुलं सैन्यात का नाहीत', शहीद जवानाच्या मामाने केला सवाल\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/video/article-220855.html", "date_download": "2018-11-17T09:32:01Z", "digest": "sha1:4IJ5PIB4HBKNWFAKK665G3ZNNDNPDL33", "length": 15305, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हिंगोलीत अतिवृष्टी", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nमहाराष्ट्र 4 mins ago\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमहाराष्ट्र 27 mins ago\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमहाराष्ट्र 3 hours ago\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमहाराष्ट्र 5 hours ago\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nस्पोर्टस 6 hours ago\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nVIDEO : मुंब्रा रेल्वे स्टेशनबाहेर रिक्षात सीएनजी गॅसचा स्फोट\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nव्हिडिओ पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, ‘मला नको ३० मिनिटांत पिझ्झा’\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nचेहऱ्यावरच्या डागांवर करा 'हे' घरगुती उपाय\nएक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल १९ सिंह.., VIDEO व्हायरल\nVIDEO : बिबट्या आला रे, पण निघालं 'हे'...\nयाचिकाकर्त्यांसाठी विमानाची किंमत जाहीर करणार नाही - सुप्रीम कोर्ट\n'पंडित नेहरूंच्या धोरणांमुळेच चहावाला पंतप्रधान बनू शकला'\nBREAKING: छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा हल्ला, 6 जवान जखमी\nVIDEO: नाशिक पोलिसांची सिंघम स्टाइल, ऑन द स्पॉट दिली शिक्षा\n'अवनीच्या बछड्यांना बेशुद्ध करण्याची तयारी' - शहाफत अली\nVIDEO : तो रेल्वेखाली जाणारच होता, पण...\nVIDEO : 'तो हाॅटेलवाला अडीच हजार देतो, एक शब्दही काढत नाही'\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल\nमृत्यूला चकवा देणारा हा VIDEO तुम्ही पाहिलाच नसेल, इमारतीवरून पडला पण...\nVIDEO : उसाच्या शेतात आढळली बिबट्याची पिल्ले\nVIDEO : विषारी सापासोबत युवकाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8.html", "date_download": "2018-11-17T08:39:45Z", "digest": "sha1:7OIGE3ZRYDGACLWLYO5WUEK6QNEZM74N", "length": 20775, "nlines": 287, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » संसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून\nनवी दिल्ली, २४ जून – संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ जुलैपासून सुरू होणार आहे. ११ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. याबाबतची औपचारिक घोषणा आज शनिवारी करण्यात आली.\nकेंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संसदीय कामकाजविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला. संसदेचे पावसाळी अधिवेशन १२ जुलैपासून सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.\n१७ जुलैलाच राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होत असल्यामुळे पहिल्या दिवशी अधिवेशनाचे कोणतेही कामकाज होण्याची शक्यता नाही. विनोद खन्ना या विद्यमान लोकसभा सदस्याचे तसेच पल्लवी रेड्डी या राज्यसभा सदस्याचे निधन झाल्यामुळे पहिल्या दिवशी या दोघांना श्रद्धांजली अर्पण करून दोन्ही सभागृहाचे कामकाज स्थगित केले जाईल. जीएसटीचा शुभारंभ करण्यासाठी ३० जूनला मध्यरात्री संसदेच्या केंद्रीय कक्षात संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (47 of 2477 articles)\nपंतप्रधान तीन देशांच्या दौर्‍यावर\nनवी दिल्ली, २४ जून - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी तीन देशांच्या दौर्‍यावर रवाना झाले. त्यांचा हा दौरा चार दिवसांचा असून, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kharif-crop-sowing-area-india-1207", "date_download": "2018-11-17T09:38:37Z", "digest": "sha1:BWH4H3WU3P6WVSJVNQGEEQYZ6REQ4D2A", "length": 15798, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi, Kharif Crop Sowing Area, India | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेशातील खरीप पीक १०४९ लाख हेक्टरवर\nदेशातील खरीप पीक १०४९ लाख हेक्टरवर\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nनवी दिल्ली ः देशातील खरीप पीक क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.७३ लाख हेक्टरने कमी अाहे. यंदा गेल्या शुक्रवार(ता. १५)पर्यंत १०४९.४२ लाख हेक्टरवर खरीप पेरणी झाली अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १०५७.१५ लाख हेक्टर क्षेत्र खरीप पिकांनी व्यापले होते, असे कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अाकडेवारीनुसार दिसून अाले अाहे.\nकृषी मंत्रालयाकडील अाकडेवारीनुसार, मुख्यतः भात, कडधान्ये, तेलबिया क्षेत्रात घट झाली अाहे. तर ऊस अाणि कापूस पीक क्षेत्रात वाढ झाली अाहे. भात पिकाने ३७४ लाख हेक्टर क्षेत्र व्यापले अाहे.\nनवी दिल्ली ः देशातील खरीप पीक क्षेत्र गेल्या वर्षीच्या तुलनेत ७.७३ लाख हेक्टरने कमी अाहे. यंदा गेल्या शुक्रवार(ता. १५)पर्यंत १०४९.४२ लाख हेक्टरवर खरीप पेरणी झाली अाहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १०५७.१५ लाख हेक्टर क्षेत्र खरीप पिकांनी व्यापले होते, असे कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या अाकडेवारीनुसार दिसून अाले अाहे.\nकृषी मंत्रालयाकडील अाकडेवारीनुसार, मुख्यतः भात, कडधान्ये, तेलबिया क्षेत्रात घट झाली अाहे. तर ऊस अाणि कापूस पीक क्षेत्रात वाढ झाली अाहे. भात पिकाने ३७४ लाख हेक्टर क्षेत्र व्यापले अाहे.\nगेल्या वर्षी याच कालावधीत ३७९.१२ लाख हेक्टरवर भात पीक होते. कडधान्ये पीक क्षेत्र १४०.३८ लाख हेक्टरवर पोचले अाहे. गेल्या वर्षी १४५.५५ लाख हेक्टर क्षेत्र पिकाखाली होते. देशात अातापर्यंत पावसाचे सरासरी प्रमाण ६ टक्क्यांनी कमी अाहे. त्यात देशातील १७ राज्यांतील २२५ जिल्ह्यांत दुष्काळ स्थिती असल्याचे वृत्त पसरले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने देशातील खरीप पिकाची स्थिती समाधानकारक असून देशात दुष्काळ स्थिती नसल्याचा दावा केला अाहे.\nकेरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा अाणि ओडिशा अाणि झारखंड अादी राज्यांत १ ते १० सप्टेंबरदरम्यान समाधानकारक पाऊस झाल्याने जमिनीतील ओलावा वाढला अाहे. देशातील ९५ जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी राहिले असले तरी त्याचा खरीप पीक क्षेत्रावर परिणाम झालेला नाही. सप्टेंबरच्या सुरवातीला पडलेल्या पावसामुळे खरीप पिकांमध्ये सुधारणा झाली अाहे, असे कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले अाहे.\nखरीप पीक क्षेत्र ( लाख हेक्टरमध्ये )\nस्राेत ः कृषी मंत्रालय\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/03/blog-post_10.html", "date_download": "2018-11-17T09:43:58Z", "digest": "sha1:6VXRPBTAYEBRR4SCUIRW6OLCX4KXGUIN", "length": 22231, "nlines": 231, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: लाचखोर तलाठ्यामुळे....", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nसोमवार, १० मार्च, २०१४\nलाचखोर तलाठ्यामुळे वारंगटाकळी येथील शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित..\nहिमायतनगर(वार्ताहर)गतवर्षीच्या खरीप हंगामातील जुलै - ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीच्या भरपाईची शासनाची मदत मिळवून देण्याचे आमिष दाखवून धानोरा ज.सज्याच्या तलाठ्याने शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ५०० रुपयाची लाच घेवूनही जाणीवपूर्वक मदतीपासून वंचित ठेवल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे. तलाठ्याच्या कारभारामुळे नुकसानीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या वारंगटाकळी येथील शेतकर्यांनी सदर तलाठ्यावर कार्यवाही करून नुकसानीचे अनुदान मिळवून देण्याची मागणी केली आहे.\nविदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या हिमायतनगर तालुक्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात मुसळधार पाउस झाल्याने पैनगंगा नदीला तीन वेळा पूर आला होता. या पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये शिरल्याने शेतजमिनीसह पिके पूर्णतः खरडून गेलि होती. याबाबतचे वृत्त नांदेड न्युज लाइव्हने सातत्याने प्रकाशित करून प्रशासनाला जागे केले. त्याची दाखल घेत राज्याचे मदत व पुनर्वसन राज्यमंत्री सुरेशधस, सूर्यकांता पाटील, हदगाव - हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील यांनी डझनभर अधिकाऱ्यांसह संबंधित बुडीत क्षेत्राची पाहणी करून हेक्टरी २५ हजार रुपये मदत मिळवून देण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीला दुजोरा दिला होता. त्याप्रमाणे संबंधित सज्जाचे तलाठी यांना शेतकऱ्यांचा नुकसान क्षेत्राचे पंचनामे करण्याच्या सूचना शासन स्तरावरून देण्यात आल्या होत्या. परंतु काही तलाठी महाशयांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत मोठ्या प्रमाणात आर्थिक जमवा - जमाव करत पंचनामे केले. त्यात नदीकाठावर असलेल्या धानोरा ज. सज्जाचे तलाठी महाशयाने प्रत्यक्षात नुकसान झालेल्या क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र दाखवून वारंगटाकळी येथील खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवले. सर्वेच्या सुरुवातील त्यांनी गावात येवून तुम्हाला जर नुकसानीची मदत मिळवायची असेल तर प्रत्येकी ५०० रुपये द्यावे लागेल अन्यथा तुमचे नाव यादीत येणार नाही असे फर्मान सोडले होते. अगोदरच नुकसानीने मेटाकुटीस आलेल्या बळीराजाने शेतकर्यांनी प्रत्येकी ५०० रुपये जमा करून जवळपास २०ते २१ हजारची रक्कम दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण घेवाण करूनही सदर महाशयाने अतिवृष्टीत नुकसान झालेल्या खऱ्या नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसान भरपाईच्या मदतीपासून वंचित ठेऊन मद्याच्या टाळूवरील लोणी खाण्या जोग प्रकार केला आहे. हा प्रकार नुकत्याच येथील ग्राम पंचायतीत लावण्यात आलेल्या यादीवरून उघड झाला आहे.\nया प्रकारातून तलाठी महाशयाने शेतकर्यांना आमिष दाखवून शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवल्याच्या आरोप पैनगंगेच्या काठावरील शेतकर्यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार हिमायतनगर, जिल्हाधिकारी नांदेड, उपविभागीय अधिकारी हदगाव यांच्याकडे केला आहे. यावर सोनबा मोहीते, राजू यादवे, बिरबल वायकोळे, तानाजी देवकते, अवधूत हाके, अर्जुन आडे, सागरबाई आंबेपवाड, रामराव कांबळे, भास्कर मस्के, मारोती पुपलवार, सुरेश तोकलवाड, माधव पवार, नामदेव प्रधान यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षर्या आहेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nबेदम मारहाण.. युवक कोमात\nअंध शेतकऱ्याचा रस्त्यासाठी टाहो.\n‘इलाही’ मुळे मराठी गजल समृध्द\nबिनपदाची एक्सप्रेस अन्‌ लंगडे प्रवाशी\nडी.बी पाटलांची उमेदवारी म्हणजे अशोकरावांना ' गिफ्ट...\nअभियंता अडकला अप संपदे च्या जाळ्यात\nजिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण कोमावार\nअवैध धंदेवाल्यांनी घेतली धसकी\nरेल्वेच्या वेळापत्रकानुसार शाळेवर हजेरी..\nशेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष दयावे\nनियुक्त्या तातडीने करण्याची मागणी\nचंदन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात\nआचारसंहितेत राजकीय नेत्यांची बैनर बाजी..\nहवामान केंद्र प्रशासन व शेतक-यांसाठी उपयुक्त\nवादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका...\nलोहा-कंधार तालुक्यातील नुकसान कोटीच्या घरात\n2 लाख 64 हजारांचा एैवज जप्त\nदोन लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या\nभयमुक्त व निषपक्ष निवडणुक व्हावी\n\" बळीप्रथेला \" लगाम...\nपक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना संपविण्याचे का...\nमुंडेंचा दौरा संपूर्णतः राजकीय स्वार्थाचा ठरला.\nबारा वर्ष सक्तमजूरी व १० हजार दंड\nपत्रकारास जीवे मारण्याची धमकी\nमंदीरावर केली तुफान दगडफेक\nकॉपी-पेस्टची कमाल पोलीस प्रेसनोटची धमाल\nगारपिटीचा ५ वा बळी\nशौच्चालय बांधकामाचा निधी मिळेना\nसागवान तस्करांचे \" जंगल में मंगल \"\n९ लाखाची बेहिशोबी मालमत्ता पकडली\nडी.बी.पाटील यांची उमेदवारी दाखल\nबोगस बिले उचलण्यासाठीचे प्रयत्न\nअमिता चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज\nमुलीची छेड काढल्यावरून तणाव\nबोगस रस्त्याच्या कामाची चौकशी गुलदस्त्यात\nकाँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल\n३० रोजी मोदीची सभा\nकाँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार\nमिरवणुकीत फटाके उडविणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले...\nआचारसंहितेचे काटेकोर पालन करावे\nलोकसभेची उमेदवारी हीच कार्यवाही काय.. नरेंद्र मोदी...\n\" गुढीपाडवा \" दिनी रंगला टेंभीत डाव\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/videos-2013.html", "date_download": "2018-11-17T09:37:18Z", "digest": "sha1:46QMXVCJ56E5DSF7UXONO2BOR24JOZN7", "length": 2770, "nlines": 27, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक २०१३, दही हंडी २०१३, ८ थर, ऐरोलिवाला गोविंदा, ह्यूमन टावर, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\nऐरोली गोविंदा पथक, उत्कृष्ट सलामी, ऐरोली गाव, नवी मुंबई\nऐरोली गोविंदा पथक, ८ थर, वनवैभव दही हंडी, कोपरखैरणे\nऐरोली गोविंदा पथक, ८ थर, रवींद्र फाटक दही हंडी, ठाणे\nऐरोली गोविंदा पथक, ८ थर, संघर्ष दही हंडी २०१३, ठाणे\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/nirav-modi-offer-to-pay-back-rs-50-crores-per-month-282615.html", "date_download": "2018-11-17T09:16:30Z", "digest": "sha1:M4SV6XXYLMKEYUR7JUC53HP6QXM5EFOG", "length": 14862, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दरमहा ५० कोटी देऊन परतफेड करण्याची नीरव मोदीची ताजी 'ऑफर'", "raw_content": "\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nदरमहा ५० कोटी देऊन परतफेड करण्याची नीरव मोदीची ताजी 'ऑफर'\nप्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी दरमहा ५० कोटी रुपये, याप्रमाणे परतफेड करून कायदेशीर देण्याची पै न पै चुकती करण्याची ताजी ऑफर' दिली आहे.\n19 फेब्रुवारी : देशाच्या सार्वजनिक क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत तब्बल 11 हजार 360 कोटी रूपयांचा घोटाळा केलेल्या प्रसिद्ध हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी दरमहा ५० कोटी रुपये, याप्रमाणे परतफेड करून कायदेशीर देण्याची पै न पै चुकती करण्याची ताजी ऑफर' दिली आहे. नीरव मोदीने पीएनबी, प्राप्तिकर विभाग आणि 'ईडी' यांना पाठविलेल्या ताज्या ई-मेलमध्ये दरमहा ५० कोटी रुपये याप्रमाणे परतफेड करण्याची 'ऑफर' देण्यात आली आहे.\nदरम्यान, पीएनबी बँकेत झालेल्या घोटाळ्याबाबत पीएनबीचे एमडी सुनील मेहता यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नीरव मोदीच्या या ऑफरचा मुद्दा मांडण्यात आला होता. पण ही ऑफर पोकळ असल्याचं सांगत त्यांनी त्यावर भाष्य करण्यास टाळले. पण त्यानंतर नीरव मोदींनी ईडीला पाठवलेल्या ई-मेलमध्ये त्यानं दरमहा 50 कोटी रुपये परत करण्याची ऑफर केली आहे.\nया सगळ्यात मात्र मोदी सरकारनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बँक घोटाळ्याच्या या प्रकरणात सरळ दोन्ही हात वर करून बँका आणि तपासील यंत्रणांना हे प्रकरण हाताळण्यास सांगूण सावध पवित्रा घेतला आहे. म्हणूनच कदाचित सरकारनं नीरव मोदींचा पासपोर्ट फक्त एका महिन्यासाठीच निलंबित केला आहे. पण या सगळ्यातून आता नीरव मोदीची ऑफर स्विकारायची की नाही हे आता पीएनबीच ठरवू शकते. आणि त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80/news/page-2/", "date_download": "2018-11-17T08:37:54Z", "digest": "sha1:KIZV3YNWHKWPVKBPGICROM54KYLEY4EN", "length": 11894, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रणव मुखर्जी- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nभागवतांनी मोडली 'ही' संघप्रथा; प्रणवदांनीही दाखवून दिलं, मी तुमचा अतिथी, सेवक नाही\nआधी संघाचं काम पाहा मग बोला -मोहन भागवत\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे\nमोहन भागवत यांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे\nधर्म कधी भारताची ओळख होऊ शकत नाही,संघाच्या मंचावर प्रणवदांची देशभक्ती\nडाॅ. हेडगेवार हे भारतमातेचे थोर सुपूत्र-प्रणव मुखर्जी\nआज संघाच्या व्यासपीठावरून मुखर्जींचं भाषण,साऱ्या देशाचं लक्ष\nसंघ तुमचा चुकीचा वापर करू शकतो, प्रणवदांना मुलीचा सल्ला\nसंघाच्या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी नागपुरात दाखल\nसंघाच्या कार्यक्रमात उद्या मुखर्जींचं भाषण\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nसंघ ही काय पाकिस्तानी संघटना आहे काय\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/manobhavi-shravan/", "date_download": "2018-11-17T09:38:38Z", "digest": "sha1:PB36QI6KJJ3WMQRZXS33KKPAYK4W7PZL", "length": 11828, "nlines": 83, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "मनोभावी श्रावण - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nपावसाळा म्हटल की प्रेमाची सुरवात होते असं म्हणतात. उन्हाळ्यात घामाच्या धारेने तडफुन निघालेले लोक व कोमेजून पडलेल्या निसर्गाला नवीन बहरच येते जणू. अशा परिस्थिती नंतर पावसाळा सुरु होतो.पावसाळ्यात सगळीकडे आनंदी व रम्यमय झालेलं वातावरण सगळीकडे पाहायला मिळतं. या ऋतूत मन प्रसन्न आणि अाल्हादकारक झालेलं असते. याच ऋतूत श्रावण महिना सुद्धा येतो. श्रावण महिन्यात असं म्हणतात की जो हा महिना भक्तीभावाने याच पालन करतो त्याला त्याच पुण्यफळ व मुक्ती लाभते.\nश्रावण हा चातुर्मास मधील सर्वात महत्वाचा महिना म्हणून मानले जाते. श्रावण महिन्याला हिंदू धर्मात पवित्र म्हणून पाहिले जाते. श्रावणात सगळीकडे उत्साह बघायला मिळतो. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला किंवा मागेपुढे श्रावण नक्षत्र असते. त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. सूर्य जेव्हा सिंह राशीत प्रवेश करतो.तेव्हा सौर श्रावण सुरु होतो.श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा राजा म्हटले जाते.श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी कोणत्या ना कोणत्या देवाची पूजा केली जाते. सगळीकडे भक्तीसागर हा उमडून आलेला असतो. श्रावण महिन्यात शाकाहारी जेवणाला प्राधान्य दिले जाते.मांस,मदिरा याचं सेवन करण्यास प्रतिबंध आहे या महिण्यात.\nश्रावण महिन्यात व्रतवैकल्य मोठ्या प्रमाणावर केले जातात.श्रावणी सोमवार हा मोठ्या प्रमाणावर केला जाणारा व्रत आहे व या दिवशी शिवामूठ ही महादेवाच्या पिंडीवर अर्पित केली जाते. तसेच श्रावणी सोमवार,शनिवारला ही फार महत्त्व आहे.या दिवसांमध्ये व्रत ठेवल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होते असे सांगितले जाते.\nश्रावण महिना फार पवित्र असल्याने या महिन्यात अनेक सण देखील असतात.\nनाग पंचमी:-श्रावणी शुद्ध पंचमी म्हणजेच नाग पंचमी.या दिवशी नागांची पूजा केली जाते.\nश्रावण पौर्णिमा:-श्रावण पौर्णिमा म्हणजेच नारळी पौर्णिमा/रक्षाबंधन नारळी पौर्णिमा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.या दिवशी समुद्र किनारी राहणारे लोक वरुणदेवते पित्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात.पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरु होते.ज्या मराठी घरात रोजच्या खाण्यात नसतो,त्या मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनवलेले खाद्य पदार्थ बनवतात.याच दिवशी बहिण भावाच्या हाताला राखी बांधते त्यावरून या पौर्णीमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात.ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते.कारण या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू,शिव,सूर्य आदी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्री-पुरुष ती पोवती हातात बांधतात.\nश्रावण अष्टमी:-श्रावण वद्य अष्टमी म्हणजे श्रीकृष्ण जयंती.श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात.कारण या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला.या दिवशी भावीक स्त्रीपुरुष उपवास करतात. व कृष्ण जन्माचा सोहळा साजरा करतात. श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल,गोपाळकाला,दहीहंडी साजरी करतात.\nपिठोरी अमावस्या:-पिठोरी अमावस्या म्हणजेच पोळा या महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या असे नाव आहे.संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पाठोरी व्रत करतात.याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी लोक पोळा नावाचा सण साजरा करतात.हा सण बैलांसंबधी असून या, दिवशी बैलांना शुंगारून त्यांची मिरवणूक काढतात.\nमंगळागौर:-याच महिन्यात मंगळागौरी हा सण पार पडतो.यात नववधू हा सण करतात.\n“श्रावण मासी,हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे”\nया काव्य रचनेतून श्रावण मासाचे वर्णन केले आहे.ही कविता बालकवींची आहे. या दिवसात पृथ्वीच्या पोटातून नवीन झाडे-झुडपे,हिरवळ निर्माण होत असतात.\n– वैभव गुलाबराव सुर्यवंशी साठे महाविद्यालय,विले पार्ले (माध्यम विभाग) 9757305726\nआतातरी आमची दया करा…\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nपहिली जागतिक मराठी परिषद (१२ ऑगस्ट १९८९)\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.prashantredkar.com/2012/01/wwwprashantredkarsobatin.html", "date_download": "2018-11-17T09:30:57Z", "digest": "sha1:5DJ4XYE74J374JIC7BDKUYMHFPT2OACX", "length": 20809, "nlines": 210, "source_domain": "www.prashantredkar.com", "title": "प्रशांतरेडकरसोबत.इन(www.prashantredkarsobat.in) | सोबत...प्रशांत दा. रेडकर ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\n५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )\nHome मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) प्रशांतरेडकरसोबत.इन(www.prashantredkarsobat.in)\nप्रशांत दा.रेडकर मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) Edit\nडिसेंबर २०१० पासून सातत्याने काहीना काही लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे...जितके मला माहित आहे,ज्या गोष्टी जाणून घेण्यात मला माझा वेळ खर्च करावा लागला आहे,त्या स्वत: आधी जाणून घेवून,इतरांना ते करण्यासाठी त्रास पडू नये,म्हणून ते त्यांच्या सोबत वाटून घेण्या आधी मी करून पाहिले मगच त्या बद्दलची कृती लिहित गेलो..हे काम वेळ घेणारे असले तरी त्याचा सर्वांना फायदा होईल हाच हेतू त्यामागे होता.अल्पावधितच वाचकसंख्येने १ लाख ३६ हजार ९७४ चा आकडा पार केला आणि गुगल पेज रॅंक ३ पर्यंत पोहोचली हे केवळ तुम्ही दाखवलेल्या प्रेमामुळे शक्य झाले त्याबद्दल मनापासुन आभार.\nप्रशांत रेडकर सोबत या माझ्या अनुदिनीचा नविन वेबपत्ता: http://www.prashantredkarsobat.in/ हा आहे. याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.यापुढेही वेगवेगळ्या विषयावर लिखाण सुरुच राहिल आणि यात भर टाकली जाईल.येत्या ३-४ दिवसात मराठी सोशल नेटवर्किंग साईट सुरु करण्याचा मानस आहे.यापुढेही वाचकांचे प्रेम आणि प्रतिसाद मिळत राहावा इतकीच इच्छा आहे.\nफेसबुकवर शेअर करा ट्विटरवर शेअर करा गुगलप्लसवर शेअर करा\nमी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.\n1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.\n**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या \"ब्लॉग माझा २०१५\"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला \"दुस-या क्रमांकाचे\" पारितोषिक मिळाले आहे.\n**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\nकोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\n४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे\nsavaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra\n<>जरूर मराठी साईट सुरु करा आम्ही आहोतच आपल्याबरोबर \nधन्यवाद..मराठीमधुन फेसबुक साईट आज पासुन सुरु होत आहे...साईटचे नाव आहे\nतुम्ही प्रकाशित केलेले BLOG Creating वरचे व्हिडीओ मी U TUBE वर पाहिले. पण मला एक दोन व्हिडीओच बघायला मिळाले. मला त्या बद्दलची सरव माहिती हवी आहे. मला स्वतःचा BLOG करायचा आहे. प्लिज मला या संबंधी माहिती आपण कळवाल का किंवा मराठीतून इतर कुठे मिळेल ते कळवाल का किंवा मराठीतून इतर कुठे मिळेल ते कळवाल का\nमाझे नाव - विवेक वाटवे\nमाझ्या साइटवरच्या अनुक्रमणिका मधील ब्लॉगिंगचे तंत्र-मंत्र विभागात तुम्हाला या बद्दल सर्व माहिती मिळेल\nमी तो विभाग पाहीन.\nविभागवार माहिती इथे वाचता येईल\nविभागवार लेख वाचण्यासाठी इथे टिचकी द्या ABP माझा ब्लॉग माझा २०१५ स्पर्धेतील विजेतेपद (1) इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security) (20) इंटरनेटसाठी उपयुकत माहिती (50) उपयुक्त सॉफ्टवेअर(Useful Software) (12) ऑनलाइन मराठीमध्ये लिहा.(online Marathi Typing) (1) ऑनलाईन खेळ खेळा(Free Online Games) (1) ऑनलाईन टिव्ही चॅनेल्स (Online TV Channels) (1) ऑनलाईन पैसे कमवा (4) क्रिकेटविश्व (2) खळबळजनक माहिती (4) छायाचित्रे (41) जीमेल टिप्स आणि ट्रिक्स(Gmail Tricks And Tips) (12) ट्विटरचे तंत्रमंत्र (1) दिनविशेष (1) दृकश्राव्य गप्पा करा (1) नोकरी संदर्भ (1) प्रेम(prem) (3) फेसबूक टिप्स आणि ट्रिक्स(Facebook Tips And Tricks) (55) ब्लॉगर टेंपलेट्स(blogger Templates) (3) ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) (108) मराठी कविता ऑडियो(Marathi Kavita Audio) (4) मराठी कविता व्हिडियो(Marathi Kavita Video) (2) मराठी कविता(marathi kavita) (1) मराठी कवी/कवयित्री (11) मराठी चारोळीसंग्रह ई-आवृती(Marathi Charolya) (1) मराठी चारोळीसंग्रह(Marathi Charolya) (2) मराठी चारोळ्या (31) मराठी टेक्नॉलॉजी विषयीचे लेख(Marathi Technology) (9) मराठी दिवाळी अंक(Marathi Diwali Ank) (1) मराठी देशभक्तीपर कविता (1) मराठी प्रेमकथा(Marathi Premkatha) (3) मराठी प्रेमकविता(Marathi Prem Kavita) (17) मराठी बातम्या (1) मराठी ब्लॉगविश्व(Marathi Blog vishva) (1) मराठी मधून PHP शिका (1) मराठी लघुकथा(Marathi LaghukaTha) (1) मराठी लेखक-लेखिका (17) मराठी विनोद (7) मराठी शब्द(Marathi Shabda) (3) मराठी शॉर्टफिल्म (2) मराठी सुविचार (8) मराठीमधून CSS शिका (1) माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र (1) मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) (19) मोबाईल फोन टिप्स आणि ट्रिक्स(Mobile Tricks And Tips) (17) रोजच्या व्यवहारातील उपयुक्त माहिती (1) वर्डप्रेस (3) वेबडिजायनिंग(Web Designing) (14) संगणकाचे तंत्र-मंत्र (PC Tips And Tricks) (7) संपुर्ण हिंदी चित्रपट(bollywood movies)Online कसे पाहाल (1) संस्कृत सुभाषिते (11) हवे ते गाणे ऑनलाइन ऐंका(online music listen) (2)\nशब्दांचा रंग आणि आकार बदला\nअल्पपरिचय आणि मनातले काही\nमाझ्या अनुदिनीवरील विविध विषयावरील माहिती वाचण्यासाठी,अनुक्रमणिका अथवा वर दिलेला \"विभागवार माहिती\" पर्यायाचा वापर करावा.\nप्रकाशित पुस्तके:१)मनात माझ्या २)स्पर्श नवा(चारोळी संग्रह)शारदा प्रकाशन,ठाणे.\nगायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\n१)आवडता ब्लॉगर पुरस्कार:बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२.\n२)ABP माझा \"ब्लॉग माझा स्पर्धा २०१५\" दुसरा क्रमांक\nमी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.माहिती आवडली तर जरूर शेअर करावी,पण कृपया उचलेगिरी करून ती स्वत:च्या नावाने स्वत:च्या अनुदिनीवर डकवू नये.राजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उपयोगी आहेत.मी सध्या सोशल नेट्वर्किंग साईटवर जास्त सक्रीय असतो आणि माझ्या इतर वेबसाईटच्या निर्मितीमध्ये गुंतल्याने व्यस्त असतो .\nमी डिजाईन केलेली माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि फेसबुक, android अ‍ॅप,अवश्य बघा:\nसध्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या वेबसाईटस\n३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\nप्रशांत दा. रेडकर :-)\nबघितलस खूप आठवते आहेस..मी बनवलेली मराठी शॉर्टफिल्म\nहवी हवीशी वाटतेस तू.\nफेसबुक वर मेसेज करा\nसुंदर एक गाव आहे....\nतिथल्या प्रत्येक वळणा वरती,\nफक्त तुझे नाव आहे.\nजेव्हा मी कुठे दिसणार नाही.\nहुंदके आवरायला वेळ लागेल,\nतरीही मी हसणार नाही.\nमाझ्या अनुदिनीचे Android App इथे डाउनलोड करा\nरोज एक मनाचे श्लोक\nCopyright © 2014 सोबत...प्रशांत दा. रेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://anildabhade.com/mpsc-rajyaseva/important-information/mpsc-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B2-%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-17T08:28:34Z", "digest": "sha1:O3GSRO6WULT4QJITXAKYB5PZPK6KQHMC", "length": 47181, "nlines": 874, "source_domain": "anildabhade.com", "title": "MPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो? | AnilMD's Blog – Personal Guidance for UPSC and MPSC Exams: Rajyaseva, PSI, STI, Asst, Civil Services", "raw_content": "\n“MPSC यशाचं मंत्र – एक संपूर्ण पुस्तक”\nMPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो\nअमूल्य वेळ गमवू नका – एम पी एस सी मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा\nचालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे\nचालू घडामोडी साठी न्यूजपेपर मध्ये काय वाचावे आणि काय वाचू नये\nमुख्य परिक्षेची तयारी कशी करावी\nअनिवार्य इंग्रजी : तयारी कशी करावी\nराज्यसेवा पूर्वपरीक्षेचा पेपर कसा सोडवायचा\nरिविजन ची वेळ आली आहे\nघाबरलात का सामान्य क्षमता चाचणी : संपूर्ण मार्गदर्शक बघून\nहॉल तिकीट मिळाले की नाही अजून – MPSC प्रिलिम्स २०१० परीक्षेचे\nMCQs – ऑब्जेक्टीव्ह प्रश्नांसाठी कशी तयारी करावी\nमला सांगा तुम्हाला मराठीत काय पाहिजे\nMPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो\nजीवनात सोपं असं काही नसते. काही मिळवायचे असेल तर त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते.\nMPSC राज्यसेवा परीक्षा सुद्धा म्हणावी तशी सोपी नाहीये. तर मग ह्या परीक्षेत सफल व्हायला काय करावं लागणार आहे\nसर्वात प्रथम तुमच धेय्य निश्चित करा, ते पूर्ण करण्यासाठी लागणारी मेहनत कोणत्या स्वरुपाची असायला पाहिजे हे मी सांगेन, ठीक आहे तर मग\nसर्वात आधी हे नक्की करा की तुम्ही जो अभ्यास करत आहे तेच तुम्हाला व्हायचं आहे का\nस्वप्न पाहण खूप सोपं आहे पण ते सिद्ध/पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत व हिम्मत लागते आणि हे खूप कठीण काम आहे. दुसरे म्हणतात म्हणून MPSC च स्वप्न पाहण चुकीच आहे, तुमचं स्वतःचा तो निर्णय असावा लागतो.कारण त्यासाठी लागणारी मेहनत तुम्हालाच करावी लागणार असते. तुम्ही स्वतःच निर्णय घ्या, तुमची लायकी काय आहे हे तुमच्याशिवाय कोण जाणू शकतं\nतुम्ही स्वत बघा की अश्या परीक्षेसाठी लागणारी मेहनत तुमच्या अंगी आहे का तुमच्याजवळ तो सेल्फ-कोन्फिडेंस म्हणजेच आत्मविश्वास आहे का तुमच्याजवळ तो सेल्फ-कोन्फिडेंस म्हणजेच आत्मविश्वास आहे का सतत लागणारी दृढ इच्छाशक्ती आहे का\nजर वरीलपैकी काही नसेल तर मग असा व्यक्ती असफल्तेन व्याकूळ होतो आणि मग निराशेच्या अंधारात बुडून जातो.\nपण जर तुमचा निर्णय तुमच्या मेहनती, आत्मविश्वासानं, दृढ इच्छाशक्तीन घेतलेला आहे अत्र मग निश्चिंत पुढे जा.\nसुयोग्य स्टडी मटेरियल निवडा आणि अभ्यासाला लागा. तुमची एनर्जी इकडे तिकडे वाया ना घालवता अभ्यासात घाला.\nराज्यसेवा परीक्षेचा अभ्यास व्यापक/विस्तीर्ण (Wide Extensive ) व मोजकाच (Selective Intensive) असावा. पूर्व परीक्षेसाठी विस्तीर्ण स्वरूपाचा करावा व मुख्य परीक्षेसाठी सिलेक्तीव स्वरूपाचा करावा.\nराज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करावाच परंतु त्याव्यतिरिक्त चालू घडामोडींवर जास्त लक्ष केंद्रित करा. चालू घडामोडी कधीपासून बघाव्यात पूर्व परीक्षेच्या एक वर्ष आधीपासून पूर्व परीक्षेच्या एक वर्ष आधीपासून उदाहरणार्थ, २०१७ ची परीक्षा फेब्रुवारी किंवा एप्रिल मध्ये असू शकेल म्हणून मग १ जानेवारी २०१६ पासूनच्या सर्व घडामोडी वाचून समजून घ्या आणि त्यावर नोट्स तयार करा.\nपरीक्षेत चालू घडामोडींवर कसे प्रश्न येतात ते २०१६ ची ही प्रश्नपत्रिका बघितल्यावर समजेल: Click HERE\nचालू घडामोडींसाठी कशी तयारी केली पाहिजे त्यासाठी ही लिंक वाचा: चालू घडामोडी – काय वाचायला पाहिजे\nराज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा अभ्यास तर पूर्ण करण्यासाठी कमीतकमी एक वर्ष (पूर्व परीक्षेच्या आधी) लागेल हे लक्षात ठेवूनच आपलं धेय्य ठरवायचं. त्यानुसारच आपलं प्लानिंग करावं.\nयेणारी राज्यसेवा परीक्षा द्यायची असेल तर मग आजपासूनच एक क्षणाचाही विलंब न लावता सुरुवात करा.\nदररोज कमीत कमी 10-12 तास अभ्यासाला द्या. मागील सात महिन्यांत काय घडले आहे त्याबद्दल सर्व माहिती शोधून काढा. कोणत्या मुद्द्यांवर प्रश्न येवू शकतात ह्याची लिस्ट बनवा. त्यावर माहिती गोळा करा. नोट्स बनवा.\nपूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघून ६वी ते १२वी ची पुस्तके वाचून काढा. NCERTच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद निघाले असून ते सुद्धा वाचून काढा.\nत्यानंतर प्रत्येक विषयावर advanced पुस्तके वाचून त्यांचे सुद्धा नोट्स काढा.\nहे सर्व करत असतांना, रिविजन करत रहा आणि मग सराव परीक्षा द्या (घरी बसून प्रश्न पत्रिका सोडवून पहा) आणि तेही वेळेच्या बंधनात राहूनच (ह्यालाच सराव परीक्षा म्हणता येईल ना \nतुमचा मित्र व मार्गदर्शक,\n1,339 Responses to MPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो\nकेदार पोटजळे म्हणतो आहे:\nनोव्हेंबर 15, 2018 येथे 7:51 pm\nनोव्हेंबर 16, 2018 येथे 12:06 pm\n@केदार, तुम्ही 2021ची परीक्षा देऊ शकाल.\nशीतल निकम म्हणतो आहे:\nनोव्हेंबर 12, 2018 येथे 3:21 pm\nसर,PSi ,Sti 2019 च्या exam साठी class लावायची खरंच गरज आहे का\nClass चे महत्वाचे फायदे कोणते\nनोव्हेंबर 12, 2018 येथे 3:27 pm\n@शीतल, जर तुम्हाला माहित असेल की कशी तयारी करावी, कशातून करावी, अभ्यास कसा करावा,नोट्स कशा काढाव्यात, सराव परीक्षा कशी घ्यावी तर मग कसल्याही क्लासची गरज नाही. दिलेल्या अभ्यासक्रमानुसार जास्तीत जास्त पुस्तके, मासिके, वर्तमानपत्र वाचून स्वतःच्या नोट्स काढाव्यात, सराव प्रश्नपत्रिका सोडवाव्यात.\nनोव्हेंबर 10, 2018 येथे 10:08 pm\nनोव्हेंबर 11, 2018 येथे 9:16 सकाळी\n@गुडप्पा, हो, लिपिक-टंकलेखक ह्या पदासाठी पदवी आणि मराठी व इंग्रजी टायपिंग सुद्धा पाहिजे.\nनोव्हेंबर 10, 2018 येथे 7:55 pm\nनोव्हेंबर 10, 2018 येथे 7:57 pm\n@गुडप्पा, तुम्ही बी.ए. करा.\nऑक्टोबर 26, 2018 येथे 1:36 सकाळी\n@समिधा, हो, करू शकता. खाली काही सक्सेस मंत्र दिलेत ते वाचावेत. त्या व्यतिरिक्त अजूनही बरीचशी माहिती इथे उपलब्ध आहे, ती वाचून सुरुवात करावी.\n@अक्षय, कदाचित राज्यसेवा पूर्व परीक्षा फेब्रुवारी २०१९ मध्ये असेल तर लगेचच अभ्यासाला सुरुवात करा. प्लान साठी ‘कोर्स’ जॉईन करावा.\n@स्वप्नाली, सखोल अभ्यास करा, स्वतःचे नोट्स बनवा, सराव प्रश्नपत्रिका सोडवा. सर्व माहिती काढूनच क्लास जॉईन करावा. कोर्सेस मेनू बघा, ह्या ब्लॉगवर.\nसप्टेंबर 23, 2018 येथे 9:48 सकाळी\nसप्टेंबर 23, 2018 येथे 4:28 pm\n@आकाश, रेग्युलर कॉलेज करूनही एमपीएससी चा अभ्यास करू शकतोस. दोन वर्षे मिळतात त्यात आरामात अभ्यासक्रम पूर्ण करू शकतोस. बी.ए. ला प्रवेश घेऊन हा अभ्यास कर.\n2019संयुक्त परीक्षा व राज्य सेवा परिक्षेचा काळ काय असणार\nसप्टेंबर 20, 2018 येथे 9:43 सकाळी\nसप्टेंबर 18, 2018 येथे 1:35 सकाळी\nसप्टेंबर 18, 2018 येथे 10:04 सकाळी\n@अश्विनी, हो, साधारण ३ ते ४ तास (एक वर्षभर) सखोल अभ्यास करा. एकाचवेळी न करता २-२ तास केला तरी चालेल.\nसप्टेंबर 12, 2018 येथे 5:23 pm\nसप्टेंबर 12, 2018 येथे 5:26 pm\nसप्टेंबर 12, 2018 येथे 5:34 pm\n@नंदिनी, हो तुम्ही सखोल अभ्यास करावा खाली काही सक्सेस मंत्र दिलेत ते वाचून अभ्यासाला सुरुवात करा\nसप्टेंबर 17, 2018 येथे 5:50 pm\nसप्टेंबर 18, 2018 येथे 10:10 सकाळी\n@नंदिनी, तुम्हाला पुस्तकांची लिस्ट फ्री मिळेल. इथे दिल्याप्रमाणे इमेल करा: https://anildabhade.com/other/eprospectus/ वर्तमानपत्रे: लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस व द हिंदू वाचा.\nसप्टेंबर 1, 2018 येथे 2:38 pm\nसप्टेंबर 18, 2018 येथे 10:19 सकाळी\n@प्रदीप, लिपिक-टंकलेखक ह्या पदासाठी दहावी चालेल व सोबत टायपिंग पाहिजे.\n@श्वेता, डिग्री पूर्ण करा तरच एमपीएससी परीक्षा देता येईल. आतापासून तयारी करू शकता. त्यासाठी ही लिंक बघावी: https://anildabhade.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/\npooja zate म्हणतो आहे:\nसर एमपीएससी परीक्षेचा फॉर्म कसा भरायचा पुढील एमपीएससी परीक्षा कधी आहे आता मी बीएचे पहिले वर्ष चालू आहे\n@पूजा, तुम्ही टी.वाय. ला असतांना 2021ची एमपीएससी परीक्षा देवू शकाल. सध्या अभ्यासाला सुरुवात करा, इथे दिल्याप्रमाणे: https://anildabhade.com/other/12th-std-pass-students-should-prepare-this-way/\n@पायल, त्यात कन्फ्युज व्हायची गरज नाही. जी एमपीएससी परीक्षा द्यायची त्या परीक्षेचा अभ्यासक्रम बघायचा. व्यवस्थितपणे विचार करून निर्णय घ्यावा.\nऑगस्ट 3, 2018 येथे 10:15 सकाळी\n@नंदू, नाही, काही अडचण नाही.\n@रामेश्वर, कृपया ह्या लिंकवर दिल्याप्रमाणे इमेल करावी: https://anildabhade.com/other/eprospectus/\nसर upsc साठी कोणती पुस्तके वाचु\nजुलै 21, 2018 येथे 11:50 सकाळी\n@पूनम, एमपीएससी राज्यसेवा, एस.टी.आय., पी.एस.आय., सहाय्यक कक्ष अधिकारी ह्या परीक्षा देण्यासाठी टायपिंगची गरज नाही. एमपीएससी सक्सेस मंत्र वाचा. त्यामध्ये सर्व मार्गदर्शन दिलेले आहे: https://anilmd.wordpress.com/manual/mpsc-success-mantra-the-complete-manual/\nजर हो तर त्या कोणत्या प्रकारच्या असतील\n@शीतल, डिग्री लागेल. डिग्री नंतर तुम्ही एमपीएससी राज्यसेवा, एमपीएससी पी.एस.आय/एस.टी.आय./सहाय्यक कक्षा अधिकारी, युपीएससी सिविल सेवा ह्या परीक्षा देवू शकाल.\n@प्रणाली, ही लिंक बघा: https://anilmd.wordpress.com/2017/11/21/mpsc-exams-in-2018/ पुढीलवर्षी साधारण ह्याच कालावधीत परीक्षा होतील. राज्यसेवा परीक्षेची जाहिरात ह्यावर्षी डिसेंबरमध्ये येईल.\n@विक्रम, हो, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठातून बी.ए. पूर्ण केल्यावर एमपीएससी परीक्षा देता येतील.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nपर्सनल गायडंस प्रोग्राम (पी.जी.पी.)\nमला सांगा तुम्हाला मराठीत काय पाहिजे\nMPSC राज्यसेवा परीक्षेत सफल व्हायला कसल्या प्रकारचा अभ्यास करावा लागतो\nAnilDabhade च्यावर सक्सेस मंत्र #13- अभ्यास कसा…\nKalpana च्यावर सक्सेस मंत्र #13- अभ्यास कसा…\nhimtai moreshwar wan… च्यावर सक्सेस मंत्र #13- अभ्यास कसा…\nलाल दिवा असलेल्या गाडीत बसायचे\nअमूल्य वेळ गमवू नका – एम पी एस सी मुख्य परीक्षेच्या तयारीला लागा\nआमचा वेबिनार अटेंड करण्यासाठी सर्वोत्तम वेळ तुमच्याजवळ कोणती आहे\nकैसे जीतोगे यह एम्.पी.एस.सी. की लढाई\nकोण म्हणतंय आमच्या मराठमोळ्या युनिव्हरसिटीज मागे आहेत अहो त्यांनी दिल्लीलाही मागे टाकलंय\nजीवघेणी स्पर्धा आणि परिक्षांचा वाढता ताण\nरिविजन ची वेळ आली आहे\nशासकीय सेवा का बरं करावी\nहॉल तिकीट मिळाले की नाही अजून – MPSC प्रिलिम्स २०१० परीक्षेचे\nफटा पोस्टर निकला हिरो\nतीन वर्षांचा खडतर प्रवास\nSuccess Mantra #2 – सफलता मिळत नसते, मिळवावी लागते\nSuccess Mantra #3 – मासिके का व कशी वाचावीत\nSuccess Mantra #5 – महाराष्ट्र २०१३ – आकडेवारी\nसक्सेस मंत्र #13- अभ्यास कसा करावा\nआता ते शक्य आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/shivsena-chief-uddhav-thackeray-meet-cm-davendra-fadnavis-105939", "date_download": "2018-11-17T09:53:14Z", "digest": "sha1:7IMXRH6XBYST6YFM4FVLRQMI5FBJE5AU", "length": 13750, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "ShivSena chief Uddhav Thackeray meet CM Davendra Fadnavis उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चांना उधाण | eSakal", "raw_content": "\nउद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची भेट; चर्चांना उधाण\nबुधवार, 28 मार्च 2018\nमहाराष्ट्रात सरकारमध्ये शिवसेना सहभागी असून आमच्या आमदारांना निधी उपलब्ध करुन द्यावा, या ही एका महत्त्वपूर्ण मागणीसाठी ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे समजते. शिवसेना-भाजप यांच्या राजकीय संबंधात काहीसा ताण असतानाही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे परस्परांशी बरे संबंध आहेत.\nमुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. या भेटीची जोरदार चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. नेमकी कशासाठी या भेटीचे आयोजन करण्यात आले आहे, हे अधिकृतपणे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी या भेटीमागे काही कयास लावले जात आहेत. ममता बॅनर्जी यांनी शिवसेनेची तिसऱ्या आघाडीसाठी मनधरणी सुरु केली असताना या काहिशा पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेतील अशी चर्चा आहे.\nमहाराष्ट्रात सरकारमध्ये शिवसेना सहभागी असून आमच्या आमदारांना निधी उपलब्ध करुन द्यावा, या ही एका महत्त्वपूर्ण मागणीसाठी ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे समजते. शिवसेना-भाजप यांच्या राजकीय संबंधात काहीसा ताण असतानाही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे परस्परांशी बरे संबंध आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांची उद्धव ठाकरे यांच्या वतीने भेट घेतली असताना आज 63 आमदारांसाठी निधीची मागणी करणारी पत्र घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटतील.\nसार्वजनिक बांधकाम विभाग आणि माहिती व बालकल्याण या खात्यांनी आम्हाला रक्कम द्यावी अशी शिवसेना आमदारांची मागणी आहे. गेले काही दिवस उद्धव ठाकरे यांना असे आमदार मागणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी ही पत्रे घेऊन ठाकरे स्वतः मुख्यमंत्र्यांच्या गावी जाणार असल्याचे समजते. शिवसेनेला जे काही आक्षेप आहेत ते महाराष्ट्रात तरी चौकटीतच सोडवण्यावर शिवसेनेचा भर दिसत आहे. अर्थसंकल्पालाही आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेचे नवनियुक्त सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह हजेरी लावली होती.\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\n'काकडे तुम्ही कमी बोला, मग शिरोळे बोलतील'\nपुणे : मितभाषी, सच्चा, प्रामाणिक, कामाचा पाठपुरावा करणारा आणि लोकसभेत अधिकाधिक वेळ देणारा खासदार अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/1757", "date_download": "2018-11-17T09:08:37Z", "digest": "sha1:BZPGJTQRFW7OD7TZXOKQBV3OBLWOJDQ4", "length": 7772, "nlines": 104, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news karnataka elections Congress Sharad pawar | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार - शरद पवार\nकर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार - शरद पवार\nकर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार - शरद पवार\nकर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार - शरद पवार\nबुधवार, 9 मे 2018\nकर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार अशी भविष्यवाणी केलीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी. कर्नाटकात भाजपचा जोरदार प्रचार सुरू असला तरी काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी राज्यात चांगलं काम केलंय. त्यांनी गोरगरिबांपर्यंत शासनाच्या सर्व योजना राबवल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकी जनतेचा काँग्रेसकडे ओढा आहे. त्यामुळे भाजपनं कितीही प्रयत्न केले, तरी काँग्रेसचंच सरकार सत्तेवर येईल, असं शरद पवार यांनी म्हंटलंय. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.\nकर्नाटक निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होणार अशी भविष्यवाणी केलीय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी. कर्नाटकात भाजपचा जोरदार प्रचार सुरू असला तरी काँग्रेसचे विद्यमान मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी राज्यात चांगलं काम केलंय. त्यांनी गोरगरिबांपर्यंत शासनाच्या सर्व योजना राबवल्या आहेत. त्यामुळे कर्नाटकी जनतेचा काँग्रेसकडे ओढा आहे. त्यामुळे भाजपनं कितीही प्रयत्न केले, तरी काँग्रेसचंच सरकार सत्तेवर येईल, असं शरद पवार यांनी म्हंटलंय. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त शरद पवार साताऱ्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.\nकर्नाटक विजय शरद पवार sharad pawar मुख्यमंत्री\nबाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी उद्धव ठाकरे नतमस्तक\nमुंबई :: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतीदिन आहे. या निमित्त...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी...\nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.beebasket.in/blog/page/2/", "date_download": "2018-11-17T08:30:53Z", "digest": "sha1:W54KZLOLGE4SV5TWLTFGJ7X6AQEGIJEL", "length": 10198, "nlines": 132, "source_domain": "www.beebasket.in", "title": "Blog - Bee Basket", "raw_content": "\n‘मधमाशांची गरज : शुद्ध पाणी आणि पर्यावरण’\n‘मधमाशांची गरज : शुद्ध पाणी आणि पर्यावरण’ आपण नदीच्या उगमस्थानाजवळील जंगलसदृश भाग अथवा कोणत्याही लहान-मोठ्या नैसर्गिक पाणवठ्याच्या स्रोताकडील प्रदेश बारकाईने न्याहाळला तर अनेकदा त्या परिसरात किंवा नजीकच्या भागात मोठ्या झाडांवर, डोंगराच्या कपारीत मधमाशांचे एखादे तरी भले मोठे पोळे किंवा त्यांच्या अनेक वसाहती आपल्याला आढळून येतात. मग असा प्रश्न पडतो की...\nमधमाशांची सद्यस्थिती व उपाय\n१९ ऑगस्ट २०१७ हा 'जागतिक मधमाशी दिन' म्हणून घोषित केलेला दिवस या मधमाशी दिनाचे औचित्य साधून भारतातील मधमाशांची आजची सत्य परिस्थिती काय आहे याविषयी जाणून घेऊया. गेल्या लेखात मधमाशांची परागसिंचनातील महत्वाची भूमिका आपण पाहिली; तसेच मधमाशीजन्य उपयुक्त पदार्थांची माहितीदेखील आपण घेतली. यावरून मधमाशी हा निसर्गातील महत्वाचा कीटक आहे आणि ह्या छोट्याशा कीटकाचे पृथ्वीवरील अस्तित्व टिकवणे हे अखिल मानवजातीच्या कल्याणाचे आहे याचा बोध आपण घेतला.\nमधमाशा ह्या परागीकरणाकरता सहाय्यकारी ठरतात हे आपण मागील भागात पाहिले. याशिवाय मधमाशांपासून मानवास अनेक उपयुक्त पदार्थ मिळतात. मधमाशांपासून मिळणारा सर्वांत लोकप्रिय पदार्थ म्हणजे ‘मध’ होय. परंतु मधमाशांपासून मधाव्यतिरिक्त मेण, पराग, रोंगण (प्रोपोलिस), राजान्न (रॉयल जेली) व विष (दंश) हे देखील अतिशय उपयुक्त पदार्थ मिळतात. मधमाशांपासून मिळणाऱ्या ह्यातील प्रत्येक पदार्थाची आपण येथे थोडक्यात माहिती घेऊ. १)...\nमधमाशांचे मह्त्व व मधमाशीपालन\nशहरातील रोजच्या धकाधकीच्या जीवनात काही क्षण निवांत घालवता यावे म्हणून आपण उद्याने व बागा यांमध्ये जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होतो. आजूबाजूची हिरवीगार झाडे, मंजुळ स्वरात गाणारे पक्षी, पुष्करणी व त्यातील थुईथुई नाचणारे कारंजे, रंगीबेरंगी फुलांचे ताटवे या सर्वांमुळे चैतन्याची अनुभूती मिळून मन प्रसन्न होते व ताजेतवाने वाटते. तेथील फुलांवर बागडणारी फुलपाखरे, फुलांभोवती अखंड गुंजारव करणारा भुंगा व फुलांभोवती गुणगुणणाऱ्या मधमाशा हे दृष्य आपल्या चांगलेच ओळखीचे आहे.\nसुमारे तीन वर्षांपूर्वी अमित गोडसे हा अभियंता मुंबईतील एका नामांकित सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. त्यावेळी दिवाळीच्या सुट्टीत तो पुणे येथील त्याच्या घरी आला तेव्हा त्याला त्याच्या बिल्डिंगमध्ये पेस्ट कंट्रोलने हजारो मधमाशा मारून टाकलेल्या आढळल्या. ते दृष्य बघून त्यास वाटले की या मधमाशांनी कोणाला काही इजा केली नव्हती तरी भीतीपोटी त्यांना उगाच मारून टाकले गेलेय. त्यास दुःख होऊन याकरता काहीतरी केले पाहिजे हा विचार त्याच्या मनात घर करून राहीला. या घटनेनंतर कितीतरी दिवस त्याने अस्वस्थतेत काढले मग आपण स्वतःच काहीतरी करावे ही जिद्द त्याने मनाशी बाळगली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-mutual-fund-93000-crore-investment-104794", "date_download": "2018-11-17T09:37:00Z", "digest": "sha1:6CL7ZGYWQMKWBUSO4N7QMBXKAIY3EVGQ", "length": 17766, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news mutual fund 93000 crore investment म्युच्युअल फंडात पुणेकरांची गुंतवणूक ९३००० कोटी | eSakal", "raw_content": "\nम्युच्युअल फंडात पुणेकरांची गुंतवणूक ९३००० कोटी\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nपुणे - बॅंका आणि अन्य बचत योजनांच्या कमी झालेल्या व्याजदरांवर उपाय म्हणून पुणेकरांनी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. बचत व चालू खाते, मुदत ठेव, शेअर्स आणि सोन्यातील गुंतवणूक या पारंपरिक पद्धत आहे. मात्र, पुणे शहरातील गुंतवणूकदारांनी एप्रिल २०१७ ते २०१८ (फेब्रुवारीअखेर) या दरम्यान म्युच्युअल फंडात तब्बल ९२ हजार ९२२ कोटी रुपये गुंतविले आहेत.\nपुणे - बॅंका आणि अन्य बचत योजनांच्या कमी झालेल्या व्याजदरांवर उपाय म्हणून पुणेकरांनी म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला प्राधान्य दिले आहे. बचत व चालू खाते, मुदत ठेव, शेअर्स आणि सोन्यातील गुंतवणूक या पारंपरिक पद्धत आहे. मात्र, पुणे शहरातील गुंतवणूकदारांनी एप्रिल २०१७ ते २०१८ (फेब्रुवारीअखेर) या दरम्यान म्युच्युअल फंडात तब्बल ९२ हजार ९२२ कोटी रुपये गुंतविले आहेत.\nwww.amfiindia.com या संकेतस्थळावर या संबंधीची माहिती दररोज अपडेट होत आहे. महाराष्ट्रात फेब्रुवारी २०१८ पर्यंत ९ लाख ५४ हजार २०० कोटी रुपयांची गुंतवणूक म्युच्युअल फंडात झाली आहे. देशभरात डिसेंबर २०१७ अखेर सुमारे साडेसहा कोटी फोलिओ म्युच्युअल फंडामध्ये समाविष्ट झाले आहेत. पुणे शहरातील गुंतवणूक ३.६४ टक्के म्हणजे ९२ हजार कोटींच्या जवळपास आहे.\n१९६४ मध्ये युनिट ट्रस्ट ऑफ इंडियातर्फे म्युच्युअल फंड आणण्यात आले. १९६५ दरम्यान, देशभरातून म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक (ॲसेट अंडर मॅनेजमेंट अर्थात एयूएम) २५ कोटी रुपये होती. प्रत्येक वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत गेली असून, २०१८ च्या मार्चमध्ये हा आकडा २२ लाख कोटी रुपयांवर गेला आहे. १९९५ दरम्यान खासगी कंपन्यांचा म्युच्युअल फंड बाजारात आला.\nसध्या देशातील ४२ कंपन्यांचे म्युच्युअल फंड, तर म्युच्युअल फंडांच्या पंधराशेहून अधिक विविध योजना बाजारात आहेत. त्यामध्ये इक्विटी फंड, डेट फंड, बॅलन्स फंड यांसारखे विविध प्रकारांचा समावेश आहे. अधिक चांगला परतावा मिळत असल्याने, पसंतीनुसार ग्राहक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करीत आहेत. अर्थात त्यामध्ये जोखीमही गृहीत धरावी लागते. २०१७-१८ या आर्थिक वर्षात दहा लाख सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) आले आहेत. सरासरी ३१०० रुपयांच्या एसआयपी करण्यात आल्या आहेत, असे गुंतवणूकविषयक सल्लागारांनी सांगितले.\nएक लाख कोटी रुपये म्हणजे :\n२०१७-१८ या आर्थिक वर्षातील केंद्र सरकारचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य\nआयआयटी, एनआयटी आणि आयसर या संस्थांना पुढील चार वर्षांत केंद्राकडून मिळणारा निधी\nदेशातील ‘विलफुल डिफॉल्टर्स’ने बुडवलेले बॅंकांचे कर्ज\nभारतातून होणारी वार्षिक औषध निर्यात\nतेलंगणच्या अर्थसंकल्पापेक्षा ७४ हजार कोटी रुपये कमी\nम्युच्युअल फंडात गुंतवणूक वाढण्याची कारणे\nबॅंकांसहित अन्य बचत योजनांच्या व्याजदरात घट\nम्युच्युअल फंडातून मिळणारा अधिक परतावा\nपारंपरिक गुंतवणुकीत मंदीची कारणे\nबचत, चालू खाते, मुदत ठेवीवरील व्याजदरात कपात.\nएलआयसी, भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, सोन्यातील गुंतवणुकीवर मर्यादित परतावा\nरिअल इस्टेट मार्केटमध्येही मंदी.\nकोणत्याही आजारावर डॉक्‍टरने दिलेले औषध गुणकारी ठरते. त्या प्रमाणेच कोणत्या योजनांमध्ये आर्थिक गुंतवणूक करावी, यासाठी गुंतवणूकदारांनी अर्थविषयक सल्लागाराचा सल्ला घ्यावा, जेणेकरून त्या गुंतवणूकदाराला चांगल्या योजनांमध्ये गुंतवणूक करता येईल.\n- अमित बिवलकर, संचालक सॅपिअंट वेल्थ ॲडव्हायझर्स अँड ब्रोकर्स प्रा. लि.\nसिक्‍युरिटी एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)चे नियंत्रण म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर असते. फंडातील गुंतवणुकीवर प्रोफेशनल फंड मॅनेजमेंटचा फायदा गुंतवणूकदारास मिळू शकतो. शॉर्ट टर्म व लाँग टर्म गुंतवणूकही करता येते. डेटफंड, बॅलन्स फंड, इक्विटी फंडातही गुंतवणूक फायदेशीर ठरते. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमुळे नियमित गुंतवणुकीची सवय लागते.\n- प्रसाद देशपांडे, गुंतवणूकदार\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/08/blog-post_12.html", "date_download": "2018-11-17T09:43:22Z", "digest": "sha1:YSUQN5PT4N2WPWTISVIT34JIYERDJAYO", "length": 15857, "nlines": 168, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: सन- उत्सव", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४\nकायद्याच्या चौकटीत राहून सन- उत्सव साजरे करा - अनिलसिंह गौतम\nहिमायतनगर(अनिल मादसवार)कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो कायद्याचा सर्वांनी आदर करायला पाहिजे. कायद्याने चालल्यास नुकसान शुन्य टक्के तर फायदा अधिक असतो. याची जाणीव सर्वांनी समजून घ्यायला हवी, म्हणून आगामी काळात होणार्या गौरी - गणेशोत्सव कायद्याच्या चौकटीत राहून साजरे करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांनी केले.\nते हिमायतनगर पोलिस स्थानकात आयोजित गणेशोत्सव, दुर्गा उत्सव, दसरा, तथा निवडणुकी संदर्भात आयोजित शांतता कमेटीच्या बैठकीत बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, सर्व जाती धर्माच्या लोकांनी सर्व उत्सव आपले समजून एकोप्याने साजरे करावे. कायद्याचे पालन करत मंडळाच्या युवकांनी गणेशोत्सव - दुर्गाउत्सव स्थापना ते विसर्जन पर्यंत सुरक्षेची काळजी घ्यावी. उत्सव काळात बैनर, फलक लावण्यापूर्वी संस्थेची(ग्राम पंचायत) परवानगी घ्यावी, न्यायालयाचे नियम पाळून लोडीस्पिकर, वाद्याचा वापर करावा, वेळेत विसर्जन करावे, शांततेने उत्सव साजरे करावे. उत्सव काळात आमचे पोलिस कर्मचारी गस्तीवर असतीलच त्यामुळे कोणीही कायद्याभंग करण्याचा प्रयत्न करू नये. जो कोणी कायदा विरोधी कृत्य करेल त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. म्हणून मंडळासह सर्वांनी पोलिसांनी दिलेले तोंडी व लेखी आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यासाठी कायद्याचे नियम माहित करून घेऊन पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी तंत मुक्त समितीचे अध्यक्ष अनवर खान, प्रकाश कोमावार, सरदार खान, अनंता देवकते, संजय माने, गजानन चायल, राम सूर्यवंशी, गजानन मांगुळकर, रामदास रामदिनवार, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, प्रकाश जैन, अशोक अन्गुलवार, कानबा पोपलवार, दत्ता शिराने, दिलीप शिंदे, धम्मा मुनेश्वर, परमेश्वर शिंदे, ज्ञानेश्वर पंदलवाड, पाशा खतीब, संजय मुनेश्वर, वसंत राठोड, यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी, नागरिक, पत्रकार व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.\nउत्कृष्ठ देखावे करणार्यास बक्षीस\nगत अनेक वर्षापासून गणेशोत्सव- दुर्गा उत्सव काळात उत्कृष्ठ देखावे, समाज उपयोगी कार्यक्रम, रक्तदान आदि प्रकारचे कार्यक्रम केल्या जातात. मात्र प्रशासनाकडून मंडळाला केवळ प्रमाणपत्र देऊन बोळवण केली जात असल्याची खंत उपस्थित मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यावर श्री गौतम यांनी गणेश मंडळाची नाराजी लक्षात घेऊन या वर्षी जातीय सलोखा, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रुन हत्या, रक्तदान, पाणी आडवा पाणी जिरवा, दुष्काळी स्थिती यासह अन्य समाज उपयोगी देखावे सदर करतील त्यांना बक्षिसाच्या रुपात वैक्तिक ढाल व अन्य प्रकारचे बक्षीस देण्याचे आश्वासन दिले. तसेच वरिष्ठ जिल्हा स्तरावरून देण्यात येणारे प्रमाणपत्र सुद्धा मिळेल अशी ग्वाही दिली.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nदुकानदाराना २० लाखाचा चुना...\nसात टक्के आरक्षण द्या\nवीज पडून गाय - म्हैस ठार, शेतकरी जखमी\nओबीसीचा लाभ मिळून द्यावा\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82.html", "date_download": "2018-11-17T09:48:23Z", "digest": "sha1:MO5XY23J5JXOYMW4BBA35FX4OA754R63", "length": 23808, "nlines": 290, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | जलीकट्टू अध्यादेशावर केंद्राची मोहर", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » जलीकट्टू अध्यादेशावर केंद्राची मोहर\nजलीकट्टू अध्यादेशावर केंद्राची मोहर\n►उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा,\nनवी दिल्ली, [० जानेवारी] – जलीकट्टूवरील बंदीमुळे संतप्त जनता रस्त्यावर उतरली असतानाच, जनक्षोभ शांत करण्यासाठी हा सण साजरा करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी तामिळनाडू सरकारने पाठविलेल्या मसुदा अध्यादेशावर केंद्र सरकारने आज शुक्रवारी आपली मोहर उमटवली आहे.\nया अध्यादेशाचा मसुदा सरकारतर्फे केंद्री गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. त्याचा अभ्यास करून तो विधिमंत्रालयाकडे पाठविण्यात आला. आज सायंकाळी विधिमंत्रालयाने या अध्यादेशावर आपली स्वाक्षरी केली. यामुळे सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानाही तामिळनाडूत जलीकट्ठू उत्सव साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nतामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम् यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर विधितज्ज्ञांचे मतही विचारात घेतले होते. आज सकाळी पत्रपरिषद आयोजित करून मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. जलीकट्टू सणाला राज्यात परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारच्या पशू कू्ररता प्रतिबंधक कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वाच्या आवडीचा असलेला हा उत्सव याच आठवड्यात साजरा होणार असल्याने नागरिकांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारने अध्यादेश जारी केल्यास त्याला केंद्राचे समर्थन मिळेल, अशी हमी मला पंतप्रधानांनी दिली आहे. त्यानंतर मी राज्यातील काही विधिज्ञांशी आणि मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांसोबतही चर्चा केली, असे त्यांनी सांगितले.\nसुप्रीम कोर्टाचा निर्णय पुढील आठवड्यात\nदरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही जलीकट्टूवर या आठवड्यात आपण कोणतीही सुनावणी करणार नसल्याचे स्पष्ट करताना, पुढील आठवड्यात निर्णय देणार असल्यो जाहीर केले. न्या. दीपक मिश्रा आणि न्या. आर. बानुमती यांच्या दोन सदस्यीय न्यायासनापुढे ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी म्हणाले की, जलीकट्टू सणाबाबत तामिळनाडूतील जनता अतिशय उत्साहित आहे आणि न्यायालयाच्या आदेशामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी केंद्र व राज्य सरकार संयुक्तपणे काम करीत आहे. यावर न्यायालयाने केवळ ‘ओके’ असे उद्‌गार काढले आणि पुढील आठवड्यात निर्णय घेऊ, असे सांगितले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (72 of 2477 articles)\nइन्फोसिसने आठ हजारावर कर्मचार्‍यांना काढले\nबंगळुरू, [२० जानेवारी] - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या इन्फोसिनने कर्मचारी-कपातीची कुर्‍हाड उगारताना आठ हजारावर कर्मचार्‍यांना एका झटक्यात घरी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/07/blog-post_5048.html", "date_download": "2018-11-17T09:42:29Z", "digest": "sha1:F6ME5E5TAU2XPBGG7N6RPWYYBKNU46XF", "length": 12701, "nlines": 180, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: पर्यटकांचा हिरमोड", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nमंगळवार, २२ जुलै, २०१४\nपैनगंगा कोरडी पडल्याने सहस्रकुंड धबधबा बंद..पर्यटकांचा हिरमोड\nहिमायतनगर(अनिल मादसवार)विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी जुलै महिन्याच्या शेवटी सुद्धा कोरडीठाक पडली आहे. परिणामी याच नदीवर अवलंबून असलेला तथा पर्यटकांना आकर्षित करणारा निसर्गनिर्मित्त सहस्रकुंड धबधबा पावसाअभावी बंद पडल्याने निसर्गसौंदर्य लोप पावल्यागत चित्र दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड झाला असून, आता सुरु असलेल्या पावसाने आगामी श्रावण मासात महादेवाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना धबधब्याचे मनोहारी दृश्य पाहण्यास मिळेल काय या प्रतीक्षेत पर्यटकांच्या नजरा आहेत.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nन्यायालयाच्या निकालात दडलंय काय..\nमहापुरुषांच्या विचाराची प्रेरणा घ्यावी\nपानबळीची वाट पाहतेय काय..\nआषाढीच्या मुहूर्तावर विठ्ठल पावला...\nखरीप हंगामवर्ष सुख समृद्धीची प्रार्थना\nधोंडी.. धोंडी पाणी दे\nकुठे ढगाळ तर कुठे पाऊस\nवाहतूक परवाना हिमायतनगर येथे मिळणार\nमंडळ कृषी अधिकारी नामोहरम\nसक्तताकीद सुध्दा देऊ शकते \nआता मिळणार शहरात परवाना\nपेरलेल्या बियांना कोंब फुटेना...\nसबला होऊन जगा..अनिलसिंह गौतम\nवृद्धाश्रमाचा कलंक पुसून काढा\nबेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/england-scored-180-runs-in-the-second-innings-5930859.html", "date_download": "2018-11-17T09:12:53Z", "digest": "sha1:BXDBZFF2JKB5XR4LB4GP6DUC4EAACVP6", "length": 7813, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "England scored 180 runs in the second innings | इंग्लंड संघाच्या दुसऱ्या डावात १८० धावा, ईशांतच्या पंचने इंग्लंडला राेखले; भारताची निराशाजनक सुरुवात", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nइंग्लंड संघाच्या दुसऱ्या डावात १८० धावा, ईशांतच्या पंचने इंग्लंडला राेखले; भारताची निराशाजनक सुरुवात\nईशांत शर्मा (५/५१), अार.अश्विन (३/५९) यांनी शानदार गाेलंदाजी करताना पहिल्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात यजमान इंग्लंडचा माे\nबर्मिंगहॅम- ईशांत शर्मा (५/५१), अार.अश्विन (३/५९) यांनी शानदार गाेलंदाजी करताना पहिल्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात यजमान इंग्लंडचा माेठ्या खेळीचा प्रयत्न हाणून पाडला. त्यांनी इंग्लंडला शुक्रवारी दुसऱ्या डावात १८० धावांवर राेखले. यातून इंग्लंड संघाकडे अाता १९३ धावांची अाघाडी अाली अाहे. यादरम्यान एकाकी झुंज देत इंग्लंडच्या २० वर्षीय सॅम कुरनने (६३) शानदार अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरात भारताची दुसऱ्या डावात चांगलीच दाणादाण उडाली. भारताने तिसऱ्या दिवसअखेर ५ गड्यांच्या माेबदल्यात ११० धावा काढल्या. काेहलीने (नाबाद ४३) संयमी खेळीच्या बळावर संघाचा डाव सावरला. अाता ८४ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताकडे ५ विकेट अाहेत.\nइंग्लंड संघाने कालच्या १ बाद ९ धावांवरून तिसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली. दरम्यान, जेग्निसचा माेठ्या खेळीचा प्रयत्न फसला. त्याला अश्विनने सामन्यात लाेकेश राहुलकरवी झेलबाद केले. यातून जेग्निस ८ धावांचे याेगदान देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार ज्याे रुट (१४) अाणि बेन स्टाेक्स (६) यांना समाधानकारक कामगिरी करता अाली नाही.\nएका षटकात तीन बळी\nईशांतने ५ बळी घेतले. त्याने एकाच षटकात तीन बळी घेतले. त्याने ३१ व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर बेयरस्ट्राे, चाैथ्या चेंडूवर स्टाेक्स व सहाव्या चेंडूवर बटलरला बाद केले. मलान व ब्राॅडलाही बाद केले.\nटी-२० विश्वचषक: मिताली राजचे शानदार अर्धशतक; राधाच्या कामगिरीने भारत विजयी\nवादविवाद व शेरेबाजीत आम्हाला रस नाही, कसोटी क्रिकेटमधीलही वर्चस्व सिद्ध करायचे आहे : विराट\nमहिला विश्वचषक टी-20: आयर्लंड-भारत पहिल्यांदा खेळणार; जिंकल्यास 8 वर्षांनी उपांत्य फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B6/news/page-2/", "date_download": "2018-11-17T09:27:45Z", "digest": "sha1:WPR73LG3CJWS3D3ROSMUMBUIA7R4LV6I", "length": 12303, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न्यायाधीश- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nकोर्टाचा सुपरफास्ट निकाल,बलात्काऱ्याला अवघ्या 6 तासात सुनावली शिक्षा\nदेशातला हा बलात्काराचा पहिला असा खटला आहे ज्यात न्यायालयाने अवघ्या सहा तासात निर्णय दिलाय\nव्यभिचाराच्या प्रकरणात महिला गुन्हेगार नाही -सुप्रीम कोर्ट\nबलात्कारी निर्मात्याला सहा वर्षांनी झाली शिक्षा\nखडसेंचा मूळ व्यवसाय शेती मग त्यांच्याकडे एवढी संपत्ती कशी \nसुप्रीम कोर्टाचा 'आप'ला दिलासा, राज्यपालांनी मंत्रिमंडळाचे निर्णय मान्य करणं आवश्यक\nन्यायाधीशाच्याच घरात हुंडाबळी, 15 लाखांसाठी विवाहितेचा छळ\nजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर हल्ला, 10 जवान जखमी तर चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (22 जून)\nबायकोला दाढी आहे म्हणून मागितला घटस्फोट, काय म्हणालं कोर्ट\nचिदंबरम यांची अटक 10 जुलैपर्यंत टळली\nआयएनएक्स मीडिया घोटाळा प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची 3 जुलैपर्यंत अटक टळली\nयेडियुरप्पांच्या शपथविधीवरून सुप्रीम कोर्टात मध्यरात्री रंगला हायहोल्टेज ड्रामा, असा होता घटनाक्रम\nजस्टिस जोसफ यांचं नाव केंद्राकडे पुन्हा पाठवणार, कॉलेजियमच्या बैठकीत निर्णय\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/all/page-7/", "date_download": "2018-11-17T09:00:18Z", "digest": "sha1:XC25KM5IRKLQELJJKWW5ALKAUSVG376U", "length": 11735, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महानगरपालिका- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nदेवेंद्र फडणवीस लवकरच माजी मुख्यमंत्री होतील - संजय राऊत\nएनसीपी म्हणजे 'नॅशनलिस्ट कनफ्युज पार्टी' - मुख्यमंत्री\nमतदारांनो आता हाती घ्या,‘नोटाचा सोटा’ \nभाजपच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस\nभाजपची यादी जाहीर होण्याआधीच झाली लिक\nशिवसेनेची आर पारची भाषा, 26 तारखेला फैसला\nमुंबई महापालिकेत काँग्रेसचीच सत्ता येणार, कृपाशंकर सिंहांचा दावा\nपालिका निवडणुकीत रिपाईची भाजपशी युती - रामदास आठवले\nआशिष शेलार राष्ट्रवादीकडून लक्ष्य\nपारदर्शी कारभाराच्या आधारावरच युती होणार- मुख्यमंत्री\nअसा असणार महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम\n'पुणे महापालिकेची निवडणूक भाजप शिवसेना आरपीआय महायुतीने लढवावी'\nनगरसेवकांनी महासभेतच मारला कबाब-बिर्याणीवर ताव\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/all/page-3/", "date_download": "2018-11-17T08:38:21Z", "digest": "sha1:UNI2SOWJXNL7CS6SVFGDKG52WMYLR2EC", "length": 12419, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सिद्धरामय्या- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून कर्नाटकच्या आखाड्यात; मोदी, शहा, योगींच्या 65 सभा\nमोदींनी आतापर्यंत कर्नाटकात फारसा प्रचार केलेला नाहीये. पण शेवटच्या १० दिवसांमध्ये मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ मिळून कर्नाटकात एकूण ६५ सभा घेणार असल्याचं कळतंय.\nकर्नाटक निवडणुकांची रणधुमाळी शिगेला ; 10 दिवसात दिग्गजांच्या प्रचारसभा\nकर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस\nब्लॉग स्पेस Apr 24, 2018\nरणांगण कर्नाटकचं : ३ दशकांचा इतिहास बदलणार का \nकर्नाटकचा 'मत'संग्राम : येडीयुरप्पा प्रचारात पडले कमी, पंतप्रधान मोदी उतरणार मैदानात\n'सिद्धरामय्या लोकांची दिशाभूल करत आहेत'\nकर्नाटकमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं, अमित शहा आणि सिद्धरामय्या दोघंही मैसूरमध्ये\nकर्नाटकात लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा\nकर्नाटक सरकारला धक्का, लाल पिवळा ध्वज हटवण्याचे केंद्राचे आदेश\nकर्नाटक सरकारला हवाय स्वतंत्र ध्वज\nसाखर सांडली असेल तर मुंगळे येणारच-अबु आझमींनी तोडले तारे\nकावेरीच्या पाण्यावरून बंगळुरू पेटलं; एकाचा मृत्यू\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/youth-murdered/amp_articleshow/65774015.cms", "date_download": "2018-11-17T09:10:55Z", "digest": "sha1:HYB5JUHBUE7Z2YCWFWXRJCEUZLKPN555", "length": 4677, "nlines": 62, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "Thane News: youth murdered - तरुणाची हत्या | Maharashtra Times", "raw_content": "\nम. टा. वृत्तसेवा, ठाणे\nतीक्ष्ण हत्याराने गळ्यावर वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र दोन दिवसांनंतरही मारेकरी सापडलेला नाही.\nअनिल दामोदर गाडेकर (२७ रा. भीमनगर) हा कंपनीत साफसफाईचे काम करत असे. मात्र अनिलला दारूचे व्यसन होते. सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास भीमनगरमधील सार्वजनिक शौचालयासमोर मोकळ्या जागेत अनिल रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती समजल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. धारदार हत्याराने गळ्यावर वार करण्यात आले होते. या हल्ल्याने अनिलचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून ही हत्या कोणी केली, याबाबत काहीच धागेदोरे पोलिसांना सापडलेले नाहीत. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊनही पाहणी केली आहे. मात्र लवकरात लवकर आरोपी सापडतील, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.\nजिल्हास्तरीय शिक्षक वक्तृत्व स्पर्धा\nठाणे: बालरोग तज्ज्ञावर प्राणघातक हल्ला, ज्यूपिटरमध्ये दाखल\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/announces-first-list-of-bjp-for-rajya-sabha/", "date_download": "2018-11-17T08:56:47Z", "digest": "sha1:MBMMBTXPMMAVSS6Y46RMC3T5ICTLG7DV", "length": 11024, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्यसभेसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर; राणेंच्या नशिबी प्रतीक्षा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज्यसभेसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर; राणेंच्या नशिबी प्रतीक्षा\nटीम महाराष्ट्र देशा- 16 राज्यातील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. भाजपने आपली पहिली यादी जाहीर केली असून राज्यसभेसाठी भाजपचे 8 उमेदवार घोषित करण्यात आले आहेत . महाराष्ट्रातील उमेदवारांचा पहिल्या यादीत समावेश केलेला दिसून येत नाही. नारायण राणे यांच्या नावाची देखील चर्चा सुरु होती मात्र राणेंना पहिल्या यादीत स्थान मिळू शकले नाही. त्यांना अजून थोडी प्रतीक्षाच करावी लागणार अशी चिन्हे आहेत.\nकेंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना महाराष्ट्रातून उमेदवारीची चर्चा होती. पण त्यांना मध्यप्रदेश मधून उमेदवारी देण्यात आली आहे.एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तर प्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे.23 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.\nभाजपचे राज्यसभा उमेदवार: उत्तर प्रदेशमधून अरुण जेटली, मध्यप्रदेशमधून थावर गेहलोत, गुजरातमधून मनसुख मंडविया आणि पुरुषोत्तम रुपाला, हिमाचल प्रदेशमधून जेपी नड्डा, बिहारमधून रविशंकर प्रसाद आणि राजस्थानमधून भूपेंद्र यादव.\nदरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन समाजवादी पक्षाकडूनच राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करणार आहेत. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील जागेवरुन जया यांचं नामांकन करण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र त्यांना छेद देत जया बच्चन यांनी उत्तर प्रदेशातून सपातर्फे उमेदवारी अर्ज केला.केंद्रीय मंत्री अरुण जेटली, जेपी नड्डा, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांचा कार्यकाळ संपणार आहे. काँग्रेस नेते प्रमोद तिवारी, राजीव शुक्ला, रेणुका चौधरी यांच्यासह अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत.\nमहाराष्ट्रातून निवृत्त होणारे खासदार:वंदना हेमंत चव्हाण – राष्ट्रवादी, डी. पी. त्रिपाठी – राष्ट्रवादी, रजनी पाटील – काँग्रेस, अनिल देसाई – शिवसेना, राजीव शुक्ला – काँग्रेस, अजयकुमार संचेती – भाजप\nकोणत्या पक्षाचे किती खासदार:भाजप -17, काँग्रेस – 12, समाजवादी पक्ष – 6, जदयू – 3, तृणमूल कॉंग्रेस – 3, तेलुगू देसम पक्ष – 2, राष्ट्रवादी कॉंग्रेस – 2, बीजद – 2, बसप – 1, शिवसेना – 1, माकप – 1, अपक्ष – 1, राष्ट्रपती नियुक्त – 3\nसंख्याबळानुसार आता महाराष्ट्रात राज्यसभेवर सहापैकी भाजपचे 3 उमेदवार, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.याशिवाय केरळातील खासदार वीरेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे त्या जागेसाठीही पोटनिवडणूक होईल. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच भाजपचं राज्यसभेत सर्वाधिक संख्याबळ आहे.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/maratha-kranti-morcha-news-update/", "date_download": "2018-11-17T09:15:37Z", "digest": "sha1:KKVY5BHAD344XEPSUU3UQX3E3AJTRGPF", "length": 8078, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हिना गावित यांच्या वाहनावर दगडफेक प्रकरण; भाजपकडून नंदुरबार बंद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहिना गावित यांच्या वाहनावर दगडफेक प्रकरण; भाजपकडून नंदुरबार बंद\nनंदुरबार : खासदार हिना गावित यांच्या गाडीवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपाकडून नंदुरबार शहर, व नवापूर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दुपारी अडीच्या सुमारास धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान गावित यांना कार्यालयातचं रोखण्याचा प्रयत्न झाला. काही आंदोलकांनी गावित यांच्या गाडीवर चढून हल्ला केला. दरम्यान, गावितांना गाडीतून सुखरुप बाहेर काढण्यात आलं होत.\nखासदार डॉ. हिना गावीत यांच्या वाहनाची तोडफोड झाल्याबद्द्ल मराठा क्रांती मोर्चाने दिलगिरी व्यक्त केली आहे. डॉ. गावीत यांच्या गाडीची तोडफोड करण्यामागे आरक्षणाशिवाय कुठलाही हेतु नसल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.\nदरम्यान आपल्या गाडीची झालेली तोडफोड ही पुर्व नियोजीत असल्याची शक्यता खासदार डॉ. हीना गावीत यांनी व्यक्त केली आहे. आपल्या आधी आमदार कुणाल पाटील यांना जाऊ देण्यात आले. मात्र आपली गाडी फोडण्यात आली, असं सागत साक्षात मुत्यूच आपल्याला दिसल्याचे डॉ गावीत यांनी म्हंटल आहे. कोणालाही आरक्षण द्यायला आपण विरोध केला नसुन, अशी तोडफोड योग्य नसल्याचं त्या म्हणाल्या.\nआज आरक्षणासाठी जीव देणारे उद्या जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत : उदयनराजे\nआज आरक्षणासाठी जीव देणारे उद्या जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाहीत : उदयनराजे\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/pankjaa-munde-on-gopinath-gad-program/", "date_download": "2018-11-17T08:57:09Z", "digest": "sha1:4K5T3W62XU67MKTB6JTWVC4AYR6OHNWO", "length": 11661, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कुटुंबातील व्यक्ती गमावल्याचे दुःख त्यांच्या सोबत आम्हाला ही आहे ; गोपीनाथ गडावरील कार्यक्रम रद्द-पंकजा मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकुटुंबातील व्यक्ती गमावल्याचे दुःख त्यांच्या सोबत आम्हाला ही आहे ; गोपीनाथ गडावरील कार्यक्रम रद्द-पंकजा मुंडे\nबीड: दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त १२ डिसेंबर रोजी दरवर्षी परळी येथील गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असत. मात्र वैद्यनाथ साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळे हा कार्यक्रम रद्द करत असल्याचे पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे सांगितले आहे. जरी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असला तर आपण कुटुंबासह गोपीनाथ गडावर लोकांच्या भेटीसाठी हजर असणार असे देखील त्यांनी पोस्ट मध्ये नमूद केलं आहे.\nकाय आहे ती फेसबुक पोस्ट\n८ डिसेंबर २०१७ रोजी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये जो अत्यंत भीषण अपघात झाला त्यामध्ये १२ लोक गंभीर जखमी झाले व त्यापैकी ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. व कारखान्याचे सर्व कर्मचारी, संचालक मानसिक धक्क्यामध्ये आहेत. मी या भागाची लोकप्रतिनिधी, पालक व कारखान्याची चेरमन म्हणून व्यथित आहे. वैद्यनाथ कारखाना हा लोकनेते मुंडे साहेबांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. व त्यांच्या पश्चात वैद्यनाथ सहकारी कारखाना हे त्यांच्या कष्टाचे व स्वप्नाचे प्रतिक म्हणून आमच्यासाठी हा जिवाभावाचा विषय आहे. या कारखान्या मध्ये असा विचित्र अपघात घडल्यामुळे त्याची कारणमीमांसा करण्याची पडताळणी सुरू आहे. शोकाकुल परिवार हा कारखान्याशी अनेक वर्षे संबधित असल्यामुळे तो आमचा हो परिवार आहे. त्यांना आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन त्यांना नोकरी देणे याची शाश्वती देऊन त्यांना मदत नक्कीच झाली आहे, परंतु कुटुंबातील व्यक्ती गमावल्याचे दुःख त्यांच्या सोबत आम्हाला ही आहे. संबंध महाराष्ट्रातील लोकनेते मुंडे साहेबांवर प्रेम करणारे लोक 12 डिसेंबर ला राज्यातील कानाकोपऱ्यातुन साहेबांच्या ओढीने गोपीनाथ गडावर येतात साहेबांच्या समाधीचे दर्शन करून इथल्या सामाजिक उत्थान दिनाच्या कार्यक्रमातून ऊर्जा, प्रेरणा व आशा घेऊन जातात. कारखान्यातील दुर्दैवी घटनेनंतर राज्यातील लोकांचा साहेबांच्या दर्शनासाठी येणारा ओघ थांबवता येणार नाही. पण दरवर्षीप्रमाणे त्यादिवशी आयोजित केलेले कार्यक्रम जे वंचित, महिला, ऊसतोड कामगार यांच्यासाठीच आहेत ते या परिस्थितीत रद्द करत आहोत. मी स्वतः माझ्या परिवारा समवेत 12 डिसेंबर ला गोपीनाथ गडावर सकाळी 11.00 वाजल्या पासून लोकांच्या भेटीसाठी उपस्थित राहील, जेणेकरून विविध ठिकाणाहून पायी दिंडी, संघर्ष ज्योत, रथ यात्रा घेऊन निघालेल्या लोकांची माझी भेट होऊ शकेल.\nमाझ्या कारखान्यातील जणू माझा परिवार असलेल्या शोकाकूल कुटुंबाच्या दुःखात सहभागी होणं त्यांच्या वेदनांशी समरूप होणं हीच मुंडे साहेबांची खरी शिकवण आहे, साहेबांच्या शिकवणी प्रमाणे वागून आयोजित कार्यक्रम रद्द करून जयंतीच्या दिवशी मुंडे साहेबांचे स्मरण करणे साहेबांच्या विचाराशी समर्पक होईल. आपण समजून घ्याल हा विश्वास आहे.”\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nटीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1087/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A5%8D", "date_download": "2018-11-17T09:24:17Z", "digest": "sha1:RLZ2LNJLOCFF76R4Y3DPXIVS2XSI6PGO", "length": 7817, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसनातनची पाठराखण करणाऱ्या शिवसेनेने आता तरी जागे व्हावे – नवाब मलिक\nराज्याच्या दहशतवादविरोधी पथकाच्या तपास आणि अटकसत्रात वैभव राऊत याच्या घरात बाँब व ते बनवण्याची सामग्री मिळाली तसेच ज्येष्ठ समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरीदेखील सापडले. यासंबंधात संशयित हिंदुत्ववादी अतिरेक्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीकांत पांगरकर यांनाही अटक करण्यात आली. पांगरकर यांच्याशी आपला काही संबंध नसल्याचे शिवसेना आता सांगत असली तरी सनातन संस्थेची पाठराखण करणाऱ्या शिवसेनेतील लोकच आता बळी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. आता तरी शिवसेनेने जागे झाले पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केले. तसेच महाराष्ट्र पोलीस त्यांचे काम योग्यप्रकारे करत असून याप्रकरणाचा सविस्तर छडा लागेपर्यंत केस पूर्ण झाली असे मानता येणार नाही, असे मत मलिक यांनी यावेळी व्यक्त केले.\nमुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या नूतन प्रदेश कार्यकारिणीची बैठक उत्साहात संपन्न ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कार्यालयात संपन्न झाली. राष्ट्रवादी काँग्रेसची नूतन प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर पहिलीच बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात घेण्यात आली.या बैठकीत पक्षवाढ आणि पक्षबांधणी शिवाय आगामी निवडणुका लक्षात घेता त्यावर महत्त्वपूर्ण चर्चाही करण्यात आली. याशिवाय या बैठकीमध्ये राज्यात मानव अधिकार कार्यकर्ते व लेखक, विचारवंतांची सरकारकडू ...\nहमीभाव संदर्भात व्यापाऱ्यांना दोषी ठरवणे चुकीचे - शंकरअण्णा धोंडगे ...\nजो व्यापारी केंद्राने निर्धारित केलेल्या किंमतीपेक्षा कमी दराने शेतकऱ्यांचा शेतीमाल खरेदी करेल, अशा व्यापाऱ्यांवर शिक्षापात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हमीभावासंदर्भात व्यापाऱ्यांना दोषी ठरवणे चुकीचे असून सरकारचा हा निर्णय नेहमीप्रमाणे फसवा व दिशाभूल करणारा असल्याचे मत किसान सभेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी किसान सभा पश्चिम महाराष्ट्र प्रमुखांची बैठक पुणे येथे पार पडली, यावेळी ते बोलत होते.मंत्रिमंड ...\nशेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण - अॅड. रविंद्र पगार ...\n“शेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण” अशी जळजळीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केली आहे. सततची नापिकी तसेच कर्ज बाजारीपणाला कंटाळून बागलाण तालुक्यातील शेमळी येथील जिभाऊ बागुल या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची रविंद्र पगार यांनी मंगळवारी भेट घेतली. अस्मानी संकटात सापडेल्या शेतकऱ्यांना कुठलीही मदत न देता मोदी सरकारने शेतकरी विरोधी धोरणे राबविल्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप पगार या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-17T09:08:03Z", "digest": "sha1:N2Z6DAXVIO2IPKOQOQCYDJDHIYNX5O6S", "length": 9645, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“नो हॉर्न डे’ योग्यच; पण, शांतता क्षेत्रांचे काय? | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n“नो हॉर्न डे’ योग्यच; पण, शांतता क्षेत्रांचे काय\nपुणे – हॉर्नमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाचे प्रमाण चिंताजनक आहे. यावर जनजागृतीसाठी “नो हॉर्न डे’ च्या माध्यमातून सामूहिक मोहीम हाती घेतली आहे. मात्र, दुसरीकडे शहरातील शांतता क्षेत्रांकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. शहरात गेल्या वर्षी ही संख्या 2 हजार 14 होती. मात्र, आता फक्‍त 121 एवढेच शांतता क्षेत्र ठरविण्यात आली आहेत. “नीरि’ अर्थात नॅशनल एन्व्हॉरर्मेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार शहरातील विविध भागात मर्यादेपेक्षा अधिक ध्वनीप्रदूषण होत असल्याचे समोर आले आहे.\nपुण्यात वाढत्या वाहनसंख्येसोबतच पर्यावरणविघातक समस्यांनी तोंड काढले आहे. त्याला आळा घालण्यासाठी “नो हॉर्न डे’ साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये प्रशासन आणि विविध सामाजिक संघटनांना सोबत घेऊन जनजागृती केली जाणार आहे. शांतता क्षेत्राकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. राज्यशासनाच्या आदेशानुसार, शहरातील शांतता क्षेत्रांची महापालिकेने नुकतीच यादी तयार केली. त्यात शहरात अवघी 121 शांतता क्षेत्रे ठरविण्यात आली आहेत. यातून तब्बल 1 हजार 916 शांतता क्षेत्र वगळण्यात आली आहेत. नव्या ठिकाणांमध्येही मोजकीच प्रमुख रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि न्यायालयांच्या परिसरात ही ठिकाणी निश्‍चित केली आहेत. दरम्यान, “नीरि’च्या अहवालानुसार, औद्यागिक, व्यावयासिक, निवासी आणि शांतता क्षेत्रात मर्यादेपेक्षा जास्त ध्वनीप्रदूषण होत आहे. ही आकडेवारी ही धक्कादायक आहे. ऐन उत्सवांच्या काळात कमी झालेली शांतता क्षेत्रे चिंताजनक असून यामुळे प्रदूषणामध्ये वाढच होणार आहे. त्यामुळे शांतता क्षेत्रे ही फक्त नावापुरतीच ठरणार आहेत.\nशांतता क्षेत्र केवळ फलकावरच –\nशहरातील शांतता क्षेत्र फक्‍त फलकावरच आहेत. शहरात 37 लाख खासगी वाहने असून अरूंद रस्ते, अतिक्रमणांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडली जात आहे. शहराच्या सर्व भागात वाहनांच्या आवाजाची मर्यादा ही 75 डेसीबलच्या वर आहे. तर उत्सव काळात ही आवाजाची मर्यादा ओलांडली जाते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाची आकडेवारी पाहता शांतता क्षेत्र घोषित केल्यानंतरही ती फलकांपुरतीच मर्यादित आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपोलादाचा वापर वाढण्याची शक्‍यता\nNext articleपेट्रोल, डिझेल आणखी 14 पैशांनी महाग\nपालिका शिष्यवृत्तीसाठी आले अवघे 38 अर्ज\nघनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी हालचाली गतीमान\nफटाके वाजवताना अपघातांची संख्या यंदा घटली\n…अन्यथा अपंग दिनीच रस्त्यावर आंदोलन करू\nकेवळ 215 संस्थांकडून बिंदूनामावली नोंद\n“पुरंदर’चा अर्थिक अहवाल शासनाला सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.maaybolimarathi.com/tag/maaybolimarathi/", "date_download": "2018-11-17T09:05:30Z", "digest": "sha1:IS6UNN2Y2KDWFDSP43VV2X4NXX6BYMGT", "length": 7979, "nlines": 79, "source_domain": "www.maaybolimarathi.com", "title": "maaybolimarathi – मायबोली मराठी", "raw_content": "\nप्रेमाची शप्पथ आहे तुला : शेवटचा भाग\nरस्त्यावर अंधार आहे. अगदी मुख्य रस्त्यावर ते दोघ नसतात त्यामुळ गाड्यांचा राबता हि तिथ नव्हता. पूर्ण शुकशुकाट. फक्त पावसाचा जोर आणि पावसाचाच आवाज. एकाच छत्रीत चालताना अजिंक्याने छत्री धरलेली …\n म्हणू का काय म्हणू श्री.श्री.श्री.छ. शिवाजी शहाजी राजेभोसले. यांस , काय होणारे श्री.श्री.श्री.छ. शिवाजी शहाजी राजेभोसले. यांस , काय होणारे काल गोव्यातून तुमचा पुतळा हलवला उद्या दिल्लीतून हटवतील. मग रस्त्यांवरच्या पुतळ्यासोबत रस्त्याला …\nप्रेमाची शप्पथ आहे तुला : भाग ०३\n( आता बाहेर पाउस पडायला सुरुवात झालेली ) आज , आत्ता , अस जवळ आहोत. बाहेर पाउस पडायला लागलाय. तुला आठवतय का ग बघ बर , तेव्हा तू भिजत …\nनिमित्त मराठी राजभाषा दिनाच.\nमराठी हि भाषा आहे ,हा एक संवाद आहे , त्या उपर हे एक नात आहे जन्मापासून ते मरेपर्यंत. मेल्यानंतरही श्राद्धाच्या विधी-संवादापार्यंत. मराठी हि कुणाची हक्काची भाषा नाही. मराठी बोलावच …\nरक्ताचा रंग लाल का असतो\nमानवी रक्त ज्या पेशींपासून बनलेले असते, त्या पेशी लाल रंगाच्या असल्यामुळे मानवी किंवा इतर प्राण्यांच्या (माशांच्या काही जाती सोडून) रक्ताचा रंग लाल असतो. या पेशींना लाल रक्त पेशी (Red Blood …\n | अजिंक्य भोसले | लेख\nअमित आणि मोनिका. दोघांच एकमेकांवर खूप प्रेम आहे. खूप म्हणजे कस सांगणार मी. प्रेम ते करतायत मी नाही. असो तर इतक एकमेकांवर दोघांच प्रेम आहे. अमित सी.ए. शिकतोय. आणि …\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\nRBI ने तुम्हाला दिलेले “हे” अधिकार तुमच्या बँकेने तुम्हाला सांगितले का..\n25 गाय चा स्वयंचालित गोठा सरकार च्या सब्सिडी सहित बैंक लोन सहित बनवून मिळेल.\nकसे मिळेल १० लाख रु कर्ज पहा., आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना.\nsildenafil viagra - प्रेमाची शप्पथ आहे तुला : शेवटचा भाग\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/bus/", "date_download": "2018-11-17T08:40:40Z", "digest": "sha1:WDZMQVO6JEFPGBIC65IHIDBFASSP3N63", "length": 12236, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bus- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nखोल दरीच्या कठड्यावर मृत्यूला मात, 'आंबेनळी' सारखी दुर्घटना थोडक्यात टळली\nचालक मोहन बांदल यांनी ब्रेक लावल्याने बस दरीच्या टोकावर जाऊन थांबली. या बसमधून 76 प्रवाशी प्रवास करीत होते\nगाडी दरीत कोसळतानाचा भीषण LIVE व्हिडिओ, मनाली लेह हायवेवर अपघात\nआंबेनळी घाटात पुन्हा अपघात, BMW कार कोसळली दरीत\nVIDEO : नाशिकमध्ये सीसीटीव्हीत कैद झाला ट्रक आणि बसचा भीषण अपघात\n७७ दिवसांनंतरही २९ जणांना मृत्यूच्या घाटात नेणाऱ्या 'त्या' बसचालकाचा शोध लागण्याची शक्यता धूसर\nठाण्यात टीएमटीच्या बसस्टाॅपवर विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, माकड आणि मौलाना\nVIDEO : बसचालकाचे खरेखुरे 'माकडचाळे' \nआंबेनळी घाटातून बस बाहेर काढल्यानंतरचा पहिला VIDEO\nजम्मू-काश्मीरमध्ये आंबेनळी बस दुर्घटनेची पुनरावृत्ती, २० जणांचा मृत्यू\nमहाराष्ट्र Oct 6, 2018\nPHOTOS : 29 जणांचा मृत्यू झालेली बस काढली दरीतून बाहेर\nउरला फक्त सांगाडा,आंबेनळी घाटातून बस काढली बाहेर\nआज काढली जाणार आंबेनळी घाटातली ती अपघातग्रस्त बस\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/cm-manohar-parrikar/", "date_download": "2018-11-17T09:39:42Z", "digest": "sha1:3AF5XEJPC6BFNAUXYPXTPBDHJQXG25Q3", "length": 10189, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cm Manohar Parrikar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nमनोहर पर्रिकर मुख्यमंत्रिपद सोडण्यास इच्छुक, अमित शहांकडे व्यक्त केली इच्छा\nपर्रिकरांना तात्पुरता डिस्चार्ज, अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी गोव्यात दाखल\nमीही तरुणपणात अॅडल्ट फिल्म पाहत होतो -मनोहर पर्रिकर\nपणजी विधानसभा पोटनिवडणुकीत मनोहर पर्रिकरांचा विजय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/fighting/news/", "date_download": "2018-11-17T08:37:12Z", "digest": "sha1:L6SATE6ASB62ZM4PJ6UKZMOEXQ2RBBXD", "length": 12351, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Fighting- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nभाजपचा कार्यकर्ता शबरीमला भक्तांसोबत खंबीरपणे उभा-अमित शहा\nकेरळच्या कन्नूर येथे आज अमित शहा यांनी भाजपच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी शबरीमालाच्या मुद्यावर भाष्य केलं.\nनवाजच्या पोस्टमधून बहिणीचा संघर्ष सोशल मीडियावर शेअर\nआता होणार कंगना आणि सोनममध्ये 'कॅट फाईट'\nगणेशोत्सव मंडळाच्या आगमन सोहळ्यात समाजकंटकांचा धुडगूस\nग्रामपंचायत कार्यालयात तुंबळ हाणामारी; सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद\n2019च्या निवडणूकीपूर्वी राम मंदिराच्या बांधकामाला सुरूवात करू - अमित शहा\nSonali Bendre: कर्करोगाबद्दल लिहिली 'ही' भावनिक पोस्ट\nविनोद कांबळीने प्रसिद्ध गायकाच्या पित्याला मारला बुक्का, पत्नीने काढली चप्पल\nमराठी बिग बॉसच्या घरामधून उषा नाडकर्णी 'आऊ'ट \nVIDEO : पुण्यातील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण\nउदयनराजे आणि रामराजे यांच्यात पुन्हा वाकयुद्ध, विश्रामगृहात आमने-सामने\nदहशतवादी दगडांऐवजी फेकतायत शक्तीशाली ग्रेनेड, सुरक्षादलंही वैतागली\nVIDEO रणथंभौरच्या जंगलात एकमेकांशी भिडले दोन वाघ \nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/transport-sector-half-million-fine-recovery-38496", "date_download": "2018-11-17T09:13:17Z", "digest": "sha1:PIXCPETCRFDAEMD4YLS5MT2BXHQTIK4R", "length": 12831, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "transport sector half million fine recovery वाहतूक शाखेची अर्ध्या कोटीची उड्डाणे | eSakal", "raw_content": "\nवाहतूक शाखेची अर्ध्या कोटीची उड्डाणे\nबुधवार, 5 एप्रिल 2017\nसातारा - शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या शहर वाहतूक शाखेने गेल्या आर्थिक वर्षामध्ये ३४ हजार ९८३ वाहनांवर कारवाई करून तब्बल ५८ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.\nसातारा - शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सदैव कार्यरत असलेल्या शहर वाहतूक शाखेने गेल्या आर्थिक वर्षामध्ये ३४ हजार ९८३ वाहनांवर कारवाई करून तब्बल ५८ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.\nसातारा शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखा कार्यरत आहे. वाहतूक नियमनाचे काम करण्याबरोबरच वाहनचालकांना शिस्त लागावी, त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे पालन केले जावे यासाठी वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामध्ये कागदपत्र जवळ न बाळगणे, नियमानुसार नंबर प्लेट नसणे, वाहतूक चिन्हांचे उल्लंघन करणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे, बेदरकारपणे व अपघात होऊ शकतो अशा पद्धतीने वाहन चालविणे, दुचाकीवरून तिघांचा प्रवास, वाहनाच्या सायलेन्सरमध्ये अनधिकृतपणे बदल करणे, सिटबेल्ट नसणे आदी बाबींवर प्राधान्याने लक्ष दिले जाते. नो पार्किंगमध्ये वाहन लावणाऱ्यांवर वाहतूक शाखेमार्फत कारवाई केली जाते.\nगेल्या आर्थिक वर्षामध्ये वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाईत उल्लेखनीय काम केले आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ अखेर ३४ हजार ९८३ वाहनांवर कारवाई करून ५८ लाख ३३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामध्ये ट्रिलप सीट वाहन चालविणाऱ्यांवर दोन हजार १९३ कारवाया करून तीन लाख ४६ हजार ७०० रुपये दंड आकारण्यात आला. फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या एक हजार ९० वाहनचालकांकडून एक लाख ८५ हजार ३०० रुपये तर, मोठा हॉर्न असलेल्या ६८ वाहनचालकांकडून ३४ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर अशा प्रकाराचे हॉर्न काढून टाकण्याची कारवाईही करण्यात आली आहे.\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nवाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिन्यांसाठी परवाना रद्द\nमुंबई - देशभरातील वाढत्या अपघाताची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द...\nमोरगाव जेजुरी रस्त्यावरील खड्डे भरण्यास प्रारंभ\nबारामती शहर - खासदार सुप्रिया सुळे यांनी मोरगाव जेजुरी रस्त्याच्या खड्डयांची दखल घेत थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन केल्याने आज या रस्त्यावरील खड्डे...\nवाळू तस्करीमुळे विद्यार्थिनीचा बळी\nगेवराई - अवैध वाळू उपसा बंद असल्याची टिमकी महसूल विभाग वाजवित असले तरी विद्यार्थिनीचा बळी गेल्याने पुन्हा एकदा तालुक्‍यातील वाळू तस्करी चव्हाट्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-president-does-not-have-right-work-10483", "date_download": "2018-11-17T09:32:44Z", "digest": "sha1:BXFUAKGNLNAK2SZDFSN4U7CJNCIB7FIM", "length": 14760, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi, The President does not have the right to work | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकामवाटपांचे अधिकार अध्यक्षांना नको\nकामवाटपांचे अधिकार अध्यक्षांना नको\nबुधवार, 18 जुलै 2018\nयंदा सर्वांना कामांचे समान वाटप व्हायला हवे. गेल्या वर्षी सभापतींनी सेस फंड आपापसात वाटून घेतले होते. त्यामुळे कोणालाही अधिकार न देता कामांचे समान वाटप व्हावे, अशी मागणी सर्वसाधारण सभेत करणार आहोत.\n- पल्लवी सावकारे, सदस्य, (भाजप) जिल्हा परिषद\nकाम वाटपासंदर्भात ५० लाखांवरील अधिकार सभेला आहेत. कामांच्या याद्या सभेत ठेवून पारदर्शकता दर्शवावी. गेल्या वर्षी काम वाटपासंदर्भात सर्वांचीच नाराजी होती. यामुळे अध्यक्षांना या वर्षी अधिकार देण्याचा प्रश्‍न उरत नाही.\n- नानाभाऊ महाजन, सदस्य, (शिवसेना) जिल्हा परिषद\nजळगाव : जिल्हा परिषदेच्या विविध योजनांसंदर्भातील कामांचे नियोजन करण्यासंदर्भातील सर्व अधिकार अध्यक्षांना देण्यास विरोधकांसह सत्ताधारी गटातील सदस्यदेखील इच्छुक नसल्याचे चित्र आहे. याबाबत अद्याप काही स्पष्ट झाले नसले, तरी २५ जुलैला होणाऱ्या विशेष सभेत याबाबतचे पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. या सभेबाबत मंगळवारी (ता. १७) जिल्हा परिषदेत प्रशासन व पदाधिकारी यांना आढावा घेतला.\nजिल्हा परिषदेच्या विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांसाठी निधी प्राप्त होत असतो. शिवाय, स्वनिधीतूनही तरतूद केली जाते. मागील वर्षी निधी खर्च करण्यासाठी कामांचे नियोजन नऊ महिने उशिराने झाले होते. त्यामुळे कामवाटप लवकर होण्याच्या दृष्टीने विशेष सभा घेऊन सर्व अधिकार अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांना देण्यात आले होते. त्यानंतर कमी कामे मिळाल्यामुळे विरोधकांबरोबरच सत्ताधारी गटातील सदस्य नाराज होते. यंदा कामवाटप करण्यासंदर्भातील अधिकार अध्यक्षांना न देण्याबाबतच्या हालचाली सुरू आहेत.\nजिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गेल्या महिन्यात झाली. परंतु आचारसंहिता असल्याने कोणतेही महत्त्वाचे निर्णय किंवा कामांना मंजुरी देण्यात आलेली नव्हती. यामुळे आता विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली आहे. ती २५ जुलैला छत्रपती शाहू महाराज सभागृहात होणार आहे.\nसेस भाजप जिल्हा परिषद प्रशासन administrations शाहू महाराज\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2018-11-17T08:52:59Z", "digest": "sha1:VMCGVXS4ITN4PCF5RFEFXVOCDJL3OIQG", "length": 5311, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "साप | मराठीमाती", "raw_content": "\nलोक आपणास विनाकारण मारतात आणि छळतात, अशी एका सापाने खंडोबाजवळ फिर्याद केली. ती ऐकून खंडोबा त्यास म्हणाला, ‘अरे, हा तुझाच दोष आहे. ज्या मनुष्याने तुला पहिल्याने त्रास दिला, त्याला जर तू सपाटून चावला असतास तर इतर लोक तुझ्या वाटेस कधीही गेले नसते.’\nतात्पर्य:- आपणास त्रास देणाऱ्या एक माणसास क्षमा केली की दुसरी माणसेही आपणास त्रास देऊ लागतात; यासाठी मनुष्याने पहिल्यापासूनच सावध असावे.\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, खंडोबा, गोष्ट, गोष्टी, साप on जुन 20, 2011 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/516968", "date_download": "2018-11-17T09:14:32Z", "digest": "sha1:RMFW7FOUBLO5FB6QCSAJQ7EYPBKSZSIV", "length": 8433, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोकरूड पोलीस अधिकाऱयांच्या निलंबनाची मागणी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » कोकरूड पोलीस अधिकाऱयांच्या निलंबनाची मागणी\nकोकरूड पोलीस अधिकाऱयांच्या निलंबनाची मागणी\nमाळेवाडी येथील केरु महादेव जाधव (वय 80) यांना कोकरुड पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या विश्वानंद उद्यानात गुरे चारण्याच्या कारणावरून ए. पी. आय. भगवानराव शिंदे यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याच्या कारणावरून आज कोकरुड येथे बंद पाळण्यात आला. जोपर्यंत सपोनि भगवान शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत रास्ता रोको करणार अशी भूमिका\nग्रामस्थांनी घेतली. यावेळी झालेल्या आंदोलनातील 25 ते 30 स्त्राr-पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दंगल नियंत्रण विभागाचे कर्मचारी दाखल झाले असून गावाला छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना रात्री सोडून देण्यात आले.\nमाळेवाड़ी येथील केरु महादेव जाधव हे काल दि.13 रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास पोलीस स्टेशनच्या शेजारील असणाऱया माळावर जनावरे चरावयास घेऊन गेले होते. ते दोन पोलिसांनी पहिले आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांना कल्पना दिली. यावेळी शिंदे यांनी केरु जाधव यांना बोलावून घेतले व जाधव यांना दोन थप्पड लगावल्या होत्या. यात ते बेशुद्ध झाले होते. ही बातमी ग्रामस्थांना समजली. त्यांनी धाव घेत पोलीस स्टेशनकडे जावून चौकशी केली असता जाधव यांना मारहाण व शिवीगाळ केली असल्याचे नक्की झाल्याने ग्रामस्थांनी भगवान शिंदे यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून निलंबन करावे, यासाठी गुरूवारी कोकरुड, माळेवाड़ी येथे बंद पुकारण्यात आला होता. त्यानुसार दोन्ही गावचे ग्रामस्थ सकाळी 10 वाजता निनाई मंदिर येथे एकत्र जमून कोकरुड फाटा येथे जमा झाले व रास्ता रोको करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विकास देशमुख म्हणाले, या पोलीस स्टेशनकडून येथील भगवान शिंदे यांनी युवक, महिला पुरुष व सामान्य नागरिकांवर किरकोळ कारणावरून गुन्हे दाखल करण्याचा प्रकार सुरु ठेवला आहे. शेतकरी सर्व सामान्य यांना वेठीस धरुन कंपनीना पाठीशी घालण्याचा उद्योग केला आहे. माजी सरपंच संजय जाधव म्हणाले, प्रत्येक सणाला लोकांना अडवून पैसे उकळले जातात. संजय घोडे म्हणाले, कायदा सर्वांसाठी एकच असून शिंदे ना मारण्याचा हक्क नाही. पंधरा दिवसापूर्वी चौगुले कुटुंबीयातील दोन महिलांना अशीच शिवीगाळ करत विवस्त्र करून मारण्याची धमकी दिली होती. अनिल घोडे म्हणाले, शिंदे हे बार, मटका, गुटखा, टॅव्हल्स यांच्याकडून हप्ते घेत आहेत. गणपतीला नाचाणाऱयावर कारवाई करणाऱया पोलिसांनी स्वतः डीजेच्या तालावर ठेका का धरला त्यांना कायदा नाही का\nबस पलटी होवून बसमधील 39 विद्यार्थी जखमी\nएटीएममधील खडखडाटाने नागरीकांचे हाल\nगिरजवडे प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरापाई द्या\nलाचखोर महिला सर्कल जाळय़ात\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7.html", "date_download": "2018-11-17T08:52:07Z", "digest": "sha1:CT6MEAYX6LWO3M2S7WOSW6HBNEYRRVWP", "length": 25721, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | आता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा : शायरा बानो", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » आता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा : शायरा बानो\nआता बहुपत्नीत्वाविरुद्ध पुढचा लढा : शायरा बानो\nनवी दिल्ली, २२ ऑगस्ट –\nतिहेरी तलाकविरुद्धची न्यायालयीन लढाई यशस्वीपणे जिंकल्यानंतर शायरा बानो यांनी आता मुस्लिम समाजातील आणखी एक प्रथा संपुष्टात आणण्याचा निर्धार केला आहे. अर्थात या समाजात असलेल्या बहुपत्नीत्व प्रथेविरोधात लढाई लढणार असल्याचे शायरा बानो यांनी आज मंगळवारी जाहीर केले.\nमाझी लढाई तिहेरी तलाकपुरती मर्यादित नाही. मुस्लिम महिलांसाठी अजून बरेच काही करायचे आहे. मुस्लिम समाजातील बहुविवाह प्रथा संपुष्टात आणण्यासाठी मी लवकरच न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nमी आता बहुपत्नीत्व प्रथेविरोधात लढा देणार आहे. तथापि, अशा समस्या निकाली काढण्यासाठी कोणीतरी पुढे येण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या. मुस्लिम महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. मी न्यायालयाच्या तिहेरी तलाकवरील निकालाचे स्वागत करते. मुस्लिम समाजातील महिलांची स्थिती समजून घ्यायला हवी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करून सरकारने संसदेत कायदा करावा, असे आवाहनही त्यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आता मुस्लिम महिलेला कोणीही तीन वेळा तलाक म्हणून बेघर करू शकणार नाही. या समाजात अजूनही बहुविवाह आणि निकाह हलालसारख्या प्रथा अस्तित्वात आहेत. त्या रोखण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.\nखरे श्रेय शायरा बानोचेच\nतिहेरी तलाकवरील सवोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाचे खरे श्रेय शायरा बानो यांनाच जाते. कारण, या प्रथेविरोधात शायरा यांनीच सर्वप्रथम न्यायालयात धाव घेतली होती. तीन तलाकची प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी संघर्ष केला. शायराला तिच्या नवर्‍याने टेलिग्रामद्वारे तलाक दिला होता. तिला दोन मुले आहेत. पण, गेल्या वर्षभरापासून ती मुलांना पाहण्यासाठी तळमळत आहे. तिला मुलांशी फोनवरही बोलू दिले जात नाही. त्यामुळेच शायराने तिहेरी तलाकच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. निकाह हलाला आणि बहुविवाह पद्धतीलाही त्यांचा विरोध आहे. निकाह हलालात महिलेला पहिल्या पतीसोबत पुन्हा राहायचे असेल, तर आधी दुसर्‍या पुरुषाशी विवाह करावा लागतो. त्याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतरच तिला पहिल्या पतीसोबत राहण्याची परवानगी मिळते. ही प्रथा बंद करण्यात यावी, अशी मागणी शायराने याचिकेत केली होती. शायरासोबतच्या या संघर्षात आफरीन रेहमान, आतिया साबरी, गुलशन परवीन आणि इशरत जहॉं आदी महिलांचेही योगदान आहे.\nमुस्लिम महिलांच्या समस्यांना सर्वप्रथम शाह बानो प्रकरणाने वाचा फोडली होती. शाह बानो नावाच्या ६२ वर्षीय मुस्लिम महिलेला ५ मुले होती. १९७८ मध्ये तिच्या नवर्‍याने तिला तलाक दिला. नवर्‍याकडून पोटगी मिळावी म्हणून तिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ७ वर्षं गेली. सर्वधर्मीयांना लागू होणार्‍या कायद्याच्या कलम १२५ नुसार शाह बानोला पोटगी देण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासह देशभरातील अनेक संघटनांनी विरोध केला. त्याविरोधात आंदोलन करण्याची धमकी दिली. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेत कायद्यात बदल करून मुस्लिम महिलांना पोटगी नाकारली होती. (वृत्तसंस्था)\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (40 of 2477 articles)\nपाच महिलांनी दिला त्रिवार तलाकविरोधात लढा\nनवी दिल्ली, २२ ऑगस्ट - त्रिवार तलाकप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. हा मुस्लिम महिलांचा विजय असला तरी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/entertainment-channel-application-anywhere-and-anytime-39117", "date_download": "2018-11-17T09:03:25Z", "digest": "sha1:G56CJALVHMSYRLOUSXCXTMUQPLMWJQU3", "length": 21802, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "entertainment channel application anywhere and anytime \"ऍप'ली मालिका... कधीही, कोठेही! | eSakal", "raw_content": "\n\"ऍप'ली मालिका... कधीही, कोठेही\nशनिवार, 8 एप्रिल 2017\nसध्या वेगवेगळ्या वाहिन्यांनी आपापले \"ऍप' आणले आहेत. मालिकांचे दिवाणे असलेल्या प्रेक्षकांना त्यामुळे त्यांच्या आवडीच्या मालिका कधीही, कुठेही पहाता येतात; पण त्यामुळे आता चर्चा सुरू झालीय. हा केबलला पर्याय ठरू शकतो, की हे ऍप लॉन्च करून वाहिनीने आपलाच प्राईम टाईमचा प्रेक्षक गमावला आहे त्याचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न...\nसध्या वेगवेगळ्या वाहिन्यांनी आपापले \"ऍप' आणले आहेत. मालिकांचे दिवाणे असलेल्या प्रेक्षकांना त्यामुळे त्यांच्या आवडीच्या मालिका कधीही, कुठेही पहाता येतात; पण त्यामुळे आता चर्चा सुरू झालीय. हा केबलला पर्याय ठरू शकतो, की हे ऍप लॉन्च करून वाहिनीने आपलाच प्राईम टाईमचा प्रेक्षक गमावला आहे त्याचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न...\nस्मार्टफोन येता घरी, केबलवाला जाईल माघारी... हे शक्‍य आहे हो अगदी अवश्‍य. दर महिन्याला केबल पॅकेजचे 400 रुपये वसूल करत फिरणाऱ्या केबलवाल्याला आता तुम्ही हमखास बायबाय करू शकता. कारण तुमच्याकडे आहे स्मार्ट फोन. मग हवाय कशाला केबलवाला हो अगदी अवश्‍य. दर महिन्याला केबल पॅकेजचे 400 रुपये वसूल करत फिरणाऱ्या केबलवाल्याला आता तुम्ही हमखास बायबाय करू शकता. कारण तुमच्याकडे आहे स्मार्ट फोन. मग हवाय कशाला केबलवाला तुमच्या स्मार्ट फोनमध्ये तुम्ही स्टार, झी आणि कलर्स समूहाच्या वाहिन्यांची ऍप डाऊनलोड केलीत की झालं...\nखरंतर वाहिन्यांची ऍप येऊन तशी 4 वर्षं होत आलीत; पण आकडेवारी सांगते की गेल्या वर्षीपासूनच ऍप प्रत्यक्ष डाऊनलोड करून पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालीय. यामध्ये स्टार प्लस, झी टीव्ही आणि कलर्स वाहिनीवरील मालिका ऍपवर पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. खच्चून भरलेल्या लोकलमध्ये, प्लॅटफॉर्मवरच्या वाय-फाय झोनमध्ये किंवा खास उपलब्ध करून दिलेल्या वाय-फाय झोनमध्ये जाऊन मालिका पाहणारे अनेक आहेत. हॉटस्टारसारख्या ऍपमध्ये वाय-फाय झोनमध्ये गेल्यावर मालिकांच्या एपिसोडचे व्हिडीयो डाऊनलोड करून मग ते ऑफलाईन बघता येतात. (युट्यूबवरही ही सोय आधीपासून आहेच) मग हे ऑफलाईन व्हिडीयो आपल्याला 24 तासासाठी सेव्ह करता येतात, हवे तेव्हा पाहता येतात.\nटीव्हीच्या तुलनेत ऍपवर जाहिरातीही कमी असतात. सुरुवातीला तर एखादीच असायची; पण गेल्या वर्षभरात ऑनलाईन प्रेक्षकसंख्या वाढल्यामुळे जाहिरातींचे प्रमाण तीन ते चार झाले आहे. स्टार प्लस आणि कलर्स वाहिनीवर मालिका संध्याकाळी प्राईम टाईम स्लॉटमध्ये प्रसारित झाल्यावर त्या मालिकांचे 2-3 मिनिटांचे टीझर यूट्यूबर टाकण्यात येतात. तिथेच मालिकेचा पूर्ण एपिसोड पाहण्याची लिंक देण्यात येते. झी टीव्ही आणि झी मराठीवरील मालिकांचे मात्र 8 ते 10 मिनिटांच्या एपिसोडचे मिनी रूप यूट्यूबवर टाकण्यात येते. त्याचबरोबर मालिकेतील एखादा बेस्ट सीन 4-5 मिनिटांचा यूट्यूबर टाकण्यात येतो. आणि मग सविस्तर भाग पाहण्यासाठी ऍपची लिंक देण्यात येते. हॉटस्टार, वूट आणि ओ झी या तिन्ही ऍपवर हिंदी, मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांतील सिनेमे पाहण्याची सुविधा आहे. हे सिनेमे आधी वाहिनीवर प्रसारित करून मग ते काही दिवसानंतर किंवा महिन्यांनंतर ऍपवर दाखवण्यात येतात. त्याचबरोबर काही लोकप्रिय सिनेमा ठराविक रक्कम आकारून तेही या ऍपवर दाखवले जातात. त्यामुळे तीन किंवा दोन तासांचा सिनेमा तुम्ही अधेमध्ये ब्रेक घेत पाहू शकता.\nया सर्व ऍप्समध्ये प्रेक्षकांना आपल्याकडेच खेचण्याची चढाओढ लागली आहे. त्यामुळे काही ऍप्स खास ऍप्सच्या प्रेक्षकांसाठी वेबसिरिज बनवून प्रेक्षकांना आपलेसे करताना दिसतायत. यासाठी विविध वाहिन्यांनी खास ऑनलाईन कॉन्टेन्ट निर्माण करण्यासाठी टीमही बनवली आहे.\nहॉटस्टार ऍपवर मालिका दुसऱ्या दिवशी पाहता येतात; तर ओ झी ऍपवर त्याच दिवशी रात्री तुम्हाला त्या दिवशी प्रसारित झालेल्या मालिका पाहायला मिळतात. हे वेगळेपण म्हणता येईल किंवा याच मुद्दावरून या दोन ऍपमध्ये स्पर्धा होऊ शकते.\nथोडक्‍यात टीआरपीचे वॉर आता छोट्या पडद्यावरून अति छोट्या पडद्यावर आलेय तर\nस्टार ग्रुपचे हॉटस्टार ऍप, झी ग्रुपचे ओ झी ऍप, कलर्स ग्रुपचे वूट ऍप, सोनी एन्टरटेनमेंटचं सोनी लिव या वाहिन्यांच्या लोकप्रिय ऍपची स्पर्धा टीव्हीएफ (द व्हायरल फीवर) या यूट्यूब चॅनेलच्या ऍपशी आहे. आता तर काही गाजलेली यू'ट्यूबर चॅनेल्स ऍपच्या स्वरूपात दाखल होऊ लागली आहेत; पण टीव्हीएफने त्यांना कडी टक्कर दिली आहे. त्याचबरोबर स्कूपवूप, शुद्ध देसी गाने, बीईंग इंडियनसारखी वेबसाईट बेस मंडळीही एखाद्या गाजलेल्या मुद्द्यावर छोटे छोटे विनोदी, तर कधी गंभीर आशय मांडणारे, तर कधी भारतीय मनाला साद घाललणारे व्हिडीयो बनवून ऑनलाईनविश्‍वात मनोरंजन धमाका करतात. आता तर मालिकाविश्‍वातील राणी एकता कपूर तिचं \"अल्ट बालाजी' हे ऍप घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. यावर बालाजीने निर्मिती केलेले सिनेमे आणि खास वेबसिरिज इथे पाहता येतील. त्यामुळे ही स्पर्धा आता अधिक तीव्र होईल.\nवाहिन्यांची ही ऍप्स हा केबलला पर्याय ठरू शकतो का की ऍप लॉन्च करून वाहिनीने आपलाच प्राईम टाईमचा प्रेक्षक गमावला आहे, हा मुद्दाच नाही. त्यांचा प्रेक्षक त्यांच्याकडे राहणारच आहे. टीव्हीवर की स्मार्ट फोनवर हाच मुद्दा आहे की ऍप लॉन्च करून वाहिनीने आपलाच प्राईम टाईमचा प्रेक्षक गमावला आहे, हा मुद्दाच नाही. त्यांचा प्रेक्षक त्यांच्याकडे राहणारच आहे. टीव्हीवर की स्मार्ट फोनवर हाच मुद्दा आहे वेगवेगळ्या माध्यमाला वेगवेगळी प्रेक्षक संख्या लाभलीय हा मुद्दा त्यातून अधोरेखित होतोय. यामध्ये फायदा आहे तो वाहिनी आणि प्रेक्षक अशा दोघांचाही\nकाय बरं, काय उत्तम\nस्टार ग्रुपने पहिल्यांदा ऍपविश्‍वात पाऊल टाकून हॉटस्टार हे ऍप लॉन्च केलं. हे ऍप सगळ्या ऍपमध्ये वरचढ ठरलं आहे. या ऍपवर व्हिडीयो पाहताना बफर होत नाही; पण ओ झी ऍपवर व्हिडीयो सुरू झाल्यावर सुरुवातीला एक मिनीटभर व्हिडीयो नीट दिसत नाही. ब्लरसारखं दिसतं आणि मध्येच एखादी जाहिरात आल्यावर पुन्हा व्हिडीयो सुरू होताना ब्लर दिसतं आणि मग नीट दिसू लागतं. त्यामुळे ऑनलाईन प्रेक्षकांना ओ झी ऍप तितकंसं पसंत नाही. याविषयी ते व्हिडीओखाली कमेंटही वारंवार करत असतात. वूट ऍप ठीकठाक आहे; पण आपल्या आवडत्या मालिकेचे व्हिडीयो पाहणं तसं त्रासदायकच आहे. या ऍपवर सर्च करणं जरा कंटाळवाणं वाटतं. हॉटस्टारचं दिसणं आणि त्यांनी दिलेल्या सुविधा पाहता त्यांचे ऍप या साऱ्यांच्या तुलनेत सध्या तरी उजवे वाटतेय.\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nतुळजापूर - तालुक्‍यातील मंगरूळ येथील सुभाष नामदेव लबडे (वय 55) या शेतकऱ्याने शुक्रवारी (ता. 16) सकाळी अकराच्या सुमारास शेतात विष घेऊन आत्महत्या केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/173/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8_%E0%A4%B5_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87_%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%A6", "date_download": "2018-11-17T09:41:12Z", "digest": "sha1:XPM7XCDALQ6GN3ETHYVIUP3VA737XNYT", "length": 13430, "nlines": 45, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nअवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीची भरपाई द्या- धनंजय मुंडे\nनुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊसामुळे आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, तसेच दुष्काळग्रस्त भागतील विद्यार्थ्यांचे आगामी वर्षातील शैक्षणिक शुल्क पूर्णपणे माफ करावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री व महसुलमंत्र्यांची भेट घेऊन चर्चाही मुंडे यांनी केली.\nमंत्रालय व विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने १ मार्च रोजी मंत्रालयातील पत्रकार दालनात त्यांच्याशी वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना श्री. मुंडे यांनी पुढील आठवड्यात सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार असल्याचे जाहिर केले. ते म्हणाले की,शेतकरी आत्महत्या, पाणीटंचाई, चाराछावण्या, कर्जमाफी, सावकारी कर्जमाफी, खरीप व रबी हंगामातील पिकांचे नुकसान, त्याबद्दलच्या भरपाईचे व पीकविम्याचे अपूर्ण वाटप, केंद्राकडून मिळालेली अपूरी मदत, व्यापारी व उद्योगांच्या तुलनेत शेतकऱ्यांबद्दलचा शासनाचा दुजाभाव, अशा अनेक मुद्यांवर सरकारला जाब विचारण्यात येईल.\nसरकारच्या कर्जबाजारीपणामुळे राज्याची आर्थिक स्थिती ढासळली आहे. महसूली तूट व राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला आहे. यातून सरकार मार्ग कसा काढणार हा प्रश्न आपल्या समोर आहे. सरकारने मुंबईत 'मेक इंडिया'चा भुलभुलैयाया साजरा केला. त्यासंदर्भात औद्योगिक गुंतवणुकीचे दावे फसवे आहेत. गुंतवणुकीत घसरलेला क्रमांक, चौपाटीवरील कार्यक्रमाला लागलेली आग, त्यामुळे राज्याच्या प्रतिमेला बसलेला धक्का इत्यादी मुद्यांचा उहापोहही श्री. मुंडे यांनी यावेळी केला. 'मेक इन्‌ इंडिया' हे 'फेक इन इंडिया' असल्याची टिकाही त्यांनी केली.\nराज्यातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेबद्दलही मुंडे यांनी चिंता व्यक्त केली. यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्य नागरिकांवर हल्ले होत होते, आता शिवसेनेचे कार्यकर्ते महिला पोलिसांवर हल्ला करू लागले आहेत. गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा कुणावरही वचक राहिलेला नाही, असे श्री. मुंडे म्हणाले.\nडान्सबार बंदीबाबतची संशयास्पद भूमिका, मराठा, मुस्लिम व धनगर आरक्षणविरोधी भूमिका, मुंबईतील वाहतूक, स्वच्छता, नालेसफाई, डंम्पिग ग्राऊंडचा प्रश्न, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियानासारख्या लोकसहभागातून यशस्वी झालेल्या योजना बंद करण्याचा शासनाचा डाव, मंत्री-मंत्री, मंत्री-अधिकारी यांच्यातील विसंवादामुळे राज्याच्या विकासप्रक्रियेवर होत असलेला परिणाम, आदिवासी, सामाजिक न्याय, महिला व बालकल्याणसह अनेक खात्यातील गैरव्यवहार, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण आदी खात्यातील बदल्यांमधील अनियमितता, भ्रष्टाचार, या सर्वच मुद्यांवर उत्तर देण्यास शासनाला अधिवेशनात भाग पाडण्यात येईल, असेही श्री. मुंडे यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी, वार्ताहर संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा श्री. मुंडे यांनी सत्कार केला.\nकंत्राटदाराच्या फायद्यासाठी दोन दिवसात शासननिर्णय बदलण्याचा चमत्कार\nमंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा, निर्णय होऊन काढलेला शासननिर्णय कंत्राटदराच्या फायद्यासाठी दोन दिवसात बदलण्याचा चमत्कार या सरकारने केला असल्याचा आरोप श्री. मुंडे यांनी केला. महिला व बालकल्याण खात्यात टीएचआरसंदर्भात मंत्रिमंडळाने मागील आठवड्यात घेतलेला निर्णय बदलण्यात आल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी भ्रष्टाचाराच्या या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधले.\nविधान परिषदेत धनंजय मुंडे यांचा सरकारवर पुराव्यांसह घणाघाती आरोप ...\nराज्यात डाळीचा पुरेसा साठा व कुणाचीही मागणी नसताना साठेबाजीवरील निर्बंध का उठवण्यात आले तेलबियांसंदर्भातील फाईलमध्ये अंतिम टप्प्यात 'डाळ' हा शब्द का घुसवण्यात आला तेलबियांसंदर्भातील फाईलमध्ये अंतिम टप्प्यात 'डाळ' हा शब्द का घुसवण्यात आला फाईल अनुकुल केल्यानंतर त्यावर 'आभार' असा शेरा का लिहिण्यात आला फाईल अनुकुल केल्यानंतर त्यावर 'आभार' असा शेरा का लिहिण्यात आला असे अनेक प्रश्न उपस्थित करीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, तूरडाळीच्या दरवाढीच्या माध्यमातून सरकारनं राज्यात साडेचार हजार कोटींचा डाळ घोटाळा केल्याचा आरोप आज सभागृहात केला.आरोपांच्या पुष्ट्यर्थ संबधित विषयाची आक्षेपार्ह फाईलच त्यांनी सभागृहात सादर ...\nलाळ्या खुरकत लस, सॅनिटरी नॅपकीन्स खरेदीत भ्रष्टाचार ...\n- मुख्यमंत्र्यांच्या माहिती तंत्रज्ञान विभागात घोटाळा - धनंजय मुंडेंचा हल्लाबोल - जीएसटीच्या बेकायदा सुटीमुळे ४०० कोटींचे नुकसान झाल्याचा घणाघात - महादेव जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी पारदर्शकता आणि भ्रष्टाचार मुक्त कारभाराचा डांगोरा पिटणाऱ्या भाजपा सरकारच्या काळात गेल्या तीन वर्षांत हे राज्य सर्वाधिक भ्रष्ट राज्य ठरले आहे. सर्व मंत्री भ्रष्टाचार करून झाले, आता मुख्यमंत्र्यांच्या माहिती तंत्रज्ञान विभागापर्यंत या घोटाळ्यांचे लोन गेले असून, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सेवा प ...\nसरकारच्या अकार्यक्षमतेमुळेच राज्यात पुन्हा छमछम चालू होणार - धनंजय मुंडे ...\nडान्सबारना परवाने देण्याची प्रक्रिया दोन आठवड्यात सुरु करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. डान्सबार बंदीचे योग्य पद्धतीने समर्थन करण्यास सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. स्व. आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदीचा निर्णय तडीस नेऊन असंख्य कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचवली होती. मात्र सेना-भाजप सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे राज्यात पुन्हा छमछम चालू होणार आहेत. राज्य शासनाची अब्रु बारमध्येच गेली, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.गेली दहा वर्षे डान्सबारबंदी यशस ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/03/blog-post_1911.html", "date_download": "2018-11-17T09:44:14Z", "digest": "sha1:D4LNW4ELQYCUDIZ4VXYAY5OIGE4TU2ZZ", "length": 23873, "nlines": 236, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: निवडणूक आयोगाच्या आदेशाने", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nगुरुवार, ६ मार्च, २०१४\nमतदारांची दिशाभूल करणाऱ्या आमदार - खासदारांना बसणार चाप\nनांदेड(अनिल मादसवार)लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता बुधवारी ०५ (पाच मार्च) पासून लागू करण्यात आली. त्यापूर्वी हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आमदार व खासदारांनि विकास निधीच्या अनेक कामांच्या वर्क ऑर्डर पदरात पाडून घेवून उद्घाटनाचा सपाटा लावला होता. परंतु निवडणूक आयोगाच्या आदेशाने आता वर्क ऑर्डर हाती असूनही त्याचा काही उपयोग होणार नाही. आयोगाच्या सूचनेमुळे लोकप्रतिनिधींच्या विकास निधीतील कामे आता निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय सुरू करता येणार नाहीत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात विकास कामे करण्याचे लोकप्रतिनिधींचे मनसुबे उधळले जाणार असून, मतदारांची दिशाभूल करणाऱ्या आमदार - खासदारांना निवडणूक आयोगाच्या आदेशाने चाप बसणार आहे.\nलोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. तसा विधानसभेच्या निवडणुकीला अजून आठ ते नऊ महिन्याच्या कालावधी बाकी आहे. परंतु आत्तापासूनच हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मतदारांना खुश करण्यासाठी राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा तास विधानसभेच्या सदस्यांचा फारस संबंद येत नाही, तरी देखील एकाच महिन्यामध्ये कोट्यावधीचा विकास निधी वाटप करून निवडणुकीच्या तोंडावर आमदारांनी एकाच वर्तमान पत्रात जाहिरात बाजी करून निधी वाटपाचा राजकीय स्टटबाजी केली असल्याची चर्चा सुरु आहे. लोकप्रतिनिधी म्हणताच विकासाची कामे -कमी अधिक प्रमाणात करावी लागतात. हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे आ. माधवराव पाटील यांनी मतदार संघाच्या विकासासाठी कोत्यावाधीचा निधी खेचून आणला. परंतु मागील चार वर्षाच्या काळात सदरचा निधी रोकून धरून ऐन निवडणुकीच्या तोंडावर निधी वाटपाचा सपाटा लावला असून, एकाच दिवसात आठ ते दहा ठिकाणी नारळ विकास कामाचा गवगवा करण्याच्या प्रयत्न केला अशी चर्चा जनतेच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.\nमागील १५ वर्षाच्या काळात विद्यमान खासदार तथा तत्कालीन आ.सुभाष वानखेडे यांनी विकास कामे केली नाहीत असे म्हणता येणार नाही. त्यांच्या काळातही बहुतांश कामे झाली, परंतु एवढा गवगवा त्यांनी कधीच केला नाही. जनतेप्रती सेवेची भावना ठेवून अनेक विकासाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले. हि सत्यता कोणालाही नाकारता येत नाही.\nजनतेनी भरभरून मतांनी निवडून आणल्याची जान ठेवून आ.जवळगावकर यांनी विकास निधी अगदी खेचून आणला हे सत्यही कोणी नाकारू शकत नाही. परंतु मागील चार वर्षात जेवढी कामे झाली नाहीत. तेवढ्या मोठ्या कामांचे मागील महिन्याभरात करण्यात आलेली जाहिरातबाजी व उद्घाटने हि आगामी काळातील निवडणुकीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.\nअश्या कामांना आळा बसावा म्हणून खासदार, आमदार यांच्या विकास निधीबाबतच्या सूचना निवडणूक आयोगाने केंद्र सरकारचे कॅबिनेट सचिव, योजना अंमलबजावणी विभागाचे सचिव, सर्व राज्यांचे मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांना नुकत्याच दिल्या. निवडणूक प्रक्रिया सुरू असलेल्या भागातील लोकसभा, राज्यसभेचे सदस्य यांचा निधी वितरित करू नये. त्याचबरोबर निवडमूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याचबरोबर विधानसभा, विधान परिषदेचे आमदार यांचा विकास निधी नव्याने वितरित करू नये, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.\nनिवडणूक आयोगाने जारी केलेल्या या आदेशामुळे हदगाव - हिमायतनगर तालुक्यात निवडणुकीच्या तोंडावर सुरु केलेल्या व करू पाहणाऱ्या कामांचे काय.. असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे.\nयाबाबत उद्घाटन करण्यात आलेल्या हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक २ मधील काही नागरिकांशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटने करून कामाला सुरुवात केली नाही, त्यामुळे हा प्रकार एक प्रकारे जनतेची दिशाभूल करणारा होय असे अनेकांनी बोलून दाखविले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nबेदम मारहाण.. युवक कोमात\nअंध शेतकऱ्याचा रस्त्यासाठी टाहो.\n‘इलाही’ मुळे मराठी गजल समृध्द\nबिनपदाची एक्सप्रेस अन्‌ लंगडे प्रवाशी\nडी.बी पाटलांची उमेदवारी म्हणजे अशोकरावांना ' गिफ्ट...\nअभियंता अडकला अप संपदे च्या जाळ्यात\nजिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण कोमावार\nअवैध धंदेवाल्यांनी घेतली धसकी\nरेल्वेच्या वेळापत्रकानुसार शाळेवर हजेरी..\nशेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष दयावे\nनियुक्त्या तातडीने करण्याची मागणी\nचंदन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात\nआचारसंहितेत राजकीय नेत्यांची बैनर बाजी..\nहवामान केंद्र प्रशासन व शेतक-यांसाठी उपयुक्त\nवादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका...\nलोहा-कंधार तालुक्यातील नुकसान कोटीच्या घरात\n2 लाख 64 हजारांचा एैवज जप्त\nदोन लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या\nभयमुक्त व निषपक्ष निवडणुक व्हावी\n\" बळीप्रथेला \" लगाम...\nपक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना संपविण्याचे का...\nमुंडेंचा दौरा संपूर्णतः राजकीय स्वार्थाचा ठरला.\nबारा वर्ष सक्तमजूरी व १० हजार दंड\nपत्रकारास जीवे मारण्याची धमकी\nमंदीरावर केली तुफान दगडफेक\nकॉपी-पेस्टची कमाल पोलीस प्रेसनोटची धमाल\nगारपिटीचा ५ वा बळी\nशौच्चालय बांधकामाचा निधी मिळेना\nसागवान तस्करांचे \" जंगल में मंगल \"\n९ लाखाची बेहिशोबी मालमत्ता पकडली\nडी.बी.पाटील यांची उमेदवारी दाखल\nबोगस बिले उचलण्यासाठीचे प्रयत्न\nअमिता चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज\nमुलीची छेड काढल्यावरून तणाव\nबोगस रस्त्याच्या कामाची चौकशी गुलदस्त्यात\nकाँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल\n३० रोजी मोदीची सभा\nकाँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार\nमिरवणुकीत फटाके उडविणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले...\nआचारसंहितेचे काटेकोर पालन करावे\nलोकसभेची उमेदवारी हीच कार्यवाही काय.. नरेंद्र मोदी...\n\" गुढीपाडवा \" दिनी रंगला टेंभीत डाव\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/international/global-maharashtra/far-from-maharashtra-marathi-flourishes-down-under/amp_articleshow/58472805.cms", "date_download": "2018-11-17T08:42:41Z", "digest": "sha1:AVTBIYQEFKHL4PNWEF3ACHG2FFHUZHKN", "length": 7409, "nlines": 65, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "marathi school in australia: far from maharashtra, marathi flourishes down under - मायमराठीसाठी ऑस्ट्रेलियात मराठी शाळा! | Maharashtra Times", "raw_content": "\nमायमराठीसाठी ऑस्ट्रेलियात मराठी शाळा\nमराठी शाळा बंद पडताहेत, मराठी भाषा कशी जगणार अशी ओरड एकीकडे महाराष्ट्रात सुरू असताना तिथे सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियात मात्र एक मराठी शाळा गेली ९ वर्षे जोमात सुरू आहे\nमराठी शाळा बंद पडताहेत, मराठी भाषा कशी जगणार अशी ओरड एकीकडे महाराष्ट्रात सुरू असताना तिथे सातासमुद्रापार ऑस्ट्रेलियात मात्र एक मराठी शाळा गेली ९ वर्षे जोमात सुरू आहे\nऑस्ट्रेलियन मराठी विद्यालय असे या शाळेचे नाव आहे. मराठी असोसिएशन ऑफ सिडनी इनकॉर्पोरेटेड (MASI) या संस्थेने २००८ साली विद्यार्थ्यांना मायमराठीचे धडे देण्यासाठी ही शाळा सुरू केली. सुरुवातीला अवघे १०-१२ जण यात मराठी शिकत होते, आता या शाळेची ऑस्ट्रेलियात चार केंद्रे उघडली असनू १५० विद्यार्थी शिकत आहेत. सिडनी आणि वोलाँगाँग येथे ही केंद्रे आहेत, अशी माहिती अध्यक्ष अरुण घाटगे यांनी IANSला दिली.\n'या वीकेण्ड शाळा आहेत. न्यू साऊथ वेल्स डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंगच्या कम्युनिटी लॅंग्वेज प्रोग्रामच्या निधीतून या शाळा चालवल्या जातात,' अशी माहिती घाटगे यांनी दिली. ऑस्ट्रेलियात गेलेले आणि स्थायिक झालेले सुमारे दीड लाख भारतीय आहेत. काहींची सध्या दुसरी किंवा तिसरी पिढीही येथे आहे. ज्यांची मुळं महाराष्ट्राच्या मातीतली आहेत, त्यांनी तिथंही ती रुजवली. त्यासाठी ते तिथे होळी, दिवाळी, पाडवा, गणेशोत्सव, शिवजयंती साजरी करतात. त्यांच्या पुढच्या तिथेच जन्मलेल्या पिढीला केवळ भाषेच्या अडसरामुळे या संस्कृतीला मुकता येऊ नये यासाठी मराठी भाषेचे धडे देण्याचे ठरवल्याचे घाटगे सांगतात.\nही नवी पिढी त्यांच्या भारतातल्या आजी-आजोबांना भेटायला येते, किंवा आजी-आजोबा तिथे जातात तेव्हा भाषेमुळे समस्या येतात. अशावेळी आपलीच मुळं या मुलांना परकी वाटू नयेत, हा हा भाषेचा अडसर दूर करण्यामागचा उद्देश आहे, असे घाटगे म्हणाले. घाटगे स्वत: २००५ मध्ये ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले आहेत.\nया शाळेत पुस्तकी धडे देण्यापेक्षा गंमतीजमतीत शिकवण्यावर भर दिला जातो. या मुलांच्या नियमित शाळेच्या अभ्यासात या शाळेचा ताण पडू नये याची काळजी घेतली जाते. शुल्कही वार्षिक १५० ऑस्ट्रेलियन डॉलर्स (७,५०० रुपये) इतके माफक आहे.\nबहरीनमध्ये महाराष्ट्र दिनाचा जल्लोष\nनेदरलँड्समध्ये गुढी पाडवा उत्साहात साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs/5886-ek-machine-lathe-joshi-film-s-promotional-song-launched", "date_download": "2018-11-17T09:17:56Z", "digest": "sha1:AFUHMHLAQOKIAK5XVP2X6YXA54FTJNZY", "length": 9510, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "\"लेथ जोशी\" चित्रपटाचं प्रमोशनल साँग लाँच - \"एक मशीन\" - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"लेथ जोशी\" चित्रपटाचं प्रमोशनल साँग लाँच - \"एक मशीन\"\nPrevious Article 'पिप्सी'चे सप्तरंगी गाणे - 'ता ना पि हि नि पा जा'\nNext Article 'इपितर' चित्रपटाचे रोमँटिक गीत \"मौनास लाभले अर्थ नवे\"\nचित्रपटाची ओळख कशाही पद्धतीनं होऊ शकते. चित्रपटाची ओळख गाण्यांनी होते, कथानकानं होते, मांडणीनं होते, अभिनयानं होते, छायांकनाने होते... १३ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या \"लेथ जोशी\" या चित्रपटाचं वैशिष्ट्यपूर्ण प्रमोशनल साँग सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं.\nअमोल कागणे प्रस्तुत \"लेथ जोशी\" आता तैवान आणि रशिया महोत्सवात\nकॉम्रेड झाले भांडवलदार - अजित अभ्यंकर यांची 'लेथ जोशी' चित्रपटात भूमिका\nयंत्र आणि कामगार यांच्यातलं नातं अधोरेखित करणाऱ्या \"लेथ जोशी' चे पोस्टर लाँच\nअमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांच्या अमोल कागणे स्टुडिओजने हा चित्रपट प्रस्तुत केला असून, प्रवाह निर्मिती आणि डॉन स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मंगेश जोशी यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, सेवा चौहान, ओम भूतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सत्यजित शोभा श्रीराम यांनी सिनेमॅटोग्राफी तर मकरंद डंभारे यांनी संकलन म्हणून काम पाहिले आहे.कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करणारे ज्येष्ठ कामगार नेते अजित अभ्यंकर भांडवलदाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.\n\"एक मशीन बाहेर आणि एक मशीन आत, आत आणि बाहेर नुसताच खडखटाट....\"अशा ओळी असलेलं गाणं खूपच स्पेशल आहे. माणसाचं जगणं आणि मशीन यांच्यातलं नातं हे गीत नेमकेपणानं अधोरेखित करतं. वैभव जोशी यांनी लिहिलेलं गीत नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. जयदीप वैद्य या नव्या दमाच्या गायकानं हे गीत गायलं आहे. साधेसोपे शब्द, उत्तम चित्रीकरण आणि गुणगुणावीशी वाटणारी चाल यामुळे हे गाणं नक्कीच चित्रपटप्रेमींच्या पसंतीला उतरेल यात काहीच शंका नाही.\nअनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला \"लेथ जोशी\" हा चित्रपट १३ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.\nPrevious Article 'पिप्सी'चे सप्तरंगी गाणे - 'ता ना पि हि नि पा जा'\nNext Article 'इपितर' चित्रपटाचे रोमँटिक गीत \"मौनास लाभले अर्थ नवे\"\n\"लेथ जोशी\" चित्रपटाचं प्रमोशनल साँग लाँच - \"एक मशीन\"\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-only-12-percent-online-saat-bara-work-completed-sangli-1232", "date_download": "2018-11-17T09:31:23Z", "digest": "sha1:3GIDIZORGMVLBIWWOIVYQS3BN6LHIQYI", "length": 16567, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Agrowon, Only 12 percent of online saat-bara work completed in Sangli | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआॅनलाइन सातबाराचे केवळ १२ टक्के काम पूर्ण\nआॅनलाइन सातबाराचे केवळ १२ टक्के काम पूर्ण\nबुधवार, 20 सप्टेंबर 2017\nसांगली : संगणकीकृत सातबारा करण्यासाठी राज्यातील सर्व महसूल विभाग युद्धपातळीवर काम करते आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा देण्यास सोपे जाणार आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात याउलट परिस्थिती आहे. जिल्ह्यातील ७२९ गावांपैकी केवळ ९१ गावांतील सातबारा ऑनलाइन झाला असून केवळ १२ टक्केच काम झाले आहे.\nयामुळे संगणकीकृत सातबारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित विभागाचे डोळे कधी उघडणार अशी चर्चा शेतकऱ्यांच्यात सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली.\nसांगली : संगणकीकृत सातबारा करण्यासाठी राज्यातील सर्व महसूल विभाग युद्धपातळीवर काम करते आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारा देण्यास सोपे जाणार आहे. मात्र, सांगली जिल्ह्यात याउलट परिस्थिती आहे. जिल्ह्यातील ७२९ गावांपैकी केवळ ९१ गावांतील सातबारा ऑनलाइन झाला असून केवळ १२ टक्केच काम झाले आहे.\nयामुळे संगणकीकृत सातबारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील संबंधित विभागाचे डोळे कधी उघडणार अशी चर्चा शेतकऱ्यांच्यात सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सहकारमंत्री तथा पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली.\nयामध्ये संगणकीकृत सातबाराचे काम कुठपर्यंत झाले, अशी विचारणा केली असता. सांगली जिल्ह्यातील महसूल विभागाचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याचे समोर आले. राज्यातील सातबारा संगणकीकृत करण्याचे काम जलद सुरू असताना जिल्हा याबाबत पिछाडीवर राहिला आहे. यासाठी तलाठी, मंडल अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचेही शेतकऱ्यांच्यातून बोलले जात आहे.\nप्रामुख्याने सातबारा संगणकीकृत करण्यासाठी प्राधान्य देणे आवश्‍यक आहे. मात्र, तलाठी गावात कमी तर तालुक्‍याच्या ठिकाणीच अधिक असतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nजिल्ह्यातील ७२९ गावांपैकी खाते दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झालेचे घोषणापत्र झालेली गावे २७९ तर पुन्हा दुरुस्त करून पूर्ण झालेचे घोषणापत्र झालेली गावे १०२ आहेत. अर्थात ७२९ गावापैकी केवळ ९१ गावातील सातबारा अचूक संगणकीकृत झाली आहे. उर्वरित गावे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला रात्रीचा दिवस करावा लागणार आहे.\nतलाठ्यांपासून ते तहसीलदारांनी याबाबत प्राधान्य दिले नाहीतर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वास्तविक पाहता जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांना प्राधान्याने ऑनलाइन सातबारा याचे काम पूर्ण करा अथन्या घरी जावे लागेल, अशी धमकी दिली आहे. आता संबंधीत विभाग यासाठी किती वेळ देणार आणि कधी काम करण्यासाठी पुढे येणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.\nसांगली महसूल विभाग revenue department जिल्हाधिकारी कार्यालय प्रशासन administrations\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bestwaytowhitenteethguide.org/mr/category/whiten-teeth-tips/", "date_download": "2018-11-17T08:33:50Z", "digest": "sha1:46DER2A6PC6I27FWEDVWQTF5OEXO3PQX", "length": 57488, "nlines": 172, "source_domain": "www.bestwaytowhitenteethguide.org", "title": "पांढरा करणे किंवा होणे दात टिपा | पांढरा करणे किंवा होणे दात मार्गदर्शक सर्वोत्तम मार्ग", "raw_content": "पांढरा करणे किंवा होणे दात मार्गदर्शक सर्वोत्तम मार्ग\nपांढरा करणे किंवा होणे दात , दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड , दात चमकवण्याची उत्पादने\nमुख्यपृष्ठ पांढरा करणे किंवा होणे दात आधारित\nपांढरा करणे किंवा होणे दात टिपा\nपांढरा करणे किंवा होणे दात टिपा\nपिवळा विकट हास्य दूर आणि एक तेजस्वी स्मित मिळवा\nआपण सुरक्षितपणे आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे करू शकता एक मार्ग आहे सर्वोत्तम सर्व किंवा विश्वास ठेवला जाऊ शकतो. हा लेख काळजी व सहजपणे सुरक्षित दात सिद्ध पद्धती चर्चा.\nआपण दोन तास उभे काप डिंक संवेदनशीलता स्वत: ला दु: ख आढळल्यास, आपण नंतर पट्ट्यामध्ये काढण्यासाठी प्रयत्न करावा 30 त्याऐवजी मिनिटे. पट्ट्यामध्ये दोन वेळा एक दिवस लागू करण्यासाठी आवश्यक आहे, तर 30 दोन आठवडे कालावधीत मिनिटे, ते डिंक संवेदनशीलता होऊ म्हणून होण्याची शक्यता नाही.\n आपल्या दंतचिकित्सक किरणांच्या सह चमकवण्याची दात करू शकता. हे आपल्या दात त्यांच्या प्रारंभिक पांढरा रंग परत येत जलद मार्ग असू शकतो.\nहे आपण आपल्या दंतचिकित्सक भेट करणे आवश्यक आहे आणि आपल्या परिणाम काहीही दुसर्या. दंतवैद्य पद्धती देऊ शकता दात खूप धोकादायक होईल पांढरा करणे किंवा होणे laypeople स्टोअरमध्ये वापरण्यासाठी.\nपांढरा दात राखण्यासाठी, आपण पूर्ण नियमित व्यावसायिक cleanings असणे आवश्यक आहे. दर सहा महिन्यांनी दंतचिकित्सक भेट शेड्यूल, आपण प्रत्येक स्वच्छता आहेत, तर आदर्श आपल्या पुढील नियोजित करत. आपण सर्वात िवमा ही प्रक्रिया कव्हर पासून या नियुक्ती ठेवणे प्रयत्न करावा.\n आपण आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे नंतर खाणे किंवा पिण्याचे करताना सावध रहा. Whitened दात डाग होण्याची शक्यता जास्त असते.\nलेझर चमकवण्याची दात उत्तम पर्याय आहे तो आपल्या दंतचिकित्सक ऑफर चमकवण्याची येतो तेव्हा. हे कदाचित सावलीत ते मूलतः एक द्रुत भेट होते आहे. एक ब्लिचिंग एजंट दात लागू आहे, आणि नंतर ते सक्रिय करण्यासाठी एक लेसर शॉट आहेत. दात पाच किंवा सहा छटा दाखवा करून त्वरित आहे.\nआपण उत्पादने चमकवण्याची काही दात एक संवेदनशीलता विकास होऊ शकतो. तो एक तात्पुरती स्थिती असू शकते तरी, तरीही दुखापत करू शकता. आपण या वेदना अनुभव तर, उत्पादन वापरून थांबा आणि म्हणून लवकरच आपण हे करू शकता म्हणून एक दंतवैद्य पाहू. आपल्या दंतचिकित्सक विविध उत्पादने किंवा एक वेदनारहित पद्धतीने दात पांढरा करणे किंवा होणे मदत करण्यासाठी उपाय देऊ शकता.\n दात नियमानुसार ब्रश करता बेकिंग सोडा घालून. बँकिंग सोडा प्रभावीपणे आणि नैसर्गिकरित्या आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे सर्वोत्तम मार्ग आहे.\nही उत्पादने सर्व रसायने आपल्या दात बाँडिंग अधिक कायमचे डाग. कठोर परिणाम बोट brushes दात खात्री स्वच्छ करते काय आहे काढून.\nStrawberries स्टेन्ड दात एक उत्तम नैसर्गिक उपचार आहेत. ही पद्धत कार्य सिद्ध केले आहे. तो विश्वास किंवा नाही, दात घाव छोटी घासून उमटवलेला ठसा त्यांना पांढरा करणे किंवा होणे शकता. उपचार शक्य तितका सर्वोत्कृष्ट निकाल मिळवण्यासाठी आपल्या दात वर सुमारे पाच मिनीटे berries विश्रांती द्या.\n आपण कोणत्याही दात-चमकवण्याची उत्पादने वापरत असाल तर, कोणत्याही चिडून विकसित केल्यास ताबडतोब थांबवा. संवेदनशीलता आपण आपल्या दात दुखविणे आहेत की एक लक्षण असू शकते.\nआपण खरोखर आपण उपचार न खड्ड्यांत किंवा डिंक रोग होत असेल तर अगोदर आपल्या दात चमकवण्याची करण्यासाठी दंतचिकित्सक जावे. दात चमकवण्याची तेव्हा आपण अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्या दंतचिकित्सक आपण असे करू सर्वात प्रभावी आणि सुरक्षित आहे की धोरण शोधण्यासाठी तुम्हांला सांगतो की, सक्षम असेल.\nआपण एक व्यावसायिक आहे तुला जलद परिणाम शोधत असाल तर तुमचा दात पांढरा करणे किंवा होणे करू इच्छिता किंवा आपण फार वाईट staining असू शकतात. ही पद्धत थोडे अधिक खर्च, पण चांगले दात पांढरा करणे किंवा होणे शकता आणि इतर चमकवण्याची पद्धती जास्त वेगाने होऊ शकते.\n आपण धूम्रपान आहात तर तुम्ही काय करावे पहिली गोष्ट धुम्रपान आहे. आपण धूर, दात पांढरा करणे किंवा होणे, आणि नंतर प्रकाश सुरू, आपण आपले पैसे फ्लशिंग आहेत.\nदात पांढरा करणे किंवा होणे पट्ट्यामध्ये स्वस्त आहेत आणि अत्यंत स्वस्त. या पट्ट्यामध्ये दात वर स्थीत. चमकवण्याची पट्ट्यामध्ये लोकप्रियता थोडक्यात लाट आनंद, योग्य परिपूर्ण पेक्षा कमी परिणाम.\nआपण staining होऊ शकते जे पेय पिण्यास आहेत तर, पाणी त्यांना पाठपुरावा. या स्टेन्ड होण्यापासून तुमचे दात प्रतिबंध करू शकतो. दुसरा पर्याय एक पेंढा द्वारे या पिण्यास आहे, किंवा आपल्या कॉफी असहकार मलई काढलेले दुधाचे वापर.\n दात चमकवण्याची नंतर, हसत ठेवणे आपल्याला आठवण करून व्हॅसलीन लागू. ती tastiest पर्याय असू शकत नाही, तर, petrolatum जेली संरक्षण तयार होईल, staining प्रतिबंध करू तात्पुरता लेप.\nप्रगतिशील येत टाळा, विशेषत: रंग भर आहे तर. उपयुक्त प्रत्यक्षात आपल्या दात अधिक आलेले होण्यासाठी होऊ शकते. तसेच, त्यांना भरपूर एक घटक म्हणून अल्कोहोल जीभ आणि हिरड्या संवेदनशील करू शकता की आहे, तसेच आपल्या रक्तात मिळत.\n आपण आपल्या श्वास अधिक विश्वास आहे तर आपण आपल्या स्मित अधिक विश्वास व्हाल. आपण वाईट श्वास असेल तर निश्चित करण्यासाठी आपल्या स्वच्छ हात परत चाटणे.\nसेंद्रीय खोबरेल तेल दात एक चमकवण्याची एजंट आहे. फक्त 10 मिनिटे एक दिवस, किमान नारळ तेल rinsing प्रयत्न 10 दररोज मिनिटे. नंतर अंदाजे 10 मिनिटे, आपण सामान्यत: आपल्या बाहेर तोंड आणि ब्रश स्वच्छ धुवा. आपण कदाचित फक्त काही दिवस नंतर परिणाम दिसेल.\nदात पद्धत चमकवण्याची आपण काय करणार आहे ते जाणून घ्या. आपण वापरत असलेली उत्पादने बद्दल अवास्तव आदर्श असेल, तर, आपण आपल्या दात शुभ्रपणा निराश गुंडाळणे शकतात. सहभागी घटकांचा विचार, आपले वय जसे, डाग आणि discolorations प्रमाणात दात वर. अपेक्षा काय आपल्या दंतचिकित्सक विचारा.\n ताज्या अजमोदा किंवा कोथिंबीर च्यूइंग आपण आपल्या स्मित प्रकाशित मदत करू शकता. या नैसर्गिक herbs डाग-उद्भवणार जीवाणू neutralizing मदत करू गुणधर्म यांचा समावेश आहे.\nखाल्ल्यानंतर दात ब्रश करता त्यांना तेजस्वी आणि चमकदार ठेवण्याचे एक महत्वाचा भाग आहे. आपण कॉफी पीत असताना हे जास्त महत्वाचे आहे.\nगडद अन्न कण वेळ डाग आपले तोंड होऊ शकते. जेवण झाल्यानंतर साखर मुक्त चघळण्याची गोळी या डाग टाळण्यासाठी. हे कोणत्याही अन्न कण स्थानभ्रष्ट आपल्या दात staining त्यांचे रक्षण.\n आपल्या दररोजच्या नियमानुसार नियमित flossing समाविष्ट करा. हे आपल्या दात discolor करू शकता की आपल्या प्लेग लावतात मदत करू शकता.\nStrawberries नैसर्गिकरित्या उजळणे दात शुभ्र दिसून एक सोपा मार्ग आहे. Strawberries आपल्या चमकवण्याची दात उपाय एक अतिशय सकारात्मक परिणाम म्हणून परिणाम दाखवून दिले आहे करू शकता. छोटी दात सर्वोत्तम परिणाम किमान पाच मिनिटे राहू दे.\nआपण इच्छुक असल्यास आपल्या दात शुभ्र असल्याचे, संत्रा किंवा इतर लिंबूवर्गीय फळ उपभोगणे नाही. तसेच त्यांच्या juices पिण्याचे प्रयत्न नाही. हे पदार्थ मध्ये ऍसिडस् दात येथे दूर खाणे जाईल. तसेच, तो बेड आधी सेवन केल्यास फळे आणि रस हा प्रकार ऍसिड ओहोटी साठी शक्यता वाढते की सिद्ध झाले आहे, यामधून देखील आपल्या स्मित प्रभावित. म्हणून, विशेषत: रात्री हे पदार्थ आणि juices टाळण्याचा प्रयत्न.\n आपल्या आहार अधिक डेअरी उत्पादने समाविष्ट करा. मजबूत, निरोगी दात दही जसे पदार्थ पोषक गुणविशेष जाऊ शकते, दूध आणि चीज.\nआपण द्राव आणि बेकिंग सोडा घरी एक चमकवण्याची मिश्रण असू शकतात. सुमारे दहा मिनिटे दात घासण्याची हे मिश्रण वापरू कालावधी पश्चात आहेत. आपण ब्रश किती कठीण काळजी घ्या, तो डिंक चिडून होऊ शकतो म्हणून.\nशुभ्र दात साठी एक सोपी पद्धत लिंबाचा रस तक्ता मीठ मिसळणे आहे. कोणत्याही सीलबंद कंटेनर मध्ये मिश्रण ठेवा, त्यामुळे आपण अनेकदा ते वापरू आणि तो क्वचितच चोरी करील करू शकता.\n एक पेंढा द्वारे पिण्याच्या दात डाग प्रतिबंधित करू शकता. एक पेंढा द्वारे पिण्याच्या, आपण आपल्या दात द्रव उघड होत आहेत याची वेळ कमी.\nतू खाऊ नंतर जीवाणू आपल्या तोंड सुमारे वाढू होईल. दात साफ नाहीत तर, जीवाणू समस्या भरपूर होऊ शकते, त्यामुळे त्यांना ब्रश, लक्षात ठेवा.\nवाळलेल्या बे पाने आणि वाळलेल्या संत्रा साले घ्या आणि एक पावडर मध्ये त्यांना दळणे. पावडर टॅप पाणी एक निवडतो जोडा, आणि तो त्वरित एक नैसर्गिक दात चमकवण्याची टूथपेस्ट करीन. दात संबंधित इतर समस्या टाळण्यासाठी हे देखील दिसून आले आहे.\n फळ एक उत्तम म्हणून वापरली जाऊ शकते, नैसर्गिक, दात पांढरा करणे किंवा होणे सुरक्षित मार्ग. Strawberries या हेतूने विशेषतः चांगले काम.\nट्रे तसेच आपल्या दात फिट नाही, तर, चमकवण्याची जेल रसायने डिंक चिडून परिणामी बाहेर झिरपणे करू शकता.\nकाही नैसर्गिक उपाय पांढरा करणे किंवा होणे दात मदत करेल, अशा सफरचंद सफरचंदाचा रस व्हिनेगर म्हणून. तो आपल्या दात शुद्ध आपल्या तोंडात जीवाणू काढताना डाग काढण्यासाठी ओळखले जाते. आपण आपल्या दात ब्रश एक दिवस आधी एकदा बद्दल व्हिनेगर gargling प्रयत्न.\nआपले हास्य उजळ दिसेल. -आधारित निळा दिसते की एक ओष्ठशलाका सह ओठ रंग वापरून पहा किंवा ओठ तकाकी वापर. आहेत की निळा-tined Reds किंवा berries रंग आपल्या दात शुभ्र दिसण्यात मदत. ते आपल्या दात होऊ शकतो म्हणून मॅट ओठ उत्पादने दूर राहा.\nदात डाग की शीतपेये दात ठेवू शकता पिऊन पिण्याचे पाणी. पाणी स्वच्छ धुवा डाग setting.You हातून पाणी प्यावयास उद्भवणार देखील एक पेंढा द्वारे पिणे शकता प्रतिबंधित करते.\nआपण ब्रश की काही करा, रेशमाच्या किडयाच्या कोशावरील रेशमी धागे, आणि एक दिवस किमान दोनदा एक डिंक मालिश वापर. दात याची खात्री करण्यासाठी सर्वात इष्टतम मार्ग ब्रश आणि तुम्ही खात असलेल्या प्रत्येक वेळी रेशमाच्या किडयाच्या कोशावरील रेशमी धागे किंवा काहीही पिऊ आहे. आपण खात्री असू शकते हे मार्ग दात staining अप समाप्त शकते, असे अन्न मोडतोड आणि प्लेग लावतात.\nछोटी पेस्ट आपण पांढरा करणे किंवा होणे दात मदत करू शकता. एक पेस्ट ताज्या strawberries वाटणे, आणि नंतर आपल्या दात मिश्रण लागू. छोटी गेल्या दात असह्य रसायने न करता शुभ्र असेल देईन. हे पान चमकवण्याची पद्धत प्रती-चमकवण्याची टाळण्यासाठी मदत आणि आपण एक नैसर्गिकरित्या पांढरा स्मित देऊ शकता.\nउपयुक्त दात काही उद्भवणार जाऊ शकते. आपण उपयुक्त वापरून परिणाम withstand शकता दात किंवा नाही आपल्या दंतचिकित्सक विचारा.\nआता आपण चमकवण्याची दात या विषयावर मते भरपूर आहेत माहित. आपण आपल्या दात इजा न करता आता मोत्यासारखा पांढरा स्मित कसा मिळवायचा याविषयी काही कल्पना असणे आवश्यक आहे. या लेखातील सल्ला अंमलबजावणी आणि सुरक्षितपणे उजळ आपल्या स्मित बनवण्यासाठी बद्दल जा.\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा - तुला काय वाटत\nपांढरा करणे किंवा होणे दात मार्गदर्शक द्वारा पोस्ट केलेले - जून 5, 2016 12:51 आहे\nश्रेणी: पांढरा करणे किंवा होणे दात टिपा टॅग्ज: तेजस्वी हसा, एक तेजस्वी स्मित मिळवा, दात कसे पांढरा करणे किंवा होणे, माझे दात पांढरा करणे किंवा होणे, पांढरा करणे किंवा होणे दात, दात पांढरा करणे किंवा होणे, पिवळा विकट हास्य\nआपल्या स्मित हे टिपा झगझगाट करा\nदात मिळत पैसा आणि भरपूर लागू शकतात वेळ घेणारे. आपण जलद आणि प्रभावीपणे काम सिद्ध दात-रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड टिपा इच्छित असल्यास वाचण्यासाठी एक दर्शवेल फार technology.This लेखात ताजे सर्व नैसर्गिक उपाय पासून असु शकतात की दात पांढरा करणे किंवा होणे आज खरेदी पद्धती आणि तंत्रज्ञान भरपूर आहेत.\nसर्वाधिक वेगाने परिणाम साठी, व्यावसायिक रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड सेवा शोधतात. ते काही लहान भेट घेऊन असू शकते, आणि नाट्यमय परिणाम दीर्घकालीन असेल चालेल. आपल्या दंतवैद्य प्रवेश करू दात चमकवण्याची मिश्रणावर आपण आपल्या स्थानिक औषध दुकान शोधू शकता काय पेक्षा जास्त प्रभावी आहेत.\n शुभ्र राखण्यासाठी, क्लिनर दात, नियमित दंत cleanings असणे आवश्यक आहे. आगाऊ वेळ भरपूर अनुसूचित करून आपल्या सहा महिन्यात भेटी राहण्यासाठी याची खात्री करा.\nदात शुभ्र काही दंत भेटी. दंतवैद्य होणारी खरेदी केले जाऊ शकत नाही की दात प्रक्रीया चमकवण्याची वापरू शकता.\nआपण आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे strawberries वापरू शकता. strawberries सेंद्रीय करा असह्य रसायने न करता आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे मदत करू शकता. प्युरी strawberries घरगुती दात स्वच्छ करण्याची पेस्ट करण्यासाठी, किंवा दात थेट ताज्या strawberries स्वच्छ.\n raw पदार्थ, विशेषत: फळे आणि भाज्या दात निरोगी ठेवणे. प्रक्रिया आणि धोकादायक पदार्थ नाही फक्त आपल्या दात पिवळा चालू, पण खड्ड्यांत होऊ शकते.\nLemons आणि oranges आपण देऊ व्हिटॅमिन सी, पण ते देखील आहे दात-चमकवण्याची properties.Rub एक सूक्ष्म रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड परिणाम आपल्या दात विरुद्ध फळाची साल आत. आपण ही पद्धत सादर करील दृश्यमान परिणाम सुधारण्यासाठी साले मीठ थोडे जोडू शकता.\nरंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड उत्पादने समाविष्ट सूचना वापरा. उलट, तो डिंक आणि तोंड चिडून होऊ शकते, आणि अगदी भव्य दंत नुकसान होऊ. संकुल सूचना म्हणून नक्की आणि फक्त उत्पादने चमकवण्याची दात वापरा.\n एक साधी पण प्रभावी नैसर्गिक पदार्थ बेकिंग सोडा आहे. पाण्यात मिसळून, तो आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे मदत करू शकता.\nदात ठेवणे प्रयत्न करताना पहिली महत्वाची गोष्ट योग्य दंत cleanings मिळत आहे. दात साफ दर सहा महिन्यांनी मिळवा आणि आपले वर्तमान स्वच्छता कार्यालय असताना आपल्या भावी नियोजित करा.\nआपण एक शुभ्र स्मित येत उत्कृष्ट करू शकतो गोष्ट नियमितपणे cleanings आपल्या दंतचिकित्सक भेट आहे. नियमितपणे प्रत्येक वर्षी दोन वेळा या cleanings शेड्यूल. स्वच्छता आपल्या केले तेव्हा, आपण विसरू शकत नाही, म्हणून आपल्या पुढील नियुक्ती सेट. आपण फोन करून देत आपल्या कार्यालयात मिळवा.\n दात टुथपेस्ट चमकवण्याची खरोखर किती नियमित दात स्वच्छ करण्याची पेस्ट वेगळे नाही. तो खरोखर उत्पादने पैसा वाया घालवू एक फरक जास्त करणार नाही सर्वोत्तम कल्पना नाही.\nनिरोगी अन्न खाणे; फळे कच्चा पदार्थ परिपूर्ण उदाहरणे आहेत. दात निरोगी दात आहेत याची खात्री करण्यासाठी अन्न या प्रकारच्या दूर राहा. एक छान स्मित संधी असताना देखील snacking टाळावे.\nएक पेंढा द्वारे पिण्याच्या शुभ्र दात राखू शकता की अनेक लहान युक्त्या एक आहे. आपण पेंढा वापरत असेल तर, द्रव दात पृष्ठभाग संपर्कात येत शक्यता कमी असते. द्रव दात वाचाल आणि आपल्या घसा खाली जाईल.\n साध्य आणि पांढरा दात राखण्यासाठी, ब्रश आणि दात न चुकता दररोज रेशमाच्या किडयाच्या कोशावरील रेशमी धागे. जर तुम्ही हे, तो प्लेग बिल्ड अप की दात जांभळट कारणीभूत सुटका मिळेल.\nते तसेच खरं दस्तऐवजीकरण आहे सिगारेट स्मोकिंग निर्मीत, सिगारेटचा धूर दात आपण श्वास प्रत्येक वेळी रंग फिकट होतो की.\nआपल्या दंतचिकित्सक केले रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड येत खरोखर आपण परिणाम गरज किती लवकर अवलंबून, आणि कसे आतिशय दात स्टेन्ड आहेत. या अधिक महाग असेल तरी, आपण जलद सह अप समाप्त करू शकता, आपण अधिक प्रभावी परिणाम इतर चमकवण्याची तंत्र माध्यमातून मिळावे.\n लाल वाइन पारखी, विशेषत: त्या नियमितपणे आणण्याचा कोण, दात जांभळट असतात. लाल वाइन रंग त्यांना जास्त गडद करते दात च्या मुलामा चढवणे मध्ये शोषून घेतला जातो.\nनियमित टूथपेस्ट आणि चमकवण्याची दात pastes आश्चर्याची गोष्ट similar.You दात मध्ये शुभ्रपणा बदलत नाही जे उत्पादन खर्च करण्याची गरज नाही आहेत. आपण त्या बाहेर तुमचा वेळ आणि पैसा वाया जाईल एक फायदा देत नाही.\nआपण धूर, नंतर आपण आपल्या दात चमकवण्याची कोणत्याही संधी थांबवू पाहिजे. एक व्यावसायिक रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड प्रक्रिया पैसा लक्षणीय रक्कम खर्च. आपण अशा प्रक्रिया पूर्ण आणि असेल तर एक सिगारेट प्रकाश, आपण दूर पैसे फेकून आहेत. रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड लवकर धूम्रपान करून उलट जाईल.\n तो ब्रश महत्वाचे आहे, डिंक मालिश, आणि एक दिवस किमान दोनदा रेशमाच्या किडयाच्या कोशावरील रेशमी धागे. घासणे आणि प्रत्येक नाश्ता आपल्या दात पांढरा राहू मदत करू शकता जेवण खालील flossing.\nयोग्य खाल्ल्यानंतर दात घासणे discoloring पासून त्यांना पाळणे एक महत्वाचा भाग आहे. तो कॉफी येतो तेव्हा हे निश्चितपणे सत्य आहे.\nआपण आपल्या स्मित उजळणे घरी वापराल चमकवण्याची जेल आपल्या दंतचिकित्सक विचारा. ही पद्धत एक तोंड ट्रे प्रदान दंतचिकित्सक आपण अनेक आठवडे प्रत्येक रात्री वेळ एक निश्चित रक्कम दात लागू जेल सह भरा आणि करेल की यांचा समावेश आहे. हे हे तंत्र पर्यंत आठ छटा दाखवा उजळ आपल्या स्मित पांढरा करणे किंवा होणे शकता सांगितले आहे.\n आपण सध्या गर्भवती असेल तर, दात चमकवण्याची उत्पादने कोणत्याही क्रमवारी वापरून परावृत्त ही उत्पादने’ साहित्य आपल्या वाढत्या मुलाला घातक ठरू शकते. चमकवण्याची टूथपेस्ट गर्भधारणेच्या दरम्यान वापर सहसा ठीक आहेत, पण याची खात्री असणे तुमचे डॉक्टर किंवा दंतवैद्य तपासा.\nदात याची खात्री करण्यासाठी एक उत्तम मार्ग त्यांना स्वच्छ दंतचिकित्सक भेट नियमित भेटी आहे.\nरंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड मध्ये specializes एक उपयुक्त वापरून पहा. हे परिणाम प्राप्त महिने लागू शकतात. या mouthwashes हायड्रोजन द्राव नावाची चमकवण्याची रासायनिक असू. हे वापरण्यास अतिशय सोपे आहे. फक्त आपण आपल्या दात ब्रश आधी सुमारे अर्धा मिनिटाला दोनदा एक दिवस ती स्वच्छ धुवा.\n Flossing महत्वाचे आहे. Flossing प्लेग लावतात मदत करते, दात जांभळट होऊ शकते जे.\nसफरचंद खाणे दात ते प्रत्यक्षात आहेत पेक्षा शुभ्र जात मोहजाल द्या एक चांगला मार्ग आहे. Crunchy पदार्थ आणि भाज्या रासवट गुणवत्ता आहे की आपण आपल्या दात स्वच्छ मदत करू शकता आपल्या मुलामा चढवणे जास्त नुकसान न करता.\nअक्रोड वृक्ष झाडाची साल त्यांना चोळून दात जुना मार्ग पांढरा करणे किंवा होणे. दात या घासून उमटवलेला ठसा नख त्यांना साफ करते आणि त्यांना शुभ्र करते. झाडाची साल वापरताना आपले तोंड बाहेर स्वच्छ धुवा खात्री करा, आणि नंतर ब्रश.\n डेअरी पदार्थ मोठ्या प्रमाणात वापर. दूध यासारख्या पदार्थ, चीज आणि दही सर्व आपण मजबूत देऊ मदत करू शकता खनिजे आहे, आपण इच्छा आकर्षक दात.\nआपण आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे हायड्रोजन द्राव अर्ज करू शकतात. आपण फक्त उपाय मध्ये dipped एक washcloth किंवा कोणतेही कापूस साहित्य निर्वस्त्र करू शकता. आपण ते निराशा आहे केल्यानंतर आपल्या दात भागात ओल्या कापडाने स्वच्छ. द्राव डाग प्रगट करण्यासाठी काम करेल आणि कापड त्यांना लिफ्ट मदत करते.\nएक दंड पावडर करण्यासाठी बे पाने आणि संत्रा साले वापरा. हे मिश्रण हे पावडर आणि ब्रश करण्यासाठी पाणी घालावे. चमकवण्याची दात व्यतिरिक्त, या डिंक रोग आणि cavities प्रतिबंधित करण्यात मदत करेल.\n एक अक्रोड झाड झाडाची साल एक दात whitener म्हणून वापरली जाऊ शकते. दंत पृष्ठभाग ओलांडून झाडाची साल घासून उमटवलेला ठसा दात पासून डाग आणि पिवळसर चित्रपट लिफ्ट करण्यासाठी सक्षम होईल.\nदात चे रंग आपण मुळीच आवडत नाही तर, पर्याय आपल्या दंतचिकित्सक सल्ला. काही लोकांना वाटते, की दात चमकवण्याची एक उधळ्या खर्च आहे, बंद रंगाचे दात येत आपण आपल्या जीवन कसे जगावे परिणाम सुरू होते, जरी, तो आपल्या आत्मविश्वास तयार करणे शक्य नाही कारण तो किमतीची असू शकते.\nआपण दात प्रयत्न करण्यापूर्वी आपल्या स्वत: च्या चमकवण्याची, नेहमी प्रथम आपल्या दंतचिकित्सक सल्ला खात्री करा. कधी कधी स्टेन्ड दात चांगले स्वच्छता अवलंब निश्चित केले जाऊ शकते. चमकवण्याची उत्पादने वापरून शक्यतेचा आपल्या दंतचिकित्सक विचारा. आपले तोंड या प्रकारची उत्पादने वापरून सुरू स्थिती आहे की नाही हे आपल्या दंतचिकित्सक म्हणून आपण सल्ला शकता. आपण त्यांना उत्पादन चमकवण्याची एक दात वापरत असल्यास खड्ड्यांत किंवा डिंक रोग फक्त वाईट होईल.\n आपण पांढरा आपल्या स्मित ठेवू इच्छित असल्यास कॉफी आणि चहा टाळण्यासाठी आवश्यक. जास्त प्रमाणात पिण्याचे करू शकता, जादा वेळ, लक्षणीय staining होऊ.\nआपण शुभ्र दात करू इच्छित असल्यास,, आपल्या दात व्हॅसलीन एक कोट लागू. तो एक अनुकूल चव नाही, पण तो अनेक तास आपल्या दात आणि डाग दरम्यान संरक्षक अडथळा प्रदान करेल.\nतू खाऊ नंतर, पांढरा करणे किंवा होणे मदत करण्यासाठी काही डिंक चर्वण आपल्या दात स्वच्छ. काही च्यूइंग हिरड्या विशेषत: दात पांढरा करणे किंवा होणे उत्पादन, आणि त्यांना पांढरा ठेवणे देखील. या हिरड्या वैशिष्ट्य डाग-लढाई साहित्य फसफसणारी दारु दात ठेवा की. चघळण्याची गोळी देखील दात कोणत्याही अन्न कण धुण्यास मदत होईल की नैसर्गिक लाळ निर्मिती.\nपिवळा दात, आगगाडीच्या की कोणीतरी एक सहज लक्षात लक्षण आहे. आपण धूम्रपान तर दात पांढरा स्मित ठेवणे ऐवजी कठीण होऊ शकते. आपण धूम्रपान असेल तर, आपण निश्चितपणे आपण आपल्या आरोग्य आणि आपल्या स्मित फायदा धुम्रपान किती कमी करावा.\nआपल्या दंतचिकित्सक विचारा तो तुम्हाला एक gel देऊ शकते घरी रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच येथे उपयोग केला जाऊ शकतो. ही पद्धत उजळ करण्यासाठी आठ छटा दाखवा करून आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे शकता.\nआपण इच्छुक असल्यास आपल्या दात शुभ्र असल्याचे, आपण नियमित दंत स्वच्छता भेटी असणे आवश्यक आहे. नियमित दंत cleanings सर्वात प्रभावी पद्धत आपण आपल्या दात पथ्ये चमकवण्याची मध्ये समाविष्ट करू शकता. आपण आपल्या दंतचिकित्सक किमान दोन वेळा भेट देणे आवश्यक आहे.\nचमकवण्याची gels शुभ्र दात पांढरा करणे किंवा होणे उपलब्ध आहेत. आपण औषध दुकानांमध्ये या gels खरेदी करू शकता आणि ते एक दंतवैद्य करून whitened दात मिळत पेक्षा स्वस्त आहेत. दात धोकादायक किंवा फार सध्या दिसत असल्यास, आपण प्रथम दंतचिकित्सक जावे.\nअप जागा होतो यावर तुमचे दात घासा, आणि म्हणून लवकरच आपण आपल्या दात शुभ्र मिळवा पाहण्यासाठी अंगाई इच्छित म्हणून.\nउपयुक्त प्रत्यक्षात आपल्या दात जांभळट आपल्या दंतचिकित्सक discoloration.Ask तुम्ही येत वापरून परिणाम withstand शकता दात किंवा नाही त्याची जाहिरात करू शकता.\nहायड्रोजन द्राव दात पांढरा करणे किंवा होणे सुरक्षित मार्ग नाही. हे असुरक्षित आहे आणि पुढील सध्या होण्यासाठी प्रत्यक्षात आपल्या दात सोडू शकता. हायड्रोजन द्राव आहे की दात पुरेशी निरोगी नाही, तर सर्व उत्पादने टाळा.\nहे अत्यंत आपण आपल्या दात whitened आहे हे शिफारसीय आहे की मिळत तो straighter आणि सुधारित स्मित आहे आपण आपल्या नवीन स्मित पाहाल तेव्हा वायर braces.You हर्षभरीत होईल करण्यापूर्वी\nदंतवैद्य तितकी दात पांढरा करणे किंवा होणे शकते एक विशेष दिवे सोबत व्यावसायिक ब्लिचिंग पदार्थ वापरू शकता 15 फार पटकन छटा दाखवा. प्रक्रिया हा प्रकार सहसा सत्र पाचशे डॉलर्स खर्च येईल.\nदात सतत कंटाळवाणा किंवा पिवळा दिसत असल्यास, आपल्या आवडत्या पेय दोष असू शकते की नाही हे लक्षात. लाल वाइन आणि कॉफी दात डाग ओळखले जातात. दात संपर्क संपर्कात वेळ मर्यादित या शीतपेये पिण्याचे पाणी जेव्हा एक पेंढा वापरत.\nब्रश करता आपल्या स्वत: च्या छोटी टूथपेस्ट करा. Strawberries दात एक चमकवण्याची परिणाम आहेत. स्वत: साठी काही पेस्ट कालविणे, पाणी एकत्र (1/4 कप), बेकिंग सोडा (1/2 कप) मॅश गेले आहेत आणि तीन strawberries.\nआपण योग्य सावलीत ओष्ठशलाका रंग परिधान करून आपल्या दात शुभ्र देखावा करू शकता. ते जास्त गडद दिसत कल होईल कारण तेजस्वी लाल ओष्ठशलाका आलेले दात देईन. सध्या दात सर्वोत्तम रंग pinks किंवा नग्न छटा दाखवा आहेत.\nआपण इच्छुक महाग असू शकते पांढरा दात मिळत आणि एक भांडण च्या थोडीशी. शुभ्र दात मिळत आपल्या प्रयत्नांमध्ये मदत उपलब्ध असंख्य पद्धती आहेत. येथे बाहेर घातली टिपा लागू करा, त्यामुळे आपण दंतचिकित्सक येथे व्यावसाियक पद्धतीने प्रक्रिया न दात पांढरा करणे किंवा होणे शकता.\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा - तुला काय वाटत\nपांढरा करणे किंवा होणे दात मार्गदर्शक द्वारा पोस्ट केलेले - जून 5, 2016 12:44 आहे\nश्रेणी: पांढरा करणे किंवा होणे दात टिपा टॅग्ज: झगझगाट हसा, स्मित झगझगाट, निरोगी दात, दात पिवळा, व्हिटॅमिन सी\nआपल्या स्मित आणि व्हाइट दात विश्वास असू\nकाम करते, तेव्हा आपण आपल्या दात पांढरा करणे किंवा होणे इच्छिता सल्ला\nदात चमकवण्याची टिपा आपण आज करू शकता\nसोपे, आपल्या स्मित उजळणे स्वस्त मार्ग\nया टिपा आपले दात डाग आणि जांभळट काढा\nमुख्यपृष्ठ पांढरा करणे किंवा होणे दात आधारित\nपांढरा करणे किंवा होणे दात टिपा\nडाग लक्ष वेधून घेणे बेकिंग सोडा सौंदर्य स्मित दात पांढरा करणे किंवा होणे सर्वोत्तम मार्ग आपल्या स्मित प्रकाशित आपल्या स्मित चकाकी तेजस्वी हसा झगझगाट हसा दंत cleanings दंतवैद्य खोलीत एक तेजस्वी स्मित मिळवा घर दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड घर रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड दात कसे पांढरा करणे किंवा होणे दात कसे पांढरा करणे किंवा होणे लेसर दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड दात लेझर चमकवण्याची दात पांढरा करणे किंवा होणे नैसर्गिक मार्ग जांभळट काढा दात डाग काढा स्मित झगझगाट छोटी दात ब्लिचिंग उपकरणे, कपडे, अन्य साधने यांचा संच दात उजळ दात काळजी निरोगी दात दात डाग दात रंगसफेतीसाठी वापरण्यात येणारी चुन्याची किंवा खडूची पांढरी पूड दात पिवळा दात डाग टाळण्यासाठी टिपा दात स्वच्छ करण्याची पेस्ट दात चमकवण्याची उत्पादने व्हिटॅमिन सी दात चमकवण्याची टिपा आपण आज करू शकता दात चमकवण्याची माझे दात पांढरा करणे किंवा होणे पांढरा करणे किंवा होणे दात घरी पांढरा करणे किंवा होणे दात दात पांढरा करणे किंवा होणे आपले दात सोपे पांढरा करणे किंवा होणे शुभ्र स्मित पांढरा फसफसणारी दारु दात पांढरा दात पांढरा दात टिपा पिवळा विकट हास्य\nमुलभूत भाषा सेट करा\nवर्डप्रेस थीम द्वारे HeatMapTheme.com", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/it-would-have-been-difficult-me-bowl-virat-kohli-wasim-akram/", "date_download": "2018-11-17T09:50:11Z", "digest": "sha1:IZ6VYDQ7C4JTN3RA3MCI6VJMRRYBVO6N", "length": 30991, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "It Would Have Been Difficult For Me To Bowl Virat Kohli - Wasim Akram | विराट कोहलीला गोलंदाजी करणं मलाही कठीण गेलं असतं - वसीम अक्रम | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nविराट कोहलीला गोलंदाजी करणं मलाही कठीण गेलं असतं - वसीम अक्रम\nमायकल क्लार्क, जावेद मियादाद नंतर आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमही विराट कोहलीचे गुणगान गात आहे.\nनवी दिल्ली - केपटाऊनमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने केलेल्या 160 धावांच्या जबरदस्त खेळीनंतर क्रिकेटमधील अनेक दिग्गज त्याचे चाहते झाले असून, कौतुकाचा वर्षाव करत आहेत. मायकल क्लार्क, जावेद मियादाद नंतर आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमही विराट कोहलीचे गुणगान गात आहे. भारताचा रन मशीन विराट कोहलीसमोर गोलंदाजी करणं आपल्यालाही कठीण झालं असतं असं वसीम अक्रमने म्हटलं आहे.\nइंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत वसीम अक्रमने विराट कोहलीची स्तुती केली आहे. विराट कोहलीने फिटनेसला एका वेगळ्या उंचीवर नेलं असल्याचं वसीम अक्रमने म्हटलं आहे. वसीम अक्रम बोलला आहे की, 'नक्कीच फिटनेस अत्यंत महत्वाचा आहे. एका ठराविक वयानंतर फलंदाज दक्ष होतो आणि त्याला आपण कशाप्रकारे धावा करु शकतो याचा अंदाज येतो. मला वाटतं कोहलीला दोन ते तीन वर्षांपुर्वीच आपण कोणते शॉट खेळले पाहिजेत आणि कशाप्रकारे जास्तीत जास्त धावा करु शकतो याचा अंदाज आला होता, आणि त्याप्रमाणे त्याने खेळण्यास सुरुवात केली'.\nएकेकाळचा महान गोलंदाज ठरलेल्या वसीम अक्रमने ही गोष्टदेखील मान्य केली की, मला स्वत:लादेखील विराटसमोर गोलंदाजी करणं कठीण गेलं असतं. वसीम अक्रमने म्हटलं आहे की, 'विराट कोहलीला खेळताना पाहणं आनंद देतं. जर मी तरुण असतो आणि विराट कोहलीसमोर गोलंदाजी करण्याची वेळ आली असती, तर नेमका कुठे बॉल टाकायचा हा प्रश्न पडला असता. कोणत्याही प्रकारची खेळपट्टी असो, कोहलीला फरक पडत नाही कारण तो एक संपुर्ण खेळाडू आहे. मला वाटतं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिननंतर आता त्यांचा क्रमांक आहे'.\nदक्षिण आफ्रिकेविरोधातील तिस-या एकदिवसीय सामन्यातील विराट कोहलीच्या जबरदस्त खेळीवर बोलताना वसीम अक्रमने म्हटलं की, 'कोहली प्रत्येक बाबतीत सर्वोत्कृष्ट आहे. धावांचा पाठलाग करताना त्याने केलेले रेकॉर्ड्स आपण पाहिलेच आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो 90 च्या सरासरीने धावा करत आहे आणि आता त्याने 160 धावांनी नाबाद खेळी केली आहे'.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nWasim AkramVirat Kohliवसीम अक्रमविराट कोहली\n...अन् टीम इंडियाच्या बसमधून अनपेक्षितपणे 'ती' उतरली\nIND vs ENG : टीम इंडीयाचा 'हा' क्रम ठरू शकतो इंग्लंड दौऱ्यासाठी चांगलाच फलदायी\n... ' त्या ' गोष्टीचा बदला अखेर विराट कोहलीने घेतला\nIND vs ENG : विराट झाला 'सैराट'; कॅच पकडल्याच्या जोशात हासडली शिवी\nविराटच्या शिरपेचात आणखी एक विक्रम...काय आहे जाणून घ्या\n... तर विराट कोहलीला संघाबाहेर काढणार का, माजी क्रिकेटपटूंचा सवाल\nउपांत्य फेरीपूर्वी भारतीय महिलांची आज आॅसीविरुद्ध वर्चस्वाची लढाई\nविराट कोहली म्हणतो, मी माफी मागणार नाही...\nआरूष पाटणकर आणि पुरंजय सावंतची खणखणीत शतके\nमहाराष्ट्राविरूद्ध पहिल्या डावात बंगालला ६१ धावांची आघाडी\nshocking... स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरचे होणार संघात पुनरागमन\nटी टेन लीग ही चाहत्यांसाठी मेजवानी ठरेल - गिब्ज\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/06/blog-post_574.html", "date_download": "2018-11-17T09:40:20Z", "digest": "sha1:NGW3KRKIK6J4HORW7TRKATY3CEQUFYVC", "length": 20393, "nlines": 193, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: पालकांनी मुख्याध्यापकास घेरले", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nबुधवार, २५ जून, २०१४\n११ वाजले तरी शिक्षक बेपत्ता... आक्रमक पालकांनी मुख्याध्यापकास घेरले\nहिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील सिबदरा येथील शिक्षकांनी मनमानी कारभार सुरु केला असून, शाळेची वेळ १० वाजता असताना सकाळी ९.३० वाजता शाळा उघडायला हवी होती. मात्र सकाळी ११ वाजले तरी शाळेला कुलूप दिसून आल्याने शिक्षण प्रेमी पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला, तसेच रजा न देता उशिरा शाळेत येणे व काही शिक्षक गैरहजर राहिल्याने उपस्थित नागरिकांनी मुख्याध्यापकास घेराव घालून धारेवर धरल्याने चांगलाच गोंधळ उडाला होता.\nशैक्षणिक वर्ष २०१४ ची सुरुवात होऊन दहा दिवसाचा कालावधी लोटला नसताना हिमायतनगर तालुक्यातील शिक्षकांनी मनमानी कारभार सुरु केला आहे. याचे जिवंत उदाहरण आज दि. २५ रोजी तालुक्यातील मौजे सिबदरा येथील शाळेवर दिसून आल्याने संतप्त शिक्षण प्रेमी पालकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मंगरूळ केंद्र अंतर्गत येणारी जी.प.उच्च प्राथमिक शाळा सिबदरा ता. हिमायतनगर येथे पहिली ते सातवी पर्यंत वर्ग भरविले जातात. यात एकूण १४० विद्यार्थी संख्या असून, या ठिकाणी शिक्षकांची संख्या ७ असून, कार्यरत ५ तर २ शिक्षकाच्या रिक्त जागा आहेत. जिल्ह्यात शाळांची सुरुवात झाली असून, येथील शाळेत कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकासह पाच शिक्षकांनी दोन दिवसा शाळा सुरळीत चालून पुन्हा मनमानी कारभार सुरु केला आहे. शाळा वेळेवर न उघडणे, शाळेत वेळेवर हजर न होणे, शाळा सुरु झाली तरी कोणतीही रजा न देता काही हजर तर काही जन गैरहजर राहणे असा प्रकार सांगणमताने सुरु केला आहे. त्यामुळे येथील विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, शिक्षणाचा पाया खचण्याची भीती पालक वर्गातून व्यक्त होत आहे. या बाबीला कंटाळून चक्क काही पालकांनी आपल्या पल्ल्याना हिमायतनगर येथील खाजगी शिक्षण संस्थेत प्रवेश दिल्याचे उपस्थीत पालकांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले. या प्रकाराकडे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे, जिल्हा परिषद अध्यक्ष बेटमोगरेकर, जिल्हा शिक्षण सभापती कराळे यांनी, शिक्षण अधिकारी श्री पाटील यांनी लक्ष देऊन शाळेतील भोंगळ कारभारावर अंकुश लाऊन शिक्षणिक दर्जा सुधारावा अशी मागणी केली. यावेळी केरबा सुद्देवाड, गुरुदास गोसलवाड, संजय बाचकलवाड, शंकर भदेवाड, राम उक्कलवाड, संतोष नालनवार, गजानन गोसलवाड यांच्यासह बहुसंख्या पालक व विद्यार्थी उपस्थित होते.\nशाळा सुरु होण्याची वेळ निघून गेल्यानंतर शाळेचे एक शिक्षक चौधरी हे १०.३० वाजता शाळेवर हजार होऊन ११ वाजता शाळेचे कुलूप उघडले. तर खुद्द मुख्याध्यापक जाधव जी.के. आणि जाधव पी.एल. हे शिक्षक ११.३० वाजता शाळेवर हजार झाले. त्यानंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना आत घेण्यात आले, उशिरा आलेल्या मुख्याध्यापक व सर्व शिक्षकास येथील शिक्षण प्रेमी पालकांनी धारेवर धरले होते. शाळेचे काम सोडून घरगुती कामावर का लक्ष देता असा प्रश विचारला, मात्र संबंधित शिक्षकांनी पालकांना उडवा - उडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे काहींनी या बाबतची माहिती प्रभारी गटविकास अधिकारी संगपवाड यांना व पत्रकारांना दिली. पत्रकार शाळेवर पोहोंचले तरी सुद्धा गटशिक्षण अधिकारी आले नव्हते, विचारणा केली असता त्यांनी सदर शाळेवर पंचनाम्यासाठी मंगरूळच्या प्रभारी केंद्र प्रमुख श्री भिसे यांना पाठविल्याचे सांगितले आहे. वृत्त लिहीपर्यंत उशिरालेल्या शिक्षक, मुख्याध्यापकावर काय कार्यवाही केली हे समजू शकले नाही.\nयाबाबत गटशिक्षण अधिकारी संगपवाड यांना विचारले असता ते म्हणाले कि, चौकशीसाठी भिसे यांना पाठविले आहे, शाळेवर उशिरा येणारे शिक्षक दोषी आढळल्यास एक दिवसाची पगार कपात करण्यात युन पुढील कार्यवाहीसाठी वैष्ठांकडे प्रस्तावित करण्यात येईल असे ते म्हणाले.\nयाबबत मुख्याध्यापक जाधव यांना विचारले असता, मी बैन्केत कामासाठी गेलो होतो अन्य एका शिक्षकावर शाळा उघडण्याची जबाबदारी टाकली होती. एकाची जिल्हा बदली, एक बिमार, एक प्रशिक्षण, एक रजेवर आहेत असे ते म्हणाले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nमान्यवर नेत्यांची मुंडेना श्रद्धांजली\nआय. टी. आय. इमारतीला तडे\nएक ठार ..दोन जखमी\nजागतिक पर्यावरण दिनाचा विसर\nलाभार्थ्यांना ४ कोटीचे वितरण\nहिमायतनगर - किनवट तालुका अंधारात\nबेकायदा वाळू उपसा सुरूच..\nगणवेश व पुस्तकापासून अनेक विद्यार्थी वंचित\nनांदेड जिल्‍हयाचा 74 टक्‍के निकाल\nबी बियाणे- खते राख...\nदुसर्या दिवशी १२ वाजले तरी गैरहजर...\nरस्ता बनला मृत्यूचा सापळा...\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-fire-106508", "date_download": "2018-11-17T09:49:17Z", "digest": "sha1:GXZ5D7G5PLWT2VQEVFLNIZQISTMDLYUI", "length": 11558, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news fire गोरेगावमध्ये पुन्हा पेटला वणवा | eSakal", "raw_content": "\nगोरेगावमध्ये पुन्हा पेटला वणवा\nशनिवार, 31 मार्च 2018\nमुंबई - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असलेल्या खासगी जमिनीवरील जंगलात शुक्रवारी वणवा पेटला. गोरेगाव येथील फिल्मसिटीत रहेजा डेव्हलपमेंटच्या जागेतील डोंगरात वणवा पेटल्याचे नजीकच्या वसाहतीतील प्रत्यक्षदर्शींनी पाहिले.\nमुंबई - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असलेल्या खासगी जमिनीवरील जंगलात शुक्रवारी वणवा पेटला. गोरेगाव येथील फिल्मसिटीत रहेजा डेव्हलपमेंटच्या जागेतील डोंगरात वणवा पेटल्याचे नजीकच्या वसाहतीतील प्रत्यक्षदर्शींनी पाहिले.\nफिल्मसिटीतील पट्ट्यातील बहुतांश बिल्डिंगमधून जंगलात लागलेला वणवा स्पष्टपणे दिसत होता. याबाबतीत गोरेगाव रहिवाशांनी ट्‌विटरवरून मुंबई पोलिसांकडे व वन विभागाच्या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार केली. गोरेगावच्या पट्ट्यात जंगलाला आग लागणे नेहमीचेच झाल्याने आपण कमालीचे संतापल्याची तक्रारही संबंधितांनी \"सकाळ'कडे केली.\nसहा महिन्यांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पट्ट्यात आग लागत आहेत. त्यामुळे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होत असल्याची खंत गोरेगाववासीयांनी केली. दोन आठवड्यांपूर्वीच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ठाणे व मुलुंड पट्ट्यात मोठी आग लागली होती. या आगीत उद्यानातील 23 हेक्‍टर जमीन जळून खाक झाली होती.\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/bjp-candidates-upset-party-wooing-others-jagannath-kulkarni-hunger-strike-28948", "date_download": "2018-11-17T09:23:30Z", "digest": "sha1:UGZWMJC3KLKKTCJT5YNUQCOWF32PBEPD", "length": 11664, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "bjp candidates upset with party wooing others, jagannath kulkarni on hunger strike पुण्यात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी वाढली | eSakal", "raw_content": "\nपुण्यात भाजप कार्यकर्त्यांची नाराजी वाढली\nशुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017\nपक्षाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी यांनी खुल्या गटातून आपल्या पत्नीला उमेदवारी मागितली होती. उमेदवारांच्या संभाव्य यादीत त्यांचे नावही होते. मात्र,..\nकार्यकर्त्याचे पत्नीसह पक्षकार्यालयासमोर उपोषण\nपुणे - महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाने अन्य पक्षांतून आयात केलेल्या अनेकजणांना ए-बी फाॅर्म देऊन अधिकृत उमेदवारी दिल्याने पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.\nप्रभाग क्रमांक 12 मयूर काॅलनी, डहाणूकर काॅलनी येथून पक्षाचे जुने निष्ठावान कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी यांनी खुल्या गटातून आपल्या पत्नीला उमेदवारी मागितली होती. उमेदवारांच्या संभाव्य यादीत त्यांचे नावही होते. मात्र, आज अगदी ऐनवेळी कोथरुडचे शिवसेना विभागप्रमुख नवनाथ जाधव यांचा पक्षप्रवेश करवून घेत भाजप नेत्यांनी जाधव यांच्या पत्नीला उमेदवारी दिली.\nयामुळे नाराज झालेल्या जगन्नाथ कुलकर्णी यांनी जंगली महाराज रस्त्यावर असलेल्या पक्षाच्या निवडणूक कार्यालयासमोर आपली पत्नी, मुलगी व आईसह उपोषण सुरू केले आहे. जगन्नाथ कुलकर्णी यांनी निष्ठावन कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारली गेली असल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे.\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nपुणे शहरात नीचांकी तापमान\nपुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-metro-work-kothrud-pipeline-busted-104997", "date_download": "2018-11-17T09:19:19Z", "digest": "sha1:V64MCLJA2RGTH7CTM6JLQH7VJF2TJ6GQ", "length": 13468, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune news metro work in kothrud pipeline busted पुणे : मेट्रोच्या कामामुळे जलवाहिनी फुटली | eSakal", "raw_content": "\nपुणे : मेट्रोच्या कामामुळे जलवाहिनी फुटली\nशुक्रवार, 23 मार्च 2018\nकोथरूड परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम\nपौड रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ मेट्रोच्या ठेकेदाराकडून जलवाहिनी फुटल्यामुळे कोथरूड, एरंडवणा, कर्वेनगर परिसराचा पाणी पुरवठा शुक्रवारी सायंकाळी बंद करण्यात आला. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले तरी विलंबाने पूर्ण होण्याची शक्‍यता पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे कोथरूड, एरंडवणा, कर्वेनगर परिसराचा पाणीपुरवठा शनिवारी (ता. 24 ) सकाळी उशीरा व कमी दाबाने होईल, असे महापालिकेने कळवले आहे.\nपुणे : पौड रस्त्यावर उड्डाण पुलाजवळ मेट्रो मार्गाच्या कामादरम्यान ठेकेदाराकडून शुक्रवारी दुपारी जलवाहिनी फूटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. त्यामुळे रस्त्यावर 25 - 30 फुट उंचीचे पाण्याचे कारंजे उडत होते. तसेच मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती.\nही घटना घडल्यावर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्न करीत तासाभरात त्यांनी पाण्याची गळती थांबवली. या बाबतचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते. पौड रस्त्यावर वनाज ते रामवाडी मेट्रो प्रकल्पात खांबाचे काम सुरू असताना सायंकाळी चारच्या सुमारास खोदाई करताना ठेकेदाराच्या जेसीबी यंत्राचा 27 इंच व्यासाच्या जलवाहिनीला धक्का लागल्याने ही जलवाहिनी फुटली. या वेळी 25 ते 30 फूट उंचीचे कारंजे उडाले.\nअचानक फुटलेल्या या जलवाहिनीतील पाण्याचा प्रवाह पौड रस्त्यावर वाहू लागल्याने या रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने पाणीपुरवठा बंद करीत जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यात आले.\nकोथरूड परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम\nपौड रस्त्यावरील उड्डाण पुलाजवळ मेट्रोच्या ठेकेदाराकडून जलवाहिनी फुटल्यामुळे कोथरूड, एरंडवणा, कर्वेनगर परिसराचा पाणी पुरवठा शुक्रवारी सायंकाळी बंद करण्यात आला. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले तरी विलंबाने पूर्ण होण्याची शक्‍यता पाणी पुरवठा विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे कोथरूड, एरंडवणा, कर्वेनगर परिसराचा पाणीपुरवठा शनिवारी (ता. 24 ) सकाळी उशीरा व कमी दाबाने होईल, असे महापालिकेने कळवले आहे.\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nपुणे शहरात नीचांकी तापमान\nपुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/57069", "date_download": "2018-11-17T08:43:31Z", "digest": "sha1:CCHMQVA6C4GI5GGMILFDZSZASLTC7ZEQ", "length": 3559, "nlines": 90, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तडका - आमच्या धावा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /तडका - आमच्या धावा\nतडका - आमच्या धावा\nकित्तेक पैलु गेले असतील\nधावुन धावुन ना थकून जातोय\nशेतकरी राजा अन् राणी\nधावा मोजण्या सवड नाही\nपण धावत राहतोय अनवाणी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%A6/", "date_download": "2018-11-17T09:37:31Z", "digest": "sha1:7EI22VROUQZ2SEIF6HH53KI6E4RYDTDC", "length": 7973, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "बनावट नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड, भोसरी पोलिसांची कारवाई | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड बनावट नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड, भोसरी पोलिसांची कारवाई\nबनावट नोटा चलनात आणणारे दोघे गजाआड, भोसरी पोलिसांची कारवाई\nचौफेर न्यूज – फळ विक्रेत्याला 500 रूपयांची बनावट नोट देणाऱ्या दोघांना भोसरी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून 500 रूपयांच्या सहा नोटा जप्त करण्यात आल्या.\nनीलेश विजय बनसोडे (वय-26) आणि अजय दयानंद शिरसल्ले (वय-21, दोघे रा. हडपसर) अशी अटक केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई रविंद्र जाधव यांनी फिर्याद दिली आहे.\nभोसरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय भोसले यांनी याबाबत माहिती दिली. दापोडी येथे पुणे – मुंबई महामार्गाच्या बाजूला जवाहर कमलाकर जाधव यांची फळ विक्रीची हातगाडी आहे. 10 सप्टेंबर रोजी आरोपी त्यांच्याकडे फळे घेण्याच्या बहाण्याने आले. फळे खरेदी केल्यावर त्यांनी 500 रूपयांची नोट जाधव यांना दिली. मात्र, नोट हातात घेताच जाधव यांना नोट बनावट असल्याचा संशय आला. त्यांनी त्वरीत आरोपींना हटकले असता ते पळून जाऊ लागले. मात्र, त्यांना पकडून भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्याकडे 500 रूपयेच्या तीन हजार रूपये किमतींच्या सहा बनावट नोटा आढळून आल्या. सहायक पोलीस निरीक्षक गणेश खारगे तपास करत आहेत.\nPrevious articleगावठी कट्टे, काडतूसासह सराईत गुन्हेगार चिंचवड पोलीसांच्या ताब्यात\nNext articleसमाजात समर्थ नागरिक घडविण्याचे कार्य शिक्षकांच्या माध्यमातून होते – आयुक्त श्रावण हर्डीकर\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://garbhsanskar.in/contents/en-us/p75_Marrosan_By_Dr.Balaji_tambe_santulan_ayurved_.html", "date_download": "2018-11-17T09:32:30Z", "digest": "sha1:JLGDMBPMBXSI355CHJQ5TOFFGT7RURV2", "length": 2223, "nlines": 25, "source_domain": "garbhsanskar.in", "title": "Marrosan By Dr.Balaji tambe santulan ayurved", "raw_content": "\nमारोसन उत्तम प्रतीचा डिंक, बदाम, गोडंबी, मुसली वगैरे धातुपोषक द्रव्यांनी तयार केलेले हे रसायन वीर्यशक्ती व शुक्राशक्ती वाढवण्यासाठी उत्तम असते. त्यामुळे मुल हवे असे ठरवल्यावर स्त्री- पुरुषांनी किमान दोन महिने हे रसायन अवश्य घ्यावे. याने बीज संपन्न व्हायला व गर्भधारणा व्हायला हातभार लागतो. तसेच स्त्रीने संपूर्ण गर्भारपणात व पानानंतर किमान तीन महिने हे रसायन नियमित विकास व्यवस्थित होतो व स्त्रीला काम्बार्दुशी, ओस्तिओपोरोसिस सारखे त्रास सहसा होत नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.maaybolimarathi.com/tag/shivajiraje/", "date_download": "2018-11-17T09:15:52Z", "digest": "sha1:7BTQN4KWW7GPFWNRG7BVINQIOVPCCKLY", "length": 5414, "nlines": 59, "source_domain": "www.maaybolimarathi.com", "title": "shivajiraje – मायबोली मराठी", "raw_content": "\nछत्रपती सिवाजी राजे यांस , पत्र काही कारणास्तवच लिहावे असा काही नियम नाही. म्हणून या पत्रास हि काही विशेष कारण नाही. बस तुमची याद आल्याने काहीतरी …\nशिवाजी राजे एक ब्रांड | अजिंक्य भोसले लेख |\nशिवाजी महाराज कि जय… शिवाजी अमर आहे नावान आणि त्यांच्या पराक्रमान. शिवाजी म्हणताना मी राजे , महाराज अस का बोलले नाही असा प्रश्न पडेल तुम्हला पण या लेखात काही …\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\nRBI ने तुम्हाला दिलेले “हे” अधिकार तुमच्या बँकेने तुम्हाला सांगितले का..\n25 गाय चा स्वयंचालित गोठा सरकार च्या सब्सिडी सहित बैंक लोन सहित बनवून मिळेल.\nकसे मिळेल १० लाख रु कर्ज पहा., आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना.\nsildenafil viagra - प्रेमाची शप्पथ आहे तुला : शेवटचा भाग\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539560", "date_download": "2018-11-17T09:13:13Z", "digest": "sha1:ZMK3TNYH3WRFBLZ6HYEEDZ5O3RZSZ344", "length": 4891, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बेळगाव स्पोर्ट्स क्लब विजयी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगाव स्पोर्ट्स क्लब विजयी\nबेळगाव स्पोर्ट्स क्लब विजयी\nक्रीडा प्रतिनिधी /बेळगाव :\nकर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्यावतीने हुबळी येथील केएससीए स्टेडियमवर सुरू असलेल्या धारवाड विभागीय वरिष्ठांच्या ब गटातील साखळी लेदर बॉल स्पर्धेत गुरुवारी बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाने युवराज स्पोर्ट्स क्लब संघावर 198 धावानी दणदणीत विजय मिळविला. शुभम गौडाडकर याने अष्टपैलू कामगिरी करताना 2 षटकारसह 12 सनसनीत चौकारासह 93 धावा व 3 बळी घेतले.\nबेळगाव स्पोर्टस् क्लब ब : 50 षटकात 5 बाद 302 धावा (ओमकार वेर्णेकर 1 षटका 9 चौकार 43, शुभम गौंडाडकर 2 षटकारासह 9 चौकार 93, अमर घाले 3 चौकार 43, बहुबली चौगला 18, आकाश नाबाद 31 धावा, युवराज स्पोर्टस् क्लबतर्फे किरण तरळेकर 2, जोतिबा गिलबिले, किरण, प्रसाद नाकाडी प्रत्येकी 1 बळी.)\nयुवराज स्पोर्टस् क्लब : 23 षटकात सर्वबाद 104 धावा, (दत्तप्रसाद जांबोलेकर 20, संतोष जाधव 18, बेळगाव स्पोर्टस् क्लबतर्फे शुभम गौंडाडकर व प्रशांत एम. 3, रोहित ढवळे व प्रतिक बी प्रत्येकी 2 बळी.)\nखानापूर उद्यमनगरात दोन कारखाने फोडले\nशेतकऱयांसमोर आता मजुरांचेही संकट\nदिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत प्रचंड गर्दी\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0/news/", "date_download": "2018-11-17T09:38:05Z", "digest": "sha1:JCAFLV67I7WLSGWJVYRRXZ42TZZLIEHJ", "length": 11541, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "करण जोहर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nExclusive : 'सिंबा'मध्ये रणवीर सिंगसोबत दिसणार 'ही' मराठी अभिनेत्री\nसिंबा सिनेमात बरेच मराठी कलाकार आहेत. एक मराठी अभिनेत्रीही रणवीरसोबत दिसणार आहे.\nशाहरुखच्या लेकाच्या वाढदिवसाला करण जोहरनं 'अशा' दिल्या शुभेच्छा\nसिंबासाठी रणवीर सिंग नाही, 'हा' कलाकार होता पहिली पसंती\nवरुण धवननं करण जोहरजवळ दिली 'या' गोष्टीची कबुली\n'कुछ कुछ होता है'च्या सिक्वलबद्दल करण जोहरनं केला महत्त्वाचा खुलासा\nकरण जोहर-अजय देवगण येणार आमने सामने\nअक्षय कुमार फक्त तीनच स्त्रियांचे फोन उचलतो\nफक्त दीपिकालाच माहीत होतं करणचं 'हे' गुपित\n#Metoo : कंगनानं केलाय दोन बड्या हस्तींवर वार\nतन्मय भट्ट-गुरसिमर खम्बा 'एआयबी'तून पडले बाहेर \nVIDEO : कृष्णा कपूरच्या अंत्ययात्रेत आमिर,राणी,करण होते हसत, ट्विटरवर झाले ट्रोल\nकरण जोहरनं आणलं आमिर,शाहरुख,रणबीर,रणवीर यांना एकत्र\nकरण जोहरनं रणवीर-दीपिकाच्या लग्नाबद्दल नक्की काय सांगितलं\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T08:56:29Z", "digest": "sha1:ID7XDMSLOAPE4OW7EHYLF5PNZK7UWA57", "length": 11620, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काला- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : ही पहा दहिहंडीची सुपर हिट गाणी\nआलियासाठी फोटोग्राफर बनला रणवीर, व्हायरल झाले सुंदर क्षण\nझारखंडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, 6 जवान शहीद\n'सैराट'फेम 'धडक'मध्ये आहे मराठमोळा चेहरा\nरजनीकांतची 'काला'मधली थॉर जीप संग्रहालयात\nरजनीच्या 'काला'मधल्या श्वानासाठी 2 कोटींची बोली\nरजनीकांतच्या 'काला'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nरजनीकांतचा 'काला' रिलीज, फॅन्ससाठी हा उत्सव\nरिलीज होण्याआधीच रजनीकांत यांच्या सिनेमाने कमावले 230 कोटी \nसुपरस्टार रजनीचा 'काला' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात \n'थलाईवा' रजनीकांतचा हा व्हिडिओ व्हायरल\nमहाराष्ट्र Apr 8, 2018\nभानुदास कोतकर आणि कर्डीले यांच्या टोळ्यांना अटकाव कोण करणार\nरजनीकांत यांच्या 'काला' सिनेमाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ashok-chavan-news/", "date_download": "2018-11-17T08:58:03Z", "digest": "sha1:P4H7LESMAWYGYEDVQ2FH7Z55A6DSU2AM", "length": 8271, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सनातनला मिळत असलेला राजाश्रय देशाला घातक : अशोक चव्हाण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसनातनला मिळत असलेला राजाश्रय देशाला घातक : अशोक चव्हाण\nपुणे : पाच वर्षांपूर्वी सनातन संस्थेवर बंदी आणावी असा प्रस्ताव मी अभ्यास करून केंद्राला पाठवला होता. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न होता कर्नाटक आणि महाराष्ट्रात या संस्थेला राजाश्रय मिळत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुण्यात केला आहे. पुण्यात काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nनेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण \nकोणत्याही संस्थेवर बंदी घालण्याची प्रक्रिया असते. मात्र सनातनसाठीच्या प्रक्रियेला विलंब झाला असून यात कोणती तरी फार मोठी गुप्तचर संघटना यात दिसत असल्याची शंका आहे. सनातनला मिळत असलेला राजाश्रय देशाला घातक आहे. डॉ दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. यात सरकारने विनाहस्तक्षेप तपास करावा .\nदरम्यान, नालासोपारा येथून अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह तिघांविरोधात कारवाई करणा-या एटीएसच्या अधिका-यांना संरक्षण देण्याची मागणी आमदार अबु आझमी यांनी केली आहे. सरकारसह एटीएसने केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र हा कट स्वातंत्र्यदिनासाठी नसून बकरी ईदसाठी करण्यात आल्याचा आरोपही आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आझमी यांनी केला आहे. सरकारने अभिनव भारत आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती आमदार अबु आझमी दिली आहे.\nमोदींचे अनुकरण करत इम्रान खान यांनी दिला ‘स्वच्छ पाकिस्तान’चा नारा\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-15-july-2018/", "date_download": "2018-11-17T08:40:46Z", "digest": "sha1:LDFM2EARS2OLJXYBHMGW47WXJQ6VZQBK", "length": 12418, "nlines": 118, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 15 July 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nआयडीबीआय बँकेच्या अधिकाऱ्यांच्या एका विभागात सोमवारी (16 जुलै) पासून सहा दिवसांचा स्ट्राइक चालू होण्याची धमकी देण्यात आली आहे. एलआयसीने व मजुरीवरील समस्यांसह सरकारी मालकीच्या सावकारांच्या प्रस्तावित अधिग्रहणाला विरोध दर्शविला आहे.\nबीसीडब्ल्यू (बर्सन कोह अँड वोल्फ) टिमेलोसीसी अभ्यास 2018 नुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वैयक्तिक ट्विटर अकाउंटवर 43 दशलक्ष फॉलोअर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तसेच स्त्री नेत्यांमध्ये सुषमा स्वराज 11 दशलक्ष फॉलोअर्ससह आघाडीवर आहेत.\nतुर्कस्तानच्या मेर्सिनमधील आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कप स्पर्धेतील सुवर्णपदक पटकाविणारी भारतीय क्रिकेटपटू दीपा करमरने त्रिपुराची ब्रँड अॅम्बेसिडर बनण्याची शक्यता आहे.\nएचडीएफसी बँकेची उपकंपनी, एचडीएफसी सिक्युरिटीजने व्हर्च्युअल सहाय्यक, आर्य यांच्याद्वारे फेसबुक मेसेंजरवर म्युच्युअल फंड्स (एमएफ) ट्रांझॅक्चरल क्षमता सुरू केल्या. एचडीएफसी. आर्य ही संपूर्ण पोर्टफोलिओ धारकांचा तात्काळ आढावा, नवीन स्टॉक कोट मिळविणे आणि खाते उघडणे सुलभ करते.\nदैनिक भास्कर मीडिया भागाचे गट संपादक कल्पेश याज्ञिक यांचे यांचे 12 जुलै 2018 रोजी इंदौरमध्ये निधन झाले आहे. ते 55 वर्षांचे होते.\nNext (MECL) मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये 245 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Tamil-force-in-Kalyans-vani-school/", "date_download": "2018-11-17T09:02:54Z", "digest": "sha1:YIWHM55H7HYMVGQ7YQ32GSY6MZKU6B45", "length": 5702, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कल्याणच्या वाणी विद्यालयात तामिळसक्‍ती! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणच्या वाणी विद्यालयात तामिळसक्‍ती\nकल्याणच्या वाणी विद्यालयात तामिळसक्‍ती\nकल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील वाणी विद्यालयात विद्यार्थ्यांना तामिळ भाषेची सक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही बाब मनसेच्या पदाधिकार्‍यांना समजताच गुरुवारी पदाधिकार्‍यांनी शाळेवर धडक देत याबाबत शाळा प्रशासनाला जाब विचारला. पदाधिकार्‍यांचा आक्रमक पवित्रा पाहून शाळा प्रशासनाने मवाळ भूमिका घेत तामिळ भाषेची सक्‍ती मागे घेत ही भाषा पर्यायी असून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची सक्ती केली जाणार नसल्याचे लेखी दिले.\nखडकपाडा परिसरात प्रसिद्ध असलेले वाणी विद्यालय यंदा तामिळ भाषा सक्‍तीने चर्चेत आले. वेळापत्रकात तामिळ भाषा समाविष्ट करत ती शिकण्याची सक्तीच करण्यात आली. याविरूद्ध पालकांनी तक्रार करताच मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, माजी आमदार व मनसे सरचिटणीस प्रकाश भोईर, शहाराध्यक्ष कौस्तुभ देसाई, नगरसेविका कस्तुरी देसाई, शहर सचिव महेश मोरे, सचिन पोपलाइट, महिला शहर अध्यक्षा शीतल विखनकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सचिन मोरे आदींनी वाणी विद्यालयात धडक दिली.\nशिक्षण संस्थेचे संचालक सदस्य सुधाकर अय्यर यांची भेट घेत तामिळ सक्तीचा जाब विचारला. शिवाय ही सक्ती तात्काळ मागे घेण्याची मागणीही त्यांनी केली. भांबावलेल्या शाळा प्रशासनाने आमची शाळा अल्पसंख्याक (मायनॉरिटी) असून तामिळ भाषेचा समावेश करणे बंधनकारक असल्याने या भाषेचा वेळापत्रकात समावेश केल्याचे सांगितले. मात्र, असे असले तरी या भाषेची सक्ती नाही, ज्याला शिकायची आहे तो शिकू शकतो असे सांगत सारवासारव केली. तसे लेखीही मनसे पदाधिकार्‍यांना दिले. त्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फार्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/blood-pressure/articleshow/65745202.cms", "date_download": "2018-11-17T10:03:01Z", "digest": "sha1:LOXOQXGA5BMIG4P2NCGEFKOPD5ZT5PX2", "length": 15471, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: blood pressure - रक्तपेढ्यांवर अंकुश | Maharashtra Times", "raw_content": "\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलं\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलंWATCH LIVE TV\n- राज्य रक्तसंक्रमण परिषद सरसावली- ना हरकत प्रमाणपत्रे रोखण्याचा पवित्रा- अतिरिक्त दरआकारणीला लावणार चापम टा...\n- राज्य रक्तसंक्रमण परिषद सरसावली\n- ना हरकत प्रमाणपत्रे रोखण्याचा पवित्रा\n- अतिरिक्त दरआकारणीला लावणार चाप\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nरक्तावर निर्धारित दरांपेक्षा अतिरिक्त किंमत आकारून रुग्णांची अत्यंत निकडीच्या वेळी लूट करणाऱ्या रक्तपेढ्यांना वारंवार समज देऊनही असे प्रकार सुरू राहतात. राज्य रक्तसंक्रमण परिषदेने या प्रकारांना चाप लावण्यासाठी आता असे गैरव्यवहार करणाऱ्या रक्तपेढ्यांना ना हरकत प्रमाणपत्र न देण्याचा पवित्रा घेतला आहे. हे प्रमाणपत्र न मिळाल्यास अन्न व औषध प्रशासनाकडून रक्तपेढ्यांचा परवाना नियमित करता येणार नाही. ही मात्रा लागू पडल्यास रक्तपेढ्या अधिक जबाबदारीने काम करतील, अशी अपेक्षा राज्य रक्त संक्रमण परिषदेने व्यक्त केली आहे.\nअतिरिक्त दरआकारणी करणाऱ्या तसेच रक्ताचे दरपत्रक दर्शनी भागात न लावता रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या रक्तपेढ्यांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परिषदेने कडक भूमिका घेतली आहे. निर्धारित दरापेक्षा अधिक पैसे आकारणाऱ्या रक्तपेढ्या यासंदर्भातील समाधानकारक स्पष्टीकरणही देत नाही. दर्शनी भागामध्ये दरपत्रक लावल्याचे कोणतेही पुरावे सादर करत नाही. त्यामुळे नियम पाळले जात नसतील तर अशा रक्तपेढ्यांना ना हरकत प्रमाणपत्र न देण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे. यासंदर्भात माहिती देताना राज्य रक्त संक्रमण समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण थोरात यांनी, गैरव्यवहार करणाऱ्या अनेक रक्तपेढ्यांना चाप लागल्याचे स्पष्ट केले. ना हरकत प्रमाणपत्र न दिल्यास परवान्यांचे नूतनीकरण होत नाही. त्यामुळे रुग्णहित जपणार नसाल तर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा स्पष्ट संदेश त्यातून जातो. मुंबईत जास्त दर आकारणी करणाऱ्या काही रक्तपेढ्यांना जाब विचारण्यासाठी बैठकीचेही आयोजन करण्यात येणार आहे. अशा किती रक्तपेढ्या मुंबईत आहेत याची माहिती गोळा केली जात असल्याचेही डॉ. थोरात यांनी सांगितले.\nकाही वेळा रुग्णांना संपूर्ण रक्ताची तर काही वेळेस रक्तातील काही ठराविक घटकांची गरज असते. या रक्तघटकांच्या विलगीकरणाचे दर वेगवेगळे असतात. रक्ताचे प्रति युनिट दर किती आहेत, हे राज्य सरकारने निर्धारित केले असले तरीही अनेक रक्तपेढ्या त्यांचे उल्लंघन करतात. संपूर्ण रक्त आणि रक्तघटक यांचे दरही निर्धारित केलेले असतील तरीही केवळ अधिक उत्कृष्ट तंत्रज्ञान वापरतो, हे कारण देत अधिक दर आकारणी केली जाते. यामुळे रुग्णांची लूट होते. रक्तपेढ्यांनी उपलब्ध माहिती ही सातत्याने परिषदेने सांगितल्या ऑनलाइन वेबसाइटवर अपडेट करणे अपेक्षित आहे. त्यामुळे ती दिलेल्या मुदतीमध्ये ही माहिती देणे बंधनकारक आहे.\n'रक्तदान शिबिरे मर्यादित घ्या'\nमे महिन्याच्या तसेच दिवाळीच्या सुट्टीमध्ये रक्ताची निकड असते. त्यावेळी रक्त मिळत नाही, गणेशोत्सवाच्या काळामध्ये विविध मंडळाच्या ठिकाणी रक्तदान शिबिरे घेतली जातात. मात्र ती विचारपूर्वक घ्यावी, असे आवाहन राज्य रक्त संक्रमण परिषदेने केले आहे. क्षमता नसतानाही अतिरिक्त प्रमाणात रक्त गोळा केल्यास त्यांच्या साठवणुकीचा आणि नियोजनाचा प्रश्न उद्भवतो. रक्तदान व रक्तसंकलनाची प्रक्रिया ही वर्षभर सुरू राहायला हवी, तर त्यात सातत्यही राहते, तसेच प्रत्येक रक्तपेढीमध्ये रक्ताची उपलब्धताही राहते.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nफायरबॉलच्या प्रकाशाने रात्री उजळले टेक्सास\nबाबा सहगल, एम.एम. श्रीलेखा अमरावती ग्लोबल म्युझिक आणि डान्स ...\nयुपी: पती जिवंत असूनही २२ जणी घेत आहेत विधवेची पेन्शन\nऑनर किलिंग : तामिळनाडूत पती-पत्नीला नदीत जिवंत फेकले\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nभाऊ कदम यांचा माफीनामा\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nchildren's day 2018: असा आहे 'बाल दिना'चा इतिहास\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n‘चिंतामणी’ मंडळाने घेतला धडा...\n...तर आत्महत्या थांबवता येतील\nचिपीच्या उड्डाणात तांत्रिक अडचण...\nआयुषी भावे ठरली महाराष्ट्राची पहिली श्रावणक्वीन...\nBharat Bandh: 'भारत बंद'ला मनसेचा पाठिंबा...\nशिवसेनेचे इंधन दरवाढीविरोधात मुंबईत बॅनर...\nपेट्रोल-डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ...\nमध्य, हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक...\nआगमन मिरवणुकांमुळे वाहतुकीचे तीनतेरा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/youth-congresss-third-round-today/articleshowprint/65774179.cms", "date_download": "2018-11-17T09:59:43Z", "digest": "sha1:3LFV2EBABHKW6P2JCS6A2UEJO2IZAIW3", "length": 1933, "nlines": 5, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "युवक काँग्रेसची आज तिसरी फेरी", "raw_content": "\nयुवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत आज, बुधवारी अखेरची अर्थात तिसरी फेरी होणार आहे. मंगळवारी दक्षिण आणि मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. मतदानात जातीय व धार्मिक रंग आला असल्याची चर्चा आहे.\nकाँग्रेसने सोमवारीचे नियोजित मतदान आज, बुधवारी करण्यात येणार आहे. मंगळवारी दत्तात्र्य नगरातील शिवाजी हॉलमध्ये दक्षिणचे ११५८ आणि आणि देवडिया भवनात मध्य नागपूरचे १२९० मतदान झाले. नागपूरच्या अध्यक्षपदासाठी धीरज पांडे, तौसिफ खान, कुणाल पुरी, इरशाद खान, वसीम खान, कविता यादव, विशाल वाघमारे, आकाश गुज्जर आणि फरदिन खान मैदानात आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी नागपुरातून कुणाल राऊत यांची सत्यजित तांबे व अमित झनक यांच्याशी लढत होत आहे. उद्या, गुरुवारी मतमोजणी होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/36841/by-subject/1/177", "date_download": "2018-11-17T09:44:27Z", "digest": "sha1:Y4NK5UVSL2GXZJV3TJS2XRG7UF657ZBM", "length": 3498, "nlines": 75, "source_domain": "www.maayboli.com", "title": "केटरींग | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /कविता /गुलमोहर - कविता विषयवार यादी /विषय /केटरींग\nतडका - शुभेच्छा नव-वर्षाच्या लेखनाचा धागा vishal maske Jan 14 2017 - 8:09pm\nतडका - अन्नाची सुरक्षितता,...\nतडका - सवय दोन मिनिटांची लेखनाचा धागा vishal maske 1 Jan 14 2017 - 8:06pm\nपाऊस - एक प्रियकर लेखनाचा धागा नीत्सुश 3 Jan 14 2017 - 7:57pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/govinda-pathak.html", "date_download": "2018-11-17T09:47:45Z", "digest": "sha1:FPV6JCWCLZDHPKXYTEOY6AGD3WANLL7I", "length": 4349, "nlines": 40, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "उत्कृष्ट गोविंदा पथक, दहीहंडी उत्सव २०११, ऐरोली गोविंदा पथक, कृष्ण जन्माष्टमी, ह्यूमन टावर, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\nऐरोली कोळीवाडा गोविंदा पथकाचे उत्कृष्ट व्हिडीओ\nऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक, सेक्टर - १७, ऐरोली\nऐरोली गोविंदा पथक, ८ थर, सुरेश हावरे, नवी मुंबई\nसन २००८ रोजी ऐरोली सेक्टर १७ येथे आमच्या गोविंदा पथकाने\nपहिल्यांदाच ७ थर रचून प्रेक्षकांची तसेच आयोजकांची वाहवा मिळवली.\nसन २०११ रोजी वाशी, नवी मुंबई येथे आमच्या गोविंदा पथकाने\n८ थर रचून, नवी मुंबईचा राजा हा किताब पटकाविला.\nऐरोली गोविंदा पथक, प्रताप सरनाईक, ठाणे\nऐरोली गोविंदा पथक, दीघा, नवी मुंबई\n२०१० रोजी, ठाणे येथे प्रताप सरनाईक आयोजित हंडीत \" शिस्तबद्ध \"\nगोविंदा पथकाचा मान लोकशाहीर \"विठ्ठल उमप\" यांच्या हस्ते स्वीकारला\nसन २००९ रोजी दिघा, नवी मुंबई येथे आमच्या गोविंदा पथकाने,\nनवी मुंबईतील उत्कृष्ट गोविंदा पथकाचा बहुमान पटकाविला.\nऐरोली गोविंदा पथक, कासार वडवली, ठाणे\nऐरोली गोविंदा पथक, उथळसर, ठाणे\nसन २००९ रोजी, कासारवडवली, ठाणे येथे सर्व प्रथम येऊन\n\" मानाची दहीहंडी \" फोडण्याचा बहुमान मिळवला.\nसन २०१० रोजी, उथळसर, ठाणे येथे आमच्या गोविंदा\nपथकाने मानाची दहीहंडी फोडून एकच जल्लोष केला.\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/alibaba-founder-retires-304243.html", "date_download": "2018-11-17T08:40:48Z", "digest": "sha1:QQ65IHMPJ77BMNYHGLIGL7MLLDAKHTTK", "length": 7083, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - जगाला शॉपिंगची चटक लावणारा अलिबाबाचा जनक ५४ व्या वर्षीच का होतोय रिटायर?–News18 Lokmat", "raw_content": "\nजगाला शॉपिंगची चटक लावणारा अलिबाबाचा जनक ५४ व्या वर्षीच का होतोय रिटायर\nकाँप्युटर सायन्सची डिगरी नसलेला साधा शिक्षक ज्याला इंटरनेटचीही माहिती नव्हती, तो आशियातल्या सगळ्यात मोठ्या इ कॉमर्स कंपनीची स्थापना करतो आणि जगाला ऑनलाईन शॉपिंगची चटक लावतो. अलिबाबाच्या जॅक मा यांनी ५४व्या वर्षीच रिटायरमेंट जाहीर केली आहे. काय आहेत त्याची कारणं\nअॅमेझॉनला टक्कर देत अलिबाबा.कॉम ही जगातली सर्वांत मोठी ई कॉमर्स कंपनी होण्याच्या मार्गावर आहे. या अलिबाबाच्या चायनीज जन्मदात्यानं - जॅक मा यांनी मात्र ५४ व्या वर्षीच निवृत्ती जाहीर केलीय. अलिबाबा या जगातल्या बड्या ई-कॉमर्स कंपनीला जन्म देणारे कंपनीचे प्रमुख जॅक मा यांनी टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की १० सप्टेंबरला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ते निवृत्त होणार आहेत. ते फक्त ५४ वर्षांचे आहेत. अलिबाबा ही आता चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी झाली आहे. आणि जॅक मा आशियातले सर्वांत श्रीमंत उद्योजक. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 3740०लाख डॉलर्स म्हणजेच 2.43 लाख कोटी रुपये इतकी आहे.\nजॅक यांनी 1999मध्ये हांगझूच्या एका अपार्टमेंटमध्ये अलीबाबा कंपनीची सुरुवात केली. त्यावेळी त्यांचं काम पाहून लोकांनी त्यांना बिनकामाचा रिकामटेकडा माणूस समजत दुर्लक्ष केलं. बिल गेट्स किंवा स्टीव जॉब्सप्रमाणेच जॅक यांच्याकडे देखील कंप्युटर सायन्सची कुठलीच डिग्री नव्हती. १९८०मध्ये त्यांनी एका शाळेत शिक्षकाची नोकरी केली आहे. तान वर्षानंतर नोकरी सोडून स्वतःची कंपनी सुरू केली. 1994मध्ये जेव्हा ते त्यांच्या व्यवसायाशी संबंधित अमेरिकेत गेले होते तेव्हा त्यांनी पहिलांदा इंटरनेट पाहिलं आणि ते थक्क झाले. त्यानंतर चीनमध्ये 'मिस्टर इंटरनेट' या नावाने प्रसिद्ध झाले. शिक्षक म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जॅक यांना सुरुवातीच्या काळात अजिबात लक्षणीय यश मिळालेलं नव्हतं. अलिबाबाचं यशसुद्धा त्यांना सहजासहजी नाही मिळालेलं. तब्बल ३० नोकऱ्यांध्ये निराशा पदरी पडल्यानंतर त्यांनी अलीबाबा सुरू करण्याचं ठरवलं. 21 फेब्रुवारी 1999ला जॅक मा ने अलीबाबा या कंपनीची स्थापना केली आणि कंपनीत इन्व्हेस्ट करण्यासाठी त्यांनी 17 मित्रांना तयार केलं. सुरुवातीच्या अडचणींनंतर त्यांच्या कंपनीने वेगाने प्रगती सुरू केली. २०१३ पर्यंत ते अलिबाबाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यानंतर त्यांनी अध्यक्ष म्हणून या कंपनीचा कारभार सांभाळला. आणि आता सोमवारी ते त्यांच्या कामातून निवृत्ती घेणार आहेत.\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVideo : मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/khadse-would-like-to-become-the-prime-minister-say-girish-mahajan-298950.html", "date_download": "2018-11-17T08:38:23Z", "digest": "sha1:DYZPKMFM3AIZLLJM4HK3E6RUAFIP5D4T", "length": 18030, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खडसेंना पंतप्रधानही व्हावंसं वाटेल,गिरीश महाजनांचा टोला", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nखडसेंना पंतप्रधानही व्हावंसं वाटेल,गिरीश महाजनांचा टोला\n'मंत्रिमंडळात अनेक लहान नेते आहे त्यांनाही मोठ्यापदावर जाण्याची संधी मिळालीये. केंद्रापासून ते जळगावपर्यंत लहानांपासून ते वरिष्ठांपर्यंत अनेकांना संधी मिळालीये'\nनाशिक, 05 आॅगस्ट : एकनाथ खडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही व्हावंसं वाटेल अशी प्रत्येकाची इच्छा असते पण पक्षालाही तसं वाटलं पाहिजे अशा शब्दात भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना सणसणीत टोला लगावलाय. ते नाशिकमध्ये बोलत होते.\nपक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण, पक्षाच्या आदेशाने चालावे लागत असल्याचे सांगून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी काल जळगावमध्ये पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार म्हणून इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याचा गिरीश महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला.\nएकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहे, मार्गदर्शक आहे. त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवलंय, ते महसूल मंत्री राहिले आहे. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री होण्याबाबत इच्छा बोलून दाखवली असेल तर त्यात काही वाईट नाही. त्यांचा तो अधिकारच आहे. पक्षाच्या निर्णयामुळे आपण मुख्यमंत्री होऊ शकलो नाही असंही त्यांनी सांगितलं पण भाजपमध्ये अनेक ज्येष्ठ नेत्यांना मोठ्यापदावर जाण्याची संधी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही तशीच संधी मिळालीये असा टोला महाजनांनी लगावला.\nतसंच मंत्रिमंडळात अनेक लहान नेते आहे त्यांनाही मोठ्यापदावर जाण्याची संधी मिळालीये. केंद्रापासून ते जळगावपर्यंत लहानांपासून ते वरिष्ठांपर्यंत अनेकांना संधी मिळालीये हीच खदखद खडसेंनी बोलून दाखवली असावी. त्यामुळे एकनाथ खडसेंना मुख्यमंत्रीच काय पंतप्रधानही व्हावंसं वाटेल अशी प्रत्येकाची इच्छा असते पण पक्षालाही तसं वाटलं पाहिजे असा टोलाही गिरीश महाजन यांनी टोला लगावलाय.\nमागील आठवड्यात जळगाव महापालिका निवडणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारलेत. निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेतून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना बाजूला ठेऊन महाजानांनी भाजपचं जळगावात 'कमळ' फुलवून दाखवलंय. जळगाव महापालिकेचा सत्ता काबिज करताना महाजनांनी आपले पूर्वाश्रमीचे राजकीय गुरू सुरेशदादा जैन यांनाही जोरदार धक्का देत चांगलाच धोबीपछाड दिलाय. महाजनांच्या या विजयामुळे खडसेंची अस्वस्था वाढलीये.\nविशेष म्हणजे गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातला वाद सर्वश्रूत आहे. खडसेंना भूखंड घोटाळ्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांचं कौतुक करत उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी एकाप्रकारे महाजनांवर सोपवली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या खडसेंनी अनेक वेळा आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती.\nVIDEO: मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावित यांची गाडी फोडली\nही मीच आहे आणि मी फार खूश आहे, Friendship Day वर सोनाली बेंद्रेचा अनोखा संदेश\nVIDEO: भरसभेत राज्यमंत्रीने महिलेचा पदर डोक्यावरून सरकवला\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: eknath khadsegirish mhajanएकनाथ खडसेगिरीश महाजनभाजप\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82.html", "date_download": "2018-11-17T08:34:23Z", "digest": "sha1:6424IX4UA6X2F7LHT23PIYQ45L7YQ3BE", "length": 22408, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | विशाल सिक्का पंतप्रधानांना भेटले", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » विशाल सिक्का पंतप्रधानांना भेटले\nविशाल सिक्का पंतप्रधानांना भेटले\n=१५०० कोटी रुपये देण्याची तयारी दर्शविली=\nनवी दिल्ली, [१४ जानेवारी] – आयटी क्षेत्रात संपूर्ण जगभरात आघाडीवर असलेल्या इन्फोसिस या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी आज बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली आणि कंपनी सॉफ्टवेअर व सेवा क्षेत्रातील नावीन्यपूर्ण कामांसाठी १५०० कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती दिली.\nभारतातील दुसर्‍या क्रमाकांची आयटी कंपनीचे सीईओ सिक्का यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत अनेक विषयांवर चर्चा केली. स्मार्ट आणि डिजिटल सक्षम भारताचे जे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी बघितले आहे ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कंपनी कशाप्रकारे सहकार्य करू शकते याबाबतही उभयतांमध्ये यावेळी चर्चा झाली. मध्यप्रदेशच्या उज्जैन येथे २०१६ मध्ये होणार्‍या कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनासाठी इन्फोसिस एक सॉफ्टवेअर विकसित करीत आहे, अशी माहिती सिक्का यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.\nइन्फोसिसचा म्हैसूर येथील परिसर स्मार्ट सिटीचे देशातील पहिले मॉडेल म्हणून येत्या एप्रिल महिन्यात समर्पित करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्य केले आहे, असे इन्फोसिसचे पहिले गैरसंस्थापक सीईओ असलेल्या सिक्का यांनी सांगितले. स्मार्ट सिटीज, स्मार्फ इन्फ्रास्ट्रक्चर व नावीन्यपूर्ण कल्पना प्रत्यक्षात आणण्यात पंतप्रधान मोदींना खूप रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातही आम्ही सहकार्य करू शकतो. आम्ही गेल्याच आठवड्यात ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा इनोव्हेशन फंड स्थापन केला आहे. यापैकी अर्धा निधी म्हणजे सुमारे १५०० कोटी रुपये भारतातील इनोव्हेशनसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nदिल्ली कॉंग्रेसमध्ये गटबाजी उफाळली\n=शीला दीक्षित-अजय माकन यांच्यात जुंपली= नवी दिल्ली, [१४ जानेवारी] - दिल्ली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वीच कॉंग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजी उफाळून ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/darda-family-rejected-39287", "date_download": "2018-11-17T09:17:04Z", "digest": "sha1:42CR4AHIA46WO2WJTI7RPVJUFVOEMWJH", "length": 15516, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Darda family rejected भूखंड लाटणाऱ्या दर्डा परिवाराचा धिक्कार | eSakal", "raw_content": "\nभूखंड लाटणाऱ्या दर्डा परिवाराचा धिक्कार\nसोमवार, 10 एप्रिल 2017\nनागपूर - \"बुटीबोरी एमआयडीसीत भूखंड लाटणाऱ्या दर्डा परिवाराचा धिक्कार असो, दिव्यांगांच्या नावावरील जमिनीचा व्यावसायिक वापर करणाऱ्या व कोट्यवधींचा कर बुडविणाऱ्या दर्डा परिवाराच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे, आदी घोषणा देत लोकहित मंच आणि भीमसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज बुटीबोरी चौकात निदर्शने केली.\nनागपूर - \"बुटीबोरी एमआयडीसीत भूखंड लाटणाऱ्या दर्डा परिवाराचा धिक्कार असो, दिव्यांगांच्या नावावरील जमिनीचा व्यावसायिक वापर करणाऱ्या व कोट्यवधींचा कर बुडविणाऱ्या दर्डा परिवाराच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे, आदी घोषणा देत लोकहित मंच आणि भीमसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज बुटीबोरी चौकात निदर्शने केली.\nकोट्यवधी रुपयांचे भूखंड लाटून त्यांचा व्यावसायिक वापर करणारे माजी खासदार आणि लोकमत समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय दर्डा आणि त्यांच्या परिवाराची चौकशी करण्यास विलंब करणाऱ्या प्रशासनाचाही धिक्कार करण्यात आला. कथित गैरव्यवहाराची चौकशी न केल्यास तीव्र आंदोलन आणि महाराष्ट्रदिनी (ता. 1 मे) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशाराही देण्यात आला.\nअपंग व मतिमंदांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर सभागृह तयार करून त्याचा व्यावसायिक उपयोग केला जात आहे. एवढेच नव्हे, तर बुटीबोरी एमआयडीसीतील दर्डांच्या भूखंडावर कोट्यवधी रुपयांचा ग्रामपंचायतीचा कर गेल्या सहा वर्षांपासून थकीत आहे. विजय दर्डा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राजकीय पदाचा गैरवापर करीत सरकारी नियम धाब्यावर बसवून बुटीबोरी एमआयडीसी येथील तब्बल नऊ भूखंड अनधिकृतरीत्या गिळंकृत केल्याचा आरोप आहे.\nबुटीबोरी चौकात तासभर दर्डा परिवाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निदर्शनांनंतर मंचाच्या शिष्टमंडळाने बुटीबोरी पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले. शिष्टमंडळात डॉ. भीमराव मस्के, डॉ. आर. एस. वाहाणे, पंकज ठाकरे, गणेश सोनटक्के, संजय भमरकर, तुळशी पिपरदे, सिद्धार्थ जवादे, जय बोंदरे, जितेंद्र मेश्राम, टिकेश्‍वर पारधी, क्रिष्णा सोनी, अरविंद बन्सोड, बाळू श्रीवास, अरविंद नारायणे, निरंजन सेलकर यांचा समावेश होता.\n.. तर मंत्र्यांना घेराव\nदर्डा परिवाराच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई न केल्यास स्थानिक खासदार व आमदारांच्या घरांसमोर निदर्शने, मंत्र्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशाराही लोकहित विचार मंचाच्या कार्यकर्त्यांनी दिला.\nअसे आहे भूखंड प्रकरण\nलोकहित मंचाच्या आरोपानुसार, विजय दर्डा 1998 ते 2016 दरम्यान राज्यसभेचे सदस्य असताना त्यांनी नियमांचे उल्लंघन करीत प्रिंटिंग व्यवसाय औद्योगिक क्षेत्रात मोडत असतानाही वाणिज्य झोनमधून भूखंड पदरात पाडून घेतला. वाणिज्य क्षेत्रातील भूखंडाचा दर औद्योगिक क्षेत्रापेक्षा दुप्पट असतो, ही बाब लक्षात घेऊन वाणिज्य क्षेत्रातील भूखंड घेऊनही शुल्क मात्र औद्योगिक दराप्रमाणेच मोजले.\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-30-october-2018/", "date_download": "2018-11-17T09:42:07Z", "digest": "sha1:QBVH22EHEL6A4G6R3XOLKEX3Z4A4GDNN", "length": 14758, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 30 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nकेंद्रीय जहाजबांधणी, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जलसंपत्ती, नदी विकास आणि गंगा पुनरुत्पादन मंत्री के. नितीन गडकरी आणि केरळचे मुख्यमंत्री श्री पनारायई विजयन 30 ऑक्टोबर रोजी केरळमधील कोचीन शिपयार्ड येथे भारतातील सर्वात मोठ्या ड्राय डॉकची स्थापना करणार आहेत.\nव्हाट्सएपने कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) सह भागीदारी केली ज्यात मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून लहान आणि मध्यम उद्योगांना (एसएमई) प्रशिक्षण देण्यात येईल.\nनवीन स्टँडर्ड चार्टर्ड स्टडी- द इमर्जिंग अॅफ्लुएंट स्टडी 2018- क्लाइंबिंग द प्रॉस्पेरिटी लेडर ‘मते, भारत आशियातील सर्वात गुंतवणूकदार अर्थव्यवस्था आहे. सर्वेक्षण बाजारपेठेत: चीन, हाँगकाँग, भारत, इंडोनेशिया, केनिया, मलेशिया, नायजेरिया, पाकिस्तान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, संयुक्त अरब अमीरात हे देश होते.\nइस्तंबूल, तुर्कीमध्ये 90 दशलक्ष प्रवाशांना सेवा देण्याच्या क्षमतेसह एक छताखाली जगातील सर्वात मोठे विमानतळ टर्मिनल सुरु झाले आहे.\nग्लासगो स्थित युनिव्हर्सिटी ऑफ स्ट्रैथक्लाइड, पर्वतारोही अरुनीमा सिन्हा यांना ‘डॉक्टर ऑफ युनिव्हर्सिटी’ ची मानद उपाधि ने सम्मानित केले जाईल.\nमाजी सेनापती कॅप्टन जॅर बोल्सनारो, ब्राझीलचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत.\nगुजरातमध्ये 31 ऑक्टोबर रोजी वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या दिवशी सरदार पटेल यांच्या जगातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पुतळा 3000 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे.\n2018 मध्ये सर्वाधिक प्रदूषित शहरांवरील जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालात म्हटले आहे की जगातील 20 सर्वात प्रदूषित शहरांपैकी 14 देश भारतात आहेत. डब्ल्यूएचओने असे म्हटले आहे की राष्ट्रीय पातळीवरील खराब वायू गुणवत्तेच्या यादीत दिल्ली आघाडीवर आहे.\nITTF चॅलेंज बेल्जियम ओपनच्या अंडर 21 महिला एकल वर्गात भारतीय टेबल टेनिस खेळाडू अहिका मुखर्जी ने रौप्य पदक जिंकले आहे.\nदिल्लीचे माजी मुख्यमंत्री मदन लाल खुराना यांचे निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते.\nNext (SBI) भारतीय स्टेट बँकेत विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3073", "date_download": "2018-11-17T09:47:45Z", "digest": "sha1:DERO74MWPJIFZGKBY554DWA5TL52RRN4", "length": 26193, "nlines": 132, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नवरात्रातील वडजाई | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनवरात्राला गणेशोत्सवासारखे स्वरूप येत चालले आहे, पण आमच्या लहानपणी तसा प्रकार नव्हता; तरीही आम्ही नवरात्राची वाट कितीतरी आतुरतेने बघत असू घटस्थापनेला घरोघरी घट बसवले जात. पहिली माळ, दुसरी माळ असे करता करता दहाव्या माळेला दसर्‍याचा, आनंदाला तोटा नसणारा सण दारात हजर होई.\nताई स्वयंपाकघरात जेथे दिवा विझणार नाही अशा कोनाड्यात घट बसवत असे. घराच्या भोवतीने काळ्या मातीत गहू पेरले जात. देवही त्या नऊ दिवसांत घटी बसत अन् ताईचे नवरात्राचे नऊ दिवसांचे उपवास सुरू होत. आम्हाला ओढ असे ती मात्र वडजाईच्या दर्शनाची.\nवडजाई देवीचे मंदिर वडांगळी गावापासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. गंगावाटेला तामसवाडीकडे जाताना जुन्या पांढरीवर एका शेतातील चबुतर्‍यावर घरवजा धाब्याचे छत असलेले ते मंदिर दहा बाय दहापेक्षाही छोटे. कळसाचा तोरा नसलेले.. दहा बाय दहापेक्षाही छोटे. कळसाचा तोरा नसलेले.. (तोरा मिरवत नसलेले मंदिर) शेतात वस्ती करून राहणार्‍या एखाद्या शेतकर्‍याच्या घरासारखे. देवीच्या साधेपणाबद्दल कल्पना (मंदिर साधे) त्यावरून यावी. त्याच ठिकाणी जुने गाव वसलेले होते असे म्हणतात. त्यामुळे त्या ठिकाणाला पांढरी असे नाव पडले आहे. रस्त्याच्या पलीकडे जुन्या पांढरीवरील मारुतीचे छोटेसे मंदिर लक्ष्मण मास्तरांनी साकारलेले.\nवडजाईची आठवण गावाला होते, ती नवरात्रात. एरवी, ती गावापासून दुर्लक्षित असते. देवीची छोटीशी दगडी मूर्ती, मंदिरासमोर चबुतर्‍यावर दगडी पादुका, देवीसमोर अखंड नऊ दिवस तेवणारा दगडी दिवा. घट मांडलेले. घटाभोवती हिरवे धने अन् आजुबाजूचा हिरवा शिवार. मुख्य रस्त्यापासून शे-दोनशे फूटांवर असलेल्या मंदिरात पीकांमधून वाट हुडकत जावे लागते.\nएकदा घट बसले, की कधी एकदा शाळा सुटते अन् आम्ही चाकार्‍या (लहानपणीचा सायकलचा खेळ) घेऊन वडजाईच्या रस्त्याला लागतो असे होऊन जाई. नवनाथ, पांडू, सुहास, सुभाष अशी मित्रमंडळी सोबत असायची. प्रत्येकाच्या हातात चाकारी. चाकार्‍याही निरनिराळ्या प्रकारच्या- कोणाची सायकलच्या जुन्या फाटलेल्या टायरची, कोणाची सायकलच्या रिंगची तर कोणी मुले लहान लहान रिंगांना लांबलचक तारेने, तारेला रिंगच्या आकाराचे वळण देऊन मस्त रस्त्याने फिरवत चालत. चाकार्‍यांचा वेग वाढे तसा आमचाही वेग वाढत जाई. कोणाची चाकारी रस्त्यात अजिबात पडू न देता वडजाईपर्यंत जाते याची शर्यत लागायची.\nआमच्याकडे स्वत:ची सायकल नव्हती. त्यामुळे माझ्याकडे रिंगची तर सोडा पण फाटक्या टायरचीही चाकारी नसायची. नवनाथ नावाचा मित्र मला ती एखाद्या सायकल दुकानदाराकडून अथवा कोणा मित्राकडून हिकमतीने मिळवून द्यायचा. आमच्यातील हिरो असलेला नवनाथ आणखीच सुपरहिरो नवरात्रांच्या दिवसांत बनून जायचा. त्याच्याशी मैत्री असणे याचासुद्धा आम्हाला कोण अभिमान वाटायचा शाळा सुटण्याची घंटा झाली, की कधी एकदा दप्तर घरात भिरकावतो अन् चाकारी घेऊन बाहेर पडतो असे होई. सायंकाळी काय धमाल करायची ते दिवसभर वर्गात ठरलेले असे.\n' असे म्हणत घराबाहेर पडून चाकारी पिटाळता पिटाळता, परवानगीची वाट न पाहता एका दमात शाळेजवळ येऊन पोचायचो. नवनाथसह इतर मित्रही तोपर्यंत तेथे येऊन आमची वाट पाहत असायचे. वडजाईच्या रस्त्यावर, मराठी शाळेच्या मागे - गावातील बहुतेक शेतकर्‍यांचे ‘खळे’ असायचे. त्या खळ्यांमध्ये एखादा झाप, जनावरांची दावण, झापात जनावरांचे भूस, चारा-वैरण, हंगाम असेल तर धान्याची रास, वाळवण असे बरेच काही असे. साधारण बाभळीच्या काट्यांचे काटेरी कुंपण, चार-दोन फळकुटे, लाकडे यांचा दोन बाजूंना मेढी ठोकून बनवलेला दरवाजा असे स्वरूप असे. संध्याकाळी खळ्यांमध्ये गायगुरांना चारा-वैरण करण्यासाठी, दूध काढण्यासाठी माणसांची वर्दळ असे.\nसवसांजेची (संध्याकाळची) वेळ असल्याने रानातून दिवसभर काम करून परतणारे शेतकरी, बायामाणसे राखुळीच्या शेळ्या, गावगुरे यांचीही गर्दी असायची. त्या सगळ्या गर्दीतून वाट काढत आमच्या चाकार्‍या धावू लागत. रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍यांना हुलकावणी देत, आरडाओरडा करत आम्ही चाकार्‍या पळवत असू. खळ्यांची हद्द संपली की खळगा सुरू होई. खळग्यात मोठ लवण (चढ-उताराचा रस्ता) आहे. वडजाई आणि गाव यांच्या मध्यावर खळग्यातच तवंग (छोट्या रस्त्यावर नाला असतो त्याखाली पाईप असतो तेथे दोन्ही बाजूला बांधलेला कट्टा) लागतो. त्या तवंगावर आम्ही विसावा घेत असू. तवंगाच्या आजुबाजूला रस्त्याच्या कडेला तरवडाची (दुष्काळी भागातील छोटे, पिवळ्या फुलांचे झाड) झुडपे होती, तरवड पिवळ्याधम्मक फुलांनी बहरलेले असत. त्याच्या फांद्या तोडून, फोक काढून चाकारीसाठी काठ्या बनवल्या जात. फोक कधी कधी तलवारीचे रूपही धारण करत अन् त्या विस्तीर्ण खळग्यात आमच्यातील मावळे जागे होत. खळग्यातील छोट्या-छोट्या टेकड्यांच्या आडून गनिमी काव्याचे युद्ध म्हणजे तलवारबाजी सुरू होई. त्या सार्‍या युद्धात नवनाथ सेनापती असायचा. मी त्याचा खास मित्र असल्याने कच्चे लिंबू असूनही माझ्या वाट्याला युद्धातील पराजय मात्र यायचा नाही. मित्रांनी आयुष्यभर सदैवच अशी पाठराखण केली. त्या मैत्रीचे मोल शब्दांनाही न तोलणारे\nआमचा हिरो, नवनाथला मात्र असल्या खेळांमध्ये फारसा रस नसायचा. त्याचा स्वभाव मुळात अडबंग (दबंग, उनाड, खोडकर) शाळेत हुशार, चपळ व प्रत्येक गोष्टीत तरबेज असला, तरी त्याच्यातील अडबंगपणा काही वेळा उफाळून वर येई. नवरात्रात तर खासच (दबंग, उनाड, खोडकर) शाळेत हुशार, चपळ व प्रत्येक गोष्टीत तरबेज असला, तरी त्याच्यातील अडबंगपणा काही वेळा उफाळून वर येई. नवरात्रात तर खासच मग़ तो आम्हाला इंगळ्या पकडण्यास घेऊन जाई. तोपर्यंत आम्ही अनेक मित्रांनी इंगळी पाहिलेली नव्हती.\nनवनाथच्या सवंगड्यांत, खरे तर, आम्ही अडाण्याच्या आळीतील मुलेच अधिक गावात बहुसंख्य शेतकरी असताना सोनार, शिंपी, वाणी, ब्राह्मण, नोकरदार अशी, शेतीशी दुरून संबंध असणारी कुटुंबे आमच्या गल्लीत एकवटल्याने आमची गल्ली अडाण्याची ठरली होती. अशी अडाण्याची साळसूद पोरे तावडीत सापडल्यावर नवनाथच्या मर्दुमकीला जोर चढायचा.\nनवनाथ खळग्यातील इंगळ्यांची बिळे शोधून आम्हाला थोडे दूर उभे करायचा. आम्ही चाकार्‍या एका हातात, जीव मुठीत धरून, आमच्या आमच्या चड्ड्या सावरून धरत एका बाजूला उभे राहत असू. नवनाथ हातात तरवडाची फोक घेऊन, इंगळी काढण्याचा मंत्र म्हणत बिळाच्या तोंडाशी सावध पवित्रा घेऊन फोक फिरवत घासत राहायचा.\n‘इंगळी का पिंगळी सलाम करतीऽ\nसुया मारुनी मंत्र फुकीतीऽ\nअसा मंत्र सुरू व्हायचा. तरवडाच्या काडीने बिळाभोवती घासायला लागल्याने बिळात माती पडू लागे. माती आत गेल्यामुळे आतील इंगळी चवताळून बाहेर येई व तरवडाच्या फोकेवरच नांगीचे प्रहार करू लागे. इंगळी बाहेर आली रे आली, की आम्ही कितीतरी लांब पळून जात असू. मग हळू हळू, दबक्या पावलांनी पुढे सरकत इंगळीपासून काही अंतरावर जाऊन थांबत असू.\n असे कर, एक पदर दे तोडून’ असे आदेश द्यायचा. कोणाचीच त्याचे आदेश डावलण्याची शामत नसायची. आम्ही प्रत्येकजण भीतभीत चड्डी आवळण्यासाठी चड्डीवर घट्ट बांधलेल्या करगुट्याचा एकेक पदर तोडून लांबूनच नवनाथकडे भिरकावत असू. मग तो करगुट्याची मधोमध सैल गाठ करून मोठ्या शिताफीने इंगळीची नांगी आवळायचा. इंगळी विंचवाच्या मानाने दुप्पट-तिप्पट आकाराची असते. तिचे ते अक्राळविक्राळ रूप, भलीमोठी टचटचीत नांगी पाहून आमची शिट्टी पिट्टी गुल होत असे. सहजच, तोंडातून ‘ये बाबोऽऽऽ’ असे आदेश द्यायचा. कोणाचीच त्याचे आदेश डावलण्याची शामत नसायची. आम्ही प्रत्येकजण भीतभीत चड्डी आवळण्यासाठी चड्डीवर घट्ट बांधलेल्या करगुट्याचा एकेक पदर तोडून लांबूनच नवनाथकडे भिरकावत असू. मग तो करगुट्याची मधोमध सैल गाठ करून मोठ्या शिताफीने इंगळीची नांगी आवळायचा. इंगळी विंचवाच्या मानाने दुप्पट-तिप्पट आकाराची असते. तिचे ते अक्राळविक्राळ रूप, भलीमोठी टचटचीत नांगी पाहून आमची शिट्टी पिट्टी गुल होत असे. सहजच, तोंडातून ‘ये बाबोऽऽऽ’ असे उद्गार बाहेर पडत.\nतो एका इंगळीला दोरा बांधून मग ती दुसर्‍या बिळात सोडी. बांधलेली इंगळी बिळातील इंगळीला बरोबर खेचून काढत असे. पुन्हा बाहेर आलेल्या इंगळीची नांगी बांधण्याचा कार्यक्रम होई. मग त्यांची झुंज लावण्यात येई. दोघी एकमेकींना नांग्या मारून बेजार होऊन जात. इंगळ्यांचा हा खरा तर जीवघेणा खेळ बालवयात थोडी चूक झाली असती तरी जिवावर बेतण्याचे काम. मात्र ती जिवाची बाजी स्वत: लावून आम्हाला वेगळे काही तरी करून दाखवणारा नवनाथ मात्र वेगळाच बालवयात थोडी चूक झाली असती तरी जिवावर बेतण्याचे काम. मात्र ती जिवाची बाजी स्वत: लावून आम्हाला वेगळे काही तरी करून दाखवणारा नवनाथ मात्र वेगळाच त्याचे हे वेड एकदा इतके चेकाळले, की महाशय एका वारुळालाच ‘इंगळी का पिंगळी’चा मंत्र म्हणण्यास गेले, अन् तेथून सापच फुत्कारत बाहेर आला. आमची सर्वांची पळता भुई थोडी\nअसे अनेक प्रसंग नवरात्रात घडलेले. दसर्‍याच्या दिवशी त्या सगळ्या खेळांना पूर्णविराम मिळे. आम्ही संध्याकाळी नीटनेटके कपडे घालून, डोक्यात टोप्या घालून, टोपीत घटाभोवतीच्या धनाचे तुरे खोवून शिलंगणाला निघत असू. वडजाईला धने, आपट्याचे सोने वाहून गावातील एकही उंबरा न सोडता घरोघर शिलंगणाचे सोने वाटत फिरत असू. प्रत्येक वडीलधार्‍यांच्या पावलावर डोके टेकण्यातील आनंद नवरात्रातील त्या खेळांपेक्षा कितीतरी पटींनी आता अधिक जाणवतो\nकिरण भावसार हे वडांगळी, ता. सिन्नर (नाशिक) येथील रहिवाशी असून सध्या नोकरीनिमित्त सिन्नर येथे स्थायिक आहेत. त्यांना कथा, कविता, ललित लिखाणाची आवड आहे. त्‍यांची ‘मुळांवरची माती सांभाळताना’ हा कवितासंग्रह, तसेच ‘आठवणींची भरता शाळा’ व ‘शनिखालची चिंच’ या दोन ललित लेखसंग्रहांची ईबुक्स प्रसिद्ध झाली आहेत. त्यांच्या ‘मुळांवरची माती...’ या कवितासंग्रहाला कुसुमाग्रजांच्या पहिल्या कवितासंग्रहाच्या नावाने दिला जाणारा ‘विशाखा’ पुरस्कार, अहमदनगर येथील ‘इतिहास संशोधन मंडळा’च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘कवी अनंत फंदी’ पुरस्कार मिळाला आहे.\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, वडांगळी गाव, सतीदेवी, काठ्या नाचवणे (सासणकाठ्या)\nसंदर्भ: धुलीवंदन, रंगपंचमी, धुळवड, गाढवावरून धिंड, शिमगा, सिन्‍नर तालुका, वडांगळी गाव\nडॉ. संपतराव काळे - सायकलवारीतील प्राचार्य\nसंदर्भ: सायकलींग, नाशिक तालुका\nटिप्‍परघाई - वडांगळी गावचा शिमगा\nखुळ्यांच्या गावची अडाणी आळी\nसंदर्भ: वडांगळी गाव, सिन्‍नर तालुका\nटिप्‍परघाई - वडांगळी गावचा शिमगा\nवावीचे वारकरी संत – रामगिरी महाराज\nलेखक: पुनम कैलास गोसावी\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, वावी गाव, वारकरी, Nasik, sinnar tehsil, Warkari, महाराष्ट्रातील संत\nदेवपूरला बाबा भागवत आणि राणेखान यांचा अजब इतिहास\nसंदर्भ: देवपूर गाव, सिन्‍नर तालुका, पानिपतची लढाई, महादजी शिंदे, राणेखान, समाधी, sinnar tehsil, Nasik, Devpur Village, Panipat war, संत बाबा भागवत महाराज\nजागृतिकार भगवंतराव पाळेकर यांच्या मागावर\nसंदर्भ: लेखक, सिन्‍नर तालुका, sinnar tehsil\nखुळ्यांच्या गावची अडाणी आळी\nसंदर्भ: वडांगळी गाव, सिन्‍नर तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-madhuri-gayakwad-enters-swabhiman-103857", "date_download": "2018-11-17T09:09:32Z", "digest": "sha1:YFR3FLCTPSRE4OAKCXRQXFVL5M45IUHQ", "length": 16738, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Madhuri Gayakwad enters in Swabhiman कणकवली नगराध्यक्ष ‘स्वाभिमान’मध्ये दाखल | eSakal", "raw_content": "\nकणकवली नगराध्यक्ष ‘स्वाभिमान’मध्ये दाखल\nसोमवार, 19 मार्च 2018\nकणकवली - शहराच्या नगराध्यक्षा व संदेश पारकर गटाच्या समर्थक माधुरी गायकवाड यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. गेल्या अडीच वर्षांत मी सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न केला; परंतु सहकाऱ्यांकडून सतत आकसाचे राजकारण खेळले जात होते. विरोधकांची कामे करू नका, असे सांगितले जात होते. या सर्वाला कंटाळून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती सौ. गायकवाड यांनी दिली.\nकणकवली - शहराच्या नगराध्यक्षा व संदेश पारकर गटाच्या समर्थक माधुरी गायकवाड यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. गेल्या अडीच वर्षांत मी सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न केला; परंतु सहकाऱ्यांकडून सतत आकसाचे राजकारण खेळले जात होते. विरोधकांची कामे करू नका, असे सांगितले जात होते. या सर्वाला कंटाळून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात येण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती सौ. गायकवाड यांनी दिली.\nयेथील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात आमदार नीतेश राणे यांच्या उपस्थितीत माधुरी गायकवाड आणि त्यांचे पती सोमनाथ गायकवाड यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले. या वेळी तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, शहराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक बंडू हर्णे आदी उपस्थित होते.\nसौ. गायकवाड म्हणाल्या, ‘‘कणकवलीच्या राजकारणात येण्याची संधी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिली. नगराध्यक्षपदावर जाण्याची संधी संदेश पारकर यांनी दिली होती. त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारच मानतो; पण गेल्या अडीच वर्षांत सहकारी नगरसेवकांकडून आकसाचे राजकारण खेळले जात होते. नगराध्यक्ष या नात्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधी नगरसेवकांनाही समान न्याय देण्याचे काम केले.\nशहरातील कुठल्याही नागरिकाचे काम करताना त्याचा पक्ष पाहिला नाही; पण माझे नगरपंचायतीमधील सहकाऱ्यांचे ज्यांच्याशी संबंध चांगले नसतील, त्यांची कामे करू नका, असा दबाव येत होता. याखेरीज विरोधी नगरसेवकांचीही कामे करण्याबाबत सहकारी आक्षेप घेत होते.’’\nत्या म्हणाल्या, ‘‘एकाचे काम करायचे आणि दुसऱ्याचे नाही, ही भूमिका मला कधीच पटली नाही. सर्वसामान्य नागरिक असो अथवा लोकप्रतिनिधी, सर्वांचे काम करण्याला मी प्राधान्य दिले. त्याचा मला मोठा त्रासदेखील झाला. नगराध्यक्ष हा कुठल्या पक्षाचा नसतो, तर तो सर्वांचाच असतो; पण हीच भूमिका काहींना पटत नव्हती. दरम्यान, आपणाला विरोधी नगरसेवकांनी खूप सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळेच शहरात अनेक विकासाची कामे मार्गी लावता आली.’’\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर, कामाचा धडाका पाहून मी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाने संधी दिली, तर यंदाची नगरपंचायत निवडणूकही लढविणार असल्याचे सौ. गायकवाड म्हणाल्या.\n२०१३ ची नगरपंचायत निवडणूक राणे आणि पारकर यांनी काँग्रेसच्या तिकिटावर एकत्रितपणे लढवली आणि बहुमताचे १३ सदस्य संख्याबळ निवडून आले; मात्र सन २०१५ मध्ये झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत संदेश पारकर यांनी राणेंना धक्‍का दिला. विरोधी पक्षांच्या साहाय्याने आपल्या गटाचा नगराध्यक्ष नगरपंचायतीवर बसवला. यात माधुरी गायकवाड यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती; मात्र त्यांनी संदेश पारकर यांची साथ सोडून आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात प्रवेश केला होता. नगराध्यक्षपदाचे भाजपचे उमेदवार संदेश पारकर यांना हा धक्‍का मानला जात आहे.\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ameyainspiringbooks.com/index.php?apg=bookdetails&bid=16&lid=1", "date_download": "2018-11-17T09:22:54Z", "digest": "sha1:MF2R2PMEA33PNIVBQQEUDGS73YFLTKKW", "length": 4444, "nlines": 47, "source_domain": "ameyainspiringbooks.com", "title": "माही", "raw_content": "\nभारताच्या सर्वाधिक यशस्वी क्रिकेट कर्णधाराची जीवन कहाणी\nधोनीच्या आयुष्यातल्या क्रिकेट संदर्भातल्या आणि इतरही अनेक सुंदर क्षणांचे खिळवून ठेवणाऱ्या शैलीतील शब्दचित्र\nस्वतःच्या आगळ्या-वेगळ्या आणि तरीही अचूक पद्धतीच्या खेळातून माहीने- ह्या भारतीय क्रिकेट कर्णधारानं त्याच्या अगदी कठोर टीकाकारांनासुद्धा कसं प्रभावित केलंय, ह्याचा मार्मिक पद्धतीने घेतलेला वेध\nलेखक: शंतनु गुहा रे\nक्रिकेट विश्वात पाऊल टाकताना धोनीनं तो खेळात असलेल्या त्याच्या आवडत्या फुटबॉलच्या निरोप कसा घेतला, फुटबॉल सोडल्यामुळे, शिवाय क्रिकेट विश्वातलं त्याचं नेमकं स्थान याबद्दलची अनिश्चितता तसेच त्याला त्याची क्रिकेटची पहिली किट कशी मिळाली, हे ह्या पुस्तकातून वाचकांना जाणून घेता येतं. ह्या क्षेत्रातलं त्याचं करियर घडत असताना त्याला किती प्रकारच्या अडचणींशी संघर्ष करावा लागलाय, हे ह्या पुस्तकातून बरंच सविस्तरपणे आलंय.\nधोनीची यशानं हुरळून न जाण्याची वृत्ती, त्याचं बाईक्सबद्दलचं प्रेम, त्याची सतत बदलत रहाणारी हेअर स्टाईल, त्याची आणि साक्षीची प्रेमकहाणी ह्या सगळ्यांची रोचक माहिती\nप्रकाशन दिनांक : 22 मार्च 2015\nपाने : 296 + 8 (फोटो पाने)\nआवृत्ती : प्रथम आवृत्ती\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nद Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास\nलेखक: सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा\nअनुवाद: डॉ. उदय निरगुडकर, सुनील घुमे, प्रकाश दांडगे, विठोबा सावंत, संदीप साखरे\nसबका साथ, सबका विकास\nलेखक: पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद: अजय कौटिकवार, अमित मोडक\nSTAY हंग्री STAY फूलिश\nआमचंदेखील एक स्वप्न आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Dehergad_(Bhorgad)-Trek-D-Alpha.html", "date_download": "2018-11-17T09:52:12Z", "digest": "sha1:3HH466JM4MF34KYIGS6RNW6UCJHDOKP5", "length": 7541, "nlines": 28, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Dehergad (Bhorgad), Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nदेहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad)) किल्ल्याची ऊंची : 3580\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: पेठ, नाशिक\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nनाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात देहेर किल्ला आहे. रामसेज या प्रसिध्द किल्ल्याच्या पुर्वेस असणार्‍या देहेरगडाचा उपयोग मुख्यत: टेहाळणीसाठी करण्यात आला असावा. गडावरील पाण्याची टाकं व दगडात खोदलेले पायर्‍यांचा मार्ग किल्ल्याचे प्राचिनत्व सिध्द करतात. पेठ - सावळघाट - दिंडोरी या पुरातन व्यापारी मार्गावरल लक्ष ठेवण्यासाठी देहेरगडाची निर्मिती करण्यात आली असावी. देहेरगड ‘भोरगड’ या नावानेही ओळखला जातो.देहेरगड जरी भोरगड या नावाने ओळखला जात असला तरी, दहेरगड आणि भोरगड हे दोन वेगवेगळे किल्ले आहेत.पण दॊन्ही किल्ले एकमेकांना लागूनच आहेत.यापैकी भोरगडावर एअरफॊर्सने रडार बसविलेले आहे त्यामुळे तिकडे जाण्यास मनाई आहे.\nगडाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या पायर्‍यांच्या मार्गाने उध्वस्त प्रवेशद्वारातून आपण देहेरगडावर प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला पाण्याचे सुकलेल टाक आहे. या टाक्याच्या मागून असलेला पायर्‍यांचा मार्ग आपल्याला गडाच्या पूर्वेला घेऊन जातो. येथे पाण्याची ३ टाकं आहेत; त्यांच्या जवळच उघड्यावर शिवलिंग आहे. कालौघात येथील मंदिर नष्ट झालेल आहे. गडाच्या दक्षिणेला व पश्चिमेला ३ - ३ जोड टाकं आहेत. गडमाथ्यावर उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत.\nनाशिक - धरमपूर मार्गावर आशेवाडी गाव आहे. आशेवाडीच्या पुढे ४ किलोमीटरवर देहेरवाडी, या देहेरगडाच्या पायथ्याला असणार्‍या गावाला जाणारा फाटा आहे. देहेरवाडीतून डोंगराच्या सोंडेवरुन साधारण १ तासात किल्ल्यावर जाता येते.\nगडावर राहाण्याची सोय नाही.\nगडावर जेवणाची सोय नाही.\nगडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nदेहेरवाडीतून एक तास लागतो.\nदहेरगड आणि भोरगड हे दोन वेगवेगळे किल्ले आहेत.पण दॊन्ही किल्ले एकमेकांना लागूनच आहेत.यापैकी भोरगडावर एअरफॊर्सने रडार बसविलेले आहे त्यामुळे तिकडे जाण्यास मनाई आहे. विशेष म्हणजे या भोरगडावर जाणारा रस्ता हा दहेरगडाला वळसा घालून जातॊ आणि वाटेत एक खिंड लागते, तिथे उतरून आपण पायवाटेने किल्ल्यावर जाऊ शकतॊ. पण मुळातच गाडीरस्ता आपल्या सारख्या ट्रेकर्ससाठी बंद केल्यामुळे आपल्याला या मार्गाने जात येत नाही.त्यामुळे दहेरवर जाता येत नाही अशी आपली गल्लत होते. पण दहेरवर जाण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे आशेवाडीच्या पुढे ७ कि.मी वर रासेवाडी लागते. रासेवाडीच्या अलिकडे एक कच्चा रस्ता दहेरवाडीपर्यंत जातो तिथून दोन तासात आपण दहेरगडावर पोहोचू शकतात. मुळात म्हणजे दहेरवर जाण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज लागत नाही.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: D\nदांडा किल्ला (Danda Fort) दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) दातेगड (Dategad) दौलतमंगळ (Daulatmangal)\nडुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) दुंधा किल्ला (Dundha) दुर्ग (Durg) दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/481478", "date_download": "2018-11-17T09:14:10Z", "digest": "sha1:6UPDPZTQRNUBY7MG7A2OJQP54OKKJMFS", "length": 6526, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जस्ट युवर्सच्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » जस्ट युवर्सच्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nजस्ट युवर्सच्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nयेथील शुभ सप्तपदी वधुवर सुचक यांच्यावतीने व जस्ट युवर्स इव्हेंट प्लॅनर यांच्या सहाय्याने आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा व निवडक चित्राचे प्रदर्शन उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून अनंत इंग्लिश स्कूलचे शेख, कला महाविद्यालयाचे प्राचार्य धुमाळ, चित्रकार तारू, सेवानिवृत्त पी.एस.आय. सर्जेराव कदम, फटटण येथील गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ उपस्थित होते.\nयावेळी किर्ती अडसूळ म्हणाल्या, समाजातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे लहानापासून मोठयापर्यंत सर्वांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेवून आपले कलागुण सादर केले. यामुळे त्यांच्या कलेची कदर करत आम्ही त्यांना पारितोषिकांने सन्मानित केले. चित्रकला स्पर्धा तीन गटामध्ये घेण्यात आली. लहान गटामध्ये मिहीर कुंभारे याने प्रथम, श्रुती पाटीलने व्दितीय, पुर्वा जंगमने तृतीय क्रमांक, मोठा गटामध्ये अर्थव मोटेने प्रथम, अभिषेक कुलकर्णीने व्दितीय, श्रावणी मतकरने तृतीय क्रमांक तर खुल्या गटात मंगेश शेवतेने प्रथम, अपूर्वा रजपूतने व्दितीय, सोनाली पारखीने तृतीय क्रमांक मिळवला. पारितोषिक वितरण शेख, संजय धुमाळ व डॉ. चेतना माजगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले. ट्राफी व रोख रक्कम असे पारितोषिकाचे स्वरुप होते. शेख, संजय धुमाळ, मिहिर कुंभारे, मंगेश शेवते, रजपूत अपूर्वा यांनी मनोगत व्यक्त केले. सागर गायकवाड, प्रा. महेश जाधव, चाळके, टी. बी. तारु यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सौ. अस्मिता कदम यांनी सूत्रसंचालन केले.\nवाहनचालकांनी सजग रहावे -घाडगे\nजिल्हय़ात 25 रोजी वाळू लिलावासाठी बोली\nअहिल्यादेवींच्या नावावर मंत्री राम शिंदे यांचे शिक्कामोर्तब\nरिंगटोनच्या जमान्यात जात्यावरची गाणी पडद्याआड\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dattaguru.myarpan.in/post/160/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20::%20%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%20%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%20(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3)", "date_download": "2018-11-17T09:44:39Z", "digest": "sha1:WNHFEDT3WDC5PLBKL4J7C6IKWJRUB2GM", "length": 65985, "nlines": 707, "source_domain": "dattaguru.myarpan.in", "title": "श्री गुरूचरित्र :: अध्याय पहिला (संपूर्ण)| Shri Dattaguru (श्री दत्तगुरू) | Arpan (अर्पण)", "raw_content": "\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पहिला (संपूर्ण)\n तेथूनि जो का वारा उसळे त्याचेनि वाते विघ्न पळे त्याचेनि वाते विघ्न पळे विघ्नांतक म्हणती तुज ॥२॥\n तैसे तेज फाकतसे ॥३॥\nतुझे चिंतन जे करिती तया विघ्ने न बाधती तया विघ्ने न बाधती सकळाभीष्टे साधती \n स्वामी तूचि लंबोदरा ॥७॥\n स्तविला असे सुरवरी ॥८॥\n पहिले तुम्हांसी स्तविले ॥९॥\n मतिप्रकाश करी मज ॥११॥\n तूते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे ॥१२॥\n मतिप्रकाश करी मज ॥१३॥\n विद्या देई मज आता ॥१४॥\n म्हणोनि धरिले तुझे चरण चौदा विद्यांचे निधान \n ग्रंथसिद्धि पाववी दातारा ॥१६॥\n पुस्तक वीना जिचे करी हंसवाहिनी असे देखा ॥१७॥\nम्हणोनि नमतो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिणी प्रसन्न व्हावे मज स्वामिणी राहोनिया माझिये वाणी ग्रंथी रिघू करी आता ॥१८॥\n ज्ञान होय अवधारा ॥१९॥\n द्यावी आता अवलीला मती विस्तार करावया गुरुचरित्री मतिप्रकाश करी मज ॥२०॥\n त्यांते अशक्य परियेसा ॥२२॥\nगुरूचे नामी तुझी स्थित म्हणती नृसिंहसरस्वती नाम आपुले म्हणूनी ॥२३॥\n वर्तती आणिकाचेनि मते ॥२४॥\n म्हणोनि विनवी तुझा बाळ ॥२५॥\nम्हणोनि नमिले तुझे चरण व्हावे स्वामिणी प्रसन्न ग्रंथी रिघू करवी आता ॥२६॥\n विद्या मागे मी तयासी \n कर्ता जो का सृष्टीसी वेद झाले बोलते ज्यासी वेद झाले बोलते ज्यासी त्याचे चरणी नमन माझे ॥२८॥\n जो नायक त्या विश्वासी लक्ष्मीसहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाणा ॥२९॥\n शंख चक्र गदा करी पद्महस्त मुरारी \n देता होय कृपाळू ॥३१॥\n अर्धांगी असे जगन्माता ॥३२॥\n संहारी जो या सृष्टीसी म्हणोनि बोलती स्मशानवासी त्याचे चरणी नमन माझे ॥३३॥\n त्याचे चरणी नमन माझे ॥३४॥\n ऋषीश्वरा नमन माझे ॥३५॥\n नमन माझे परियेसा ॥३६॥\nनेणे कवित्व असे कैसे म्हणोनि तुम्हा विनवितसे ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास म्हणोनि ॥३७॥\n म्हणोनि विनवी तुम्हासी ॥३८॥\nसमस्त तुम्ही कृपा करणे माझिया वचना साह्य होणे माझिया वचना साह्य होणे शब्दब्युत्पत्तीही नेणे कविकुळ तुम्ही प्रतिपाळा ॥३९॥\n मग ध्याइले पूर्वज मनी उभयपक्ष जनकजननी \n सदा श्रीसद्‍गुरुचरण ध्यात ॥ गंगाधर जनक माझा ॥४२॥\n जो का पूर्वज नामधारणी \n वागे जैसा जन्हु अवधारी अथवा जनक गंगेचा ॥४४॥\nत्याची कन्या माझी जननी निश्चये जैशी भवानी स्वामिणी माझी परियेसा ॥४५॥\n एका भावे निरंतर ॥४७॥\n क्षमा करणे बाळकासी ॥४८॥\n तयांसी माझा नमस्कार ॥४९॥\n सकळ तुम्ही अंगिकारा ॥५०॥\n तेणे परी सांगत ॥५१॥\n निरोप देती माते परियेसी चरित्र आपुले विस्तारावया ॥५२॥\nम्हणे ग्रंथ कथन करी अमृतघट स्वीकारी लाधती चारी पुरुषार्थ ॥५३॥\n कवण जाणे याचा पार चरित्र कवणा न वर्णवे ॥५५॥\n वर्णू न शके मी वाचे आज्ञापन असे श्रीगुरुचे म्हणोनि वाचे बोलतसे ॥५६॥\nज्यास पुत्रपौत्री असे चाड त्यासी कथा हे असे गोड त्यासी कथा हे असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी परियेसा ॥५७॥\nऐशी कथा जयाचे घरी वाचिती नित्य प्रेमभरी \nरोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरुकृपेकरोनि ऐकता बंधन तुटे जाणा ॥५९॥\n सद्यःफल प्राप्त होय ॥६०॥\n तरी कष्ट का सायासी विश्वास माझिया बोलासी ऐका श्रोते एकचित्ते ॥६१॥\nआम्हा साक्षी ऐसे घडले म्हणोनि विनवितसे बळे अनुभवा हो सकळिक ॥६२॥\n उदास व्हाल माझे वचनी मक्षिकेच्या मुखांतुनी मधु केवी ग्राह्य होय ॥६४॥\n वाकुड कृष्ण दिसे ऊस अमृतवत निघे त्याचा रस अमृतवत निघे त्याचा रस दृष्टि द्यावी तयावरी ॥६६॥\n ज्यासी संभवे अनुभव ॥६८॥\n श्रोती करोनिया सावध मनु \n सांगेन ऐका एकचित्ते ॥७०॥\nतया ग्रामी वसती गुरु म्हणोनि महिमा असे थोरु म्हणोनि महिमा असे थोरु जाणती लोक चहू राष्ट्रु जाणती लोक चहू राष्ट्रु समस्त जाती यात्रेसी ॥७१॥\n पुत्र दारा धन संपत्ति जे जे इच्छिले होय जना ॥७२॥\n पावती चारी पुरुषार्थ ॥७३॥\n सदा ध्याय श्रीगुरुसी ॥७४॥\n जडस्वरूपे काय काज ॥७७॥\nदैव असे आपुले उणे तरी का भजावे श्रीगुरुचरण तरी का भजावे श्रीगुरुचरण परिस लावता लोहा जाण परिस लावता लोहा जाण सुवर्ण केवी होतसे ॥७९॥\nतैसे तुझे नाम परिसे माझे ह्रदयी सदा वसे माझे ह्रदयी सदा वसे माते कष्टी सायासे ठेविता लाज कवणासी ॥८०॥\n कृपाळू बा सर्वभूती ॥८१॥\n करिता होय परियेसा ॥८२॥\nराग स्वेच्छा ओवीबद्ध म्हणावे आजि पाहुणे पंढरीचे रावे आजि पाहुणे पंढरीचे रावे वंदू विघ्नहरा भावे नमू ते सुंदरा शारदेसी ॥८३॥\nतू माता तू पिता तूचि सखा भ्राता \n सदा कष्टे व ॥९३॥\n का हो देशी आता कृपासिंधु भक्ता \n न ये साक्षी ॥१००॥\n का बा नये करुणा \n का बा नये चित्ता मागेन मी सत्ता \n बरवे न दिसे ॥१२९॥\n कोप न धरी कैशी आलिंगोनि हर्षी \nतू माता तू पिता कोपसी गुरुनाथा \n न ऐकती तुझे कान ऐकोनि पाषाण \n कृपा न ये ॥१४२॥\nइति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः\nदत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (2014)\nदत्तजयंती निमित्त ई-बुक्सची अनुपम भेट\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शांती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: माता पार्वती\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: देवी नर्मदा\nजपनाम :: लेख ४. गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री स्वामी समर्थ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: राम मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: कृष्ण मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: सरस्वती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: लक्ष्मी मंत्र\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: ब्रम्हा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दुर्गा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: महामृत्यूंजय मंत्र\nदत्तरूप महती ( Datta Roop )\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पहिला\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दुसरा\nदत्त दिगंबर दैवत माझे - कवी :: सुधांशु\nआषाढी एकादशीच्या अर्पण परिवाराला शुभेछा..\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: नामावली\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: ज्ञानसागर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दिगंबर\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nदेवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पहिला\n१६. मासा :: ओढ, आसक्ती\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौतिसावा\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायामुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीराज\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nदत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (2014)\nदत्तजयंती निमित्त ई-बुक्सची अनुपम भेट\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शांती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: माता पार्वती\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: देवी नर्मदा\nजपनाम :: लेख ४. गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री स्वामी समर्थ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: राम मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: कृष्ण मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: सरस्वती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: लक्ष्मी मंत्र\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: ब्रम्हा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दुर्गा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: महामृत्यूंजय मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: हनुमान मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री लक्ष्मी\nजपनाम :: लेख २. मंत्र संजीविनी\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - केतू\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - राहू\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - शनी\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - शुक्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - गुरु\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - बुध\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - मंगळ\nजपनाम :: लेख १. ॐ कार स्वयंभू प्रणवाकार\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - चंद्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - सूर्य\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शिवमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: गणेश मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम\nश्री गुरूचरित्र :: अध्याय त्रेपन्नावा (अवतरणिका)\nसर्व दत्तभक्तांना श्री दत्तजयंतीच्या मनःपूर्वक शुभेछा..\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बावन्नावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पन्नासावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चव्वेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अडतीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सदतीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय छत्तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पस्तीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेहेतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बत्तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकतिसावा (संपूर्ण)\nदेवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सत्ताविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सव्विसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंचविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चोविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बाविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय विसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सतरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सोळावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंधरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौदावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बारावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अकरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय दहावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय नववा (संपूर्ण)\nगीत गुरुचरित :: श्री गुरुचरित्राची काव्यमय अनुभूती\nश्री गुरूचरित्र :: अध्याय आठवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सातवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सहावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पाचवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौथा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तिसरा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय दुसरा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पहिला (संपूर्ण)\nश्री दत्ताचें नाम मुखीं - कवी :: गिरीबाल\nदत्त दिगंबर दैवत माझे - कवी :: सुधांशु\nसप्तशती गुरूचरित्र :: दत्तजन्म\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पन्नासावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चव्वेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अडतीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सदतीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय छत्तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पस्तीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेहेतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बत्तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सत्ताविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सहविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंचविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चोविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बाविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय विसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सतरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सोळावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंधरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौदावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बारावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अकरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय दहावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय नववा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय आठवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सातवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सहावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पाचवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौथा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तिसरा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय दुसरा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पहिला\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बावन्नवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पन्नासावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौव्वेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अडतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सदतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय छत्तीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पस्तिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेहतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बत्तीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सत्ताविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सहविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंचविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चोविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेविसावा\n|| आम्हीं दत्ताचे नोकर ||\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बाविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय विसावा\nगुरुपौर्णिमेची एक सुंदर भेट, आपल्यासाठी\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठरावा\nआषाढी एकादशीच्या अर्पण परिवाराला शुभेछा..\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सतरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सोळावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंधरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौदावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बारावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अकरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दहावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय नववा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय आठवा\n२४. भिंगुरटी (कुंभारीण माशी) :: तीव्र ध्यास\n२३. कातणी (कोळी) :: निर्विकार\n२२. शरकर्ता (बाण करणारा, कारागीर ) :: एकाग्र चित्त\n२१. सर्प :: एकांतवास आणि मुक्तसंचारी\n२०. कुमारी आणि कंकण:: एकाकीपणा साधनेस योग्य\n१९. बालक :: कुतुहूल आणि निरागसता\n१८. टिटवी :: लोभाचा त्याग\n१७. पिंगला वेश्या:: आत्मजागृती आणि परीवर्तन\n१६. मासा :: ओढ, आसक्ती\n१५.मृग :: चंचलता, लोभाचा त्याग\n१४. गज (हत्ती) :: नम्र परंतु संयमहीन\n१३. मक्षिका (मधमाशी) :: लोभ आणि निर्लोभ\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | यदूचे वैराग्य व अवधूत दर्शन\n१२. भ्रमर :: सरग्रही आणि आसक्त\n११.पतंग :: मोहाचा त्याग\n१०. समुद्र :: समतोल\n९. अजगर :: उदासीन परंतु आत्मसंतुष्ट\n८. कपोत पक्षी ( कबुतर ):: विरक्ती\n७. सूर्य :: आलिप्तपणा आणि परोपकार\n५. अग्नी :: पवित्रता\n४. पाणी :: पावित्र्य, मधुरता, पावकता\n३. आकाश :: अचल, अविनाशी\n२. वायु :: विरक्ती\n१. पृथ्वी :: सहिष्णुता आणि सहनशीलता\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध (भाग २)\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सातवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सहावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पाचवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौथा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तिसरा\nदत्तरूप महती ( Datta Roop )\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दुसरा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पहिला\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: नामावली\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: कमललोचन\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दिगंबर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: देवेश्वर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: शिवरूप\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: आदिगुरु\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायायुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायामुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: विश्वंभरावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: ज्ञानसागर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: सिद्धराज\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: लिलाविश्वंभर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीजनवल्लभ\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: कालाग्निशमन\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दत्तात्रेय\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: अत्रिवरद\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीराज\nOvi Shri Gururayanchi (ओवी श्री गुरुरायांची)\nShri Dattamahatmya (श्री दत्तमाहात्म्य )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-uttar-pradesh-news-duplicate-voters-card-virat-kohali-102168", "date_download": "2018-11-17T09:17:17Z", "digest": "sha1:N7Z2B3YYX7D5EUAJD6Y7NURHD7SPCDCJ", "length": 12619, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news uttar pradesh news duplicate voters card virat kohali विराटच्या नावाने उत्तर प्रदेशात बनावट व्होटर स्लीप | eSakal", "raw_content": "\nविराटच्या नावाने उत्तर प्रदेशात बनावट व्होटर स्लीप\nशनिवार, 10 मार्च 2018\nगुरूवारी मतदान बूथ अधिकारी सुनिता यांनी सहजनवा विधानसभा क्षेत्रातील क्र. 822 च्या मतदाराच्या स्लीपवर विराट कोहलीचे नाव व फोटो असणारी स्लीप बघितली व वरिष्ठांना कळविले.\nलखनौ : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव व फोटो असलेली निवडणूकीची मतदान स्लीप आढळली आहे, त्यामुळे निवडणूक आयोगकडून याबाबतची चौकशी करण्याचे आदेश आले आहेत. गोरखपूरमधील सहजनवा सब-डिव्हीजन या विभागात ही स्लीप मिळाली. याच विभागात रविवारी पोटनिवडणूक होणार आहे.\nउपमुख्य निवडणूक अधिकारी रत्नेश सिंह यांनी गोरखपूर प्रशासनाकडून याबाबत अहवाल मिळाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. गुरूवारी मतदान बूथ अधिकारी सुनिता यांनी सहजनवा विधानसभा क्षेत्रातील क्र. 822 च्या मतदाराच्या स्लीपवर विराट कोहलीचे नाव व फोटो असणारी स्लीप बघितली व वरिष्ठांना कळविले. त्या म्हणाल्या की, 'स्लीप वाटपादरम्यान ही स्लीप बघितल्याने मला आश्चर्य वाटले, म्हणून मी मतदार यादीत नाव शोधले, तर अशा प्रकारचे कोणतेही नाव यादीत आढळले नाही. त्यामुळे मी ही स्लीप या विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांना दिली.'\nगोरखपूरचे जिल्हा दंडाधिकारी राजीव रौतेला यांनी सांगितले की, सहजनवा मतदार संघातील उप-विभागीय दंडाधिकारी व तहसीलदार यांना या विषयी प्रश्न विचारण्यात आला. मतदार यादीत व स्लीपमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत.\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/nashik-news-bhoyegaon-zp-school-ozas-list-103815", "date_download": "2018-11-17T09:39:42Z", "digest": "sha1:CRRLME4RLSK4OSYYP5TDAJMTCM2A5KMC", "length": 14350, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news bhoyegaon zp school in ozas list भोयेगाव पोचवले ‘ओझस’ नामांकन यादीत | eSakal", "raw_content": "\nभोयेगाव पोचवले ‘ओझस’ नामांकन यादीत\nसोमवार, 19 मार्च 2018\nमहाराष्ट्राला भूषणावह अन्‌ अनुकरणीय ठरेल, अशा गावांनी नावीन्याची गुढी उभारली आहे. पायभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा अशा अनेकविध क्षेत्रांतील कार्याचा घेतलेला मागोवा आजपासून...\nमहाराष्ट्राला भूषणावह अन्‌ अनुकरणीय ठरेल, अशा गावांनी नावीन्याची गुढी उभारली आहे. पायभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा अशा अनेकविध क्षेत्रांतील कार्याचा घेतलेला मागोवा आजपासून...\nनाशिक - जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबद्दल वरचेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जातात. त्यास अपवाद ठरलीय भोयेगाव (ता. चांदवड) येथील जिल्हा परिषदेची शाळा. शिक्षक अन्‌ ग्रामस्थांनी शाळेला ‘ओझस’ मानांकन यादीत पोचवलंय. राज्यातील दहा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळांमध्ये समावेश होण्यासाठीची ही संधी निर्माण झाली आहे. याच शाळेने ‘आयएसओ’ मानांकनही मिळवले आहे. शिक्षण पद्धतीमध्ये नावीन्यपूर्ण बदल करत शाळेत दर शनिवारी ‘नो बॅग डे’ उपक्रम राबवला जातो.\nदर्जेदार शिक्षण, डिजिटल क्‍लास-रूम, सुसज्ज इमारत, २४ तास मोफत ‘वायफाय-ब्रॉडबॅंड’ सुविधा, ‘बॉटनिकल गार्डन’ अशा उपक्रमांद्वारे भोयेगावच्या शाळेने राज्यभर ओळख निर्माण केली आहे. २६७ पटसंख्येच्या या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता सुमार होती, पण शाळेतील शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती अन्‌ ग्रामस्थांच्या मदतीने शाळेचा भौतिक सुविधांच्या जोडीला गुणवत्तेचा दर्जा उंचवण्याचा संकल्प केला. परिणामी, डिसेंबर २०१४ मध्ये या शाळेने २०० पैकी १९९ गुण संपादन करत ‘अ’ श्रेणीचा बहुमान संपादला. सर्वच क्षेत्रांत शाळेने बदलांची प्रक्रिया कायम ठेवली. खासगी कंपन्यांचा ‘सीएसआर’ निधी मिळविण्यात ही शाळा जिल्ह्यात अव्वल ठरली. जिल्ह्यात सर्वप्रथम या शाळेने ‘आयएसओ’ मानांकन मिळवले.\n‘माझी अभ्यासिका’अंतर्गत वाचनालय, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम वाचनकट्टा, एक मूल ः एक झाड संकल्पना, ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’मधून जलसंवर्धनाचे धडे, प्रत्येक वर्गामध्ये स्वतंत्र संगणक आणि टाकाऊपासून टिकाऊ संकल्पनेवर आधारित वस्तूंची निर्मिती, डिजिटल बोर्ड, इनडोअर खेळ, बोलक्‍या भींती, कचऱ्याचे व्यवस्थापन, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासाठी खास ‘स्पोकन इंग्लिश ॲक्‍टव्हिटी’, अशा उपक्रमांची कार्यवाही शाळेत करण्यात आली.\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\n'त्या' संस्थांमधील शिक्षकांची पदे होणार रद्द\nसोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव...\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2010/03/", "date_download": "2018-11-17T08:25:05Z", "digest": "sha1:H76UPAF5AMX2IH66VYLK5ZBH7N2JB3U7", "length": 33659, "nlines": 146, "source_domain": "blog.khapre.org", "title": "Archive for March 2010", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या शिक्षणमंत्र्यांनी एक नवीनच फतवा काढला की, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत घटक चाचणी परिक्षा लेखी स्वरूपात न घेता फक्त तोंडीच घ्यायची, का तर म्हणे मुलांवर अभ्यासाचा ताण पडतो. दिवसेदिवस शिक्षण फारच सोपे होत चालले आहे. आम्ही मागे एकदा ब्लॉग मधून लिहीले होते की मुलाची एवढी काळजी असेल तर सर्व इयत्तांच्या परिक्षाच रद्द कराव्यात, म्हणजे मुलांना परिक्षेचा ताण येणार नाही, पर्यायाने पालकांची सुद्धा या प्रकारातून सुटका होईल. सर्वांना फक्त पुढील वर्गात ढकलायचे. अशा प्रकारे दहावीच्या मुलांना किती सोईस्कर होईल. परिक्षा मंडळाचा किती खर्च वाचेल. शिवाय सगळे पास. टक्केवारी प्रमाणे पुढील प्रवेश द्यावेत. कॉपी अजिबात होणार नाहीत. कॉपी कशासाठी होते पास होण्यासाठीच ना सगळेच पास तर कॉपी कोण करणार.कल्पना करा परिक्षाच रद्द केल्यातर किती पैसा वाचेल. कितीतरी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाचतील. ज्याला गरज आहेत तो अभ्यास करेल. नाही केला तरी बिघडत नाही पास होणारच आहे. अजून एक सुचवावेसे वाटते, मुलांना विषय ऐच्छिक ठेवावेत, भले त्याने एक विषय का घ्यायना, पण त्याने त्या विषयात पास व्हायचे. मग त्याच्या करियरचा त्यानेच विचार करावा. कशाला त्या बिचार्‍यावर विषयांचे ओझे लादायचे. मग सर्व मंडळी खुष.\nआपल्याला या भारतात एक कर्तबगार बाबा, महाराज, अम्मा, ताई वगैरे बनून नाव, प्रसिद्धी, पैसा मिळवायचा असेल तर खालीलप्रमाणे कमीतकमी पात्रता (qualification) पाहिजे.\n१) आकर्षक व्यक्तिमत्व पाहिजे.\n२) नावापुढे किंवा नावाआधी पुरूषांनी परमपूज्य, कृपालू, दास, महाराज, नाथ, बाबा, ह.भ.प., राधा, स्वामी, योगी, बालयोगी, सिद्धयोगी आणि स्त्रीयांनी अम्मा, अक्का, मा, माता, बाई, देवी, बहेना अशा उपाध्या लावण्याची तयारी ठेवावी.\n३) स्वतःच्या जयंत्या साजर्‍या करताना लाज बाळगू नये.\n४) लाज, शरम, मान, अभिमान सर्व गहाण टाकावे.\n५) धर्माचा अभ्यास चांगला असावा, शिवाय लोकांना न समजेल अशा भाषेत धर्म, अध्यात्म समजावून देता आले पाहिजे.\n६) छोटेमोठे जादूचे प्रयोग शिकून घ्यावेत.\n७) शिष्यगण भरपूर असावा, त्यात महिलांना प्राधान्य द्यावे.\n८) स्वतःचे माहात्म्य सांगणारी पुस्तके, हॅंडबिले छापून वाटण्याची तयारी ठेवावी.\n९) कोणतीही तक्रार आल्यास तक्रार निवारण न करता, तक्रारदारालाच निवारण करता आले पाहिजे.\n१०) कमितकमी बोलावे, शक्यतो शिष्यगणांनाच बोलू द्यावे.\n११) नकली गिर्‍हाईक ओळखण्याची क्षमता पाहिजे.\n१२) खालील वस्तु जवळ बाळगाव्यात - लिंबू, सुई, टाचण्या, भगवी कफणी, पांढरे कपडे, कमंडलू, रूद्राक्ष, शंख, बिब्बा, कवड्या, उडीद काळे आणि पांढरे, काळे दोरे, अंगारा, पाणी,जानवे, लाल दोरा, भंडारा, नारळ, देवांच्या मूर्ती, हळदीकुंकू, त्रिशूल, तावीज वगैरे.( हे सर्व साहित्य विकण्याचे दुकान नातेवाईकालाच द्यावे.)\nआमचे असे ऐकिवात आहे की,या देशातील सर्व बाबा आणि अम्मा लोक एकत्र येऊन एक अधिवेशन भरवणार आहेत आणि त्यात खालील ठराव पास करून घेणार आहेत.(अगदी संस्कार आणि आस्था चॅनेलवरील सुद्धा)\nयुनियन करणे, अभ्यासक्रम ठरवून विद्यापीठाची स्थापना करणे, सरकारकडे अनुदान मागणे, मठ आश्रमासाठी आरक्षण मागणे, लोकसभेत जागा राखीव, झेड सिक्युरिटी.\nभारतात बुवाबाजीचे आणि माताजींचे प्रमाण एवढे आहे की, पदवीधर, अनाडी, गरीब, श्रीमंत, राजकारणी सर्व त्यांच्या नादी लागलेले असतात, आणि त्यांच्यात आपले भले, शांतता, पैसा शोधत असतात. यातील काही नमुने -\n१) बाबुभाई पठाण - कारंजा, ता.राहुरी २) माऊली - नारायणपूर ३) रमजान गुंडू शेख - कोल्हापूर ४)अरुणा लोखंडे उर्फ ताईमाऊली - आळंदी ५) हनुमानभक्त शिवाजी कोते - शिर्डी ६) भास्कर शंकर वाघ, धर्मभास्कर - धुळे ७)नरेंद्रमहाराज उर्फ जगदीश सुर्वे - नाणीज ८)विनोदानंद झा उर्फ स्वामी सदाचारी उर्फ ॐ महाराज ९) नेमीचंद गांधी १०) मल्लीनाथ महाराज - लातूर ११) लीलाताई कर्वे - बदलापूर १२) बैठक पंथ - रेवदंडा,जि.रायगड १४) बशीर पटेल - शहादा १५) माणिक अवघडे - सातारा १५) तात्या सरमळकर - नेरूळ १६) निर्मला माता १७) मानसी देवस्थान - वेंगुर्ला १८) मल्लीनाथ आश्रम - भिगवण १९) महादेव मोरे - जयसिंगपूर २०) करमालीबाबा - खेडशिवापूर २१) तुर्रेवालाबाबा - जुन्नर २२) दत्तईदास - तळेगाव देवशी २३)सिद्ध सायन्स - वडगाव शेरी, पुणे २४) भानुदास गायकवाड उर्फ गोडबाबा - बारामती २५) अनुराधाबाई देशमुख - मोहोळ, सोलापूर २६) सत्यसाईबाबा - पोट्टपर्ती, आंध्र प्रदेश २७) जयराम पवार - रत्नागिरी २८) जयरामगिरी - सांगली २९) साहिबजादी - सातारा ३०) बेबी राठोड - यवतमाळ ३१) श्री डुंगेश्वर - कोचरे ३२)श्री देवभोम - आंबुर्ले ३३) शेषचंद्र महाराज - बुलढाणा ३४) अमृता काळे - पंढतपूर ३५) बाल दत्तमहाराज - नांदेड ३६) करीमबाबा - मिरज ३७) संतोष शेवाळे - औरंगाबाद ३८) रईसाबेगम - परभणी ३९) दत्त भगत - परभणी ४०) कोंडीराम बढेबाबा - पारनेर, नगर ४१) डॉक्टरबाबा - असलोद, शहादा ४२) गुरव बंधू - कोल्हापूर ४३) रनाळकर महाराज - डोंबिवली, कल्याण ४४) विलासबाबा - लोणंद, सातारा.असे अनेक महाराज, बाबा, आनंद, गुरू, योगी, बालयोगी, स्वामी राधा, दास, नाथ, नागनाथ, सखा, तारणहार, परमपूज्य, ह.भ.प., माता, ताई, अम्मा, अम्माभगवान, अक्का, देवी अशी नावे लावून हा बुवाबाजीचा धंदा खोलतात.\nहा धंदा एवढा तेजीत चालतो की बस्स‍ फक्त थोडी चलाखी पाहिजे.\nआजमितीला पुणे शहरात देवऋषी बघणारे ८०० ते ९०० देव्हारे आहेत, जे अधिकृत आहेत. शिवाय लहानलहान तर जवळजवळ ५०००च्या आसपास आहेत. यांची दुनिया निराळी आहे. यांचे कायदे, नियम वेगळे आहेत. यांच्याबद्धल पुन्हा बघू.\nभारतातील उत्तरप्रदेशमध्ये श्रीकृपालुमहाराजांच्या आश्रमात चेंगराचेंगरी होऊन ६६ लोक जागेवरच ठार झाले, तर शेकडो जखमी झाले. भारतात मरण स्वस्तझाले आहे. दर रोज कोणी ना कोणी तरी, अगदी डझनावरी माणासे मरतात. घातपात, अपघात, खून यातून हे होते, अगदीच नाहीतरी दहशरवादी तयारच आहेत. आतातर काय हे रोजचेच झाले आहे. बाबांना किती प्रसिद्धीचा सोस त्यांनी गरीबांसाठी अल्प भेट ठेवली होती, प्णा भारतात दारिद्र्य एवढे आहे की, लोक जीवाची पर्वा न करता गर्दी करतात. महाराजांच्या पत्नीचे वर्षश्राद्ध होते आणि त्यानिमित्त भोजन, स्टीलचे ताट, आणि दहा रूपये मिळाणार होते त्यासाठी एवढी गर्दी. कॄपालूमहाराजांनी गर्दीचे प्रदर्शन करण्यासाठी हा स्टंट केला होता.पण त्यात माणसे मेली त्याबद्धल महाराज काय देणार. त्यांनी भक्तांचे प्राण का वाचवले नाहीत त्यांना हे आधीच का कळले नाही.\nसरकार महागाई रोखू शकत नाही, अशात जगणे म्हणजे रोजच मरण आहे. पण कुणला काय त्याचे, ज्यआंना आम्हीनिवडून दिले तेल ागलेत पैसे कमवायला. त्यांना जातीचे, धर्माचे राजकारण कराय्ला भरपूर वेळ आहे, पणा लोकांच्या समस्या सोडवायला वेळा कुठे आहे. आता भारतात एक नवीनच प्रकार आहे, जिवंत माणसांना किंमत नाही, पाण मेल्यावर मात्र अनुदान घोषित होतात. म्हणजेच काही सरकारकडून मिळवायचे असेल तर मात्र, पण योग्य जागा योग्य वेळ निवडा.\nकाही महत्वाचे काम निघाले म्हणून स्वतःची कार घेतली आणि चाललो होतो गावाला. खुप छान प्रवास चालला होता. रात्रीची वेळ होती. अमावास्येची रात्र असल्याने सर्वत्र काळोख पसरला होता. चंद्रच नाही तर उजेड कुठला. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्रीचा हवेत गारवा जाणवत होता म्हणून कारच्या काचा उघड्या ठेवूनच प्रवास चालला होता. टेपवर मधुर गाणी वाजत होती. निर्जन रस्ता. फक्त कारच्या उजेडात जी काही झाडी किंवा रस्ता दिसेल तेवढाच. साधारण १० वाजले असतील काय झाले माहित नाही पण कार आचके देऊन बंद पडली. गाडी थांबली. उतरुन बाँनेट उघडून पाहिले तर काही कळत नव्हते. फक्त एवढेच लक्षात आले कि इंजिन खूप गरम झाले आहे. कधीही दुरुस्तीचा संबंध न आल्याने हतबल होतो. आता काय करावे रात्रीची वेळ, आजूबाजूला चिटपाखरु नाही. रहदारी नाही. भयाण शांतता. तेवढ्यात कोठून कोण जाणे एक गृहस्थ येतात त्यांनी अंगात पांढरा लांबकोट, जसा डॉक्टर घालतात, घातलेला आहे. आणि विचारतात काय झाले रात्रीची वेळ, आजूबाजूला चिटपाखरु नाही. रहदारी नाही. भयाण शांतता. तेवढ्यात कोठून कोण जाणे एक गृहस्थ येतात त्यांनी अंगात पांढरा लांबकोट, जसा डॉक्टर घालतात, घातलेला आहे. आणि विचारतात काय झाले मी म्हणालो गाडी बंद पडलीय कोणी मेकॅनीक मिळेल का मी म्हणालो गाडी बंद पडलीय कोणी मेकॅनीक मिळेल का तर डॉक्टर म्हणतात आता उद्या सकाळीच मेकॅनिक मिळेल, शिवाय गाव दोन किलोमीटर दूर आहे. तिथे गॅरेज आहे तेव्हा आता इथे एकटे थांबून काय करणार तर डॉक्टर म्हणतात आता उद्या सकाळीच मेकॅनिक मिळेल, शिवाय गाव दोन किलोमीटर दूर आहे. तिथे गॅरेज आहे तेव्हा आता इथे एकटे थांबून काय करणार इथेच पलीकडे आमचे घर आहे तेव्हा गाडी राहू देत इथे. माझ्याबरोबर चला. रात्री तिथेच रहा, मग सकाळी पुढच्या गावातून मेकॅनिक आणा आणि मग गाडी दुरूस्त करून जा. मी विचार केला नाहीतरी आता इथे रात्रभर थांबून काय करणार इथेच पलीकडे आमचे घर आहे तेव्हा गाडी राहू देत इथे. माझ्याबरोबर चला. रात्री तिथेच रहा, मग सकाळी पुढच्या गावातून मेकॅनिक आणा आणि मग गाडी दुरूस्त करून जा. मी विचार केला नाहीतरी आता इथे रात्रभर थांबून काय करणार त्यापेक्षा या डॉक्टरांसोबत त्यांच्या घरी रात्र तरी काढावी. म्हणून मी त्यांच्याबरोबर जाऊ लागलो.\nथोड्याच वेळात आम्ही एका छोट्याशा घराजवळ आलो घर छान टुमदार होते. पण आजूबाजूला दूरवर घर नव्हती म्हणून ते घर एकाकी वाटत होते. आत लाईट लागलेल्या होत्या. आणि आतमध्ये अजून कोणीतरी होते, मी विचार केला बरे झाले चांगली सोबत झाली. आता रात्र सुखात जाईल. गप्पागोष्टी होतील म्हणून आम्ही घरात आलो. तिथे सुध्दा दोन डॉक्टर होते आणि एक नर्स पण होती. जणू तो छोटासा दवाखानाच होता. मला कळेचना एवढ्या रात्री ही मंडळी जागी का जाऊ द्या आपल्याला काय करायचे आहे जाऊ द्या आपल्याला काय करायचे आहे \nथोड्या वेळातच गप्पांना सुरुवात झाली तेव्हा कळले कि ते तिघे डॉक्टर तो दवाखाना चालवितात आणि ती नर्स त्यांना मदत करते. शक्य तो दवाखाना दिवसरात्र चालतो. रात्री तर जास्तच कारण आजूबाजूचे पेशंट रात्री अपरात्री सुध्दा येतात. अगदी विशेष म्हणजे तिथे आँपरेशनसुद्धा केले जाते.\nत्यांनी विचारले तुम्ही कांही खाणार जेवणार का मी अगदी नको म्हणत असताना सुध्दां त्यांनी बळेबळेच मला काही खायला दिले. मलाही जरा बरे वाटले. नाहीतरी सकाळपर्यंत कांही मिळणार नव्हतेच. खाल्ल्यावर जरा बरे वाटले. मग गप्पा सुरु झाल्या ती नर्स सुध्दा हसतखेळत आमच्या गप्पांमध्यें भाग घेऊ लागली.\nअचानक काय झाले कुणास ठाऊक माझ्या पोटात दुखू लागले. थोडावेळ सहन केले पण दुखणे कांही थांबेना. नाहीतरी आपण दवाखान्यातच होतो तेव्हां त्या डॉक्टरांना शंका आली आणि त्यांनी विचारले कांही त्रास वाटतो का मी म्हटले हो जरा पोटात दुखते आहे. एकदम त्या डॉक्टरांची धावपळ सुरु झाली त्यांनी मला झोपायला सांगितले आणि काहीसे औषध दिले. एक इंजेक्शन ही दिले. ते आता आपापसात काही कुजुबुजू लागले. मला काहीच अंदाज येत नव्हता. डोळ्यावर थोडीशी ग्लानी आली होती. तेवढ्यात डॉक्टरांनी काहीतरी ठरवले आणि ते माझ्याकडे आले. आता त्यांचे म्हणणे पडले कि मला बहुतेक किडनीचा त्रास असावा. तेव्हा लगेच आँपरेशन करावे लागेल. आँपरेशनची सर्व सोय आहे. कारण सकाळपर्यंत खूप उशीर होईल मी म्हटले पण खर्च वगैरे मी म्हटले हो जरा पोटात दुखते आहे. एकदम त्या डॉक्टरांची धावपळ सुरु झाली त्यांनी मला झोपायला सांगितले आणि काहीसे औषध दिले. एक इंजेक्शन ही दिले. ते आता आपापसात काही कुजुबुजू लागले. मला काहीच अंदाज येत नव्हता. डोळ्यावर थोडीशी ग्लानी आली होती. तेवढ्यात डॉक्टरांनी काहीतरी ठरवले आणि ते माझ्याकडे आले. आता त्यांचे म्हणणे पडले कि मला बहुतेक किडनीचा त्रास असावा. तेव्हा लगेच आँपरेशन करावे लागेल. आँपरेशनची सर्व सोय आहे. कारण सकाळपर्यंत खूप उशीर होईल मी म्हटले पण खर्च वगैरे डॉक्टर म्हणाले त्याची काळजी तुम्ही करु नका. बाकी सकाळी बघू.\nआता त्यांनी मला एक इंजेक्शन दिले आणि मला गुंगी आली बहुतेक त्यांनी त्यांचे काम चालू केले वाटते. नंतर काय झाले माहित नाही.\nसकाळी मला जाग आली तेव्हा काहितरी हलके हलके वाटत होते. पोटात खड्डा पडल्यासारखे वाटत होते. बहुतेक पोट दुखणे बरे झाले म्हणून असेल \nपण आश्चर्य म्हणजे आजूबाजूला कोणीच नव्हते. ते डॉक्टर आणि ती नर्स कोणीही नव्हते. मी विचार केला. अरे कोठे गेले असतील म्हणून उठू लागलो तर मला उठताही येईना. तसाच पडून राहिलो. कारचा विचार करु लागलो, पुढच्या गावात जाऊन मेकॅनीक आणावा आणि कार दुरुस्त करुन पुढे जावे. पण मला उठताच येईना. डॉक्टरांना बोलवावे तर त्यांचा पत्ताच नव्हता. जणू ते गायबच झाले होते.\nआता चांगले उजाडले होते. आणि एक खेडूत त्या ठिकाणी आला. मला पाहून त्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला आपण कोण साहेब आणि आपण इथे कसे आणि आपण इथे कसे इथे तर कोणीच रहात नाही. मीच केव्हातरी साफसफाईला येतो. कारण मालक बाहेरगावी असतात आणि ते कधीच इथे येत नाहीत.\nमी त्याला रात्रीची सर्व हकीकत सांगितली. आणि पोटात दुखण्याचे सांगितले शिवाय इथे तीन डॉक्टर आणि नर्स होती तेही सांगितले. तेव्हा त्याने कपाळावर हात मारुन घेतला आणि म्हणाला.\nसाहेब इथेच या रस्त्यावर वर्षापूर्वी एका कारला अपघात झाला होता. त्यात तीन डॉक्टर आणि एक नर्स होती. त्यांच्यावर किडनी विकण्यासंदर्भात आरोप होते म्हणून ते पळून चालले होते आणि त्यातच त्यांच्या कारला अपघात होऊन ते तिघेही त्यात मृत्यु पावले होते. तेव्हा पासून कधीकधी रात्री ते दिसतात.\nमी अतिशय घाबरलो आणि मग माझ्या लक्षात आले कि, माझ्या डाव्या पोटाजवळ टाके घातलेले आहेत आणि म्हणून मला उठता येत नाही. बहुतेक माझी किडनी रात्री काढून घेण्यात आली होती.\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2018-11-17T09:37:29Z", "digest": "sha1:XVHYR57LOBMWEXYG52F3NACK2SAIWHGU", "length": 8751, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "युवकांच्या कार्याला ज्येष्ठांचे पाठबळ आणि मार्गदर्शन आवश्यक – प.पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड युवकांच्या कार्याला ज्येष्ठांचे पाठबळ आणि मार्गदर्शन आवश्यक – प.पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब\nयुवकांच्या कार्याला ज्येष्ठांचे पाठबळ आणि मार्गदर्शन आवश्यक – प.पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब\nचौफेर न्यूज – देश, धर्माच्या रक्षणासाठी युवा शक्तीची एकजूट महत्वाची आहे. त्यासाठी सर्वच क्षेत्रातील युवकांचे संघटन महत्वाचे आहे व या संघटनातून उभा राहिलेल्या चांगल्या कार्याला जेष्ठांचे पाठबळ आणि मार्गदर्शन आवश्यक असल्याचे प्रतिपादन प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांनी केले.\nनिगडी प्राधिकरणातील वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने पाटीदार भवन येथे पर्युषण पर्वनिमित्त प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब यांचे प्रवचन आयोजित केले होते. यावेळी प.पू. प्रफुल्लाजी म.सा., प.पू. हंसाजी म.सा., प.पू. पुनितीजी म.सा., प.पू.गरिमाजी म.सा., प.पू.महिमाजी म.सा. आदी ठाणा ६ तसेच संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, संतोष कर्नावट, मनोज सोळंकी सर्व विश्वस्त व बहुसंख्येने जैन बंधू-भगिनी उपस्थित होते. यावेळी पर्युषण पर्वानिमित्त सकाळी अंतगड सुत्रवाचन, प्रवचन, नवग्रह अनुष्ठान जप, मांगलिक, कल्पसुत्र वाचन, देवसी प्रतिक्रमण आदी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.\nयावेळी ज्येष्ठ उद्योजक कांतीलालजी गोकुळदासजी मुनोत यांना वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. संघाचे अध्यक्ष नितीन बेदमुथा, उद्योजक संतोष कर्नावट आणि विश्वस्तांच्या हस्ते मुनोत यांचा गौरव करण्यात आला.\nPrevious articleशिक्षण क्षेत्रामध्ये पिंपरी चिंचवडचे नाव अभिमानाने घेतले जाते – ज्ञानेश्वर लांडगे\nNext articleसीमा सावळे यांच्याकडून डॉ. नीलम गोऱ्हेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/gallery-2011.html", "date_download": "2018-11-17T08:22:44Z", "digest": "sha1:MWHTE3LSSKI4XRD2WOU5WBECNJ7WMIF3", "length": 2362, "nlines": 23, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "फोटो गैलरी २०११, ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक २०१२, दहिकाला उत्सव २०११, नवी मुंबई गोविंदा पथक, दही हंडी, ह्यूमन टावर, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\n| फोटो गैलरी २०१४ | फोटो गैलरी २०१३ | फोटो गैलरी २०१२ | फोटो गैलरी २०११ | फोटो गैलरी २०१० | फोटो गैलरी २००९ | फोटो गैलरी २००८ |\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3075", "date_download": "2018-11-17T09:45:36Z", "digest": "sha1:UIODNTKVQDWHYUP35UERF6NYRG5IUDXX", "length": 11597, "nlines": 102, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ही वाट दूर जाते... | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nही वाट दूर जाते...\nशांताबाई शेळके यांच्या ‘ही वाट दूर जाते...’ या गीताची ध्वनिमुद्रिका लोकप्रिय आहे. त्या गीतात दोन कडवी आहेत. पहिल्या कडव्यात शांताबाई स्थळाचे वर्णन करतात तर दुसऱ्या कडव्यात तिच्या मनाची स्थिती. पहिल्या कडव्यात हवेसे वाटणारे स्थळ उभे केल्यावर शांताबाई एकदम निराशेकडे झुकणारा सूर का लावतात असा प्रश्न पडू शकतो. त्या कुतूहलासारखेच आणखी एक कुतूहल माझ्या मनात गेली काही वर्षें आहे.\nमी बँकेच्या कामाला वापी येथे बारा-तेरा वर्षांपूर्वी गेलो होतो. संध्याकाळी, खासगी गाडीने परतायचे होते. बरीच संध्याकाळ झाली तरी गाडीचा मालक, जो काही काम संपवण्यास गेला होता तो आला नाही. गाडीचा चालक मराठी होता. त्याने मराठी गाण्यांची एक कॅसेट लावली. ती कॅसेट आशा भोसले यांनी ऑस्ट्रेलियामध्ये एका कार्यक्रमात गायलेल्या गाण्यांची होती. ‘ही वाट दूर जाते...’ सुरू झाले आणि त्यात तोपर्यंत न ऐकलेले कडवे सुरू झाले - घे सावली उन्हाला कवळून बाहुपाशी/ लागोन ओढ वेडी खग कोटराशी येती/ एकेक चांदणीने नभ दीप पाजळावा/ हे शब्द सुखावून तर गेले. चाल मूळ गाण्याशी सुसंगत होती. शिवाय, पहिल्या कडव्यात स्थळाचे वर्णन केल्यावर दुसऱ्यात काळाची निश्चिती होते आणि अखेरीस मनोवस्था प्रस्थापित होते. म्हणजे एखादी घटना सांगताना आवश्यक तो क्रम सांभाळला गेला आहे असे जाणवते. असे असताना ध्वनिमुद्रिकेत ते कडवे समाविष्ट का झाले नाही ह्याचे नवल वाटले. थोडे संभ्रमातही पडण्यास झाले. सावली उन्हाला कवटाळायची वेळ म्हणजे संधिकाळाची, पण चांदणीने नभदीप पाजळण्यास सुरूवात व्हायला थोडा अधिक वेळ जाण्यास हवा. तिने तो भेटेल म्हणून इतका वेळ वाट बघितली आणि तो न आल्याने अखेर ‘स्वप्नातील सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा’ तशी तिची स्थिती झाली असे शांताबाईंना सांगायचे होते का तसे असेल तर गीताची कथा झाली. एरवी, कथा/कादंबरी म्हणजे गीत आहे असे म्हटले जाते. हे गीत म्हणजे कथा आहे असे म्हटले तर चालेल का तसे असेल तर गीताची कथा झाली. एरवी, कथा/कादंबरी म्हणजे गीत आहे असे म्हटले जाते. हे गीत म्हणजे कथा आहे असे म्हटले तर चालेल का की गीताला कथा आहे असे म्हणणे म्हणजे गीतकार अनुत्तीर्ण झाला असे समीक्षकांना वाटते की गीताला कथा आहे असे म्हणणे म्हणजे गीतकार अनुत्तीर्ण झाला असे समीक्षकांना वाटते माझ्यासारखे प्रश्न आणखीही कोणाला पडले असतील. उत्तरे कोणी देईल का\nमुकुंद वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी 'बँक ऑफ इंडिया'मध्‍ये चाळीस वर्ष काम केले. त्‍यांनी वयाच्‍या तेवीसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमाेर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. मुकुंद वझे यांची 'शेष काही राहिले', 'क्‍लोज्ड सर्किट', 'शब्‍दसुरांच्‍या पलिकडले' आणि 'टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर' ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत.\nप्रतापगडचे युद्ध - अ स्टडी ऑफ द कॅम्पेन प्रतापगड\nसंदर्भ: विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके, प्रतापगड, महाराष्‍ट्रातील लढाया\nसंदर्भ: विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके\nसंदर्भ: विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके\nसंदर्भ: पुस्‍तके, विस्‍मरणात गेलेली पुस्‍तके\nसंदर्भ: अभंग, संगीत, संशयकल्‍लोळ\nचोर बाजार - मुंबापुरीची खासियत\nसंदर्भ: हरवलेली मुंबई, चोर बाजार, दुर्मीळ, पर्यटन स्‍थळे\nनईमभाई पठाण - पुरातन वस्तूंचे संग्राहक\nसंदर्भ: संग्राहक, जुनी नाणी, कॅमेरा, पोस्टाची तिकिटे, घड्याळ, दुर्मीळ, निफाड तालुका, निफाड गाव\nविवेक सबनीस - जुन्या पुण्याच्या शोधात\nसंदर्भ: छायाचित्रे, कॅलेंडर, दुर्मीळ, पुणे शहर, Pune, Pune City, Photograph, Rare\nदिनेश वैद्य - जुन्‍या पोथ्‍यांच्‍या जतनासाठी कार्यरत\nसंदर्भ: पोथ्‍या, दुर्मीळ, दिनेश वैद्य, डिजिटायझेशन, नाशिक शहर\nरफीवेडे डॉ. प्रभू आहुजा\nसंदर्भ: मोहम्‍मद रफी, उल्‍हासनगर शहर, उल्‍हासनगर तालुका, दुर्मीळ, चित्रपट गीते, गायक\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%AA.html", "date_download": "2018-11-17T09:42:04Z", "digest": "sha1:ET66W5YKTHQCTKC7ARQMMPZLFKNVJDB5", "length": 22356, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | आता मिळणार कायमस्वरूपी पीएफ क्रमांक", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, वाणिज्य » आता मिळणार कायमस्वरूपी पीएफ क्रमांक\nआता मिळणार कायमस्वरूपी पीएफ क्रमांक\n=ईपीएफओचे संकेत : पुढील वर्षी होणार अंमलबजावणी=\nनवी दिल्ली, ( १८ जानेवारी) – कंपनीत बदल केल्यानंतर आपल्या भविष्य निर्वाह खात्यातील निधी स्थानांतरित करण्याच्या समस्येपासून इपीएफओच्या सदस्यांना लवकरच मुक्ती मिळणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) आपल्या सुमारे पाच कोटी सदस्यांना कायमचा पीएफ क्रमांक देण्यासाठी पावले उचलली आहेत. पुढील आर्थिक वर्षापासून हे धोरण अंमलात आणण्याचे संकेत ईपीएफओने दिले आहेत.\nनोकरीत बदल करताना पीएफ निधी स्थानांतरित करण्यासाठी खातेधारकाला ईपीएफओकडे अर्ज करावा लागतो. प्रत्येक वेळी त्याला नवा खाते क्रमांक दिला जातो. यामुळे उद्भवणार्‍या समस्या लक्षात घेऊन ईपीएफओने एक कृती आराखडा तयार केला असून, तो श्रम मंत्रालयाला पाठविला आहे. कोअर बँकिंग सुविधेप्रमाणे ही प्रणाली काम करणार आहे. ही प्रणाली लागू झाल्यानंतर कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण, कायमचा पीएफ क्रमांक मिळाल्यानंतर निधी स्थानांतरित करण्याच्या प्रक्रियेतून त्यांना मुक्तता मिळणार आहे.\nपीएफ खातेधारकांना हा कायमचा क्रमांक देण्याच्या प्रणालीवर काम सुरू आहे. पुढील आर्थिक वर्षापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण झालेली असेल. पीएफ खातेधारकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय पातळीवर सर्व्हर बसवावा लागणार आहे. देशातील १२३ कार्यालये या सर्व्हरसोबत जोडावी लागणार असल्याची माहिती ईपीएफओमधील एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.विशेष म्हणजे, या सुविधेचा सर्वाधिक फायदा बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना होणार आहे. कारण, या क्षेत्रातील कर्मचारी आणि कामगारांचे ठिकाण आणि कंत्राट बदलण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.\nजिओ फोनची ६० लाखावर नोंदणी\nजिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल मैदानात\nएचपीचा सर्वांत पातळ लॅपटॉप भारतात लॉन्च\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nकोलकाता, (१७ जानेवारी) - हिंदी आणि बंगाली चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयासह देखणेपणाने अधिराज्य गाजविणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री सुचित्रा सेन यांचे आज सकाळी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.tarunbharat.com/news/603188", "date_download": "2018-11-17T09:14:36Z", "digest": "sha1:5JOI64VUKJLBGWJN6BA3NSC73TJMEMHP", "length": 8221, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबईत काँग्रेसची भाजपाविरोधी बॅनर‘बाजी’ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » मुंबईत काँग्रेसची भाजपाविरोधी बॅनर‘बाजी’\nमुंबईत काँग्रेसची भाजपाविरोधी बॅनर‘बाजी’\nऑनलाईन टीम / मुंबई :\nयेत्या 2019च्या निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने आतापासूनच पाऊल उचलल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी काँग्रेसने नवीन घोषणादेखील निश्चित केली आहे. शुक्रवारी लोकसभेमध्ये सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात जो काही शब्दप्रयोग केला, त्यांचाच आधार घेत पक्षाने प्रसिद्धीसाठी नवीन घोषणा बनवली आहे.\nया नवीन टॅगलाइनद्वारे काँग्रेस प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘नफरत से नही, प्यार से जितेंगे’, या टॅगलाइनसहीत मुंबई काँग्रेसने अंधेरी परिसरात राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळाभेटीचे पोस्टर लावले आहे. संसदेतील भाषण संपताच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आलिंगन दिले. यावेळी राहुल गांधींनी उपोधिकपणे असे म्हटले की, मोदी, आरएसए आणि भाजपाचे आपण आभारच मानतो. त्यांच्यामुळेच आपणास भारतीय असणं काय असते हे समजू शकले. अशा शब्दांत राहुल गांधींनी टोला हाणला. ते पुढे असंही म्हणाले की, माझ्या मनात तुमच्याविषयी क्रोध वा द्वेष नाही. कारण मी काँग्रेसी आहे. काँग्रेसमध्ये क्रोध, द्वेषाला जागाच नाही. आम्ही भाजपामध्येही प्रेमाचे वातावरण निर्माण करू आणि तुम्हाला काँग्रेसी बनवू , अशा शब्दांत आपले भाषण संपवून राहुल गांधी पंतप्रधानांच्या स्थानापाशी गेले. ते का आले, हे मोदींना लक्षात आले नाही. तोपर्यंत राहुल गांधी यांनी मोदींना मिठी मारली आणि आपल्या जागेवर परतले. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी लोकसभेत जे काही म्हटले किंवा केले, हे त्यांच्या रणनीतीचा एक भाग असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये देशात अफवांमुळे लोकांना मारहाण करण्यात येत आहे, द्वेष पसरवला जात आहे, हत्याकांड घडत आहे. याविरोधात काँग्रेसनं इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबई काँग्रेसने रस्त्या-रस्त्यांवर राहुल गांधी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आलिंगनाच्या फोटोचे पोस्टर लावले आहे. सोशल मीडियावरदेखील हे पोस्टर व्हायरल झाले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल यांच्या आलिंगनाच्या फोटोसहित मोठय़ अक्षरांमध्ये ‘नफरत से नही प्यार से जितेंगे’ असे शब्द लिहिण्यात आले आहे.\nपोलीस कुत्र्यांपेक्षाही वाईट ; भाजप खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य\nमेरी कॉम पाचव्यांदा अशियाई चॅम्पियन\nहिमाचल प्रदेशात मतदानाला सुरूवात ; अनेक दिग्गजांची प्रतिष्ठता पणाला\nऔरंगाबादेत लिंगायत समाजाचा स्वतंत्र्य धर्मासाठी महामोर्चा\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/bakreed-sultan-sold-in-56-thousand-and-salmans-price-is-85-thousand/articleshow/65484864.cms", "date_download": "2018-11-17T09:56:52Z", "digest": "sha1:UUEPCRY2LBYECQ56WMZDOAHTPCR6IYCN", "length": 11865, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Bakari Eid: bakreed-sultan-sold-in-56-thousand-and-salmans-price-is-85-thousand - Bakra Eid: सुलतान, सलमानपेक्षा टायगरला भाव! | Maharashtra Times", "raw_content": "\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलं\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलंWATCH LIVE TV\nBakra Eid: सुलतान, सलमानपेक्षा टायगरला भाव\n​सुलतानपेक्षा सलमानची किंमत महाग जास्त आहे...पण सलमानपेक्षा टायगरची किंमत जास्त आहे. ही चर्चा सुरू आहे ती बकऱ्यांच्या किंमतीबाबत. सध्या देशभरात बकरी ईदचे वातावरण आहे. बाजारात विक्रीसाठी आलेल्या काही खास बकऱ्यांची ही नावे आहेत.\nBakra Eid: सुलतान, सलमानपेक्षा टायगरला भाव\nसध्या सुलतान आणि सलमानपेक्षा टायगरची किंमत जास्त आहे. ही चर्चा सुरू आहे ती बकऱ्यांच्या किंमतीबाबत. सध्या देशभरात बकरी ईदचे वातावरण आहे. बाजारात विक्रीसाठी आलेल्या काही खास बकऱ्यांची ही नावे आहेत.\nनोएडातील सेक्टर आठमधील बाजारात बकरी ईदच्या कुर्बानीसाठी दहा हजारापासून ते लाख रुपयापर्यंत किंमत असणारे बकरे विक्रीस आणण्यात आले आहेत. एटाहून आलेल्या १४ महिन्याच्या ८५ किलोच्या 'सुलतान' बकऱ्याची किंमत ५६ हजार रुपये आहे. सुल्तानला फक्त गहू आणि डाळीचे खाद्य देण्यात आले आहे. शिवाय वेळोवेळी काजू-बदामचा खुराक देण्यात आल्याची माहिती सुल्तानची विक्री करण्यास आलेल्या शोएबने दिली. दनकौरहून आलेल्या बकऱ्याची किंमत तब्बल १.२५ लाख रुपये आहे. तर, सलमान बकऱ्याची किंमत ८५ हजार आणि राजा बकऱ्याची किंमत ७५ हजार आहे.\nहरियाणातील मेवातमध्ये 'सलमान'ला मागे सारत 'टायगर' पहिल्या क्रमांकावर आहे. १५ महिन्याचा आणि दोन दातांचा असलेला तोतापूरी 'टायगर' उंच आहे. त्याची किंमत सव्वा लाख रुपये आहे. तर, 'सलमान' हा शेपटी आणि अंगावर असलेल्या लाल रंगाच्या डागामुळे आर्कषणाचा केंद्रबिंदू ठरला. त्याची किंमत ६० हजार रुपये ठेवण्यात आली आहे.\nदोन दातांचा तोतापुरी ‘टायगर’\nखास शेपूट, डाग असणारा बकरा\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:बकऱ्याची किंमत|बकरी ईद|कुर्बानी|ईद कुर्बानी|eid-ul-zuha|Bakreed|Bakari Eid\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nफायरबॉलच्या प्रकाशाने रात्री उजळले टेक्सास\nबाबा सहगल, एम.एम. श्रीलेखा अमरावती ग्लोबल म्युझिक आणि डान्स ...\nयुपी: पती जिवंत असूनही २२ जणी घेत आहेत विधवेची पेन्शन\nऑनर किलिंग : तामिळनाडूत पती-पत्नीला नदीत जिवंत फेकले\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\nराखी सावंतला धोबी पछाड, हॉस्पिटलमध्ये दाखल\nRafale Deal: राफेल करार दोन सरकारांमधील नव्हे\nChhattisgarh: नोटाबंदीमुळं मायलेकाला जामिनावर फिरावं लागतंय:...\nपाकिस्तान काश्मीर काय सांभाळणार, आफ्रिदीचा घरचा आहेर\nराफेल विमानांचा सौदा उघड\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nBakra Eid: सुलतान, सलमानपेक्षा टायगरला भाव\nकोर्टाची कमाल; बलात्कारीला एका दिवसात शिक्षा...\nपाकचा खोडसाळपणा, भारताने सुनावले...\nश्रद्धांजली सभेनिमित्त विचारिक विरोधक एकत्र...\nअनिल अंबानींचे राहुल गांधींना पत्र...\nsurvey: आज निवडणूक घेतल्यास पुन्हा 'मोदी राज', भाजपला मात्र नुकस...\nvajpayee: वाजपेयींमुळेच जगात दहशतवादावर चर्चा सुरू झाली- मोदी...\nरामरहीमच्या वाढदिवसाला ग्रीटिंग कार्ड्सचा पूर...\nपाकचं पितळ उघडं, मोदींच्या पत्राचा विपर्यास...\nजाहिरातीत नवरा बदलला; नुकसानभरपाईची मागणी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3076", "date_download": "2018-11-17T09:46:33Z", "digest": "sha1:ROPMC6ZT5WYKNMPXAIBHY3XL5AIVNHNA", "length": 13803, "nlines": 83, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "कोल्हारची भगवती - नवे शक्तिस्थळ | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकोल्हारची भगवती - नवे शक्तिस्थळ\nकोल्हार-भगवतिपूर हे अहमदनगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील गाव. नगर-मनमाड राज्यमार्गावरील मध्यवर्ती ठिकाण. ते प्रवरा नदीच्या तीरावर वसले आहे. प्रवरा नदीच्या डाव्या तीरावर कोल्हार बुद्रुक व उजव्या तीरावर कोल्हार खुर्द हे गाव आहे. कोल्हार-भगवतिपूरची लोकसंख्या मोठी आहे. ती आसपासच्या छोट्या-मोठ्या खेड्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे.\nकोल्हार-भगवतिपूर हे गाव ‘आध्यात्मिक केंद्र’ म्हणूनसुद्धा सर्वदूर माहीत आहे. कोल्हारचे ग्रामदैवत भगवती हे आहे. ते ग्रामदैवत नवा लौकिक प्राप्त करून राहिले आहे. लोक त्यास शक्तिस्थळ म्हणून समजतात. त्याचे कारण, कोल्हार-भगवतिपूर या एकाच ठिकाणी तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका आणि अर्धें पीठ सप्तशृंगी या साडेतीन शक्तिपीठांचे दर्शन एकच होते असा समज गेल्या काही वर्षांत झपाट्याने पसरत गेला आहे. समाजातील भाविकतेचे प्रमाण गेल्या चार-पाच दशकांत वाढत असल्याने ते सहज घडत गेले आहे. त्यामुळे भाविकांची संख्या वर्षानुवर्षें वाढत चालली आहे.\nभगवतीचे मंदिर पुरातन आहे. ते पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे जुने बांधकाम हेमाडपंथी पद्धतीचे होते. मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यात जमिनीच्या समतलापासून चाळीस-पंचेचाळीस फूट खोलवर खोदकाम होऊनही मंदिराचा पाया दृष्टीस पडला नाही. तसेच, मंदिरनिर्मिती संदर्भातील शिलालेखसदृश्य अन्य पुरावा सापडला नाही. श्री भगवतीदेवी मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने एक कोटी रुपये खर्चून भगवतीचे जुने मंदिर पाडून त्या ठिकाणी सुंदर व मनमोहक असे भव्यदिव्य मंदिर बांधण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. भक्तांसाठी भक्तनिवास आणि पार्किंगदेखील उपलब्ध आहे. जीर्णोद्धार समितीला ग्रामस्थ आणि भाविक यांनी आर्थिक मदत केली.\nभगवती या ग्रामदेवतेविषयी आख्यायिका आहे. कोल्हार गावात लोटांगणबाबा नावाचे गृहस्थ राहत होते. ते सप्तशृंगिमातेच्या दर्शनाला कोल्हार-भगवतिपुरातून वणीच्या गडावर दरवर्षी लोटांगण घालत जात. त्यांना पुढे, वयोमानानुसार देवीचे दर्शन वणीला लोटांगण घालत जाऊन घेणे अशक्य झाले. तेव्हा सप्तशृंगी गडावरील अंबामातेने त्यांना दृष्टांत दिला, की तीच दरवर्षी पौष पोर्णिमा ते माघ पौर्णिमा या काळात कोल्हार गावी येऊन मुक्काम करील त्या कहाणीप्रमाणे दरवर्षी पौष शुद्ध पौर्णिमा ते माघ शुद्ध पौर्णिमा असा महिनाभर तेथे महोत्सव साजरा केला जातो. महिनाभर यात्रोत्सव चालणारे भारतातील ते एकमेव तीर्थक्षेत्र आहे असे सांगितले जाते. ‘यात्रोत्सव काळात’ तुळजापुरची भवानी, माहुरची रेणुका, कोल्हापुरची अंबा यांदेखील वणीच्या सप्तशृंगीची साथ देण्यासाठी तेथे वास्तव्य करतात असेही मानले जाते. त्यामुळे भगवतीच्या कोल्हारभूमीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.\nमंदिरासंबंधी पुराणकथा प्रचलीत आहे. प्रवरा परिसर म्हणजे दंडकारण्याचा भाग. राम वनवासात असताना, त्यांनी त्या भूमीवर पूजेसाठी वाळूची पिंड तयार केली. त्या ठिकाणी त्यांना महादेव प्रसन्न झाले. त्याच ठिकाणी मंदिर बांधण्यात आले आहे म्हणे. त्या मंदिरास कोल्हाळेश्वर नाव पडले. कोल्हाळेश्वरावरून गावास ‘कोल्हार’ असे नाव पडले असावे. कोल्हाळेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे.\nभगवती मंदिर आणि परिसर येथे नवरात्रात नेत्रदीपक रोषणाई केली जाते. नऊ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरात संपन्न होतात. त्यामुळे गावाला नवचैतन्य प्राप्त होते. उत्सवकाळात आणि इतर वेळीही पूजा साहित्य, बांगड्यांची दुकाने, खेळणी, मिठाईची दुकाने मंदिरासमोरील प्रांगणात असतात.\nकोल्हाळेश्वर गावात महादेव, दत्त, मारुती, श्रीराम, विठ्ठल, गणपती इत्यादी देवतांची मंदिरे आहेत. तसेच, मस्जिद व चर्चदेखील आहे. गावचा बाजार शुक्रवारी असतो. सर्वधर्मीय सण गावात साजरे केले जातात. गावची लोकसंख्या चाळीस हजारच्या आसपास आहे. कॉ. गोविंद पानसरे यांचा जन्म या गावात झाला. गावात पावसाचे प्रमाण मध्यम आहे. गावात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय आहे. तेथून जवळ मुळा धरण आहे. गावापर्यंत पोचण्यासाठी एस.टी.ची व्यवस्था आहे. आजुबाजूच्या चार-पाच किलोमीटर परिसरात प्रवरानगर, लोणी, सात्रळ, सोनगाव, बाभळेश्वर, गळनिब, फत्याबाद ही गावे आहेत.\nसाईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण हे अहमदनगरमधील राहाता तालुक्यातील कोल्हार गावी राहतात. त्यांनी इतिहास विषयात एमए. केले असून एम.फिल करत आहेत. ते शिवचरित्र अभ्यासक तसेच दुर्ग अभ्यासक आहेत ते व्याख्यातादेखील आहेत. कुंभकर्ण हे शिवचरित्र, इतिहास, गड, किल्ले या विषयांवर विविध नियतकालिकांमधून सातत्याने लेखन करतात.\nसंदर्भ: संग्रहालय, ऐतिहासिक वस्तू\nकोल्हारची भगवती - नवे शक्तिस्थळ\nसंदर्भ: राहता तालुका, कोल्हार गाव, भगवती देवी\nमुणगेची श्री भगवतीदेवी - आदिमायेचा अवतार\nसंदर्भ: देवगड तालुका, मुणगे गाव, देवी, भगवती देवी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/maharashtra/?filter_by=featured", "date_download": "2018-11-17T09:37:34Z", "digest": "sha1:3Y35X3JBR6ZCC46RWKYL2A6VHGP6EMEV", "length": 10549, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "Maharashtra | Chaupher News", "raw_content": "\nजल्लोषाची तयारी करा, मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान\nचौफेर न्यूज - मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल गुरुवारी मुख्य सचिव डी. के. जैन यांच्याकडे सादर करण्यात आला. मागासवर्ग आयोगाचा अहवाल...\nसायन्स पार्कमध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रियाशील वैज्ञानिक कार्यशाळा\nचौफेर न्यूज – दिवाळी सुट्टीचा सदुपयोग करण्यासाठी चिंचवड येथील पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता क्रियाशील वैज्ञानिक प्रयोगांची कार्यशाळा घेण्यात येत आहे....\nपोलिस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्प्यात\nचौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे चिंचवड येथील प्रेमलोक पार्क येथील कार्यालयाचे काम अंतिम टप्प्यात असून, ते काम नोव्हेंबर अखेरीपर्यत पूर्ण केले जाणार आहे....\nसंविधान दिनानिमित्त शाहिरी जलसा कार्यक्रम\nचौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी येणा-या खर्चास स्थायी समितीने आज ( मंगळवारी...\nपक्षी निरीक्षणद्वारे “डॉ. सालिम अली” यांना आदरांजली\nचौफेर न्यूज – पक्षीतज्ञ डॉ. सालिम अली यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त अलाईव्ह संस्थेकडून पवना नदीकाठावर गावडे घाट, चिचंवडगाव परिसरात ‘डॉ. सालिम अली पक्षी निरिक्षण...\nअवैधरित्या गोमांसाची वाहतूक करणाऱ्या दोघांना भोसरीत अटक, ३ टन गोमांस जप्त\nचौफेर न्यूज - अवैधरित्या गोमांसाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. तसेच एक टेम्पो आणि तीन टन गोमांस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई...\nपिंपरी चिंचवडच्या औद्योगिक विकासात उत्तर भारतीयांचे योगदान – महापौर राहुल जाधव\nछटपुजेनिमित्त मोशीत इंद्रायणी घाटावर गंगा आरती संपन्न पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहराचे नाव देशातील नकाशावर ‘मिनी इंडिया’ म्हणून घेतले जाते. शहराचा औद्योगिक विकास होण्यामध्ये उत्तर...\nदाई-ईची कामगारांची दिवाळी रस्त्यावर\nचौफेर न्यूज - कासारवाडी रेथील दाई-ईची कामगारांची दिवाळी रस्त्यावरच सुरु आहे. कंपनीच्या स्थलांतरणाविरोधात कामगारांचे गेल्या दीड महिपासून चक्री उपोषण सुरु आहे. मागील काही दिवसांपासून कंपनी...\nमिलींदनगर येथे तरुणाला लोखंडी सळईने मारहाण\nचौफेर न्यूज - मिलिंदनगर येथील घराजवळ मोकळ्या जागेत उभी केलेली मोटार तेथून हलवावी, असे सांगत तरुणाला लोखंडी सळई मारून जखमी केले. पोलिसांनी सात जणांविरुद्ध...\nबस डेपोसाठी महापालिका मुख्यालयासमोरील मोकळ्या जागेची मागणी\nचौफेर न्यूज - बस उभ्या करण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोरील मोकळी जागा डेपो व बस स्थानकासाठी देण्राची मागणी पीएमपीएमएलने केली आहे....\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Durgadi_Fort-Trek-D-Alpha.html", "date_download": "2018-11-17T08:43:09Z", "digest": "sha1:EVPP664MYUATGJ2NG5QAPMA7TQEYRN6P", "length": 5830, "nlines": 26, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Durgadi Fort, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nदुर्गाडी किल्ला (Durgadi Fort) किल्ल्याची ऊंची : 0\nकिल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : ठाणे श्रेणी : सोपी\nप्राचीन काळापासून कल्याण हे आंतरराष्ट्रीय बंदर म्हणून प्रसिध्द होते. ह्या शहराला संरक्षणासाठी तटबंदी, ११ बुरुज व अनेक दरवाजे होते. कल्याणच्या ह्या भूइकोटा शेजारी खाडीवर शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ला बांधला व मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली.\n२४ ऑक्टोबर १६५४ रोजी शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी ही ठाणी आदीलशहाकडून जिंकून घेतली. त्यानंतर कल्याणच्या भुईकोटाशेजारी खाडी किनारी शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायला घेतला. किल्ल्याचा पाया खोदताना अमाप संपत्ती सापडली. ही सर्व दुर्गा देवीची कृपा म्हणून ह्या किल्ल्याचे नाव दुर्गाडी असे ठेवले. किल्ल्याबरोबर शिवरायांनी आरमारी गोदी बांधून लढाऊ जहाजांची निर्मिती सुरु केली. त्यासाठी ३४० पोर्तुगिज कारागीर राबत होते.\nइ.स. १६८२ साली मोगल सरदार हसनअली खानने कल्याण जिंकले, पण संभाजीराजांनी हल्ला करुन कल्याण परत ताब्यात घेतले. त्यानंतर १६८९ मध्ये मोगलांनी परत कल्याण जिंकले. इ.स १७२८ मध्ये पोर्तुगिजांनी दुर्गाडी किल्ल्यावर हल्ला केला .पण पेशव्यांचे किल्लेदार शंकरजी केशव व त्याच्या साथीदारांनी यशस्वीपणे परतवून लावला..\nकल्याणच्या खाडी किनारी लहानशा टेकडीवर दुर्गाडी किल्ला आहे. गडाचे प्रवेशद्वार नष्ट झालेले आहे, पण त्याला लागुन असलेले बुरुज शाबूत आहेत. ह्या प्रवेशद्वाराचे नाव गणेश दरवाजा असून समोरच गणरायाची मूर्ती आहे. किल्ल्यात दुर्गादेवीचे मंदिर आहे. त्याचा जिर्णोध्दार पेशवे काळातील कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी केला. याखेरीज खाडीच्या बाजूला दोन मोठे भग्न बुरुज व थोडी तटबंदी आहे.\nकल्याण स्थानकात उतरुन बसने अथवा खाजगी वाहनाने १० ते १५ मिनीटात किल्ल्यात जाता येते.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: D\nदांडा किल्ला (Danda Fort) दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) दातेगड (Dategad) दौलतमंगळ (Daulatmangal)\nडुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) दुंधा किल्ला (Dundha) दुर्ग (Durg) दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/03/blog-post_6203.html", "date_download": "2018-11-17T09:38:31Z", "digest": "sha1:XD6EPGNEFIO2MUO4MTAW4W3ARMUHHLYU", "length": 21523, "nlines": 232, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: ठरणार लक्की मैन...?", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशुक्रवार, ७ मार्च, २०१४\nखा. वानखेडे पुन्हा एकदा ठरणार लक्की मैन...\nपण सातवांशी होणार काट्याची फाईट...\nहिमायतनगर(अनिल मादसवार)लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आणि राजकीय नेते आळस झटकून कामाला लागले. यातच विद्यमान खा. हिंगोली लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी उमेदवारी जाहीर होतच हिमायतनगरात येवून वाढोणा नगरीचे आराध्य दैवत श्री परमेश्वराचे दर्शन घेतले. व पुन्हा एकदा लक्की मैन ठरणार असल्याचे संकेत दिले असले तरी..युवक काँग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष व काँग्रेसचे संभावित उमेदवार राजीव सताव यांच्याशी थेट सामना झाल्यास दोघात होणारी लढत तुल्यबळ होणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसून येत आहे.\nगात लोकसभा निवडणुकीत राजकीय गणित जुळवून विजय प्राप्त करणारे खा.सुभाष वानखेडे निवडणुकीनंतर मात्र या भागाकडे जास्त फिरकले नाहीत. स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या शिवसैनिकांपासून चार हाथ लांबच राहिल्याने त्यांच्या या वागण्याने काही निष्ठावंत शिवसैनिक नाराज आहेत. तर काहींनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत दुसऱ्या पक्षाशी घरोबा केला. एकेकाळी सबंध तालुका भारत शिवसेनेचा दरारा कायम होता. शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर शिवसैनिक आक्रमक होताना दिसून येत होता. परंतु मागील काहीं काळात हिमायतनगर तालुक्यात शिवसेनेची वाताहत झाली. शिवसेनेला रसातळाला घालण्याचा जणू विडाच सुभाष वानखेडे यांनी उचलला कि काय.. असा प्रश्न खुद्द शिवसैनिकच विचारीत होते.\nगेल्या चार वर्षात शिवैनिकांची खा. वानखेडे यांनी कोणताही संवाद साधला नाही. अतिवृष्टीत व सहस्रकुंड जालाविद्दूत प्रकल्पाला विरोध करण्यासाठीच फक्त वानखेडे हिमायतनगर अवतरले तेवढेच.. पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका नाहीत कि, खासदारकीच्या काळात केवळ घारापुर वगळता अन्य कोणत्याही ठिकाणी विकास कामाचे नारळ फुटले नाही. खासदारांच्या या विरहाने निष्ठावंत शिवसैनिक मात्र पुरेशे हतबल झाले. प्रत्येकाच्या खांद्यावर दिसणारी भगवी दस्ती आता तुरळक प्रमाणात मोजक्याच कार्यकर्त्यांच्या खांद्यावर दिसू लागली आहे. प्रबळ विरोधक नसल्यामुळे हदगाव हिमायतनगरची एक हाती सत्ता उपभोगणाऱ्या आ.जवळगावकरांनी शिवसेनेचा बालेकिल्ला भुई सपाट केला. विरोधकच उरले नसल्याने विकासाचा भरपूर निधी सर्वत्र खर्च करण्यात कोणतीही जवळगावकरांनी ठेवली नाही. वाड्या- तांडे - आदिवासी दुर्गम भागात आमदार निधी खर्च करत ज्या मतदारांनी नेतृत्वावर विश्वास दाखविला, त्यांनी कर्तुत्व सिद्ध केल्याच्या भावना या भागातील नागरिक व्यक्त करत आहेत. याचाच फायदा आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला होणार असून, राजीव सताव या भागाला नवीन असले त्यांचा या भागात जनसंपर्क कमी असला तरी देखील आ.जवळगावकरांचे कार्य त्यांना तारणार असल्याने खा. वानखेडे हे पुन्हा एकदा लक्की मैन ठरणार कि.. राजीव सातवांपुढे अन लक्की ... हे येणार काळच ठरवेल हे मात्र निश्चित..\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nबेदम मारहाण.. युवक कोमात\nअंध शेतकऱ्याचा रस्त्यासाठी टाहो.\n‘इलाही’ मुळे मराठी गजल समृध्द\nबिनपदाची एक्सप्रेस अन्‌ लंगडे प्रवाशी\nडी.बी पाटलांची उमेदवारी म्हणजे अशोकरावांना ' गिफ्ट...\nअभियंता अडकला अप संपदे च्या जाळ्यात\nजिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण कोमावार\nअवैध धंदेवाल्यांनी घेतली धसकी\nरेल्वेच्या वेळापत्रकानुसार शाळेवर हजेरी..\nशेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष दयावे\nनियुक्त्या तातडीने करण्याची मागणी\nचंदन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात\nआचारसंहितेत राजकीय नेत्यांची बैनर बाजी..\nहवामान केंद्र प्रशासन व शेतक-यांसाठी उपयुक्त\nवादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका...\nलोहा-कंधार तालुक्यातील नुकसान कोटीच्या घरात\n2 लाख 64 हजारांचा एैवज जप्त\nदोन लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या\nभयमुक्त व निषपक्ष निवडणुक व्हावी\n\" बळीप्रथेला \" लगाम...\nपक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना संपविण्याचे का...\nमुंडेंचा दौरा संपूर्णतः राजकीय स्वार्थाचा ठरला.\nबारा वर्ष सक्तमजूरी व १० हजार दंड\nपत्रकारास जीवे मारण्याची धमकी\nमंदीरावर केली तुफान दगडफेक\nकॉपी-पेस्टची कमाल पोलीस प्रेसनोटची धमाल\nगारपिटीचा ५ वा बळी\nशौच्चालय बांधकामाचा निधी मिळेना\nसागवान तस्करांचे \" जंगल में मंगल \"\n९ लाखाची बेहिशोबी मालमत्ता पकडली\nडी.बी.पाटील यांची उमेदवारी दाखल\nबोगस बिले उचलण्यासाठीचे प्रयत्न\nअमिता चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज\nमुलीची छेड काढल्यावरून तणाव\nबोगस रस्त्याच्या कामाची चौकशी गुलदस्त्यात\nकाँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल\n३० रोजी मोदीची सभा\nकाँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार\nमिरवणुकीत फटाके उडविणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले...\nआचारसंहितेचे काटेकोर पालन करावे\nलोकसभेची उमेदवारी हीच कार्यवाही काय.. नरेंद्र मोदी...\n\" गुढीपाडवा \" दिनी रंगला टेंभीत डाव\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Bala-Nandgaonkar-to-review-the-local-situation-of-the-party-in-Ahmednagar/", "date_download": "2018-11-17T09:31:44Z", "digest": "sha1:PTUJM2JIFIRVGVHUB3LJHETHFTEF256E", "length": 6929, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डोक्यात हवा गेल्यामुळे ‘मनसे’ची झाली वाताहत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › डोक्यात हवा गेल्यामुळे ‘मनसे’ची झाली वाताहत\nडोक्यात हवा गेल्यामुळे ‘मनसे’ची झाली वाताहत\nपक्षाची स्थापना झाल्यानंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठे यश मिळाले. 14 जागा मिळाल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या डोक्यात ‘हवा’ गेली. त्यामुळेच नंतरच्या काळात पक्षाची वाताहत झाल्याची स्पष्ट कबुली मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी नगरमध्ये बोलताना दिली. दरम्यान, शेतकरी व ग्रामीण भागातील प्रश्‍नांकडेही मनसेचे दुर्लक्ष झाल्याचे मान्य करत, या सर्व बाबींबाबत सुधारणा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे 20 एप्रिलपासून राज्यभरात दौरा करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्थानिक पातळीवरील पक्षाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नांदगावकर काल (दि.30) नगरमध्ये आले होते. शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नांदगावकर म्हणाले की, मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाचा आलेख लगेच वाढल्याने आमच्या डोक्यात ‘हवा’ गेली आणि त्यामुळे पक्षाचे नुकसान झाले. लोकांच्या विश्वासाला पात्र न ठरल्यानेच आमचा आलेख नंतरच्या काळात ढासळला. हळूहळू यश मिळालं असतं तर बरं झालं असतं, असे ते म्हणाले.\nराज्यातील सध्याच्या राजकारणाबाबत बोलताना ते म्हणाले की, सध्या तरी आमची ‘एकला चलो’ची भूमिका आहे. भविष्यात काय होईल, हे सांगता येत नाही. राज ठाकरे व शरद पवार यांच्यातील वाढत्या जवळीकीकडे लक्ष वेधले असता, याचा त्यांनी इन्कार केला. मात्र, त्या दोघांच्या मनात काय आहे, हे मी सांगू शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज ठाकरेंनी नाशिकचा जो विकास केला, तो मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेऊनही केला नाही. उलट आमची कामं बंद पाडली. मुख्यमंत्री राज्याचा प्रमुख असताना एखादं शहर दत्तक कसं घेऊ शकतात असा सवाल करीत नांदगावकर यांनी मुख्यंमत्र्यांवरही निशाणा साधला.\nजामखेड हत्याकांडातील सूत्रधार अटकेत\nहळदीच्या दिवशीच झाला नवरदेवाचा घातपाती मृत्यू\nराज्यात सेंद्रिय शेतीचे काम उत्कृष्ट : हजारे\nआरोपी संदीप गुंजाळ याच्या वकिलांनी मागितली मुदत\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/shripad-chindam-Bail-granted/", "date_download": "2018-11-17T08:56:11Z", "digest": "sha1:3AJUZVP3KTBHCMG66PCPMBCQBAV6UP57", "length": 4903, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नगर : छिंदमला दोन्ही गुन्ह्यात जामीन मंजूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › नगर : छिंदमला दोन्ही गुन्ह्यात जामीन मंजूर\nनगर : छिंदमला दोन्ही गुन्ह्यात जामीन मंजूर\nशिवजयंती बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याला आता दुसऱ्या गुन्ह्यातही जामीन मिळाला आहे. त्यामुळे छिंदम याची आता केव्हाही सुटका होण्याची शक्‍यता आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी छिंदम याने राजकीय द्वेषातून गुन्ह्यात गोवल्याचा दावा न्यायालयात केला आहे. या प्रकरणात त्याचे कोणीही वकीलपत्र घेतलेले नव्हते. त्यामुळे न्यायालयात त्याने दोन्ही गुन्ह्यात स्वतःच जामिनासाठी अर्ज केला होता.\nशिवजयंती बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी श्रीपाद छिंदमला एका गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. दुसऱ्या गुन्ह्याच्या जामिनासाठी छिंदमने अर्ज केला आहे. सरकारी पक्षाने केलेली पोलिस कोठडीची मागणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी फेटाळून लावली आहे.\nश्रीपाद छिंदमला शिवरायांबद्दल अपशब्द काढल्‍याप्रकरणी अटक झाल्यानंतर त्‍याला मारहाण करण्याचाही प्रयत्‍न करण्यात आला होता. याप्रकरणी राज्यातील विविध भागात छिंदम याच्याविरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आले आहेत. त्‍याला अटक झाल्यानंतर नाशिकच्या सबजेलमध्ये त्‍याला मारहाण झाल्याचीही अफवा पसरली होती.\nनगर : छिंदमची खुर्ची मनपातून बाहेर फेकली\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फार्म्युला...\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/protest-against-dumping-in-aurngabad/", "date_download": "2018-11-17T09:36:40Z", "digest": "sha1:QXPL62KVRUQQT3EFEVU5ADFSSNWYYACW", "length": 4329, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पडेगावात कचर्‍याच्या गाड्या अडविल्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › पडेगावात कचर्‍याच्या गाड्या अडविल्या\nपडेगावात कचर्‍याच्या गाड्या अडविल्या\nपडेगाव येथे शहरातील कचरा टाकण्यास आज सकाळपासूनच विरोध सुरू झाला आहे. मनपाने काल पोलिस बंदोबस्तात येथे पन्नास ट्रक कचरा टाकला. त्यानंतर आज सकाळी पुन्हा कचर्‍याच्या पंधरा गाड्या तिथे पोहचल्या. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या देत या गाड्या अडविल्या आहेत.\nमनपाकडून दोन दिवसांपासून शहरातील कचरा पडेगाव परिसरात नेऊन टाकला जात आहे. त्यास स्थानिक नागरिकांनी मंगळवारी कचर्‍याच्या गाड्यांवर दगडफेक करुन विरोध दर्शविला होता. मात्र, नंतर मनपाने पोलिस बंदोबस्तात दिवसभरात सुमारे पन्नास ट्रक कचरा तिथे टाकला. आज मनपाच्या कचर्‍याच्या गाड्या पुन्हा पडेगाव परिसरात पोहचल्या. त्याविरोधात नागरिक आक्रामक झाले असून, त्यांनी सकाळपासूनच कचर्‍याच्या गाड्या अडविल्या आहेत. सध्या पडेगाव येथे परिसरातील शेकडो नागरिक रस्त्यावर ठिय्या देऊन बसले आहेत. दुसरीकडे मनपाचे वरिष्ठ अधिकारीही तिथे पोहचले असून ते नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Presentation-shivrajyabhishek/", "date_download": "2018-11-17T08:42:45Z", "digest": "sha1:OEVYRQVTPBU7YXD27UWDIU4LSXYPI2QS", "length": 8371, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिवराज्याभिषेकासाठी मानकर्‍यांची जय्यत तयारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शिवराज्याभिषेकासाठी मानकर्‍यांची जय्यत तयारी\nशिवराज्याभिषेकासाठी मानकर्‍यांची जय्यत तयारी\nकोल्हापूर : सागर यादव\nशेकडो वर्षे परकीय गुलामगिरीत खितपत पडलेल्या महाराष्ट्रातील मराठी मनात स्वातंत्र्याची भावना जागविण्या बरोबरच बलाढ्य शाह्यांना कडवे आव्हान देत रयतेचे स्वतंत्र- सार्वभौम स्वराज्य निर्माण करण्याचे अद्वितीय कार्य शिवछत्रपतींनी केले. अशा या राज्याचा सर्वोच्च क्षण म्हणून देशाच्या इतिहासात रायगडावरील शिवराज्याभिषेक (6 जून 1674) सोहळ्याची नोंद आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सेवा देणे प्रत्येकाला अभिमानास्पद आहे. यामुळे 6 जून रोजी रायगडावर होणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्याला विविध प्रकारच्या मानकर्‍यांची अलिखीत परंपरा निर्माण झाली आहे. प्रतिवर्षीप्रमाणे हे मानकरी आतापासूनच सज्ज झाले आहेत.\nअखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने रायगडावर 5 व 6 जून या कालावधीत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन केले जाते. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडासह पायथा, पंचक्रोशी आणि एकूणच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नियोजनाची लगबग सुरू असते. गड स्वच्छता, वास्तू सुशोभिकरण इथपासून धार्मिक विधी, सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक प्रथा आणि अन्‍नछत्रपर्यंतच्या बारीक-सारीक गोष्टींचे नियोजन यानिमित्ताने केले जाते.\nरायगडावर गेल्या 20-25 वर्षांपासून सुरू असणार्‍या शिवराज्याभिषेक सोहळ्याला लोकोत्सव आणि राष्ट्रीय सणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या समारंभात येणार्‍या लाखो शिवभक्‍तांच्या नियोजनासाठी अ.भा. शिवराज्याभिषेक महोत्सव समितीला विविध क्षेत्रांतील व्यक्‍ती-संस्था-संघटनांच्या वतीने यथाशक्‍ती पाठबळ देऊन सहकार्य केले जाते. अनेक संस्था-संघटनांनी राज्याभिषेक सोहळ्याच्या सुरुवातीपासूनच विविध सेवा आणि जबाबदार्‍यांच्या मान-सन्मानाची परंपरा अखंड राखली आहे.\nसमितीचे प्रमुख आणि रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. संभाजीराजे छत्रपती आणि सौ. संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली या जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडल्या जातात.\nस्वागत समिती, ध्वज समिती, सासनकाठी, नगारा वादन, तलवार, गड सजावट, नाम ओढण्याचा मान, देशभरातील पवित्र ठिकाणे आणि महाराष्ट्रातील गडकोटांवरून अभिषेकासाठी पाण्याचा मान, शिवकालीन युद्धकला व शिवशाहिरी पोवाड्यांचे सादरीकरण, ध्वज लावण्याचा मान, औक्षणाचा मान, ढोल -ताशा पथक, तुतारी-रणहलगी-कैचाळ यांसह पारंपरिक वाद्यांचा मान, घोड्याचा मान, पालखीचा मान, गडदेवता शिरकाइला गोंधळाचा मान, अन्‍नपूर्णा मान, शिवभक्‍तांसाठी भाजीपाल्याचा मान, राज्याभिषेकासाठीच्या सुवर्ण नाण्यांचा मान असे विविध प्रकारचे अनेक मान लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सर्व जाती-धर्मियांकडून रयतेचा राजा शिवछत्रपतींची सेवा अत्यंत अपुलकीने बजावली जाते.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/In-the-traditional-brick-business-crisis/", "date_download": "2018-11-17T08:41:50Z", "digest": "sha1:3IJ4ETAWWW6TGIZGQMAEQKB5PDKHAKMZ", "length": 6194, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पारंपरिक वीट व्यवसाय संकटात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › पारंपरिक वीट व्यवसाय संकटात\nपारंपरिक वीट व्यवसाय संकटात\nआरवली : एस. एस. धुरी\nआधुनिक काळात सिमेंटचा वापर अधिकाधिक वाढत असल्याने पारंपरिक मातीच्या विटा मागे पडू लागल्या आहेत. दिवसेंदिवस विटांची घटती मागणी पाहता वीट व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा वीट व्यवसाय आता नामशेष होण्याच्या मार्गावर असून वीट व्यावसायिक हतबल झाले आहेत .\nसिमेंट काँक्रिटच्या दुनियेत सिमेंटच्या वस्तू वापरण्याकडे लोकांचा अधिक कल आहे. त्यामुळे पूर्वीपासून वापरात असलेल्या या पर्यायी वस्तू आणि त्या तयार करणार्‍या व्यावसायिकांचा कल आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. कुंभार समाजातील अनेकांचा या वीटा तयार करून रोजीरोटी चालविण्याचा व्यवसाय आहे. अनेक कुंभार बांधवांची गुजराण या वीट व्यवसायावरच आहे . त्यासाठी आपल्या मीठ-भाकरीच्या संसारासह इतर गावांमध्येही त्यांची अनेक कुटुंबे जातात. त्यामुळे चार महिने अतिशय काबाडकष्टाच्या या व्यवसायास आता सुरूवात झाली आहे .\nएका विटेला साधारणत: सात ते आठ वेळा हात मारावा लागतो. माती उत्कृष्टरित्या मळावी लागते आणि विटेच्या लाकडी साच्यामध्ये घालून या विटा काढाव्या लागतात . मग त्या पक्क्या स्वरूपात आणण्यासाठी भट्टीमध्ये भाजाव्या लागतात . एवढ्या सगळ्या प्रक्रियेत उन्हातान्हात कष्टाचे काम करूनही शेवटी चार हजार पाचशे रूपयांना एक हजार विटा असा दर मिळतो. त्यामुळे संपूर्ण कुटुंबास चार महिने केलेल्या मेहनतीला शेवटी पदरी निराशाच पडते. त्यात पुन्हा पावसाने व्यत्यय आणला तर सार्या व्यवसायावरच पाणी फिरते. त्यामुळे वीट व्यवसाय सध्या धोक्यात येत आहे.\nसिमेंट काँकिटच्या दुनियेत आता सिमेंटच्या विटांना वाढती मागणी आहे . त्यामुळे या मातीच्या भाजलेल्या विटांची मागणीही आता कमी होत आहे. त्यामुळे कित्येक वीट व्यावसायिकांनी स्वत: उत्कृष्ट कारागीर व या व्यवसायात पारंगत असूनही या व्यवसायातील मालकीपणा बाजूला ठेवून स्वत: इतरांकडे मजुरीस जातात. फायद्यापेक्षा अधिक प्रमाणात तोटा व धोकाच या व्यवसायात पत्करावा लागतो.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/CCTV-Watch-in-PMPL/", "date_download": "2018-11-17T09:41:32Z", "digest": "sha1:5OP5HGCKQT2C6ZBCCVUPOFSMTPSDEO6Z", "length": 5547, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पीएमपीएलमध्ये सीसीटीव्हीचा वॉच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पीएमपीएलमध्ये सीसीटीव्हीचा वॉच\nपुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसद्वारे प्रवास करणार्‍या महिलांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. शहरातील विविध ठिकाणाहून बसेसने प्रवास करणार्‍या महिलांची संख्या सर्वाधिक आहे. रात्री-अपरात्री महिलांना प्रवास करताना समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापार्श्‍वभुमीवर महिलांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी पीएमपी बसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी आमदार निलम गोर्‍हे यांनी 10 लाखांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. पीएमपीएल महामंडळाच्या कार्यालयात मंगळवारी दि 26 महिलांसाठी सुसंवाद दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर मुक्ता टिळक, पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे, विधी अधिकारी नीता भरमकर, स्त्री आधार केंद्रचे रमेश शेलार उपस्थित होते.\nआमदार गोर्‍हे म्हणाल्या, काळानुरूप महिलांमध्ये धाडस आणि समज वाढत चालली आहे. महिला अधिकार्‍यांची संख्या वाढत असल्यामुळे महिलांचे अनेक प्रश्न मार्गी लागत आहे. महिलांच्या मदतीसाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली असून ते स्वागतार्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पीएमपी अध्यक्षा गुंडे म्हणाल्या, महिलांसाठी सुरु केलेल्या तेजस्विनी बससेवेला महिलांचा चांगला प्रतीसाद मिळत आहे. त्यामुळे शहरातील इतर मार्गावरही तेजस्विनी बससेवा सुरु करण्याची मागणी महिला प्रवासी करत आहेत. दरम्यान, नियोजनानुसार बस सोडल्या जात असून, पुढील काळात बसची संख्या वाढल्यास इतर मार्गावर सोडण्याचा विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निता भरमकर यांनी आभार मानले.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pimpri-pune-lonavla-railway-problem/", "date_download": "2018-11-17T08:43:14Z", "digest": "sha1:HE64YHYP5OE5BL24PPH7C72ZYT3HF2EZ", "length": 7155, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे-लोणावळा लोकलच्या समस्या तातडीने दूर करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे-लोणावळा लोकलच्या समस्या तातडीने दूर करा\nपुणे-लोणावळा लोकलच्या समस्या तातडीने दूर करा\nपुणे-लोणावळा लोकल रेल्वेच्या समस्या दूर करण्याची मागणी खा. श्रीरंग बारणे यांनी पुणे विभागाच्या रेल्वे क्षेत्रीय अधिकार्‍यांबरोबर बैठक घेऊन केली. पुणे-लोणावळा लोकल रेल्वेची संख्या कमी करून काही लोकल रद्द केल्या आहेत. या अचानक झालेल्या बदलाचा फटका नोकरदार, कामगार, विद्यार्थी व प्रवाशांना बसला. पुणे-लोणावळा ही लोकलसेवा गेल्या 70 वर्षांपासून चालू असून, लोकलमधून दररोज सुमारे एक लाख प्रवासी प्रवास करतात. यातून रेल्वे विभागास दरमहा सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपये उत्पन्न मिळते. असे असताना रेल्वे प्रशासनाच्या वतीने कोणतीही पूर्वसूचना न देता लोकल रद्द करण्यात आल्या, तर काही लोकलच्या वेळेत बदल करून उशिरा सोडल्या गेल्या.\nत्याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. यासंदर्भात खा. बारणे यांनी आज पुणे रेल्वे विभागाचे मुख्य क्षेत्रीय अधिकारी मिलिंद देऊसकर यांच्याशी चर्चा केली. गेल्या दोन-चार दिवसांपासून पुणे-लोणावळा रेल्वेसेवा विस्कळित झाली आहे. रेल्वे प्रशासनाने तत्काळ उपाययोजना कराव्यात व पुणे लोणावळा ही लोकल रेल्वेसेवा पूर्वपदावर आणावी, अशी मागणी खा. बारणे यांनी केली.\nया वेळी पुणे विभागाचे क्षेत्रीय अधिकारी मिलिंद देऊसकर म्हणाले की, गेल्या दोन-चार दिवसांपासून धुक्यामुळे दूरवरून येणार्‍या गाड्या उशिरा येत होत्या, त्यामुळे लोकलचे वेळापत्रक बदलले गेले, त्याचा त्रास प्रवाशांना झाला. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करीत आहे. प्रवाशांची संख्या कमी असल्याने 11.20 ची लोकल बंद केली आहे; परंतु थोड्याच वेळाने 12.05 ची लोकल असल्याने व शटलही असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार नाही. सकाळच्या वेळेत कामगारांना सोयीस्कर असलेल्या दोन्ही लोकल सेवा वेळेस सोडल्या जातील, असे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितल्याची माहिती खा. बारणे यांनी दिली.\nदेशी दारूच्या विक्रीवर परिणाम\n‘यशवंत’च्या दोषी संचालकांच्या वसुलीस तात्पुरती स्थगिती\nचार हजार फेरीवाल्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण केव्हा\nसावित्रीबाई फुले ग्रंथालय की कार्यालय\nमहावितरणपुढे वीजचोरी रोखण्याचे आव्हान\nमहावितरणपुढे वीजचोरी रोखण्याचे आव्हान\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/sitemap.html", "date_download": "2018-11-17T09:27:46Z", "digest": "sha1:KZRKWHOEZL6UHXWFSBR2BWOE5RLNMRCS", "length": 5629, "nlines": 129, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "वेब साईट नकाशा, गोविंदा पथक, गोविंदा पथक २०१०, दहिहंडि उत्सव, बाळ गोपाल गोविंदा पथक, ह्यूमन टावर, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-22-september-2018/", "date_download": "2018-11-17T08:35:27Z", "digest": "sha1:7FCHFDHAAQAALM54I2KOVEZ4B5DMODR6", "length": 13560, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 22 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nभारताचे उपराष्ट्रपती श्री एम. वेंकय्या नायडू 14-20 सप्टेंबर 2018 दरम्यान सर्बिया, माल्टा आणि रोमानियाच्या अधिकृत भेटीवर गेले होते आणि यशस्वी आधिकारिक भेटीनंतर परत आले आहेत.\nदरवर्षी 21 सप्टेंबर रोजी हा जागतिक समुदाय शांतीचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो.\nआयआरडीएने विम्यासाठी फाइन-टेक पोझिशन्सच्या नियामक विषयांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती तयार केली आहे, त्यात काही अधिकारी आणि काही विमा कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी समाविष्ट आहेत.\nलखनऊ मेट्रो रेल कॉर्पोरेशन (LMRC) आंतरराष्ट्रीय ‘रॉयल सोसायटी फॉर द प्रिव्हेंशन ऑफ एक्स्डेंट्स’ (आरओएसपीए) पुरस्कार मिळवणारे भारतातून पहिले मेट्रो रेल कॉर्पोरेशन ठरले आहे.\nडी. पुरंदेश्वरी यांना एअर इंडियाच्या बोर्डावर स्वतंत्र निदेशक म्हणून नियुक्त केले आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने एअर इंडिया लिमिटेडच्या बोर्डवर एक गैर-अधिकृत स्वतंत्र संचालक म्हणून त्यांची नियुक्ती मंजूर केली.\nरेल्वेने ट्रेन, स्टेशनवर चहा आणि कॉफीची किंमत वाढविली आहे. ट्रेनमध्ये 150 ml कप चहाची किंमत आणि 150 ml कप कॉफीची किंमत ₹ 7पासून ₹10 पर्यंत वाढविली आहे.\nआंतरराष्ट्रीय सौर गठबंधनची पहिली आमसभा दिल्लीत 2 ऑक्टोबर 2018 रोजी होणार आहे.\nन्यू कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (एनकेएफआय) ने इंडो इंटरनॅशनल प्रीमियर कबड्डी लीग सुरू केले आहे.\nस्लोव्हाकियातील ट्रानावा येथे जूनियर वर्ल्ड कुस्ती स्पर्धेत अंशु मलिकने कांस्यपदक पटकावले आहे.\nविख्यात कवी, हिंदी अकादमीचे पत्रकार व उपाध्यक्ष विष्णु खरे यांचे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते.\nPrevious (IPRC) इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 205 जागांसाठी भरती\nNext अहमदनगर रोजगार मेळावा-2018 [225 जागा]\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3077", "date_download": "2018-11-17T09:47:20Z", "digest": "sha1:LSPDYYIP7UHNZQY3QYKU5JPGUIKC74TA", "length": 10118, "nlines": 81, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "दसरा - विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदसरा - विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक\nनवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर येतो तो विजयादशमीचा म्हणजे दसऱ्याचा दिवस. विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक असणारा दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. शुभकार्याची सुरूवात करण्यास आणि वास्तू, वाहन, सोने-चांदी, मौल्यवान वस्तू अशा खरेदीकरता तो दिवस उत्तम मानला जातो. सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन हेदेखील दसऱ्याचे एक वैशिष्ट्य आहे.\nशस्त्रपूजनाची परंपरा महाभारतापासून सुरू आहे असा समज आहे. पांडवांनी त्यांची शस्त्रे अज्ञातवासाच्या काळात शमीच्या झाडावर लपवून ठेवली होती. पांडवांनी ती शस्त्रे अज्ञातवासाच्या समाप्तीनंतर कौरवांबरोबरच्या युद्धसमयी बाहेर काढून त्यांची पूजा केली, तो दिवस दसऱ्याचा होता. केवळ शस्त्रे नाहीत तर उपजीविकेच्या प्रत्येक आवश्यक साधनाची, वस्तूची त्या दिवशी पूजा करण्याची प्रथा त्यानंतर रूढ झाली.\nत्याच दरम्यान शेतातही नवीन धान्य आलेले असते. नव्या धान्याच्या लोंब्या देवाला वाहिल्या जातात आणि नवीन धान्यापासून बनवलेल्या सुग्रास अन्नाचा नैवेद्यही देवाला दाखवला जातो. नवी वस्त्रे, दागदागिने घालून आपट्याच्या झाडाची पाने सोने म्हणून एकमेकांना देऊन शुभचिंतन केले जाते.\nदसरा म्हणजे सीमोल्लंघन. सीमोल्लंघनाची पद्धतही पूर्वापार आहे. मराठ्यांच्या राज्यात मराठे सरदार पराक्रम गाजवण्यासाठी बाहेर पडत असत. शत्रूवर विजय मिळवून शत्रूचे राज्य काबीज करण्यासाठी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सीमोल्लंघन करत असत. तशा मोहिमांमध्ये त्यांनी विजय मिळवून प्रत्यक्ष सोने लुटून आणले होते. पराक्रमाचे स्मरण, पूजन आणि सीमोल्लंघनाची प्रेरणा देणारा असा ‘दसरा’ सण मानला गेला आहे. पौराणिक कथेनुसार अश्विन शुद्ध प्रतिपदा ते दशमी असे दहा दिवस देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाशी युद्ध करून, त्याचा वध केला आणि विजय मिळवला म्हणून देवीला ‘विजया’ असे नाव पडले आणि तो दिवस विजयादशमी म्हणून ओळखला जाऊ लागला. रामायण काळात प्रभू रामचंद्रांनीदेखील त्याच दिवशी रावणावर विजय मिळवून सीतामाईसह ते अयोध्येस आले. त्या आनंदाप्रीत्यर्थ प्रजेने आनंदोत्सव साजरा केला. त्या दिवशी दृष्ट प्रवृत्तीचे दहन करायचे अशा प्रतीकात्मक विचारातून रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते.\nदसरा हा सण धार्मिक आणि सामाजिक उत्सव म्हणूनही ओळखला जातो. नवरात्र आणि दसरा या सणांच्या निमित्ताने समाज एकत्र येतो. त्यामुळे एकमेकांच्या विचारांचे आदानप्रदान होते. एकमेकांचे सुख-दुःख समजून घेतले जाते. परस्परांमधील नातेसंबंध दृढ होऊन आपुलकी व एकजूट निर्माण होते. आजच्या काळात, तसे एकत्र येऊन दुष्ट शक्तींविरुद्ध आवाज उठवून त्यांचा बीमोड करण्याची आवश्यकता आहे. आपल्या देशासमोर अज्ञान, अंधश्रद्धा, आतंकवाद, भ्रष्टाचार, महागाई, प्रदूषण आणि अस्वच्छता अशा गंभीर समस्या उभ्या आहेत. तशा दुष्ट शक्तीरूपी समस्यांचा बीमोड करण्यासाठी सीमोल्लंघन होणे अत्यंत गरजेचे आहे\nअक्षय तृतीया - साडेतीन मुहूर्तातील पूर्ण मुहूर्त\nनवरात्र : देवीच्या नऊ अवतारांची पूजा\nदसरा - विजयाचे आणि मांगल्याचे प्रतीक\nसंदर्भ: तीर्थस्‍थान, तीर्थक्षेत्र, मोक्ष\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/bride-friend-18242", "date_download": "2018-11-17T09:40:22Z", "digest": "sha1:Q3NPBICX2FE6EBOGOZXAZZQFA4ILAIDZ", "length": 15915, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "bride friend संगुली (परिमळ) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 29 नोव्हेंबर 2016\nखेड्यापाड्यात सगळीकडेच लग्नानंतर नववधूसोबत तिच्या सासरी सोळावा होईपर्यंत जी स्त्री जात असते, तिला संगुली किंवा पाठराखीण म्हटले जाते. पूर्वी ती नववधूच्या नात्यातली, वयाने मोठी, अनुभवसंपन्न अशी असे. बहुधा तिची मावशी, काकू, आजी असे कोणीतरी असायचे. आजही संगुली असते, पण आज नववधूच्या मनाचा विचार करून तिला समवयस्क अशी मामी, वहिनी, मैत्रिण किंवा बहीण असे कोणीतरी सोबत जाते. यात तिच्या मनाचा, तिला करमण्याचा विचार असतो; पण यात तिचे हित, अहित असे पाहिले जात नाही, असे वाटते. खरे तर केवळ परंपरेचा भाग म्हणूनच ती नवरीच्या सोबत जाते.\nखेड्यापाड्यात सगळीकडेच लग्नानंतर नववधूसोबत तिच्या सासरी सोळावा होईपर्यंत जी स्त्री जात असते, तिला संगुली किंवा पाठराखीण म्हटले जाते. पूर्वी ती नववधूच्या नात्यातली, वयाने मोठी, अनुभवसंपन्न अशी असे. बहुधा तिची मावशी, काकू, आजी असे कोणीतरी असायचे. आजही संगुली असते, पण आज नववधूच्या मनाचा विचार करून तिला समवयस्क अशी मामी, वहिनी, मैत्रिण किंवा बहीण असे कोणीतरी सोबत जाते. यात तिच्या मनाचा, तिला करमण्याचा विचार असतो; पण यात तिचे हित, अहित असे पाहिले जात नाही, असे वाटते. खरे तर केवळ परंपरेचा भाग म्हणूनच ती नवरीच्या सोबत जाते. आपण २१ व्या शतकात वावरतो, पण अनेक गोष्टींच्या बाबतीत विचाराने उथळ झालो आहोत. वयाची ज्येष्ठता-अनुभवसंपन्नता, नव्या घराच्या रीतीभाती, सासू-सासरे, घरातील वातावरण, नवऱ्याची, दिराची, शेजाऱ्यांचीही वर्तणूक समजून घेताना उपयोगी पडत असते. लग्न ही साधी घटना नसते. तो पती-पत्नीने परस्परांवर टाकलेला विश्‍वास आणि परस्परांना जोडणारा अनुबंध असतो. तो जीवनयोग असतो. त्यासाठीच नववधूसोबत जाणारी स्त्री अधिक उन्हाळे, पावसाळे झेललेली अशीच; पण नात्यातली असावी.\nसंगुली म्हणजे मैत्रिण, सखी, पण जी नवरीचे हित पाहते, त्या कुटुंबाचे हित पाहते ती सखी, तीच मैत्रिण जिच्या ठायी समंजसपणा असतो ती संगुली. पाठराखीण म्हणजे जी नवरीच्या पाठीशी राहून नव्या कुटुंबाशी जुळवून घ्यायला मदत करते ती. एकंदर तिच्या भूमिकेवरून ती वयाने मोठी, शहाणी असावी असेच म्हणता येईल. संगुली या शब्दाला अर्थाचे अनेक पदर आहेत. संगुली म्हणजे संस्कृती, संगुली म्हणजे शहाणपण, संगुली म्हणजे इतिहास, जिच्या अंगुलीला धरून नववधू संसारात पडत असते ती संगुली. इतिहास हा वर्तमानातून वाटचाल करणाऱ्या मानवी समाजाला शहाणपणाची दीक्षा देत असतो. संगुलीही नववधूच्या बाबतीत हेच करीत असते. म्हणूनच संगुलीरूपी इतिहासाच्या माध्यमातून नववधूरूपी वर्तमानाला संसाररूपी भविष्याकडे नीट वाटचाल करता येते. इतिहास का समजून घ्यायचा, तर इतिहासाची पुनरावृत्ती होत असते. त्यात काही घटना वेदनादायी, तर काही घटना सुखदायी असतात. इतिहास घडत नाही, घडविला जातो म्हणून नवीन घटना घडण्यापूर्वी वर्तमानात सावध राहता येते. त्यासाठी त्याचा अभ्यास करायचा. आज आपण जसे आणि जे असतो, त्याला आपला इतिहास-जीवनवृत्तांत कारणीभूत असतो. मानसोपचारतज्ज्ञ मनोरुग्णाला समजून घेण्यासाठी वृत्तेतिहास पद्धतीचा अवलंब करतात. एखादा मनुष्य साधू झाला किंवा गुंड झाला, हे सहज घडत नाही. त्यामागे त्याचा इतिहास असतो. संगुलीस इतिहासाचे प्रतीक मानता येईल. ती नव्या नवरीला आणि तिच्या घराला दिशा देत असते. आज तिची भूमिका करणारी संगुली ही नावालाच उरली आहे. त्यामुळे त्या नवरीच्या संसाराची वाट बिकट होण्याची शक्‍यता असते. त्यामुळेच समुपदेशकाची भूमिका वठविणारी संगुली आजही मोलाची आहे.\nतुळशी विवाहापूर्वीच सुरु झाली लगीन घाई\nयेवला - लग्न म्हटले की एप्रिल व मे हे दोनच महिने डोळ्यापुढे येतात. मात्र, यंदा नोव्हेबरपासूनच लगीनघाई सुरु झाली असून काही पंचांगांनी तर...\nलग्नात \"व्हर्सेस' कोण आहेत\nपुणे - व्हरांड्यात खुर्चीत बसलेल्या \"पुलं'चे हात अन्‌ पायही थरथरत होते. त्यांच्या तोंडातून शब्द तरी फुटेल का, असे वाटत होते. अनाहूतपणे...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nलग्नाच्या चार दिवस आधिच मुलीच्या वडिलांची आत्महत्या\nऔरंगाबाद : मुलीच्या लग्नाला अवघे चार दिवस बाकी असताना पित्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची गंभीर घटना बुधवारी (ता. 14) रात्री घडली. नागेश...\nअसा झाला दीप-वीर लग्नसोहळा \nदीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी कालपासून त्यांचे चाहते आसूसले होते. आपल्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवत रणवीर-दीपिकाने...\nस्वत:चे सरण रचून महिला शेतकर्‍याची आत्महत्या\nशेलसूर : चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथील 58 वर्षीय आशाताई दिलीप इंगळे या महिला शेतकर्‍याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गोठ्यात रात्री स्वत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Rape-of-a-young-woman-mumbai/", "date_download": "2018-11-17T09:43:32Z", "digest": "sha1:4ZNSHYQXRCKCLTI7JLUFAMKHDGXK42NJ", "length": 4023, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भवन्स कॉलेजमधील तरुणीवर बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भवन्स कॉलेजमधील तरुणीवर बलात्कार\nभवन्स कॉलेजमधील तरुणीवर बलात्कार\nभवन्स कॉलेजमध्ये शिकत असलेल्या 25 वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणाने तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायकप्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे तरुणीपेक्षा तिचा हा प्रियकर दोन वर्षांनी लहान असून पवई पोलिसांनी त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.\nसाकीनाका परिसरात राहात असलेली 25 वर्षीय तरुणी अंधेरी पश्‍चिमेकडील भवन्स कॉलेजमध्ये तृतीय वर्षामध्ये शिक्षण घेत आहे. ती राहात असलेल्या सोसायटीमधील 23 वर्षीय तरुणासोबत दोन वर्षापूर्वी तिची मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात होताच या तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवत पवईच्या विहार लेक परिसरातील एका लॉजवर नेले. तेथे या तरुणीच्या डोक्यामध्ये सिंदूर भरून आपण पती-पत्नी झाल्याचे सांगत तिच्यावर बलात्कार केला. गेले वर्षभर हा तरुण तिला याच लॉजमध्ये नेत तिच्यावर बलात्कार करत होता.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Chhagan-Bhujbal-bail-application-approved-Viarl-Message-In-social-media/", "date_download": "2018-11-17T08:59:29Z", "digest": "sha1:T7M5IGS6B7HUDTVJG455AOXKF3QH4GKJ", "length": 6721, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " व्यक्‍ती नाही चळवळ फक्‍त छगन भुजबळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › व्यक्‍ती नाही चळवळ फक्‍त छगन भुजबळ\nव्यक्‍ती नाही चळवळ फक्‍त छगन भुजबळ\nबेहिशेबी मालमत्ताप्रकरणी दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे वृत्त झळकले, त्याचबरोबर समर्थक कार्यकर्त्यांच्या आनंदाला उधाण आले. सोशल मीडिया भुजबळमय होऊन शुभेच्छा, अभिनंदनासह कट्टर समर्थकांचे झेंडा उंचावत काहींनी स्वतःची साहेबांसमवेतची संग्रहित छबी व्हायरल करताना ‘गद्दारां’ना ‘हिशेब होणार, सगळ्यांचा होणार आणि बरोबर होणार’ अशी इशारेबाजी करण्याची संधी सोडली नाही.\nतब्बल दोन वर्षांनंतर छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्याने त्यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. भुजबळांसाठी दिलासादायक वृत्ताला ‘सत्याचा विजय’ अशी कट्टर समर्थकीय पावती जोडत कार्यकर्त्यांनी क्षणात ‘डीपी’ बदलले. ‘व्यक्‍ती नाही चळवळ फक्‍त छगन भुजबळ...’, ‘संघर्षाच्या वाटेवरील योद्धा परत, पुन्हा एकदा विकासपुरुष’, ‘विरोधकांनी फेकलेल्या दगडातून यशाचा इमारतीचा रचला पाया’, ‘एकनिष्ठता साहेबांशी... आमचं लक्ष आमचा पक्ष छगन भुजबळ’, ‘हा आवाज दबणार नाही’, ‘आले शंभर गेले शंभर, भुजबळ साहेबच एक नंबर’ अशा प्रकारचे फोटोमय संदेश व्हायरल झालेत.\nकाहींनी तक्रारी, गार्‍हाणी मांडण्याच कर्तव्य निभावले. अंगुलीनिर्देश करणार्‍या छायाचित्रांखाली ‘काहींनी पक्षाशी अन् अप्रत्यक्ष तुमच्याशी केली गद्दारी’ ‘वेळ पाहून साथ सोडणार्‍यांना मिळणार दणका’ अशा प्रकारच्या तक्रारींना सूर आवळला.\nपेढे वाटप अन् आतषबाजी\nशहर व तालुक्यातील भुजबळ समर्थक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी एकच जल्लोष केला. पेढे वाटून फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली. पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी, सदस्य अरुण पाटील, विनोद शेलार, बाळासाहेब बागुल, शांताराम लाठर, मालेगाव काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्यासह भुजबळ समर्थकांनी महात्मा फुले पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ गुलालाची उधळण आणि आतषबाजी केली. जळगाव निंबायतीला माजी सरपंच वामनराव ढोणे, रावसाहेब काळे आदींनी आनंदोत्सव साजरा केला.\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फार्म्युला...\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/bedhadak/can-congress-come-back-in-maharashtra-272091.html", "date_download": "2018-11-17T08:41:14Z", "digest": "sha1:V7CRNFX5WYJ734SXYA4KIKBJMHJEERKD", "length": 1613, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - नांदेडमधल्या काँग्रेसच्या यशामुळे राज्यातील चित्र बदलेल का?–News18 Lokmat", "raw_content": "\nनांदेडमधल्या काँग्रेसच्या यशामुळे राज्यातील चित्र बदलेल का\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVideo : मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T09:26:32Z", "digest": "sha1:IB2VWRAXCRKO2Q2KRL6Q72DBBOTSPHS2", "length": 12268, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राष्ट्रवादी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमराठा आरक्षण देण्याबाबत सरकार प्रामाणिक नाही-पृथ्वीराज चव्हाण\nज्या विकासाच्या मुद्द्यावर भाजप सरकार सत्तेवर आले ते विकासाचे मुद्दे कसे बोगस आहेत हे या सरकारने दाखवून दिले\nफेसबुक पोस्टवरून राडा, भाजप आमदाराच्या भाच्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण\nमहाराष्ट्र Nov 13, 2018\nMorning Alert: आज दिवसभरातील ५ महत्त्वाच्या बातम्या\nमहाराष्ट्र Nov 13, 2018\nफडणवीस ऑक्टोंबरपर्यंतच मुख्यमंत्री राहणार-प्रकाश आंबेडकर\nदुष्काळाऐवजी चर्चा फक्त मंदिराच्या नावाची सुरू-शरद पवार\nराष्ट्रवादी युवकच्या जिल्हाध्यक्षाकडून फटाके विक्रेत्याला बेदम मारहाण\nसंतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रवादी आमदाराच्या दिशेनं भिरकावल्या पाण्याने भरलेल्या घागरी\nसगळं चांगलं चाललेलं राज ठाकरेंना का दिसत नाही- चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र Nov 5, 2018\nPHOTOS :...अन् उदयनराजे झाले बैलगाडीवर स्वार \nजितेंद्र आव्हाड पुन्हा 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंना दिलं 'निमंत्रण'\nअजित पवारांना कोणत्याही क्षणी अटक होईल – दानवे\nसकाळी पाजला पोलिओ आणि रात्री चिमुकलीचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप\nमहाराष्ट्र Nov 3, 2018\nVIDEO: मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6/all/page-7/", "date_download": "2018-11-17T09:33:22Z", "digest": "sha1:27STP7S3IQ5YM7E7GG32CJZHVO5QMAL2", "length": 11401, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हैदराबाद- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nआजपासून रंगणार आयपीएल 10चा थरार\nआज आयपीएलचा सलामीचा सामना गतचॅम्पियन सनरायझर्स हैदराबाद आणि उपविजेता रॉयल चॅलेंजर्स यांच्यात होणार आहे.\nअशीही 'परीक्षा'अन् 'लक्ष्मी'ची पावलं\nधोनी युगाची कातरवेळ,विराट युगाची पहाट\nपाकिस्तानात दर्ग्यामध्ये आयसिसने केलेल्या हल्ल्यात 100 मृत्युमुखी\nबांगलादेशचा धुव्वा उडवत विराटचा विजयी 'षटकार'\nबांगालदेशविरुद्धच्या कसोटीत 'विराट' डबल सेंच्युरी\nमुंबईतला 13 जानेवारीचा सनबर्न फेस्टिवल रद्द\nउस्मानाबादमध्ये दोन बसची जोरदार धडक, 5 ठार\nयासीन भटकळसह 5 दोषींना फाशीची शिक्षा\nअहमदनगरमधून 38 लाखाच्या जुन्या नोटा जप्त\n'मरणानेही छळलं', पत्नीवर अंत्यसंस्कारासाठी पतीने ढकलगाडीवर नेला मृतदेह\nमराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा\nभारताच्या ऑलिम्पिकवीरांना सचिनच्या हस्ते बीएमडब्ल्यू भेट\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/aap/all/page-3/", "date_download": "2018-11-17T08:54:07Z", "digest": "sha1:3GCIE72ZWLPYV3WKTJ4LYLH2Z2UEVPHQ", "length": 11739, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aap- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nदिल्लीच्या तख्तावर भाजप विराजमान, 'आप'चा सुपडा साफ\nदहा वर्षांपासून सत्तेत असलेला भाजप समोर आपली सत्ता कायम राखण्याचं आव्हान\nदिलीप कुमार आता फेसबुकवर, शेअर केला व्हिडिओ\nअमिताभजी, गुजरातच्या गाढवांचा प्रचार करू नये - अखिलेश यादव\n'आता अंगठाच तुमची ओळख'\nमोदींचा 'भीम'टोला, इंटरनेट शिवाय चालणार अॅप\n7 रेसकोर्स रोडचं नाव एकात्म रोड होण्याची शक्यता\nप्रीती मेनन यांचा भाजपवर हल्लाबोल\nवालचंदच्या जमिनीवर भाजप नेत्याचा डोळा-प्रिती मेनन\nसिंधूवर कौतुकाचा वर्षाव, राष्ट्रपतींसह अनेक दिग्गजांनी केलं अभिनंदन\nसंसदेत शुटिंग महागात पडलं, आपचे भगवंत मान यांना लोकसभेत येण्यास मनाई\nमोदी लाटेनं बुडवलं, सिद्धूंचा भाजपवर हल्लाबोल\nभाजपची खासदारकी नकोशी झाली होती-सिद्धू\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/love/", "date_download": "2018-11-17T08:39:37Z", "digest": "sha1:WVJWMW3TP46WT3GAUMT3EG4NXF67JOQC", "length": 12685, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Love- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nभारतीय जाहिरात क्षेत्राचे जनक अॅलिक पदमसी यांचं निधन झालंय. ते 90 वर्षांचे होते. भारतातल्या अनेक गाजलेल्या जाहिरातींमागचा चेहरा म्हणजे अॅलिक पदमसी.\nधक्कादायक: करवा चौथचं व्रत करत असतानाच गरोदर पत्नीला त्यानं 8व्या मजल्यावरून ढकललं\nLove Sex and Dhokha- २१ वर्षांच्या अॅथलीटला ब्रेकअप करणं पडलं महाग, आईशी बोलतानाच झाली हत्या\nप्रेमसंबंधाची गावभर चर्चा, आजी-आजोबांनी केला आत्महत्येचा प्रयत्न\nआपल्या लव्ह लाइफबद्दल पहिल्यांदाच स्पष्ट बोलली कतरिना\nलाईफस्टाईल Nov 11, 2018\nलव्ह मॅरेजमध्ये येतात ही संकटं, लग्न करण्यापूर्वी लक्षात घ्या सर्व गोष्टी\nभारतीय क्रिकेटर्सनी अशी साजरी केली दिवाळी, सचिनचा दिसला अनोखा अंदाज\nप्रियंकाच्या बॅचलर पार्टीत 'हिचीच' हवा\nHappy Birthday Virat Kohli- अनुष्का नाही तर 'या' अभिनेत्रीच्या आकंठ प्रेमात होता विराट\nप्रियांका चोप्राच्या स्कर्टची किंमत ऐकून तुम्हाला धक्काच बसेल\nहा VIDEO पाहिल्यावर मुंबईकरांना वाटेल अभिमान, विदेशी पाहुणा म्हणाला...\nलाईफस्टाईल Nov 2, 2018\nतुम्हाला तुमचं नातं सुरक्षित करायचंय तर या १० गोष्टी कराच\nCCTV: प्रेमाचं तिहेरी गणित, प्रेयसी-प्रियकरावर माजी प्रियकराने केले सपासप वार\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sanjay-gandhi-national-park/", "date_download": "2018-11-17T09:31:27Z", "digest": "sha1:U7J36XONAMDED2XGLLXHIPCYXHZPXT57", "length": 10231, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sanjay Gandhi National Park- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\n#Durgotsav2018 : बिबट्याचा हल्ला परतवून त्याला जीवदान देणाऱ्या धाडसी डॉक्टरची थरारक कहाणी\n'त्यांनी कधी गावात, कधी मशिदीत, कधी घरात, शाळेत शिरलेल्या बिबट्या, हरणांना सहीसलामत बाहेर काढलं'.\nPHOTOS : मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये अनोखं 'वृक्षबंधन'\nमहाराष्ट्र Feb 7, 2018\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अहवालानुसार बिबट्यांच्या संख्येत वाढ\nमुंबई-दिल्ली फ्राईट कॅारिडोर उठणार संजय गांधी नॅशनल पार्कच्या मुळावर\n'इथं बनते हातभट्टीची दारू'\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa-desh/uk-clears-india%E2%80%99s-request-vijay-mallya%E2%80%99s-extradition-36758", "date_download": "2018-11-17T09:23:43Z", "digest": "sha1:GHIGNS7V7GZADZ6WGVGYVYAYSYYI5EPJ", "length": 11533, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "UK clears India’s request for Vijay Mallya’s extradition ब्रिटिश सरकारची मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी | eSakal", "raw_content": "\nब्रिटिश सरकारची मल्ल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nगेल्या महिन्यात ब्रिटिश सरकारने भारतातून पलायन केलेल्या मल्ल्याला भारताच्या हवाली करावे अशी विनंती केली होती. आता त्यावर ब्रिटिश सरकारने सकारात्मक पावले उचलत मल्ल्याच्या प्रत्यार्पणास परवानगी दिली आहे\nलंडन: बँकांकडून नऊ हजार कोटींचे घेतलेले कर्ज बुडवून ब्रिटनमध्ये पळून गेलेल्या विजय मल्ल्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटिश सरकारने परवानगी दिली आहे. लवकरच ब्रिटनचे न्यायालय मल्ल्याच्या विरोधात वॉरंट काढणार आहे, अशी माहिती परराष्ट्र खात्याने दिली.\nब्रिटनच्या स्थानिक न्यायालयाने मल्ल्याविरोधात वॉरंट काढण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आता पुढील कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात ब्रिटिश सरकारने भारतातून पलायन केलेल्या मल्ल्याला भारताच्या हवाली करावे अशी विनंती केली होती. आता त्यावर ब्रिटिश सरकारने सकारात्मक पावले उचलत मल्ल्याच्या प्रत्यार्पणास परवानगी दिली आहे.\nविजय मल्ल्याला स्टेट बॅंक ऑफ इंडियासह 17 बॅंकांनी कर्ज दिले आहे. कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज यामुळे कर्जाची थकबाकी नऊ हजार कोटींपर्यंत वाढली आहे.\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/floor-mats/cheap-3d+floor-mats-price-list.html", "date_download": "2018-11-17T08:49:13Z", "digest": "sha1:FP36EBT5JL2ZGCGGKGJDSG5V3P25WUCB", "length": 15267, "nlines": 330, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये ३ड फ्लॉवर मॅट्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap ३ड फ्लॉवर मॅट्स Indiaकिंमत\nस्वस्त ३ड फ्लॉवर मॅट्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त फ्लॉवर मॅट्स India मध्ये Rs.5,350 येथे सुरू म्हणून 17 Nov 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. ३ड ह्युंदाई इ२० वेर्णा फ्लुईडीच पॉलिस्टर लागू ओळ हवफ ३ड Rs. 5,350 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये ३ड फ्लॉवर मॅट्स आहे.\nकिंमत श्रेणी ३ड फ्लॉवर मॅट्स < / strong>\n0 ३ड फ्लॉवर मॅट्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 2,712. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.5,350 येथे आपल्याला ३ड ह्युंदाई इ२० वेर्णा फ्लुईडीच पॉलिस्टर लागू ओळ हवफ ३ड उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 11 उत्पादने\nशीर्ष 10३ड फ्लॉवर मॅट्स\n३ड ह्युंदाई इ२० वेर्णा फ्लुईडीच पॉलिस्टर लागू ओळ हवफ ३ड\n- डायरेक्टर्स Ram Daryani\n३ड ह्युंदाई इ२० वेर्णा फ्लुईडीच मॅक्सपीडेर लागू ओळ ३ड हि२०\n- डायरेक्टर्स Ram Daryani\n३ड स्कोडा येति मॅक्सपीडेर लागू ओळ स्काय ३ड\n- डायरेक्टर्स Ram Daryani\n३ड होंडा अकार्ड मॅक्सपीडेर लागू ओळ हार ३ड\n- डायरेक्टर्स Ram Daryani\n- डायरेक्टर्स V.N. Aditya\n३ड होंडा सिव्हिक मॅक्सपीडेर लागू ओळ हकम कँ३ड\n- डायरेक्टर्स Ram Daryani\n३ड निसान तेअण्णा मॅक्सपीडेर लागू ओळ नातं ३ड\n- डायरेक्टर्स Ram Daryani\n३ड चेवय कॅप्टिव्ह मॅक्सपीडेर लागू ओळ कंसाम ३ड\n- डायरेक्टर्स Ram Daryani\n३ड बीमव 5 सिरीयस फँ१० मॅक्सपीडेर लागू ओळ बसफ ३ड\n- डायरेक्टर्स Ram Daryani\n३ड तर फ्रीलान्देर 2 मॅक्सपीडेर लागू ओळ लफम ३ड\n- डायरेक्टर्स Ram Daryani\n३ड ह्युंदाई इ२० वेर्णा फ्लुईडीच रॉयल लागू ओळ हवक ३ड\n- डायरेक्टर्स Ram Daryani\n३ड हमार ह्२ मॅक्सपीडेर लागू ओळ हहं ३ड\n- डायरेक्टर्स Ram Daryani\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T09:08:30Z", "digest": "sha1:AZN6PLB7H3F3T4GD5MIW23A4T3WQHXOB", "length": 6680, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वाकडमध्ये तरुणावर वार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nवाकड – उघड्या जागेवर लघुशंका केल्याने झालेल्या वादातून एका तरूणावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना वाकड येथे घडली.\nयाप्रकरणी सुहास कस्पटे (वय-28), अमरचंद्रदीप डोंगरे, प्रफुल्ल कस्पटे (सर्व रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय उत्तम वाणी (वय-32, रा. तापकीर चौक, काळेवाडी) असे जखमी झालेल्याचे नाव असून, त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वाणी व त्याचा भाऊ विजय हे जेवण झाल्यावर आइस्क्रीम खाण्यासाठी छत्रपती चौक, कस्पटे चौक, वाकड येथे आले. त्यावेळी संजय याने मोकळ्या जागेत लघुशंका केली. या कारणावरून तिथे आलेल्या आरोपींनी बेल्ट व फायटरने मारहाण केली. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या विजय यांच्या बोटावर चाकूने वार केले. तसेच शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleचीन महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक\nNext articleजादुगाराने हत्ती ‘गायब’ केल्याने उच्च न्यायालयाने मागितले उत्तर\nमासुळकर कॉलनीतील “आवास’ योजनेला विरोध\nपादचारी पूल, रस्ता दुभाजक उभारावा\n“आषाढघन’ काव्‍यसुमनांच्‍या वर्षावात रसिक चिंब\nVideo : पिंपरी चिंचवड उद्योगनगरीत संत तुकाराम महाराज पालखीचे उत्साहात आगमन\nशहरातील वाहतूक मार्गात शुक्रवारी बदल\nपालखीसोबत 225 जणांची सायकलवारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%94%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-17T08:42:53Z", "digest": "sha1:7JUCF5LFC27NSRW7VYPCLWQMUOUDXZ43", "length": 7594, "nlines": 146, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सध्या तरी “बंटी और बबली’चा सिक्‍वेल नाही – अभिषेक बच्चन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nसध्या तरी “बंटी और बबली’चा सिक्‍वेल नाही – अभिषेक बच्चन\nअभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीच्या अनेक हिट सिनेमांपैकी 2005 च्या “बंटी और बबली’चा सिक्‍वेल करण्याचा विचार आदित्य चोप्रा करत होता. मात्र त्या सिक्‍वेलला अनुसरून चांगली कथा न मिळाल्याने त्याला हा नाद सोडून द्यावा लागला.\nआता पुन्हा या सिनेमाच्या सिक्‍वेलची तयारी सुरू झाल्याचे समजते आहे. मात्र त्यासाठी आपल्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही, असे अभिषेकने सांगितले. शाद अलीने दिग्दर्शित केलेल्या “बंटी और बबली’मध्ये अभिषेक बच्चन आणि राणी मुखर्जीची जोडी हिट झाली होती. याशिवाय बिग बी अमिताभ बच्चन आणि “कजरा रे’ गाण्याच्या निमित्ताने ऐश्‍वर्या रायही यामध्ये दिसली होती.\nएका अर्थाने अख्खे बच्चन खानदानच या सिनेमात एकत्र आले होते. मात्र सध्या तरी “बंटी और बबली’च्या सिक्‍वेलमध्ये आपण काम करत नसल्याचेही अभिषेकने स्पष्ट केले. “धूम 4′ मध्येही अभिषेक बच्चन असल्याचे ऐकिवात आले होते. त्याबद्दलही अभिषेकने स्पष्टिकरण दिले आहे.\nया सिनेमाबाबत आदित्य चोप्राकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आपल्यापर्यंत आलेला नाही. त्यामुळे अशा कोणत्याही अफवांवर आपण विश्‍वास ठेवायला तयार नाही, असे तो म्हणाला. सध्या अभिषेक आपल्या “मनमर्जियां’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleनीति आयोगाने मंदीचा ठपका ठेवला रघुराम राजन यांच्यावर\nNext articleएचपीसीएल भांडवली गुंतवणुकीत वाढ करणार\nबॉलिवूडमध्ये लवकरच अहान शेट्टीची एन्ट्री\nमलायका-अर्जुनने दिली प्रेमाची कबुली\nश्रीदेवीच्या गाण्यावर परफॉर्म करणार माधुरी दीक्षित\n‘सत्यमेव जयते’चा येणार सिक्‍वल\nलग्नाच्या तयारीसाठी प्रियांका आईसह जोधपूरला रवाना\n“मिशन मंगल’मध्ये सोनाक्षी सिन्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/chokkalingam-only-47-percent-workforce-four-talukas-are-process-computerization-gudi-padva/amp/", "date_download": "2018-11-17T09:48:28Z", "digest": "sha1:I27WIWECETFFGRZOCRSNLRYGUZT2MIIR", "length": 7947, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Chokkalingam: Only 47 percent of the workforce in four talukas are in the process of computerization of Gudi Padva. | चोक्कलिंगम : चार तालुक्यांत फक्त ४७ टक्केच कामकाज सातबारा संगणकीकरणाला गुढीपाडव्याचा मुहूर्त | Lokmat.com", "raw_content": "\nचोक्कलिंगम : चार तालुक्यांत फक्त ४७ टक्केच कामकाज सातबारा संगणकीकरणाला गुढीपाडव्याचा मुहूर्त\nनाशिक : संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करण्याच्या कामात चार तालुक्यांत ४७ टक्केच काम झाल्याबद्दल आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nनाशिक : संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करण्याच्या कामात चार तालुक्यांत जेमतेम ४७ टक्केच काम झाल्याबद्दल जमाबंदी आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत, गुढीपाडव्याच्या मुहूर्तापर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांना दिल्या आहेत. ज्या तालुक्यात सर्व्हरचा वा रेंजचा प्रश्न येत असेल त्याठिकाणी आॅफलाइन काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. नाशिक तालुक्यात सव्वादोन लाख खातेदारांची संख्या असल्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्व तलाठ्यांकडून काम पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले, तर अन्य तालुक्यांत सर्व्हर डाउनमुळे तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे काम मंदगतीने होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. चोक्कलिंगम यांनी ज्या चार तालुक्यांत कामाची मंदगती आहे अशा तालुक्यांमध्ये जलदगतीने कामे करण्याची सूचना केली तसेच सर्व्हर डाउनबद्दल यापूर्वीही नाशिक जिल्ह्णातून तक्रार करण्यात आल्याचे पाहून ज्या ज्या ठिकाणी सर्व्हरचा प्रश्न निर्माण होईल तेथे आॅफलाइन काम करण्यात यावे, असे सूचित केले. मार्च महिन्यापर्यंत सातबारा संगणकीयकरणाचे काम पूर्ण करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून त्याचे वाटप सुरू करण्यात यावे, असेही चोक्कलिंगम म्हणाले. सध्या सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण होऊन रिइडीटचे काम केले जात आहे. रिइडीटमध्ये संगणकीय सातबारा उताºयात निदर्शनास आलेल्या चुका दुरुस्त केल्या जातात. नाशिक तालुक्यात सर्वाधिक खातेदार असल्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्व तलाठी, मंडळ अधिकारी दररोज आठ तास एकाच ठिकाणी बसून सातबारा संगणकीयकरणाचे काम करीत असून, सर्व्हरचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे आॅफलाइन काम केले जात आहे. चोक्कलिंगम यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून सातबारा संगणकीकरणाच्या कामकाजाची प्रगती जाणून घेतली. नाशिक जिल्ह्यातील ११ तालुक्यांत सातबारा संगणकीकरणातील चुका दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाले असून, त्या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात संगणकीय सातबारा उतारा वाटपही केले जात आहे. परंतु मालेगाव, नाशिक, नांदगाव, निफाड या चारही तालुक्यांत मात्र जेमतेम ४७ टक्केच काम झाल्याचे सांगण्यात आले.\nखडी क्रशरचालकांना रॉयल्टी भरण्याची तंबी\nमतदार नोंदणी अर्जाच्या कागदी पिशव्या बाजारात\nअत्याचार करणाऱ्याला फाशी देण्याची मागणी\nभगुरला सरकारी जागेवर पोल्ट्री फॉर्म, पक्की घरे\nजिल्ह्यात आयुष्यमान योजनेचा शुभारंभ\nभारत हाच सैनिकांचा धर्म : बिंद्रा\nघरफोडीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी\nएलबीटी मूल्यांकनातून मिळाले २२ कोटी\nकसमादे परिसरातील गावांचा पाणीप्रश्न सुटणार\nमनमाडला स्वच्छता जनजागृती फेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/decoy-sale-soil-dubai-filed-crime-indapur-pune/", "date_download": "2018-11-17T09:49:13Z", "digest": "sha1:HKD2ACE3AJJZEU3OE3SDW4ON6DYT7N6Q", "length": 32030, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Decoy Sale Of Soil In Dubai; Filed Crime In Indapur, Pune | दुबईत माती विकण्याच्या व्यवसायाचे आमिष दाखवून इंदापुरात फसवले, गुन्हा दाखल | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nदुबईत माती विकण्याच्या व्यवसायाचे आमिष दाखवून इंदापुरात फसवले, गुन्हा दाखल\nभागीदारीत जमीन विकत घेवून माती दुबईत विकण्याचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून २ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nठळक मुद्दे२ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलआरोपीने शिवीगाळ व दमबाजी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीमध्ये नमूद\nइंदापूर : भागीदारीत जमीन विकत घेवून माती दुबईत विकण्याचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून २ लाख ३३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने शिवीगाळ व दमबाजी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.\nमहंमद कमल अन्सारी (रा. बॉम्बे फर्निसिंग बिल्डिंग, कोणार्णनगर, विमाननगर पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संभाजी अर्जुन पठारे (वय ५०, रा.गलांडवाडी नं. १, ता. इंदापूर जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पठारे यांचा मुलगा पुण्यातील वाघोली येथील पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेत असताना त्याची महंमद अन्सारीसोबत ओळख झाली. आरोपीने त्याला वेळोवेळी फोन करुन तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन भागीदारीमध्ये शेतकऱ्यांची एक एकर जमीन घ्यायची आहे का अशी विचारणा केली. या जमिनीतील माती दुबईला विकायची असे सांगून त्याने पैशांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्याकरिता आईवडिलांकडून दहा लाख रुपये आणायला सांगितले.\nपठारे यांच्या मुलाने पुण्यातील लष्कर भागातील लकी हॉटेलमध्ये पठारेंशी अन्सारीची भेट घालून दिली. आरोपीने त्यांना दुबईमध्ये माती विक ण्याच्या व्यवसायाची माहिती देऊन पैशांची मागणी केली. पठारे यांनी त्याला दोन हप्त्यांमध्ये पैसे देण्याचे मान्य केले. ३ मे २०१७ रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर शाखेमध्ये जाऊन पठारे यांनी पत्नीच्या खात्यावरुन अन्सारीच्या विमाननगर शाखेच्या खात्यावर आरटीजीएसने २ लाख ३२ हजार रुपये वर्ग केले. त्यानंतर १० हजार रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर अन्सारीने कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. व्यवसाय देखील चालु केला नाही. भेट घेणे टाळले. फियार्दीने मोबाईलवरुन वेळोवेळी पैसे परत देण्याची मागणी केली. त्यावेळी आरोपीने शिवीगाळ व दमबाजी करून फियार्दीस जीवे मारण्याची धमकी दिली. आपली आर्थिक फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nफरार असताना मालमत्ता विकण्याचा मोतेवारांचा प्रयत्न\nआता साहित्य संमेलनासाठी निवडणूक नाहीच; संमेलनाध्यक्षपद सन्मानानं बहाल होणार\nदेवेंद्र तुम्हाला पुणे पोलिसांवर भरोसा नाय काय डीएसके गुंतवणूकदारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल\nबिबट्या पकडणार तोच तिने केली ''ही'' कृती आणि वाचवला जीव\nशाळा बुडवून नदीत पोहण्यास आलेल्या मुलाचा बुडून मृत्यू\nराष्ट्रपतींनी मला एक खून माफ करावा : राज ठाकरे\nपुणे- नाशिक महामार्गावरील चांडोली ते तिन्हेवाडी दरम्यानची अतिक्रमणे हटविली\nमेट्रोच्या कामामुळे नगर रस्त्यावरील बीआरटी बंद\nपुण्याच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे तीनही कार्यक्रमात मौनच\nराज्यात सोलापूर जिल्ह्याची विशेष छाप, मुख्यमंत्र्यांचे कौतुकोद्गार\nपुलंच्या आठवणीत रमला ‘मास्टर ब्लास्टर’...\nसंशोधनातील हेराफेरी; ४०० प्राध्यापकांना नोटिसा\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/617878", "date_download": "2018-11-17T09:47:50Z", "digest": "sha1:WYNDFA6J6E3YKWPPLEDJV5JVUQFZBJ7E", "length": 5935, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिवसमर्थ सोसायटीच्या एटीएम सुविधेचे उद्घाटन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » शिवसमर्थ सोसायटीच्या एटीएम सुविधेचे उद्घाटन\nशिवसमर्थ सोसायटीच्या एटीएम सुविधेचे उद्घाटन\nश्री क्षेत्र वाडीरत्नागिरी जोतिबा डोंगर येथे शिवसमर्थ मल्टिस्टेट को-ऑप पेडीट सोसायटी लि., या संस्थेच्या जोतिबा डेंगर शाखा येथे ‘मिनी एटीएम सुविधेचे’ उद्घाटन श्रींचे पुजारी तसेच गुरुजी सूरज उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पी. व्ही. गुरव व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. जनार्दन बोत्रे प्रमुख उपस्थित होते.\nयावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पी. व्ही. गुरव म्हणाले, डिजीटल इंडिया संकल्पनेला अनुसरुन शिवसमर्थने राबविलेली ‘मिनी एटीएम सुविधा नाविन्यपूर्ण आणि फायदेशीर आहे तसेच 365 दिवस 12 तास सेवा देत असणाऱया शिवसमर्थने मिनी एटीएम सुविधा राबवून ग्राहकाच्या सेवेत आणखी भर टाकली आहे.\nबँकेचे संस्थापक अध्यक्ष ऍड. जर्नादन बोत्रे या प्रसंगी बोलताना म्हणाले, जोतिबा डोंगराच्या पावन भुमीत भक्तांची, ग्रामस्थांची बँकेमार्फत सेवा घडते से आमचे भाग्य आहे. प्रास्ताविक संजय जांभळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष सोनवणे यांनी केले.\nकार्यक्रमास डॉ. प्रचित यादव, ग्रामपंचायत लिपीक मिलींद शिंगे, युवराज माने, संतोष देसाई, अमर संकपाळ, शहाजी शिंदे आणि जोतिबा शाखेचे अधिकारी, कर्मचारी, संस्थेचे ग्राहक, सभासद, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.\nचिमगावच्या ट्रक्टर ड्रायव्हरची ज्ञानासाठीची दानत वृत्ती\nकिरण पाटील यांच्या ‘गाणीच गाणी’ पुस्तकाचे प्रकाशन\nशेतीमालाला योग्य भाव मिळवून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे\nकाजू कारखान्यातील रोजगार हिरावून घेवू नका\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/videos-2011.html", "date_download": "2018-11-17T08:34:51Z", "digest": "sha1:FAK5PVNGABW2EXSGDFOR4WQZJQXA7RV3", "length": 2950, "nlines": 29, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "दही हंडी २०११, दहिकाला उत्सव २०११, नवी मुंबई गोविंदा पथक, ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक, कोपर्खैरणे गोविंदा पथक, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\nऐरोली गोविंदा पथक, ८ थर, सुरेश हावरे, नवी मुंबई\nऐरोली गोविंदा पथक, प्रताप सरनाईक, ठाणे\nऐरोली गोविंदा पथक, मनाची दही हंडी, वन वैभव कोपरखैरणे\nऐरोली गोविंदा पथक, ऐरोली गाव, नवी मुंबई\nऐरोली गोविंदा पथक, ऐरोली से. १७, नवी मुंबई\nऐरोली गोविंदा पथक, संकल्प प्रतिष्ठान, ठाणे\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B8.html", "date_download": "2018-11-17T09:21:57Z", "digest": "sha1:NJCKI24KU773C334KCAFIQ36FPLIMKDI", "length": 21276, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | ५० लाखाच्या प्रतीक्षेत सायना नेहवाल", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » क्रीडा, ठळक बातम्या » ५० लाखाच्या प्रतीक्षेत सायना नेहवाल\n५० लाखाच्या प्रतीक्षेत सायना नेहवाल\nनवी दिल्ली, [२५ जुलै] – भारताची विख्यात बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल हिला याक्षणापर्यंत आंध्र प्रदेश सरकारकडून ५० लाख रुपयांचा निधी मिळालेला नाही. सायनानेच ही माहिती दिली.\n२०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक मिळवून देण्यात सायनाचा वाटा होता. ऑलिम्पिकपदक जिंकल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने ५० लाख रुपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. दरम्यान तेलंगणा राज्य सरकारने विश्‍व विख्यात टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिला राज्याची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर नियुक्त केल्याबद्दल नेहवालने राज्य सरकारचे अभिनंदन केले. मिर्झाला राज्य सरकारकडून प्रशिक्षणासाठी एक कोटी रुपये मिळणार आहेत.\nया घटनेनंतर नेहवालने आपली वेदना व्यक्त केली. मला तेलंगणावर अभिमान आहे, पण ऑलिम्पिकपदक मिळविल्यानंतरही आजपर्यंत घोषित राशी हाती पडू नये या घटनेने मी फारच दु:खी झाली आहे याकडे लक्ष वेधून नेहवाल म्हणाली की, ज्यावेळी पुरस्कारांची घोषणा झाली त्यावेळी तेलंगणा राज्य वेगळे झालेले नव्हते.\nतत्कालीन मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी माझे अभिनंदन केले होते व पुरस्कार राशी देण्याची घोषणा केली होती पण त्या पुरस्काराची मी चातकासारखी वाट बघत आहे.\nसामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात : कोहली\nबलाढ्य ब्राझीलचा अर्जेटिनावर विजय\nसिंधूवर बक्षिसांच्या ‘श्रावणधारां’चा वर्षाव\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nनेमबाज बिन्द्राला सुवर्ण, गोयलला रौप्यपदक\nग्लास्गो, [२५ जुलै] - राष्ट्रकुल क्रीडा महोत्सवातील दुसर्‍या दिवशी भारताचा विश्‍व विख्यात नेमबाज अभिनव बिन्द्रा याने सुवर्णपदक आणि त्यापूर्वी १६ ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://i-owe-people.blogspot.com/", "date_download": "2018-11-17T09:18:31Z", "digest": "sha1:QBVND2G2CT3LGLPPO73CMPB5NIG7SC2W", "length": 39279, "nlines": 116, "source_domain": "i-owe-people.blogspot.com", "title": "I owe people", "raw_content": "\nत्या तूझ्या सुर्याला अजुनी सराव नाही,\nजीवघेणा एकही, बसलाच घाव नाही…...\nदरवाजे मिटले मी येताच तूझ्या दारी,\nदारावर जे दिसले,ते तूझे नाव नाही……\nतुडवून पायवाट, कधी ना सरावलेली,\nदिसले घर माझे, पण माझे गाव नाही…..\nगर्दी किती सभोती माझ्याच माणसांची,\nकोणी न ओळखीचे, चेहर्यांस नाव नाही…..\nलुटले जरी पुन्हा तू आयुष्य सर्व माझे,\nयुद्धात हारण्याचा माझा स्वभाव नाही…\nराग मधुसूरज ( पं. कुमार गंधर्व)\nअश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च |\nअजापुत्रं बलिं दद्याद्देवो दुर्बलघातक: ||\nहे सुभाषित आठवलं की आठवण येते ती पं. कुमार गंधर्वांच्या राग मधुसूरजची. अप्रचलीत राग ही त्यांची खासियत. या रागाची मला ओळख करून दिली माझे एक वरिष्ठ स्व. श्रीकांत देशपांडे यांनी.\nया सुभाषिताचा अर्थ स्पष्ट आहे. देवीला किंवा देवाला वाघ किंवा हत्तीचा बळी दिला जात नाही. कारण दोन्ही पशू प्रचंड ताकदवान. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर कितीही प्रगति केली तरी आपले अधिपत्य तो दुर्बलांवरच चालवतो. म्हणून मग बळी चढडविण्यासाठी त्याने निवड केली अशाच एका दुर्बल प्राण्याची, आणि तो प्राणी म्हणजे बकरी किंवा कोकरू. या सुभाषितात हेच सांगितले आहे. की प्रत्यक्ष देव सुद्धा त्यांचे रक्षण करत नाही.\nतर मला त्यांनी प्रथम कोणतीही पार्श्वभूमि न सांगता हा राग ऐकवला. अर्थात त्यांचा हेतूही तोच होता. आणि मलाही या रागामागे कांही पार्श्वभूमि असेल याची कल्पना नव्हती. हा राग कुमारांच्या एका ध्वनिफितेवर आहे. एका बाजूला मधुसूरज आणि दुसर्या बाजूला भावमत भैरव. प्रथम ऐकला तो निव्वळ स्वरांसाठी. कारण कुमार म्हणजे साक्षात सुरांचे विद्यापीठ. रागातील करूणता निश्चित जाणवली. एखादी ओली आणि खिन्न सायंकाळ आणि तशात लादलं गेलेलं एकटेपण… बाहेर जाव तर पाऊस आणि घरात खायला उठलेला एकाकीपणा… अशी कांहीशी हतबल मनस्थिति असावी तसा थोडं वाटत होतं. रागात तशी खूप मोठी आलापि किंवा जबड्या तानांचा वापर जास्त जाणवला नाही. पण तो स्वरातील दर्द मात्र अस्वस्थ करून गेला. राग संपल्यावर कांही क्षण सुन्न मात्र निश्चित झालो होतो.\nथोडा वेळ गेल्यावर मला तंद्रीतून जागं करत म्हणाले, आता तूला या रागाची पार्श्वभूमि सांगतो. आणि ती पार्श्वभूमि ऐकून मी प्रचंड अस्वस्थ झालो. म्हटलं, मला आता पुन्हा तो राग ऐकायचा आहे. आणि दुसऱ्यांदा जेंव्हा ऐकला, तेंव्हा नकळत डोळ्यातून घळाघळा पाणी आले.\nया रागाचा विलंबित ख्याल एकतालात आहे आणि बोल आहेत “बचाले मेरी माँ “. एका छोट्या कोकराला सजवून धजवून देवीला बळी देण्यासाठी नेत असतात. देवीला बळी. म्हणजे गुलाल माखून वाजत गाजत मिरवणुक चाललेली असते. जल्लोष चाललेला असतो. ढोल, वाजंत्री, कोकराच्या गळ्यात हार… सगळीकडे आनंद उत्साह ओसंडून वहात असतो. कोकराला मात्र जाणवलेलं असतं की आपलं आयुष्य आता कांही वेळाचच आहे. आणि या गर्दीतील कोणीही आपला जीव वाचवणार नाही. अशा असहाय्य अवस्थेत आपल्याला कोण वाचवू शकेल तर ती फक्त देवी, जिला बळी चढविण्यासाठी आपल्याला नेत आहेत. आणि ते देवीची करूणा भाकायला लागते….. “बचाले मेरी माँ “..... हा विलंबित कुमारांनी असा काही रंगवलाय की बस… डोळ्यासमोर तो प्रसंग साक्षात उभा रहातो. स्वरांस्वरातून मूर्तीमंत कारूण्य डोळ्यासमोर उभे रहाते. त्यातही कांही जागा इतक्या अप्रतिम की डोळ्यातून पाणी आलेच पाहिजे.\nअशीच मिरवणुक पुढे जात असते आणि समोर देवीचे मंदिर येते. लोकांच्या जल्लोषाला सीमा रहात नाही. सारे एका वेगळ्याच धुंदीत… पण इकडे कोकरू अस्वस्थ… बळी देण्याची वेळ आली तरी “माँ” नाही आली जीव वाचवायला… शेवटी आता कोकराला कळून चुकलं. माँ आता काही मला वाचवायला येणार नाही आणि आपलं मरण अटळ आहे. पण हो… आपण तर आता मरणारच आहोत. मग आता निदान या माणसांना तरी माझ्या मरणाचा आनंद उपभोगूदे…..\nआणि मग इथे चालू होतो द्रुत… “ढोलीया बजाले बजाले…. “ अरे ढोलकीवाल्या, वाजव… जोरात वाजव… सर्वांना घेऊदे आनंद माझ्या मृत्यूचा… अरे याच साठीतर सारे इथे जमले आहेत…. मी तर मरणारच आहे… निदान मग यांना तरी बेहोशीत नाचू दे… बजाले, ढोलीया बजाले….\nतुझ्या पायी आता | आम्ही लीन झालो |\nबहुत त्रासलो | संसारात ||\nइथे मिथ्यवाणि | पदोपदी लाभे |\nअसत्याचे धागे | वस्त्रलागी ||\nमाणूसच झाला | माणसाचा वैरी |\nउच्च नीच करी | जातपात ||\nओळखावे कसे | आम्हीच आम्हाला |\nचेहरा झाकला | लज्जे पायी ||\nगणदास आता | करी पायपीट |\nशोधायासी नीट | माणसाला ||\nमाया मोह पाश | छळिति आम्हास |\nभौतिकाचा सोस | सोडवेना ||\nकिती यत्न केले | सोडण्यासी भले |\nचित्त तरी गेले | भोगण्यासी ||\nवोखटा संसार | स्वार्थाचा विचार |\nआम्ही जीवापाड | साम्भळितो ||\nन रुचे परमार्थ | काठोकाठ स्वार्थ |\nअहंकार पदार्थ | शिगोशिग ||\nतरी भले करा | देवळाच्या द्वारा |\nमारितो चकरा | नित्यकाळी ||\nआता गजानना | लेकरू हे जाणा |\nऐलतीरी आणा | गणदासा ||\nगेल्या काही वर्षापासून सातत्याने वेगळ्या विदर्भाची मागणी होत आहे आणि नेहमीप्रमाणे काही राजकीय पक्षांचा याला पाठींबा आहे तर काहींचा विरोध....\nज्यांचा या मागणीला विरोध आहे, ते यासाठी दाखला देतात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा... या आंदोलनात अनेक लोक हुतात्मा झाले आणि महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा काढणे म्हणजे त्यांच्या बलिदानाचा अवमान आहे ही त्यांची सातत्याने भूमिका राहिली आहे. अर्थात ही भूमिका चुकीची नाही. परंतु संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन होवून आज ६०-६५ वर्षे झाली आहेत आणि बरेचसे संदर्भ आता काळाच्या ओघात बदलले आहेत. आजची महाराष्ट्रातील एकंदरीतील स्थिती आंदोलन करणार्यांना निश्चित अपेक्षित नसणार. सर्व मराठी भाषिकांचे एक राज्य झाले तर राज्याचा सर्वांगीण, म्हणजे आर्थिक, सामाजिक, राजकीय, भाषिक विकास होईल ही त्यामागील भावना होती. पण आजची महाराष्ट्राची स्थिती काय सांगते या क्षणाला राज्यात विकासाचा इतका असमतोलपणा आहे, कि जर समतोल विकास साधायचा तर आजच्या स्थितीत अजून पाऊणशे वर्षे वाट पहावी लागेल. आणि विकासाचा हा असमतोल विदर्भ आणि मराठवाड्यात प्रचंड प्रमाणात आहे. सिमेंटच्या चकचकीत रस्त्यावरून अलिशान वाहनात बसून जाताना \" हे रस्ते चांगले बनवलेले नाहीत \" म्हणून तक्रार करणाऱ्यांना याची कल्पना कधीच येणार नाही. बहुतेक राजकीय नेत्यांना आणि विशेषतः राज्यकर्त्या नेत्यांना पश्चिम महाराष्ट्रापलीकडेही अजून बराच महाराष्ट्र आहे याची जाणीव नाही, किंवा ते मुद्दामहून त्याकडे दुर्लक्ष करत आहेत असेच चालू घटनांवरून दिसते.\nमी स्वतः विदर्भ, अगदी चंद्रपूर जिल्ह्यातील आंध्र सीमेवरील सोनापूर ते भंडारा जिल्ह्यातील मध्यप्रदेशच्या सीमेवरील रजेगावकाठी पर्यंत, तसेच नागपूर, वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशीम असाही भरपूर फिरलो आहे, आणि ते हि या भागाच्या अगदी अंतर्गत भागात जावून, हायवेवरून गाडीत बसून नव्हे. आधुनिक भारतातील \" मोबाईल \" सेवा वगळता येथे जो थोडाफार विकास दिसतो, तो कालानुरूप झालेला बदल आहे, त्यात कोणाचेही विशेष योगदान नाही.\nतुम्ही सर्व अगदी मनापासून सांगा, मुंबई, ठाणे, पुणे आणि काही प्रमाणात नाशिक वगळता उर्वरित महाराष्ट्रात काय स्थिती आहे बहुतेक सर्व उद्योगधंदे केवळ याच भागात केंद्रित झालेले आहेत. चांगली नोकरी मिळवायची, तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील तरुणांना याच शहरांचा रस्ता धरावा लागतो. वास्तविक हे सर्व उद्योगधंदे व्यवस्थित नियोजन करून संपूर्ण महाराष्ट्रात पसरवले असते, तर आजचे महाराष्ट्राचे चित्र निश्चित वेगळे दिसले असते. सर्व ठिकाणांचा विकास झाला असता, तर मोजक्याच शहरावर निर्माण होणारा दबाव कमी झाला असता, पाणी, वीज यासारख्या प्रश्नांची तीव्रता बरीच कमी झाली असती, पर्यावरणावर होणारे घातक परिणाम कमी झाले असते. प्रत्येक शहरात किमान मुलभूत सुविधा निर्माण झाल्या असत्या. उद्योगधंदे इतरत्र न पसरण्याचे अजून एक कारण म्हणजे मुलभूत सुविधांचा अभाव. वीज, पाणी आणि रस्ते व्यवस्थित असल्याशिवाय कोणीही उद्योग चालू करणार नाही. पण या मूळ गोष्टींकडेही सरकारने आजपर्यंत नीट लक्षच दिले नाही. नुसते महामार्ग निर्माण करून चालत नाही, अंतर्गत रस्तेही तितकेच चांगले असावे लागतात. मुंबईचे सिंगापूर करणे म्हणायला सोपे असते, पण त्यासाठी अनधिकृत झोपड्या, बांधकामे, रुंद आणि खड्डे विरहित रस्ते यांचे काय करणार बहुतेक सर्व उद्योगधंदे केवळ याच भागात केंद्रित झालेले आहेत. चांगली नोकरी मिळवायची, तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील तरुणांना याच शहरांचा रस्ता धरावा लागतो. वास्तविक हे सर्व उद्योगधंदे व्यवस्थित नियोजन करून संपूर्ण महाराष्ट्रात पसरवले असते, तर आजचे महाराष्ट्राचे चित्र निश्चित वेगळे दिसले असते. सर्व ठिकाणांचा विकास झाला असता, तर मोजक्याच शहरावर निर्माण होणारा दबाव कमी झाला असता, पाणी, वीज यासारख्या प्रश्नांची तीव्रता बरीच कमी झाली असती, पर्यावरणावर होणारे घातक परिणाम कमी झाले असते. प्रत्येक शहरात किमान मुलभूत सुविधा निर्माण झाल्या असत्या. उद्योगधंदे इतरत्र न पसरण्याचे अजून एक कारण म्हणजे मुलभूत सुविधांचा अभाव. वीज, पाणी आणि रस्ते व्यवस्थित असल्याशिवाय कोणीही उद्योग चालू करणार नाही. पण या मूळ गोष्टींकडेही सरकारने आजपर्यंत नीट लक्षच दिले नाही. नुसते महामार्ग निर्माण करून चालत नाही, अंतर्गत रस्तेही तितकेच चांगले असावे लागतात. मुंबईचे सिंगापूर करणे म्हणायला सोपे असते, पण त्यासाठी अनधिकृत झोपड्या, बांधकामे, रुंद आणि खड्डे विरहित रस्ते यांचे काय करणार तेथे राजकारण आणि मतांच्या गठ्ठ्याचा विचार आधी होतो. युरोप किंवा अमेरिका असे सहजासहजी प्रगत झालेले नाहीत. किंवा नुसत्या अभ्यासाच्या निमित्ताने परदेशवाऱ्या करण्याने सुविधा निर्माण होत नाहीत. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते, स्वार्थ सोडवा लागतो..... आज पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतरत्र मुलभूत सुविधांचा अभावच आहे. या सगळ्याचा दुष्परिणाम म्हणजेच हा असमतोलपणा... या असमतोलपणाचे दुष्परिणाम आता या शहरांना चांगलेच जाणवू लागलेत. लोकासंखेचा विस्फोट झालाय... मुलभूत सोयीसुविधांवर प्रचंड ताण आलाय. त्या कधी कोसळतील याचा नेम नाही. यावर्षी पाऊस उशिरा झाला तर सर्वांच्या तोंडचे पाणी पाळले. मग विचार करा अविकसित भागात काय झाले असेल तेथे राजकारण आणि मतांच्या गठ्ठ्याचा विचार आधी होतो. युरोप किंवा अमेरिका असे सहजासहजी प्रगत झालेले नाहीत. किंवा नुसत्या अभ्यासाच्या निमित्ताने परदेशवाऱ्या करण्याने सुविधा निर्माण होत नाहीत. त्यासाठी इच्छाशक्तीची गरज असते, स्वार्थ सोडवा लागतो..... आज पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतरत्र मुलभूत सुविधांचा अभावच आहे. या सगळ्याचा दुष्परिणाम म्हणजेच हा असमतोलपणा... या असमतोलपणाचे दुष्परिणाम आता या शहरांना चांगलेच जाणवू लागलेत. लोकासंखेचा विस्फोट झालाय... मुलभूत सोयीसुविधांवर प्रचंड ताण आलाय. त्या कधी कोसळतील याचा नेम नाही. यावर्षी पाऊस उशिरा झाला तर सर्वांच्या तोंडचे पाणी पाळले. मग विचार करा अविकसित भागात काय झाले असेल रस्त्यावरून वाहनांच्या गर्दीतून जीव मुठीत घेवून चालावे लागते. नियोजनशून्य वाढीमुळे अनधिकृत बांधकामांचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. मोठ्या मोठ्या इमारतीत लाखो रुपयांचे घर घेवून परत ते अनधिकृत म्हणून सगळ्यावर पाणी सोडावे लागतेय. पुण्यातील पिंपरी - चिंचवड भागात लाखोने अनधिकृत बांधकामे आहेत. मुख्य म्हणजे यातील बहुतांश बांधकामे राष्ट्रवादीच्या पुधर्य्नच्य आशीर्वादाने झाली आहेत. न्यायालयाने निकाल देवूनही यावर कारवाई होत नाही. उलट कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मस्तवालपणे आणि अधिकारांचा गैरवापर करून बदल्या केल्या जाताहेत. मुंबई आणि ठाणे वगळता इतरत्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या चिंधड्या झाली आहेत. वाहतूक कोंडी तर पाचवीलाच पुजली आहे.\nपण हे सर्व भाग विकसित होताना विदर्भाची काय अवस्था आहे शेतकरी अजूनही आत्महत्या करतोच आहे. मेळघाटात अजूनही कुपोषणाचे बळी पडतच आहेत. खिशात बसला पैसे नाहीत म्हणून ३५-४० किमी चालत जावून नुकसान भरपाईचे पैसे आणायला जाणाऱ्या संकटग्रस्त शेतकऱ्याला अतिश्रमाने जीव गमवावा लागतोय. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट. या साऱ्याला तोंड देताना बिचारा शेतकरी उध्वस्त होतोय. येथील शेतकर्यांना हक्काचे पाणी मिळावे म्हणून हजारो कोटींच्या योजना जाहीर झाल्या. पण आजची परिस्थिती काय आहे शेतकरी अजूनही आत्महत्या करतोच आहे. मेळघाटात अजूनही कुपोषणाचे बळी पडतच आहेत. खिशात बसला पैसे नाहीत म्हणून ३५-४० किमी चालत जावून नुकसान भरपाईचे पैसे आणायला जाणाऱ्या संकटग्रस्त शेतकऱ्याला अतिश्रमाने जीव गमवावा लागतोय. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट. या साऱ्याला तोंड देताना बिचारा शेतकरी उध्वस्त होतोय. येथील शेतकर्यांना हक्काचे पाणी मिळावे म्हणून हजारो कोटींच्या योजना जाहीर झाल्या. पण आजची परिस्थिती काय आहे या साऱ्यात हजारो कोटींचे घोटाळे करून प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे पुढारी कुठले आहेत या साऱ्यात हजारो कोटींचे घोटाळे करून प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे पुढारी कुठले आहेत दुर्दैवाने पश्चिम महाराष्ट्रातले...... या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती नेमली. पण रंगेहात सापडलेल्या पुढाऱ्यांच्या बचावासाठी फक्त सोयीस्कर अशा शिफारशी स्वीकारून आणि अधिकार्यांचा बळी देण्यात येवून सरकारने स्वतः च्या संवेदनाशुन्य .मनाची पावती दिली. थोडेसे सामान्यज्ञान असलेल्या माणसाला देखील कळते कि या गोष्टी अधिकारी राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय करत नाहीत. वर्षानुवर्षे इतका पैसा ओतून विदर्भातील किती योजना यशस्वी झाल्या दुर्दैवाने पश्चिम महाराष्ट्रातले...... या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती नेमली. पण रंगेहात सापडलेल्या पुढाऱ्यांच्या बचावासाठी फक्त सोयीस्कर अशा शिफारशी स्वीकारून आणि अधिकार्यांचा बळी देण्यात येवून सरकारने स्वतः च्या संवेदनाशुन्य .मनाची पावती दिली. थोडेसे सामान्यज्ञान असलेल्या माणसाला देखील कळते कि या गोष्टी अधिकारी राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय करत नाहीत. वर्षानुवर्षे इतका पैसा ओतून विदर्भातील किती योजना यशस्वी झाल्या किती जमीन खरेपणाने सिंचनाखाली आली किती जमीन खरेपणाने सिंचनाखाली आली मी स्वतः एका जगप्रसिद्ध कंपनीत, सिंचन योजनाशी संबंधित व्यवसायवृद्धीसाठी ५-६ वर्षे काम केले आहे. त्यामुळे या सिचन योजना कशा जाहीर होतात, याचे पूर्वगणनपत्र कसे तयार केले जाते, कंत्राटदारांना कसे काम मिळते, त्यासाठी काय काय केले जाते, या संबंधीच्या सूचना कोठून आणि कशा येतात या संबंधी मला सखोल माहिती आहे.\nशेतकऱ्यांच्या मदतीसाठी, त्यांना या दुष्ट चक्रातून बाहेर येण्यासाठी शासकीय स्तरावर कोणतीच योजना नाही. त्यांना ठिबक सिंचनासाठी मदत करणे, आत्महत्या रोखण्यासाठी त्यांचे प्रबोधन करणे, दिलासा देवून आपण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत याची खात्री देणे वगैरे, यातील काहीच होत नाही. दुष्काळी समस्येवर आधुनिक तंत्रज्ञानाने जरूर मत करता येते. इस्रायेल सारखा चिमुकला देश, जेथे वर्षभरात २५० मिमी पाऊस पडतो, तो देश आज शेतीमाल निर्यात करण्यात अग्रेसर आहे. तेथे कोणी अलिबाबा किंवा जादुगार नाहीय, त्यांनी हे सध्या केलेय अथक परिश्रमानंतर. आमचे बरेच राजकीय नेते, सरकारी अधिकारी अशा देशांना त्यांचे तंत्रज्ञान अभ्यासण्यासाठी भेट देतात, नंतर त्या भेटीचा काय उपयोग ते देशाला करून देतात आल्यानंतर एक पत्रकार परिषद घेणे, अहवालाची सुरळी सरकवणे यापेक्षा जास्त काहीच होत नाही.\nआजचीच बातमी आहे कि विदर्भातील कळावे दुरुस्तीसाठी मंजूर पैशापैकी १२८ कोटी रुपये शासनाने पश्चिम महाराष्ट्रासाठी वळवले. आणि हे पैसे विदर्भातीलच शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी स्वरुपात जमा केले होते. हे असले प्रकार कसे खपवून घेतले जातील\nआज विदर्भात उत्त्पन्न होणाऱ्या कोळश्यावर महाराष्ट्रात वीज निर्माण होते. पण या विजेवर विदर्भाला हक्क नाही, मुंबई, पुणे येथे मात्र अखंडित वीज पुरवठा. यात मुंबई किंवा पुणे यांना दोष देणे हा उद्देश नाही, नाही पण शासनाचा पक्षपातीपणा आता डोळ्यावर येवू लागलाय. विदर्भातून एखादे चांगले नेतृत्व काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने कधीच पुढे येवू दिले नाही. एखादा प्रश्न घेवून छोटेसे आंदोलन करणे म्हणजे विदर्भाची काळजी घेणे नव्हे. ज्याप्रमाणे उस दर आंदोलन झाले, याला काही प्रमाणात सत्ताधार्यांचाही पाठींबा होता, तसे कापसाबद्दल किती आंदोलने झाली सरकार किती प्रमाणात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले सरकार किती प्रमाणात शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले उसाला जसा शहरांचा पाणीपुरवठा कमी करून पाणी दिले जाते, तसे कापसाला दिले जाते का\nअसेच इतर अनेक प्रश्न आहेत. मेळघाटात आजही कुपोषणाने मुलांचे मृत्यू होताहेत, हे कायमचे थांबविण्यासाठी शासनाने किती प्रयत्न केले तसेच किती नेत्यांनी यासाठी आवाज उठवला तसेच किती नेत्यांनी यासाठी आवाज उठवला एखादाच बाबा आमटे / प्रकाश आमटे येथे दीनदुबळे आणि कुष्टरोग्यांची काळजी घेणारा होतो, अशा लोकांना किती प्रमाणात शासकीय मदत मिळते\nउद्योगधंद्याच्या बाबतीत तर पुरा आनंदच आहे. एक थोड्याफार प्रमाणात नागपूर तर इतरत्र काय अवस्था आहे विदर्भाच्या किती जिल्ह्यात अजूनही या भागात सायकलरिक्षा आहेत. विदर्भात इतरत्र जो काही थोडाफार विकास\nदिसतो, तो कालानुरूप झालेला विकास आहे, यात नियोजनपूर्वक काहीही प्रयत्न झालेले नाहीत. गडचिरोली नाक्षल्वडत पोल्तोय, आमचे गृहमंत्री या जिल्ह्याचे पालक मंत्रीपण आहेत. काय अवस्था आहे आज येथे\nवेगळ्या विदर्भाला आज जो विरोध होतो आहे, तो राजकीय आहे, त्यात विदर्भाच्या काळजीचा भाग अजिबात नाही. संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या पुढाऱ्यांचे नाव घेवून केवळ जनमत भडकविणे इतकाच क्षुद्र हेतू त्यात आहे. वास्तविक छोटी छोटी राज्ये असणे प्रशासनाच्या दृष्टीने फारच सोयीचे असते. आज एखाद्या कामासाठी चंद्रपूर किंवा गडचिरोलीतील व्यक्तीला मुंबईला यावे लागले तर किती खर्च होतो आणि किती वेळ जातो त्याचा तसेच किती सरकारी अधिकारी आपली बदली विदर्भात करून घ्यायला उत्सुक असतात तसेच किती सरकारी अधिकारी आपली बदली विदर्भात करून घ्यायला उत्सुक असतात राज्य छोटे असेल तर विकासासाठी सर्वत्र लक्ष देता येते. योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता येते. वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नाचा या सगळ्या गोष्टी लक्षात घेवूनच मागोवा घ्यायला हवा. ज्या राजकीय पक्षांचा वेगळ्या विदर्भाला विरोध आहे, त्यांनी या विदर्भासाठी आत्तापर्यंत काय केले याचा हिशोबही द्यायला हवा. आम्ही सत्तेत आलो तर हे करू, ते करू अशी आश्वासने द्यायचे दिवस आता गेले. प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांची फसवणूकच केली आहे. विदर्भाला सापत्न वागणूक मिळत आहे याबद्दल दुमत असायचे कारणच नाही. .\nआपल्या घरात एखादे विकलांग मूल असेल, तर आपण त्याची विशेष काळजी ghetto, ते असेच राहणार, त्यात सुधारणा होणार नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करत नाही. उलट ते स्वतःच्या पायावर कसे उभे राहील याकडे आपण घरातील सारेचजण लक्ष देतो. विदर्भाचे काहीसे असेच आहे. त्याकडे थोडे जास्त लक्ष द्यायला हवे. पण येथे उलटेच होत आहे. या मुलाला पायावर उभे करण्या ऐवजी ते अजून कसे परावलंबी होईल हे पहिले जात आहे.\nज्यांनी या संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान केले, त्यांना हा असा महाराष्ट्र अपेक्षित होता मला तरी नाही वाटत. आता काही दिवसावर गणेशोत्सव आलाय. ज्यांना विदर्भ वेगळा व्हायला नकोय, त्यापैकी कितीजण आपल्या मंडळांची सजावट न करता विदर्भातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मदत देतील मला तरी नाही वाटत. आता काही दिवसावर गणेशोत्सव आलाय. ज्यांना विदर्भ वेगळा व्हायला नकोय, त्यापैकी कितीजण आपल्या मंडळांची सजावट न करता विदर्भातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मदत देतील थोडे विचारून पहा. हाताच्या बोटावर मोजायला सुद्धा जास्त होतील. हे असे बेगडी विदर्भप्रेम काय कामाचे\nशेवटी अजून एक अगदी ताजे आणि नेत्यांची खरी मानसिकता दाखवणारे उदाहरण. पुण्याच्या मेट्रोचा प्रश्न आता अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर गेला आहे. ढिम्म महापालिका आणि आळशी राज्य सरकारमुळे बऱ्याच गोष्टींची पूर्तता न झालेने पुणे मेट्रोला अजून मान्यता मिळाली नाही. परंतु नागपूरला ती मिळाली. यावर आमचे मुख्यमंत्री म्हणतात, केंद्र शासन दुजाभाव करत आहे. त्यांनी नागपूरला प्रस्ताव नंतर देवूनही आधी मान्यता दिली. आता सांगा, नागपूर कोठे आहे महाराष्ट्रातच ना नागपूर मेट्रोचा प्रस्तावावर राज्य शासनानेच मान्यता दिली ना नागपूर आणि पुणे, दोन्हीही महाराष्ट्र सरकारच्या अम्मलातच आहेत ना नागपूर आणि पुणे, दोन्हीही महाराष्ट्र सरकारच्या अम्मलातच आहेत ना मग नागपूरला आधी मान्यता मिळाली म्हणून मुख्यमंत्र्यांनी का नाराजी दाखवावी मग नागपूरला आधी मान्यता मिळाली म्हणून मुख्यमंत्र्यांनी का नाराजी दाखवावी पृथ्वीराज चव्हाणांना असे सांगायचे आहे का, कि मी पश्चिम महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विदर्भाचा नाही पृथ्वीराज चव्हाणांना असे सांगायचे आहे का, कि मी पश्चिम महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, विदर्भाचा नाही तुमच्याच राज्यात एका शहराला एखादी गोष्ट मिळाली, पण दुसर्याला मिळाली नाही म्हणून तुमच्या पोटात का दुखावे तुमच्याच राज्यात एका शहराला एखादी गोष्ट मिळाली, पण दुसर्याला मिळाली नाही म्हणून तुमच्या पोटात का दुखावे याचाच अर्थ असा होत नाही का, कि तुम्ही विदर्भाला सापत्न वागणूक देता \nमित्रानो, हे वाचा आणि तुम्हीच ठरावा, वेगळ्या विदर्भाची मागणी योग्य आहे का चूक......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/us/photos/", "date_download": "2018-11-17T08:58:00Z", "digest": "sha1:S6WUTE53JGVERVMKCOVRWQHNPTLN24IR", "length": 9978, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Us- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nPHOTOS: 30 वर्षांपूर्वी केला होता क्रूर गुन्हा,कंडोममुळे झाली अटक \nफोटो गॅलरी Jun 8, 2016\nअमेरिकेच्या सिनेटमध्ये पंतप्रधान मोदी\nयूएस ओपन2015 : फेडररचा पराभव करत जोकोविच चॅम्पियन\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BF.html", "date_download": "2018-11-17T09:34:03Z", "digest": "sha1:6NAW72GORBRXGTGT2K4NLHJRTNESWI56", "length": 30443, "nlines": 309, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | महाराष्ट्रात भाजपा रुजविणारा नेता हरपला", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, मराठवाडा » महाराष्ट्रात भाजपा रुजविणारा नेता हरपला\nमहाराष्ट्रात भाजपा रुजविणारा नेता हरपला\nऔरंगाबाद, [३ जून] – महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात भाजपाची पाळेमुळे मजबूत करणारे आणि लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर महाराष्ट्राचा गड सर करण्याचा जणू निर्धारच व्यक्त करणारे भाजपाचे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे आज सकाळी अचानक झालेले निधन महाराष्ट्राला आणि समाजमनाला धक्का देऊन गेले आहे.\nभाजपाची पाळेमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात रुजवणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. प्रमोद महाजन हे युतीचे, तर मुंडे महायुतीचे शिल्पकार आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना एक आठवड्यापूर्वीच केंद्र सरकारमध्ये ग्रामीण विकास, पंचायत राज, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी त्यांनी शिवसेना-भाजपा युतीमध्ये या दोन्ही पक्षांच्या अगदीच विरोधात असणार्‍या रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतले. त्यानंतर महायुती हे नाव खर्‍या अर्थाने सार्थ ठरण्यासाठी त्यांनी खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांना सोबत घेऊन ‘आम्ही पाच पांडव’ असल्याचे सांगितले. हे पाच पांडव आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा पाडाव केल्याशिवाय राहाणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची आपली इच्छा त्यांनी कधीही लपवून ठेवली नाही. भाजपात असतानाही त्यांची इतर पक्षातील नेत्यांसोबतची मैत्री कायम चर्चेत राहिली. विलासराव देशमुख यांच्यासोबतची त्यांची मैत्री महाराष्ट्रासाठी कायम कुतूहलाचा विषय राहिली आहे.\nमराठवाड्यातील बीड जिल्हा हा गोपीनाथ मुंडे यांचा गड होता. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा हे त्यांचे मुळ गाव अतिशय गरीब, मागासवर्गीय कुटुंबातून ते आले होते. त्यांच्या आईचे नाव लिम्बाबाई आणि वडिलांचे नाव पांडूरंग होते. त्यांच्या पत्नीचे नाव प्रज्ञा आहे. पंकजा, प्रीतम आणि यशश्री या त्यांच्या तीन मुली आहेत. १२ डिसेंबर १९४९ रोजी त्यांचा जन्म झाला होता. भाजपाचे स्वर्गीय नेते वसंतराव भागवत यांनी त्यांना राजकारणात आणले होते. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्र पिंजून काढत शिवसेनेच्या सोबतीने १९९५ मध्ये युतीची सत्ता आणली. या सरकारमध्ये मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. या निवडणुकीत त्यांनी शरद पवारांसारख्या मराठा नेत्यांचा प्रभाव थोपवून धरला होता. १९८० ते ८५ आणि १९९० ते २००९ या काळात ते सलग पाचवेळा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते. १९९२ ते १९९५ या काळात ते महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. महाविद्यालयीन जीवनात अ. भा. विद्यार्थी परिषदेचे नेते म्हणून त्यांनी आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. १९७७ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणिबाणीविरोधात छेडण्यात आलेल्या आंदोलनातही मुंडे सहभागी झाले होते. नंतरच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संपर्क आला आणि येथूनच त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली. यानंतर त्यांच्याकडे भाजपाची युवा शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपद सोपविण्यात आले होते.\nभाजपाचा तळागळापर्यंत पोहोचलेला नेता म्हणून मुंडे यांच्याकडे पाहिले जात होते. बीड जिल्हा परिषदेपासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. नंतरच्या काळात ते आमदार खासदार आणि नुकतेच केेंद्रीय मंत्री झाले होते. २००९ मध्ये पक्षाने त्यांना लोकसभा लढण्यास सांगितले आणि ते संसदेत गेले. तिथेही त्यांनी आपली चमकदार कामगिरी दाखविली. या बळावर ते लोकसभेत पक्षाचे उपनेते झाले. महाराष्ट्रात केवळ भाजपा नेते म्हणूनच त्यांनी काम केले नाही, तर राज्यात सर्वात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार असलेल्या बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांचेही ते नेते होते. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही त्यांनी आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती. याशिवाय, मावळत्या लोकसभेत रसायन व खत समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.\nजन्म : १२ डिसेंबर १९४९\nमाता-पिता: लिंबाबाई आणि पांडुरंग मुंडे\nपत्नी प्रज्ञा मुंडे आणि पंकजा, प्रितम आणि यशश्री या तीन मुली\n– महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कार्य\n– आणीबाणीदरम्यान प्रमोद महाजन यांच्यासह तुरुंगवास भोगला\n– १९७८ मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली, पहिल्या प्रयत्नात पराभूत\n– १९८० मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड\n– १९८० साली रेणापूर मतदारसंघ इथून पहिल्यांदा विधानसभेवर\n– १९८५ साली कॉंग्रसेच्या पंडितराव दौंड यांच्याकडून पराभवाचा धक्का\n– १९९० साली पुन्हा एकदा विधानसभेवर\n– १९९२ विधानसभा विरोधीपक्षनेतेपदाची धुरा सोपविण्यात आली\n– १९९० ते ९५ दरम्यान मुंबईत पाळेमुळे रोवलेल्या अंडरवर्ल्डला हादरा\n– १९९५-९९ साली युती सरकारच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्रिपदी विराजमान\n– गृह आणि उर्जा या दोन खात्यांची धुरा\n– त्यांच्या कारकीर्दित सर्वाधिक एन्कांऊटर, अंडरवर्ल्डला धक्का\n– २००९ साली बीड मतदार संघातून पहिल्यांदा लोकसभेवर\n– २००९ साली लोकसभेतील भाजपा उपनेतेपदी निवड\n– २०१४ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सुरेश धस यांचा पराभव करून निवडणूक जिंकली.\n– २६ मे २०१४ रोजी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेऊन ग्रामीण विकास मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला\n– ३ जून २०१४ रोजी रस्ते अपघातात दु:खद निधन\nलातूरला दररोज एक कोटी लीटर पाणी : खडसे\nदुष्काळामुळे मराठवाड्यातील ग्रामीणांचे स्थलांतर\nपालिकेचे पाणी चोरून मिनरल वॉटरचा धंदा\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n=महागाई नियंत्रणात आणण्याचा निर्धार, * आरबीआयचे पतधोरण जाहीर= मुंबई, [३ जून] - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Ex-Deputy-Mayor-Chhindam-out-of-jail/", "date_download": "2018-11-17T09:25:27Z", "digest": "sha1:YY4KVTMCQFONFGAOQPAZHK2TSOG7UJGN", "length": 5749, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माजी उपमहापौर छिंदम तुरुंगाबाहेर! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › माजी उपमहापौर छिंदम तुरुंगाबाहेर\nमाजी उपमहापौर छिंदम तुरुंगाबाहेर\nछत्रपती शिवराय व शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेला नगरचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम हा काल (दि. 13) दुपारी तुरुंगातून बाहेर आला आहे. बाहेर येताच तो राज्याबाहेर पळाल्याची चर्चा आहे. शुक्रवारी जामीन मंजूर झाल्यानंतर, त्याने सोमवारी न्यायालयात वैयक्‍तिक जातमुचलक्याची पूर्तता केली होती.\nशिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला श्रीपाद छिंदम हा गेल्या तीन आठवड्यांपासून नाशिकरोड कारागृहात होता. शुक्रवारी (दि. 9) त्याला नगरच्या मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आले होते. याच दिवशी त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला दोन्ही गुन्ह्यांत न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या वैयक्‍तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता; तसेच एका गुन्ह्यात जामीन देताना, दर रविवारी पोलिस ठाण्यात हजेरी नोंदविण्याची अट घातली होती.\nमात्र, जामीन मिळाल्यानंतरही छिंदम याच्याकडून जातमुचलक्याची पूर्तता करण्यात आली नव्हती. त्यामुळे तो अद्याप तुरुंगातच होता. सोमवारी दुपारी छिंदम याच्या भावाने न्यायालयात वैयक्‍तिक जातमुचलक्याची पूर्तता केली. त्यानंतर मंगळवारी (दि. 13) दुपारी छिंदम याची नाशिक रोड तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.\nछिंदम याच्या सुटकेनंतर नाशिकमध्ये तणाव निर्माण होऊ नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्तात त्याला नाशिक शहराबाहेर काढण्यात आले. त्यानंतर तो दक्षिणेतील राज्यात गेल्याची चर्चा आहे. छिंदम याने न्यायालयाकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने त्याला त्यासाठी पोलिस अधीक्षकांकडे अर्ज करण्याची सूचना केल्याचे सांगण्यात आले.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Do-not-run-a-bullet-train-give-the-road-first-in-Jamkhed/", "date_download": "2018-11-17T08:42:43Z", "digest": "sha1:YLCGRW4BVYP7FHV3PJJ7PFDL6YV4N6JY", "length": 5348, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बुलेट ट्रेन नको, आधी रस्ते द्या! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › बुलेट ट्रेन नको, आधी रस्ते द्या\nबुलेट ट्रेन नको, आधी रस्ते द्या\nअंबड तालुक्यातील जामखेड येथील रस्ते पावसामुळे चिखलमय झाले आहे. खराब रस्त्यामुळे वाहन चालवणे तर दूरच, परंतु पायी चालणेही अवघड झाले आहे. देशाला बुलेट ट्रेन नाही तर रस्त्याची गरज असल्याचा सूर ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.\nजामखेड हे पंधरा ते वीस हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावातील बसस्थानक ते संभाजी चौक या रस्त्याची अवस्था चिखल व पाण्यामुळे अत्यंत वाईट झाली आहे. गावामध्ये एकूण सहा वॉर्ड असून सतरा सदस्यीय ग्रामपंचायत आहे. रस्ते व इतर विकासकामांसाठी लाखो रुपये खर्च होत असतानाच रस्त्याचीं अवस्था वाईट झाली आहे. रस्त्यावर पावसाचे पाणी साचून मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी जमा होत असल्याने डासांची संख्या वाढून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे.\nसंभाजी चौकापासून थोड्याच अंतरावर दोन शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळेकडे जाणार्‍या रस्त्यावर साचलेल्या चिखलातून वाट काढत विद्याथ्यार्र्ंना शाळेत पोहचावे लागत आहे. गावकर्‍यांचे श्रद्धास्थान असलेले पुरातन खडकेश्‍वर महादेव मंदिराकडे जाणार्‍या भाविकांना चिखलातून जावे लागते. शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यामुळे पोलिस चौकीच्या आवारातील नालीमध्ये मुरूम टाकून पर्यायी व्यवस्था करण्यात आली. ग्रामसभेमध्ये भूमिगत गटाराचा ठराव अनेकदा घेतला, पण प्रत्यक्षात कुठलीच कामे झाली नाही. ठराव फक्त कागदावरच राहिला. ग्रामपंचायतीने वेळीच याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Women-should-also-participate-in-Plastic-free-campaign/", "date_download": "2018-11-17T08:42:29Z", "digest": "sha1:DO5HXBMYFRRYS53JJRH4DQR7IMVYG2KI", "length": 7929, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘प्लास्टिकमुक्‍त’ अभियानातही महिलांचा असाच सहभाग हवा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘प्लास्टिकमुक्‍त’ अभियानातही महिलांचा असाच सहभाग हवा\n‘प्लास्टिकमुक्‍त’ अभियानातही महिलांचा असाच सहभाग हवा\nकुडाळ : शहर वार्ताहर\nशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून महिलांनी आर्थिक सक्षम बनावे. प्लास्टिकमुक्‍त अभियानातही महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन जि.प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत यांनी महिला मेळाव्यात केले. या मेळाव्याला तालुक्यातील महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.\nजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कुडाळ पंचायत समितीच्या वतीने आयोजित ‘अशी-कशी-तशी मी’ हा महिलांचा हितगूज कार्यक्रम अर्थात महिला मेळावा बुधवारी येथील महालक्ष्मी हॉलमध्ये पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन जि. प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. जि.प. महिला व बालकल्याण सभापती सौ. सायली सावंत, समाजकल्याण सभापती सौ. शारदा कांबळे, कुडाळ पं.स.चे सभापती राजन जाधव, उपसभापती सौ. श्रेया परब, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, जि.प. सदस्या वर्षा कुडाळकर, पं.स. सदस्य डॉ. सुबोध माधव, मिलिंद नाईक, जयभारत पालव, सौ. स्वप्ना वारंग, सौ. नूतन आईर, सौ. प्राजक्‍ता प्रभू, सौ. मथुरा राऊळ, सौ. शीतल कल्याणकर, सहायक गटविकास अधिकारी मोहन भोई, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश कांबळे, नारूर सरपंच सौ. अलका पवार, जिल्हा उमेद अभियान कक्षाचे व्यवस्थापक प्रभाकर गावडे, प्रसाद कांबळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सौ. सारा गायकवाड आदीसह सुमारे 700 हून अधिक महिला उपस्थित होत्या.\nसौ. सायली सावंत यांनी महिलांनी अन्यायाविरूध्द लढा द्यावा तसेच एकजुट दाखवावी असे आवाहन केले. सौ. कांबळे यांनी सावित्रीबाई फुलेंचे विचार सर्वांनी आचरणात आणून एखाद्या स्त्रीवर अन्याय होत असेल तर तिला सर्वांनी साथ द्यावी असे आवाहन केले. सभापती श्री. जाधव यांनी कुडाळ पं.स. विविध उपक्रम राबवत असते. महिला मेळावा हाही यातील एक उपक्रम आहे असे सांगत महिलांच्या उपस्थितीचे कौतुक केले.\nनारूरच्या पहिल्या आदिवासी सरपंच सौ. अलका पवार, खेळाडू माधुरी खराडे, नझिमा हुरजूर, संजाली मालवणकर, तृप्ती दामले-कुडाळकर, कालभैरव बचत गट पाट, एकता बचतगट वेताळबांबर्डे, स्वामी समर्थ बचतगट पिंगुळी, सिध्दार्थ बचतगट शिवापूर आदीसह उमेद अभियान कक्षाच्या महिला, पं.स. आरोग्य कर्मचारी, महिला, अंगणवाडी आशा सेविका आदींचा विशेष गौरव करण्यात आला. महिलांच्या वतीने माधुरी खराडे व सौ. प्रतिक्षा कदम - शिवापूर यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रास्ताविक गटविकास अधिकारी विजय चव्हाण तर सुत्रसंचालन सौ. सायली सामंत, व सौ. मदने यांनी केले. दरम्यान जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनीही या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. दिवसभर चालेल्या या कार्यक्रमात महिलांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगतदार ठरले.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Clarity-in-the-role-of-the-alliance-government-says-Prithviraj-Chavan/", "date_download": "2018-11-17T08:44:06Z", "digest": "sha1:SB5AF4JOZ6RCA6R6NPA7IJ7J67OWNUXS", "length": 8830, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आघाडी सरकारच्या भूमिकेत स्पष्टता : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › आघाडी सरकारच्या भूमिकेत स्पष्टता : पृथ्वीराज चव्हाण\nआघाडी सरकारच्या भूमिकेत स्पष्टता : पृथ्वीराज चव्हाण\nअंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला गती आली आहे. राज्याच्या विविध भागात विशिष्ट विचारसरणी असलेल्या काही लोकांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारकडे पाठवल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे.\nअंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी कटात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी असलेल्या व्यक्तींना अटक करण्यात आली असून अजूनही तपास सुरू आहे. सुमारे दहा वर्षापूर्वी म्हणजेच 2008 साली ठाणे येथे झालेल्या बाँबस्फोटात सनातन संस्थेच्या कार्यकर्त्यांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने तपास कार्यात सातत्य राखून या संस्थेबद्दल राज्य सरकारला अहवाल सादर केला. या संस्थेचा इतिहास, सादर केलेला अहवाल आणि पुरावे या सगळ्यांचा साकल्याने विचार काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडी सरकारने केला होता. त्यानंतर 11 एप्रिल 2011 रोजी तत्कालीन आघाडी सरकारने सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा अधिकृत प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला होता.\nतत्कालीन बंदीचा प्रस्ताव डॉ. दाभोलकर यांच्या हत्येआधी सुमारे दोन वर्षापूर्वीच पाठवण्यात आला होता. त्यामुळे सनातन संस्थेवरील बंदी कोणत्याही समकालीन घटनेची तत्कालिक किंवा तात्पुरती प्रतिक्रिया नव्हती. याउलट दहशतवाद विरोधी पथकाने सातत्यपूर्ण तपासाने सादर केलेल्या अहवालावर आघाडी सरकारने स्वतःहून पुढाकार घेऊन सदर बंदीचा प्रस्ताव तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याकडे सादर केला होता, असेही आ. चव्हाण यांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.\nयाच दरम्यान सप्टेंबर 2011 मध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबत एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारला प्रतिवादी करण्यात आले होते. 2012 मध्ये या खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारने उच्च न्यायालयासमोर सनातनवर बंदी घालण्याची आपली भूमिका कायम ठेवली आणि केंद्रीय गृह मंत्रालयाला 1 हजार पानांचा सविस्तर अहवाल पाठवला होता, असेही आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. समाजात असहिष्णुता, धार्मिक तेढ आणि हिंसेस खतपाणी घालणार्‍या सनातन संस्थेबद्दल आघाडी सरकारच्या भूमिकेत सुरुवातीपासूनच स्पष्टता आणि सातत्य होते, असा दावाही या पत्रकाद्वारे करण्यात आला आहे.\nपुराणमतवादी, नवमतवादी चर्चा जुनीच...\nमहाराष्ट्रास पुराणमतवादी विरुद्ध नवमतवादी ही चर्चा नवीन नाही. मात्र अलीकडच्या काळात झुंडशाहीच्या प्राबल्याने धमकावणे, मारझोड करणे, आणि प्रसंगी बंदुकीचा वापर करून विवेकवादी विचारास कायमचे संपवणे अशी वृत्ती बळावत चालली असून हे चिंताजनक आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/business/business-news/state-bank-for-cyber-security/amp_articleshow/65519574.cms", "date_download": "2018-11-17T09:33:31Z", "digest": "sha1:IU46QRKTALE2GA3LTTGM6MHJVVT4REXR", "length": 8595, "nlines": 68, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "SBI Bank of India: state bank for cyber security - सायबर सुरक्षेसाठी स्टेट बँक सरसावली | Maharashtra Times", "raw_content": "\nसायबर सुरक्षेसाठी स्टेट बँक सरसावली\nआघाडीची सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मोबाइल अॅपच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांसाठी चोख सुरक्षाप्रणाली आखण्याचे ठरवले आहे....\nटाइम्स वृत्त, नवी दिल्ली\nआघाडीची सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने मोबाइल अॅपच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांसाठी चोख सुरक्षाप्रणाली आखण्याचे ठरवले आहे. बायोमेट्रिक वैधतेच्या माध्यमातून ही प्रणाली लवकरच अंमलात आणली जाईल, अशी माहिती या बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.\nस्टेट बँकेच्या ग्राहकांमध्ये दररोज कमालीची भर पडत असून मोबाइल बँकिंग करणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र यातून सायबर सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाल्याने बँकेने बायोमेट्रिक वैधतेचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार या बँकेचे मोबाइल अॅप (योनो) आणि युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) येथे बायोमेट्रिक वैधता व्यवस्था लागू करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. बँकेच्या सर्व्हरच्या माध्यमातून ही व्यवस्था कार्यान्वित होणार असून ती निर्माण करण्यासाठी बँकेने तंत्रसेवा पुरवठादारांकडून अर्ज मागवले आहेत. ही व्यवस्था अंमलात आल्यानंतर या बँकेच्या मोबाइल अॅपद्वारे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना बोटांचे ठसे/चेहऱ्याची ओळख आणि आवाजानुसार ओळख यातील एका पर्यायाने ओळख पटवून द्यावी लागेल.\nज्या ग्राहकांच्या स्मार्ट फोनमध्ये अंगठ्याच्या ठशाद्वारे ओळख पटविण्याची सुविधा आहे त्यांना बायोमेट्रिक वैधतेसाठी या पर्यायाचा उपयोग करता येईल. मात्र त्यासाठी त्यांना मोबाइल अॅपच्या माध्यमातून बँकेच्या सर्व्हरवर अंगठ्याच्या ठशाची नोंद करावी लागेल.\nबायोमेट्रिक वैधतेमुळे सायबर गुन्ह्यांना आळा बसेल व ग्राहकांना निर्धास्तपणे व्यवहार करता येतील, अशी आशा या बँकेने व्यक्त केले आहे.\nमोबाइल अॅपकडे वाढता ओढा\nबँकेच्या शाखांमधील गर्दी कमी करण्यासाठी खातेदारांना मोबाइल अॅपकडे वळविण्याच्या प्रयत्नात स्टेट बँकेला मोठे यश आले आहे. सद्यस्थितीत बँकेच्या एकूण व्यवहारापैकी केवळ १८ टक्के व्यवहार हे शाखांमध्ये होतात, गेल्या वर्षी हे प्रमाण २३ टक्के होते. स्टेट बँकेचे योनो हे अॅप आतापर्यंत ८३ लाख जणांनी डाऊनलोड केले आहे. तर, या अॅपच्या साह्याने १० लाख नवी खाती सुरू करण्यात आली आहेत. दररोज अडीच लाख जण हे अॅप वापरतात, असे बँकेने म्हटले आहे.\n१८ हजार एटीएम जुनाट\nस्टेट बँकेची १८,१३५ एटीएम अद्याप दोन हजार, पाचशे व दोनशे रुपयांच्या नोटांसाठी अनुरूप नाहीत, अशी माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. मध्य प्रदेश येथील चंद्रशेखर गौड यांनी ही माहिती मागितली होती. एकूण ५९,५२१ एटीएमपैकी ४१,३८६ एटीएमचे रीकॅलिब्रेशन (सर्व प्रकारच्या नोटांशी अनुरूप व सुसंगत करण्याची प्रक्रिया) झाले आहे, उर्वरित एटीएममध्ये अद्याप हे काम अपूर्ण आहे, अशी माहिती स्टेट बँकेतर्फे देण्यात आली.\nडोंगराळ भागात आता पोर्टेबल पेट्रोल पंप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-16-october-2018/", "date_download": "2018-11-17T09:02:37Z", "digest": "sha1:2L23BZZ4GCFPR5KYTG2ICDMJOP2V6STR", "length": 13147, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 16 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस चिन्हांकित करण्यासाठी जागतिक विद्यार्थी दिवस साजरा केला जातो. कलाम यांचा वाढदिवस 15 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.\nदिल्लीसाठी वायु गुणवत्ता आरंभिक चेतावणी प्रणाली दिल्लीत भू-विज्ञान व पर्यावरण मंत्री, केंद्रीय हर्षवर्धन यांनी दिल्लीत सुरू केली.\nइंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट रिसर्च अॅण्ड एज्युकेशन (ICFRE), देहरादून यांनी नवोदय विद्यालय समिती (NVS) आणि केन्द्रीय विद्यालय संघ (KVS) यांच्यासह सामंजस करारावर स्वाक्षरी केली आहे.\nभारतीय आयुर्विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) हप्त्यांमध्ये सर्वसाधारण आणि आरोग्य विमा दाव्यांच्या भुगतानाची संभाव्यता तपासण्यासाठी पॅनेल तयार केले आहे.\nथायलंडमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून सुचित्रा दुराई यांची नियुक्त केली आहे.\nभारत आणि श्रीलंका यांनी 1200 घरे बांधण्यासाठी सामंजस करारावर स्वाक्षरी केली आहे.\nप्रियांक कानूनगो यांना बाल अधिकार संरक्षण (NCPCR) च्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nशेखर मांडे यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)चे महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nभारतीय कुस्तीपटू सिमरनने महिला फ्री स्टाईलमध्ये 43 किलोग्रॅम प्रकारात रौप्यपदक पटकावले आहे.\nभारतीय कर्णधार विराट कोहलीने आयसीसी नवीनतम कसोटी क्रमवारीतील फलंदाजाच्या यादीत आपले सर्वोच्च स्थान कायम राखले आहे.\nPrevious (CCL) सेंट्रल कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 760 जागांसाठी भरती\nNext (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत सोलापूर येथे विविध पदांची भरती [मुदतवाढ]\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/events/details/1020/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A5%A7%E0%A5%AD_%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE", "date_download": "2018-11-17T09:09:26Z", "digest": "sha1:QEXRRGY3QQCYMS6K4OLR5QGRJPFYBIFE", "length": 4073, "nlines": 32, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nनागपुरात १७ जुलैपासून संविधान बचाव मोहीम\nराष्ट्रवादी महिला कॉंग्रेस करणार मनूस्मृती, इव्हिमचे प्रतिकात्मक दहन\nराष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्यावतीने संविधान बचाव, देश बचाव मोहिमेची नागपूर येथे १७ जुलै, २०१८ पासून मा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात होत आहे. नागपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाला विदर्भातील महिलांची मोठया प्रमाणात उपस्थिती राहणार असून यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियोजनासाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौझिया खान बैठक घेत आहेत. या सरकारच्या काळात संविधानावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात महिला, अनुसूचित जाती, अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत. देशाचे भगवेकरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला. संविधानाला डावलून सर्वसामान्यांचे अधिकार संपुष्टात आणण्याचा सरकारचा डाव आहे, हा कुटील डाव हाणून पडण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या महिलांनी घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.\nसरकार लोकशाही विरुद्ध वातावरण तयार करत आहे. न्याय मिळण्यासाठी लोकं रस्त्यावर उतरत आहे. संविधान बदलण्याची भाषा करणार्यांन वटणीवर आणण्यासाठी महिला आघाडीने पुढाकार घेतला असून १७ जुलैला मनुस्मृती आणि इव्हिमचे प्रतीकात्मक दहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. विद्या चव्हाण, माजी आ. सुरेश देशमुख, राजू तिमांडे, किशोर माथनकर, सुधीर कोठारी, सुरेखा ठाकरे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/uncategorized/page/20", "date_download": "2018-11-17T09:12:02Z", "digest": "sha1:6RWYXY4EMKQR7EODIR452H5Z7F7XZT7U", "length": 9684, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Top News Archives - Page 20 of 602 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nजागतिक क्रमवारीतील केविन अँडरसन टाटा ओपन स्पर्धेत खेळणार\nमुंबई / प्रतिनिधी : गतवषीचा उपविजेता आणि जागतिक क्रमवारीतील सहाव्या स्थानाचा टेनिसपटू केविन अँडरसन याने जानेवारी महिन्यात होणाऱया टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील क्रीडा संकुलात होणाजया या एटीपी 250 स्पर्धेत अँडरसनला अव्वल मानांकन मिळण्याची शक्मयता आहे. नुकताच झालेल्या व्हिएन्ना ओपनमध्ये अँडरसनने जपानच्या केई निशिकोरीला पराभूत करत या वर्षाखेरीस होणाजया एटीपी ...Full Article\nवीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नका, जाळू नका-महावितरणचे आवाहन\nमुंबई / प्रतिनिधी : शहरी व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी किंवा घरे, इमारतींच्या परिसरात असलेल्या वीजयंत्रणेजवळ असलेला कचरा जाळण्यामुळे किंवा कचऱयाने पेट घेतल्यामुळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे ...Full Article\nविद्यार्थी निवडणूक प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार-विनोद तावडे\nमुंबई / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडणूकांमधून खऱया अर्थाने नेत्तृत्वाची संधी मिळावी व लोकशाही मार्गाने सार्वत्रिक मतदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कॅम्पसवर विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यास वाव मिळावा यासाठी आज ...Full Article\nजायकवाडीसाठी आज नगरचे पाणी सोडणार\nनगर / प्रतिनिधी : नगर जिह्यातील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे या तीन जलाशयातून जायकवाडीसाठी पावणे सहा टीएमसी पाणी सोडण्याचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला आहे. गुरुवारी सकाळी मुळा, भंडारदरा ...Full Article\nमुंबईतील प्रेमवीराचा एक्स-गर्लफ्रेंड अन् तिच्या बॉयफ्रेंडवर हल्ला\nऑनलाईन टीम / मुंबई : मुंबईतील एका प्रेमवीराने आपली एक्स-गर्लफ्रेंड आणि तिच्या सध्याच्या बॉयफ्रेंडवर जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारात जखमी झालेल्या ...Full Article\nमहाजन असते, तर देशाची स्थिती अधिक चांगली असती – हरिभाऊ बागडे\nपुणे/ प्रतिनिधी : दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन आज असते, तर देशात आणखी चांगली परिस्थिती राहिली असती, असे गौरवोद्गार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी येथे काढले. ‘मुक्तछंद’तर्फे आयोजित ‘प्रमोद ...Full Article\nएसीच्या युनिटमधून विजेचा धक्का बसल्याने नागपूरात चिमुरडय़ाचा मृत्यू\nऑनलाईन टीम / नागपूर : नागपुरात स्प्लीट एसीच्या आऊटडोअर युनिटमुळे वीजेचा धक्का लागून सात वर्षांच्या चिमुरडय़ाला प्राण गमवावे लागले. राहत्या घराच्या गच्चीवर खेळताना शॉक बसल्याने समीर मुन्शीचा जागीच मृत्यू ...Full Article\nऍपलकडून iPod Pro प्रदर्शित\nऑनलाईन टीम / न्यूयॉर्क : ऍपलने मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये आयोजित शानदार सोहळय़ात आयपॅड प्रोचे दोन व्हेरिअंट प्रदर्शित केले. आतापर्यंतचे सर्वात कमी जाडीचे iPad Pro 11 इंच आणि iPad Pro 12.9 ...Full Article\nजायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : नाशिक आणि अहमदनगरच्या धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत अहमदनगरच्या विखे पाटील सहकारी ...Full Article\nपाणी प्रश्नावर मंत्री अभ्यास करत आहेत : एकनाथ खडसेंचा टोला\nऑनलाईन टीम / नंदुरबार : माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्ये÷ नेते एकनाथ खडसे आपल्याच सत्ताधारी पक्षाच्या सरकारला झोडायची एकही संधी सोडत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. नंदूरबारमध्ये ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/user/5706", "date_download": "2018-11-17T09:45:53Z", "digest": "sha1:RFKCO3HLOWZRNMD2HFHAF2QKHCABOIP6", "length": 2580, "nlines": 39, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शिल्पा खेर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशिल्पा खेर या सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. त्या त्यांच्या 'भाग्यश्री फाउंडेशन'तर्फे विविध शैक्षणिक उपक्रम करत असतात. त्यांचे 'यश म्हणजे काय' हे पुस्तक सध्या गाजत आहे. त्यामध्ये मान्यवर व्यक्तींच्या मुलाखतीआधारे यशाचे गमक उलगडून दाखवले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/08/blog-post_20.html", "date_download": "2018-11-17T09:43:38Z", "digest": "sha1:ZVAARAWWNDQOSKXV433XFF26LGUWPL65", "length": 13566, "nlines": 167, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: वीज पडून गाय - म्हैस ठार, शेतकरी जखमी", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nबुधवार, २० ऑगस्ट, २०१४\nवीज पडून गाय - म्हैस ठार, शेतकरी जखमी\nवाऱ्यामुळे उरली -सुरली पिके आडवी..\nहिमायतनगर(वार्ताहर)तालुका परिसरात विजांचा कडकडात व वादळी वाऱ्यात बुधवारी ३ वाजता पावसाने हजेरी लावली असून, पाऊस कमी तर विजांचा कडकडाट जास्त असा अनुभव हिमायतनगर वासियांना आला असून, दरम्यान परिसरात वीज कोसळून गाय - म्हैस ठार झाली असून, हरी कोंडीबा बोथीन्गे हा शेतकरी जखमी झाला आहे.\nऐन बुधवारच्या आठवडी बाजारच्या दिवशी दुपाई ३ वाजेच्या दरम्यान अचानक जोरदार वादळी वारे, विजांचा कडकडाट व पावसाला सुरुवात झाली. अर्धातास झालेल्या या पावसामुळे व्यापारी व ग्राहकांची तारांबळ उडाली होती. शहर व काही परिसरात पाऊस झाला परंतु ग्रामीण भागात बर्याच ठिकाणी पाऊस पडला नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान विजांच्या कडकडाटात सिरंजनि शिवारातील वीज कोसळल्यामुळे आखाड्यावर बांधून असलेली कचरु नारायण वासुदेव या शेतकर्याची गाय दगावली आहे. यात शेतकर्याचे ३० हजाराचे नुकसान झाले आहे. तर हिमायतनगर शहरा नजीकच्या गणेशवाडी शिवारातील आखाड्यावर वीज कोसळून हरी कोंडीबा बोथीन्गे या शेतकर्याची दुभती म्हैस ठार झाल्याने ५० हजारचे नुकसान झाले आहे. तर या घटनेत हरी नामक शेतकरी जखमी झाला असून, त्याच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. बुधवारच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतातील उभी कापसाची पिके आडवी झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. अगोदरच शेतकरी कोरड्या दुष्काळाने नुकसानीत आलेल्या पिकामुळे हैराण असून, उर्वरित पिकांना जपताना बुधवारी पाऊस कमी तर वारे जास्त आल्यामुळे उरली -सुरली पिकांचे नुकसान झाल्याने ऐन पोळ्याच्या सानापुर्वीच शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nदुकानदाराना २० लाखाचा चुना...\nसात टक्के आरक्षण द्या\nवीज पडून गाय - म्हैस ठार, शेतकरी जखमी\nओबीसीचा लाभ मिळून द्यावा\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/mother-badly-beated-her-one-and-half-year-old-daughter-5950911.html", "date_download": "2018-11-17T08:39:23Z", "digest": "sha1:GZ2BDSPB7IJD6VZRSHINYY6PCDR2CCSN", "length": 5529, "nlines": 144, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mother Badly Beated Her One and Half Year old Daughter | शॉकिंग CCTV फुटेज: दिड वर्षाच्‍या मुलावर आईची 'थर्ड डिग्री', 'चुप राहा नाहीतर जीव घेईल', आईचे बोल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशॉकिंग CCTV फुटेज: दिड वर्षाच्‍या मुलावर आईची 'थर्ड डिग्री', 'चुप राहा नाहीतर जीव घेईल', आईचे बोल\nसोशल मीडियावर आपल्‍या दीड वर्षाच्‍या मुलाला मारहाण करतानाचा एक असा व्हिडिओ व्‍हायरल होत आहे,\nसोशल मीडियावर आपल्‍या दीड वर्षाच्‍या मुलाला मारहाण करतानाचा एक असा व्हिडिओ व्‍हायरल होत आहे, जो पाहून कोणीही विचलित होईल. यामध्‍ये आई आपल्‍या मुलाला निर्दयीपणे मारत असल्‍याचे दिसत आहे. मुल जोरजोराने रडत आहे. तरीदेखील ही आई मारहाण करण्‍याचे काही थांबवत नाही. इतकेच नव्‍हे तर, 'चुप राहा, नाहीतर मारून टाकेल.' असे मुलाला खेकसतानाही आई दिसत आाहे.\nहुबळीजवळ खासगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात; मुंबईतील 6 जणांचा जागेवरच मृत्यू तर 10 जखमी\nफेसबूकवर तरुणीशी मैत्री करून फसला सैनिक: आधी गोड-गोड बोलायची, आता रोज पाठवते न्यूड सेल्फी; पोलिसांत तक्रार दाखल\nआमचे सिंहासन चहावाल्याने पळवले, काँग्रेसला प्रश्न : मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-01-november-2018/", "date_download": "2018-11-17T09:27:13Z", "digest": "sha1:4NRUQPUKALZXVFUUWQQNOAZNFAEW2HQL", "length": 13830, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 01 November 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nभारताचे उपराष्ट्रपती श्री. एम. वेंकय्या नायडू यांनी 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान त्यांच्या पहिल्या आफ्रिकेच्या भेटीची सुरुवात केली आहे.\nगिरीश राधाकृष्णन यांनी चेन्नई-मुख्यालय पीएसयू नॉन-लाइफ कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कारभार स्विकारला आहे.\nअनुपम खेर यांनी भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था (FTII) च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.\nजागतिक पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत 65 व्या क्रमांकावर आहे व सिंगापूर अग्रस्थानी आहे.\nभारतातील राष्ट्रीय महिला आपत्कालीन हेल्पलाईन सुविधा भारतात लॉन्च झाली आहे. संकटग्रस्त महिला हेल्पलाईन 181 वर कॉल करू शकतात.\nभारत आणि रशियाने भारतीय नौदलात ब्रह्मोस क्षेपणास्त्रांद्वारे सुसज्ज केलेल्या दोन नवीन युद्धपद्धती समाविष्ट करण्यासाठी 950 दशलक्ष डॉलर्सचा करार केला आहे.\nतमिळनाडू केमिस्ट्स आणि ड्रगजिस्ट असोसिएशनने औषधांच्या ऑनलाइन विक्रीस सुलभ करणार्या वेबसाइट्सवरील बंदीची मागणी करणारा एक याचिका दाखल केली. असे म्हटले आहे की ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स अॅक्ट, 1940 औपनिवेशिक युगाच्या काळात आणि ऑनलाइन व्यापाराच्या प्रारंभाच्या अगोदर बनविण्यात आले होते.\nइंडो तिबेटन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी)चे महानिरीक्षक म्हणून एस. एस. देवासवाल, IPS (HY: 84) यांची ACC ने नियुक्ती मंजूर केली आहे.\nजागतिक बॉक्सिंग असोसिएशन (एआयबीए)ने महिला विश्व चॅम्पियनशिपच्या आगामी 10 व्या आवृत्तीच्या पाचवेळा जागतिक चॅम्पियन मेरी कॉमला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नामांकित केले आहे.\nपुण्यातील 33 वर्षीय पंकज अडवाणी हा चीनच्या ज्युन रिटीचा 6-1 असा पराभव करून आशियाई स्नूकर टूर स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे.\nPrevious (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\nNext (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 96 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-satara-kas-pathar-valley-flowers-3030", "date_download": "2018-11-17T08:32:19Z", "digest": "sha1:5XS3V2XRQQI2ZJBK5VHCV7EBXHK46Q2Q", "length": 8268, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news satara kas pathar, valley of flowers | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी साताऱ्याच्या कास पठारावर पर्यटकांची गर्दी\nनयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी साताऱ्याच्या कास पठारावर पर्यटकांची गर्दी\nनयनरम्य सुंदर फुलांना पाहण्यासाठी साताऱ्याच्या कास पठारावर पर्यटकांची गर्दी\nरविवार, 9 सप्टेंबर 2018\nसाताऱ्यातील कास पठार फुलांनी बहरलं\nVideo of साताऱ्यातील कास पठार फुलांनी बहरलं\nसातारा जिल्ह्य़ातले जैववैविध्याने नटलेले ठिकाण म्हणजे कास पठार. सह्य़ाद्रीतील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून त्याची ओळख आहे. सध्या या ठिकाणी नयनरम्य सुंदर फुलांचा बहर आलाय.\nसप्टेंबर महिन्याचा सुरुवातीला पावसानं उघडीप दिल्यानंतर या ठिकाणी फुलांचा बहर येतो..सुमारे ४०० पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती कास पठारावर आढळतात. तर एकूण ८५० पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती आढळतात.\nयामध्ये प्रदेशनिष्ठ, अतिदुर्मीळ वनस्पतींचा देखील समावेश आहे. त्यामुळं इथलं दुर्मिळ जैवविविधतेनं नटलेलं सौंदर्य अनुभवयाचं असेल तर एकदा तरी या ठिकाणाला अवर्जून भेट द्या.\nसातारा जिल्ह्य़ातले जैववैविध्याने नटलेले ठिकाण म्हणजे कास पठार. सह्य़ाद्रीतील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून त्याची ओळख आहे. सध्या या ठिकाणी नयनरम्य सुंदर फुलांचा बहर आलाय.\nसप्टेंबर महिन्याचा सुरुवातीला पावसानं उघडीप दिल्यानंतर या ठिकाणी फुलांचा बहर येतो..सुमारे ४०० पेक्षा जास्त फुलांच्या प्रजाती कास पठारावर आढळतात. तर एकूण ८५० पेक्षा जास्त प्रजातींच्या वनस्पती आढळतात.\nयामध्ये प्रदेशनिष्ठ, अतिदुर्मीळ वनस्पतींचा देखील समावेश आहे. त्यामुळं इथलं दुर्मिळ जैवविविधतेनं नटलेलं सौंदर्य अनुभवयाचं असेल तर एकदा तरी या ठिकाणाला अवर्जून भेट द्या.\nकास पठार kas pathar सौंदर्य beauty\nOMPEX18 ब्रिटनमधील पाहिलं-वहिलं निवासी मराठी उद्दोजकांचं प्रदर्शन\nअनिवासीय महाराष्ट्रीयन व्यावासियायिक आणि उद्योजक समूह म्हणजेच OMPEG तर्फे...\nरायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील हा देवकुंड धबधबा. आकाशातून तुषार असे कोसळतात...\nकेसांनी कापू नका सौंदर्याचा गळा; केसांवर भलते-सलते प्रयोग करण्याआधी...\nतरूण असो किंवा तरूणी केसांमुळे त्यांचं किंवा तिचं सौंदर्य अधिक खुलतं. त्यामुळं आताची...\nकेसांनी कापू नका सौंदर्याचा गळा; केसांवर भलते-सलते प्रयोग करण्याआधी हा व्हिडिओ एकदा पाहाच\nVideo of केसांनी कापू नका सौंदर्याचा गळा; केसांवर भलते-सलते प्रयोग करण्याआधी हा व्हिडिओ एकदा पाहाच\nमेत्तुपलयम ते उधगमंडलम.. कोणी बुक केली आख्खी ट्रेन \nकोयंबतूर : लग्नानंतर नवविवाहित जोडपे फिरण्यासाठी विविध ठिकाणी जात असतात. तर काही...\nदेवभूमी' केरळला हवेत मदतीचे हात\n\"देवभूमी' केरळचं सौंदर्य जणू शापित असावं, तसं कोसळत्या पावसानं आणि बेभान पुरानं...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/3634", "date_download": "2018-11-17T09:11:37Z", "digest": "sha1:OFNH7YSSIRPA46FMROUSH5ZBIW6Q5JKE", "length": 30284, "nlines": 289, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गणेशोत्सव २००८ - स्पर्धा मतदान | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गणेशोत्सव २००८ - स्पर्धा मतदान\nगणेशोत्सव २००८ - स्पर्धा मतदान\nसर्व स्पर्धा संपल्या आहेत आणि आता मतदान. तुम्हाला कुठल्या प्रवेशिका आवडल्या ते खालील दुव्यावर जाउन कळवा. मतदानाची पद्धत दुव्याखाली दिली आहे.\nमतदान २७ सप्टेंबर पर्यंत चालु राहील.\n१. प्रकाशचित्र स्पर्धा मतदान\nइथे सर्व प्रवेशिका तुम्हाला ८ पानांमध्ये दिसतील. प्रत्येक प्रकाशचित्राच्या वर १० तारे दिसतील. तुम्ही प्रत्येक प्रकाशचित्राला (सर्व प्रवेशिकांना) १-१० च्या मध्ये गुणांकन करू शकता. त्यासाठी त्या क्रमांकाच्या तार्‍यावर टिचकी मारा.\n२. प्रवासवर्णन स्पर्धा मतदान\nतुम्हाला सर्वात आवडलेली एक प्रवेशिका निवडा. यात नजरचुकीने एक प्रवेशिका द्यायची राहिली होती ती आता टाकली आहे. ज्यांना\nफेरमतदान करायचे आहे त्यांनी वरच्या मतदानाच्या दूव्यावर जाउन मतदान करावे.\n३. कथालेखनस्पर्धा (सुरुवात आमची, कथा तुमची) - सुरुवात क्र.१ मतदान\nतुम्हाला सर्वात आवडलेली एक प्रवेशिका निवडा. बाकी २ कथालेखन सुरूवातीना प्रवेशिका न आल्याने एकाच सुरूवातीसाठी मतदान होईल.\nतांत्रिक कारणामुळे मतदानासाठी संपूर्ण उखाणा किंवा चारोळी दाखवता येत नाही त्यामुळे मतदान करतांना फक्त सुरुवातीची एक ओळ दिसेल.\n४. व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र.१ मतदान\nमतदानापुर्वी चारोळ्या वाचण्यासाठी व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र.१ हा दूवा बघा.\n५. व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र.२ मतदान\nमतदानापुर्वी चारोळ्या वाचण्यासाठी व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र. २ हा दूवा बघा.\n६. व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र.३ मतदान\nमतदानापुर्वी चारोळ्या वाचण्यासाठी व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र. ३ हा दूवा बघा.\n७. व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र.४ मतदान\nमतदानापुर्वी चारोळ्या वाचण्यासाठी व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र. ४ हा दूवा बघा.\n८. नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.१ मतदान\nमतदानापुर्वी उखाणे वाचण्यासाठी नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.१ हा दूवा बघा.\n९. नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.२ मतदान\nमतदानापुर्वी उखाणे वाचण्यासाठी नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.२ हा दूवा बघा.\n१०. नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.३ मतदान\nमतदानापुर्वी उखाणे वाचण्यासाठी नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.३ हा दूवा बघा.\n११. नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.४ मतदान\nमतदानापुर्वी उखाणे वाचण्यासाठी नावगंफण अर्थात उखाणा स्पर्धा क्र.४ हा दूवा बघा.\nपाककला स्पर्धेसाठी परिक्षक निकाल देतील.\nमतदान २७ सप्टेंबर पर्यंत चालु राहील.\nप्रत्येक आयडीला वरील सर्व स्पर्धांमध्ये (प्रकाशचित्र स्पर्धा वगळता) एक-एक मत देता येईल. उदा. एका आयडीला एकाच कथालेखनाला मत देता येईल, तसेच एकाच प्रवासवर्णनाला मत देता येईल. प्रकाशचित्र स्पर्धेत प्रत्येक प्रवेशिकेला मानांकन देण्याची सोय आहे.\nजर आधी दिलेले मत बदलायचे असेल तर तसे ते बदलता येते. त्यासाठी परत एकदा 'मतदान' मध्ये जावुन हव्या त्या प्रवेशिकेला मत दिले तर आधीचे मत रद्द होवुन नवीन मत ग्राह्य धरले जाते. हा बदल फक्त मतदान चालु असलेल्या काळातच (२७ सप्टेंबर पर्यंत) करता येईल.\nमतदान केल्याबद्दल धन्यवाद. आपल्याला यावर्षीच्या गणेशोत्सवाबद्दल आणि संयोजनाबद्दल काही सूचना, प्रतिक्रीया द्यायच्या असतील तर गणेशोत्सव प्रतिक्रीया या दूव्यावर अवश्य द्या.\nप्रकाशचित्रासाठी व्होट सबमिटचे बटन दिसुन मग दिसेनासे होते व गोल गोल गोळ्यान्च्या जागी स्टार्स दिसु लागतात आणि व्होट सबमिट करता येत नाही\nकथालेखनस्पर्धेसाठी देखिल http://www.maayboli.com/node/3635 हीच लिन्क जी प्रवासवर्णनासाठी आहे, दिसते आहे\n की माझ्याच पीसीवर प्रॉब्लेम आहे\nप्रकाशचित्राच्या तार्‍यांवर टिचकी मारली की तेवढे लाल होतात पण पुढच्या / मागच्या पानावर जाऊन परत तिथे आले की ते पुर्ववत कलरलेस झालेले असतात. मग मतदान झाले की नाही कसे समजणार\nकथालेखन स्पर्धा मतदानाचा दुवा प्रवासवर्णन मतदानाच्या पानावर जात आहे.. कृपया तपासणार का\nक्षमस्व, कथालेखन स्पर्धा मतदानाचा दुवा आता सुधारला आहे.\nप्रकाशचित्राच्या तार्‍यांचा प्रश्न तपासत आहोत. तो सुटला की इथे कळवतो.\nमाझ्या पाऊलखूणान्मधे मला \"फक्त लेखन\" या पेजवर देखिल माझ्या फोटोन्च्या पोस्ट्स वर हे स्टार्स दिसताहेत\nइतर सहभागी स्पर्धकान्च्या प्रोफाईलमधील \"फक्त लेखन\" या पेजवर गेल्यासही तसेच दिसते आहे\nमतदानाची अंतिम तारीख काय आहे\nएक आयडी किती वेळा मतदान करू शकतो\nसंयोजक जरा इकडे लक्ष द्याल का\nप्रवासवर्णन स्पर्धेत एकुण ४ प्रवेशिका होत्या, पण मतदानासाठी फक्त तीनच\nसतीश यांची \"अंबोली\" हि प्रवेशिका नाहि आहे.\nपाककृतींसाठी कुठे मतदान करायचे \nसिंड्रेला, पाककृती स्पर्धेसाठी परीक्षक नेमले आहेत...\nओह अच्छा. मतदानासाठी मुदत आहे का \nउखाणा स्पर्धा मत कसे द्यायचे आता नवीन बोगस आय डि उघडले तर चालते का\nमी \"व्यंगचित्रचारोळी स्पर्धा चित्र क्र.१ मतदान\" ह्या प्रकारात काल मतदान केले होते. मतदान केल्यावर \"Cancel Your Vote\" दिसायला लागले. आज बघितले तर Vote दिसत होते व मी पुन्हा एकदा मतदान करु शकले. काल दिवसभरात काही बदल झाल्यामुळे असे झाले का की मतदानाचे पान बगलं \nउखाणा स्पर्धेत किंवा इतर कुठेही मत देण्यासाठी वर दूवा दिलेला आहे त्या-त्या दूव्यांवर टीचकी मारुन तुम्हाला सर्व स्पर्धेत मत देता येईल.\nसगळ्यांना मतदान केल्यावर खाली शेवटी 'cancle your vote' असे दिसते. याचा अर्थ तुम्ही जे मत दिलय ते जर चुकुन दिले गेले असेल किंवा तुम्हाला ते रद्द करायचे असेल तर तिथे टीचकी मारुन करता येते. तसे केल्याने तुम्ही आधी दिलेले मत रद्द होवुन तुम्हाला नविन मत देता येते, थोडक्यात तुम्हाला तुमचे मत एका प्रवेशिकेला देण्या ऐवजी दुसरी प्रवेशिकेला द्यायचे असेल तर ते देता येते. तुम्ही एकापेक्षा जास्त वेळा एकाच स्पर्धेत मत दिले याचा अर्थ तुमचे पहिले मत आपोआप रद्द होवुन शेवटचे (latest) मत ग्राह्य धरले जाते. अश्या पद्धतीने तुम्ही हव्या तितक्या वेळा तुमचा निर्णय बदलु शकता.\nसंयोजक, मतदानाची ही पद्धत असे तर मग प्रत्येक प्रवेशिकेला १० तारे असण्याचं प्रयोजन राहत नाही. मला वाटलं की मी प्रत्येक प्रवेशिकेसाठी १ ते १० तारे देऊ शकतो आणि मग प्रत्येक प्रवेशिकेला मिळालेले एकूण तारे मोजले जातील.\n(आरोप, प्रत्यारोप, छिद्रान्वेषी सूचना, चुका काढणे, वाकड्यात शिरणे किंवा तत्सम कसलाही हेतू नाही. माझा झालेला गोंधळ फक्त सांगितला.)\nप्रकाशचित्र स्पर्धेसाठी १० तारे आहेत. तिथे तुम्ही सर्व प्रवेशीकांना तुमचे rating देउ शकता. वर लिहिलं आहे ते ईतर स्पर्धांसाठी आहे.\nनाव गुंफण ४ वर मतदान करायला टीचकी मारली तर 'पान हरवले आहे का असे येतय सारखे\nमला अजुनही पुढील प्रोब्लेम भेडसावतो हे\n\"प्रकाशचित्रासाठी व्होट सबमिटचे बटन दिसुन मग दिसेनासे होते व गोल गोल गोळ्यान्च्या जागी स्टार्स दिसु लागतात आणि व्होट सबमिट करता येत नाही\"\nत्यातुनही मी \"शिश्टिमला\" चकवुन सबमिटचे बटन दिसताक्षणी किरण साधून ज्या दोन चित्रान्ना व्होट करु शकलो, आता फक्त तेच तारे लाल लाल दिसतात\nदोन चित्रान्व्यतिरिक्त मी अन्य कुणालाच व्होट करु शकलेलो नाहीये\nमला अजुनही पुढील प्रोब्लेम भेडसावतो हे\n\"प्रकाशचित्रासाठी व्होट सबमिटचे बटन दिसुन मग दिसेनासे होते व गोल गोल गोळ्यान्च्या जागी स्टार्स दिसु लागतात आणि व्होट सबमिट करता येत नाही\"\nलिम्बुदा माझीपण तीच अवस्था आहे रे\nअरे असे व्हायचे काही कारण नाही आहे.. काही संकदातच ते पिवळे तारे लाल होतात.. मी कालच सगळ्या प्रकाशचित्रांना माझे मत दिले आहे..\nस्टार दिसणेच महत्त्वाचे आहे.. कारण ते स्टारच तुमचे मत ठरवतात.. सबमिटचे बटण नाही..\nसंयोजक मी जे म्हणतो आहे ह्यात चूक असेल तर योग्य पद्धत सांगा..\nश्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे\nक्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे\nगोल गोल गोळ्यान्च्या जागी स्टार्स दिसू लागल्यावर सबमिटचे बटन देखिल गायब होते ना त्याचे काय करू मी मोझिला, नेटस्केप वरुन देखिल प्रयत्न केला पण तसच होतय\nयोग्या, बहुतेक स्पर्धकान्ना \"वेगळी ट्रिटमेण्ट असावी\"....\nकालपासून जमतेय प्रकाशचित्रांना मत द्यायला. लगेचच मताचा परिणाम दिसतो तिथे.\nलिंबू, सबमिट बटणची गरज नाही आहे.. स्टार्स दिले की तिथेच तुमचे मत दिले गेले असल्याचे कळते.. तिथे rating आणि number of votes असे स्टार्स्च्या खालती दिले आहे.. आधीची number of votes आणि तू मत दिल्यानंतरचे number of votes चेक कर त्यात १चा फरक दिसेल.. तो दिसला याचा अर्थ तुझे मत ग्राह्य धरण्यात आले आहे....\nश्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे\nक्षणांत येती सरसर शिरवे क्षणांत फिरुनी ऊन पडे\nयेस येस हिम्या, जमल रे जमल एकेक तारा कमी जास्त केला की आकडे बदलताहेत\n(पण मग ते सबमिटच बटन दिसुन नाहिस का होत माझ कन्फ्युजन झाल ना त्यामुळे)\n मी बघतो लगेच चेक करुन\nअन अजुन एक सुविधा हे\nमी जर स्पर्धक हे तर माझ्या पाऊलखूणान्मधे फक्त लेखन या सदरात देखिल मला माझ्याच चित्रान्ना मतदान करता येतय\nअन हा योग्या स्पर्धक हे, तर त्याच्या प्रोफाईलमधिल फक्त लेखन या सदरात गेल्यावर त्याच्या चित्रान्ना देखिल मतदान करता येतय\nहाये की नाही आयडीयेची गम्मत\nहिम्सकुल यांनी बरोबर सांगीतले आहे. सर्व प्रकाशचित्रांना मानांकन देतांना फक्त हव्या त्या क्रमांकाच्या तार्‍यावर क्लिक केले की त्याचा पिवळा रंग जावुन लाल रंग येतो. याचाच अर्थ तुमचे मानांकन त्या प्रकाशचित्राला दिले गेले आहे. त्यामुळे तसे लाल तारे दिसल्यावर अजुन कुठे क्लिक करण्याची आवश्यकता नाही.\nआत्ताच परत एकदा तपासले, सर्व स्पर्धांच्या लिंक्स चालु आहेत आणि बर्‍याच लोकांनी मतदान केलेले आहे. तुम्हाला अशी अडचण यायला नको. पुन्हा एकदा मतदानाचा प्रयत्न कराल का आणि सांगणार का तीच अडचण येतेय का ते\nसंयोजक आताच मी फोटोंच्या स्पर्धेसाठी मतदान करुन आलो. नुसते एकदा हव ते तारांकन दिल की झाल ना कारण मला तिथे व्होट सबमिट अस बटन दिसल नाही.\nबघणार का माझ मतदान झाल आहे की नाही\nअजुन एक म्हणजे तिथे तीन फोटो दिसत नाहिये.\nएक मृन्मयी यानी टाकलेला एक टण्या बेडेकर यानी टाकलेला आणी एक काशी यानी टाकलेला.\nत्यामुळे त्या तीन फोटोना अजुन व्होट केलेले नाही.\nजरा प्लीज बघणार का ते का दिसत नाहियेत ते.\nही फोटोंना तारांकण देण्ञाची पद्धत मस्त आहे. खुप आवडली.\nप्रकाशचित्रांना फक्त मानांकन द्यायचे आहे. वर लिहीलेल्या पोस्ट मध्ये याबद्दल सविस्तर माहिती आहे.\nतुम्ही सांगितलेले प्रकाशचित्र मतदानासाठी आता उपलब्ध केले आहेत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/fifty-eight-tradition-breaks/articleshow/65771864.cms", "date_download": "2018-11-17T10:04:51Z", "digest": "sha1:P2PII6EQSHD3UTJMGGD5VCR57LUWGPS6", "length": 14018, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: fifty-eight tradition breaks! - अर्धशतकी परंपरा खंडित! | Maharashtra Times", "raw_content": "\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलं\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलंWATCH LIVE TV\nनाशिकरोड मनपा कार्यालय यंदा गणेशोत्सवाला मुकणार म टा...\nनाशिकरोड मनपा कार्यालय यंदा गणेशोत्सवाला मुकणार\nम. टा. वृत्तसेवा, जेलरोड\nनाशिकरोड महापालिका कार्यालयाची ५० वर्षांची सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा यंदा खंडित झाली आहे. नाशिकरोडचा मानाचा हा पहिला गणपती यंदा दिसणार नाही. कर्मचारी सूत्रांनी सांगितले की, आयुक्त तुकाराम मुंढे यांची थेट परवानगी नसल्याने यंदा सार्वजनिकरित्या गणेशोत्सव साजरा केला जाणार नाही.\nनाशिकरोड विभागीय कार्यालयात सुमारे साडेचारशे कर्मचारी-अधिकारी आहेत. त्यांचे नाशिकरोड अधिकारी कर्मचारी गणेश मंडळ आहे. सन १९६५ च्या सुमारास नाशिकरोड-देवळाली नगरपालिका स्थापन झाली. तेव्हापासून पालिका कर्मचारी गणेशोत्सव साजरा करतात. नाशिकरोडचा हा मानाचा पहिला गणपती आहे. विसर्जनाच्या दिवशी या गणेशापुढे नारळ वाढविल्यानंतरच मिरवणुकीला प्रारंभ होतो. महापालिकेच्या आवारात मोठा मंडप टाकून प्रबोधनपर देखावा मंडळ सादर करते. उत्सवासाठी नेते किंवा मनपाकडून रुपयाही न घेता उत्सव साजरा केला जातो. महापालिकेला जागेचे भाडेही दिले जाते.\nआयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिका कार्यालयात देवदेवतांच्या प्रतिमा लावण्यास प्रतिबंध केला आहे. त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतरचा महापालिकेचा हा पहिला गणेशोत्सव आहे. पालिकेच्या राजीव गांधी भवन मुख्यालय, सिडको आणि नाशिकरोड विभागीय कार्यालयात असा उत्सव साजरा होतो. यंदा आयुक्तांचे प्रतिबंधांचे पत्र नसले तरी थेट परवानगीही नसल्याने नाशिकरोडच्या कर्मचाऱ्यांनी उत्सवासाठी पुढाकारच घेतला नाही. यंदा गणेश प्रतिष्ठापना करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.\nपालिका कर्मचारी अर्धशतकाहून अधिक काळ गणेशोत्सव साजरा करीत आले आहेत. नाशिकरोडला सत्कार पॉईंट येथे नगरपालिकेचे पहिले कार्यालय होते. तेव्हापासून कर्मचारी गणेशोत्सव साजरा करतात. हे कार्यालय नंतर देवीचौकात आणि आता पाच वर्षांपूर्वी दुर्गादेवी मंदिराशेजारी भव्य इमारत कार्यालयात स्थलांतरीत झाले. तेथेही गणेशोत्सव परंपरा सुरू होती.\nप्रबोधनपर आणि भव्य देखाव्यासाठी हे मंडळ पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. मंडळाने मोरुची मावशी या नाटकाचा प्रयोग केला होता. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम मंडळ आयोजित करते. मंडळाच्या नशाबंदी देखाव्याला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला होता. बेटी बचाओ, अंधश्रद्धा निर्मूलन, लोकसंख्यावाढ आदी विषयांवर मंडळाने देखावे सादर केले. संत तुकारामांचे वैकुंठगमन, शिव आराधना, नागकन्या, शिवरायांचा आठवावा प्रताप, संत मीराबाई हे अलिकडचे भव्य देखावे आहेत. यंदा मंडळाचा गणेशोत्सव नसल्याने भाविक आणि कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nफायरबॉलच्या प्रकाशाने रात्री उजळले टेक्सास\nबाबा सहगल, एम.एम. श्रीलेखा अमरावती ग्लोबल म्युझिक आणि डान्स ...\nयुपी: पती जिवंत असूनही २२ जणी घेत आहेत विधवेची पेन्शन\nऑनर किलिंग : तामिळनाडूत पती-पत्नीला नदीत जिवंत फेकले\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\n 'ईएमआय'वर करा सत्यनारायण पूजा\nशहीद जवानाच्या कुटुंबियांना मदतीचा ओघ\nशहीद गोसावी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमुंढे, दादागिरी बंद करा\nअमेरिकेची एरियल घेतेय मलखांबाचे धडे...\nबंद कारखान्यांचा प्रश्न मार्गी लावा...\nचांदवडमध्ये नवजात बालिकेचा मृत्यू...\nबॅलेट-कंट्रोल युनिटची आज प्राथमिक चाचणी...\nआधी रिक्त जागांसाठी द्या लढा...\nमुख्य बाजारपेठ बंद;उपनगरांमध्ये संमिश्र...\nबॅडमिंटन स्पर्धेत नाशिकला दोन सुवर्ण...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/reliance-jio-receives-poor-response-says-report-only-13-percent-customers-sign-prime", "date_download": "2018-11-17T09:42:51Z", "digest": "sha1:52ATJOFZ5CBAEHWSFOHP6YSTQL5C4Z2M", "length": 12536, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Reliance Jio receives poor response, says report; only 13 percent customers sign up for Prime membership जिओकडे ग्राहकांची पाठ; 13 टक्केच नोंदणी | eSakal", "raw_content": "\nजिओकडे ग्राहकांची पाठ; 13 टक्केच नोंदणी\nबुधवार, 29 मार्च 2017\nहॅप्पी न्यू ईअर ऑफरच्या समाप्तीनंतर 1 एप्रिलपासून जिओची नवीन ऑफर येत असून, या सेवांसाठी ग्राहकांना पैसे भरावे लागणार आहेत. \"हॅप्पी न्यू ईअर ऑफर' सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांना 99 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे.\nमुंबई - रिलायन्स जिओची हॅप्पी न्यू ईअरची मोफत डेटा व कॉलची ऑफर 31 मार्चला संपत असून त्यानंतर प्राथमिक सदस्यता (प्राईम मेंबरशीप) ऑफर स्वीकारून ग्राहकांना जिओची सेवा सुरू ठेवता येणार आहे. मात्र \"जिओ'च्या 13 टक्के ग्राहकांनीच जिओच्या प्राईम मेंबरशीपमध्ये उत्सुकता दर्शविली आहे. त्यामुळे मोफत कॉल व डेटाच्या ऑफरनंतर ग्राहक जिओकडे पाठ फिरवणार असे चित्र पहायला मिळत आहे.\nहॅप्पी न्यू ईअर ऑफरच्या समाप्तीनंतर 1 एप्रिलपासून जिओची नवीन ऑफर येत असून, या सेवांसाठी ग्राहकांना पैसे भरावे लागणार आहेत. \"हॅप्पी न्यू ईअर ऑफर' सुरू ठेवण्यासाठी ग्राहकांना 99 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे.\nएका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार गेल्या चार आठवड्यांत रिलायन्स जिओकडे 2 कोटी नव्या ग्राहकांची नोंद झालेली आहे. रिलायन्स जिओने 170 दिवसांमध्ये 10 कोटी ग्राहकांचा आकडा पार करत उच्चांक गाठला होता. मात्र सध्या प्राईम मेंबरशीपसाठी केवळ 1 कोटी साठ लाख ग्राहकांनीच नोंदणी केल्याचे निदर्शनास आलेले आहे. दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार मोफत डेटा व कॉल ऑफरच्या समाप्तीनंतर जिओचे ग्राहक इतर कंपन्यांची सेवा घेऊ शकतात. जिओच्या ऑफरच्या समाप्तीनंतर एअरटेल, आयडिया, व्होडाफोन, एअरसेल, यूनिनॉर, टेलिनॉर आदी दूरसंचार कंपन्यांमधील \"टेरीफ वॉर' संपण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे रिलायन्स व्यतिरिक्त इतर कंपन्यांचे भांडवल पूर्वपदावर येण्यास यामुळे मदत होणार आहे.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nशेअर बाजारात आठवड्याचा शेवट गोड\nमुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16 ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/in-any-case-jawan-can-fight-the-enemy/", "date_download": "2018-11-17T09:14:11Z", "digest": "sha1:YNBRSBR3TJO3556ENJLQQQHXWK6FDMPY", "length": 6420, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोणत्याही परिस्थितीमध्ये जवान शत्रूला लढा देऊ शकतात – निर्मला सितारामन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकोणत्याही परिस्थितीमध्ये जवान शत्रूला लढा देऊ शकतात – निर्मला सितारामन\nनवी दिल्ली : लष्कराकडे पुरेसा शस्त्रसाठा असून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले जवान शत्रूला लढा देऊ शकतात,असे प्रतिपादन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केले. बाडमेर दौ-यावर असतांना त्या बोलत होत्या.\nभारतीय लष्कराकडे प्रचंड क्षमता असून ते शत्रूला नामोहरण करू शकतात. तसेच काही दिवसांपूर्वी लष्कर प्रमुखांनी जवानांना पाकिस्तान किंवा चीनशी लढण्यासाठी तयार राहण्यास सांगितले होते. मात्र, लष्कराने युद्ध करायचे हे लक्षात घेण्यापेक्षा आपल्या तयारीमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याकडे अधिक लक्ष द्यावे,असेही त्या म्हणाल्या.\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nटीम महाराष्ट्र देशा : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे.…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/assistance-family-farmer-who-died-natural-calamities-117911", "date_download": "2018-11-17T09:31:54Z", "digest": "sha1:4LEBMY7ZIWEQR4JLFHQEVLW4N6LSCJGH", "length": 12848, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "assistance to the family of the farmer who died in natural calamities नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबास शासनाकडुन मदत | eSakal", "raw_content": "\nनैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबास शासनाकडुन मदत\nरविवार, 20 मे 2018\nपांगरी : नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेले कारी (ता.बार्शी) येथील शेतकरी शिवाजी सुरवसे यांचे वारस पत्नी व मुलगा यांना शासनाच्या वतीने तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्या हस्ते तातडीची मदत म्हणून चार लाखाचा धनादेश देण्यात आला. यावेळी मंडलाधिकारी डोईफोडे, तलाठी गायकवाड, पोलीस पाटील अमृता माळी, उमेश डोके, प्रसाद डोके, भिमराव माळी, सरपंच चंद्रकला विधाते, सदस्य खासेराध विधाते, विजयसिंह विधाते, आण्णासाहेब करळे, मनोज व्हटकर, दत्ता देसाई आदी उपस्थित होते.\nपांगरी : नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेले कारी (ता.बार्शी) येथील शेतकरी शिवाजी सुरवसे यांचे वारस पत्नी व मुलगा यांना शासनाच्या वतीने तहसीलदार ऋषीकेत शेळके यांच्या हस्ते तातडीची मदत म्हणून चार लाखाचा धनादेश देण्यात आला. यावेळी मंडलाधिकारी डोईफोडे, तलाठी गायकवाड, पोलीस पाटील अमृता माळी, उमेश डोके, प्रसाद डोके, भिमराव माळी, सरपंच चंद्रकला विधाते, सदस्य खासेराध विधाते, विजयसिंह विधाते, आण्णासाहेब करळे, मनोज व्हटकर, दत्ता देसाई आदी उपस्थित होते.\nकारी येथील शेतकरी शिवाजी नवनाथ सुरवसे हे मंगळवारी(ता.15) शेतातील काम उरकून घराकडे परतत असताना अचानक आलेल्या वादळी वारा विजांचा कडकडाट होऊन त्यांच्या अंगावर विज पडली. त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाल्याने त्यांना शासनाकडून तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी चार लाख तातडीच्या मदतीचा धनादेश देऊन सुरवसे कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आले. त्याचबरोबर शासनामार्फत राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना, शेतकरी अपघात योजनेचा प्रस्ताव ही लवकरच सादर करून लवकरच उर्वरित मदत देण्यात येईल असे तहसीलदार शेळके यांनी सकाळशी बोलताना सांगितले.\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/mumbai-ready-for-ganpati-festivals/", "date_download": "2018-11-17T09:40:56Z", "digest": "sha1:ZF6CDNYMFR24STAFKX5TQ7PLQQBBUX2T", "length": 8184, "nlines": 77, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "मुंबईच्या लाडक्या गणरायाचे दिमाखदार आगमन!", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nमुंबईच्या लाडक्या गणरायाचे दिमाखदार आगमन\nमहाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपतीबाप्पाचा उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी असते. श्रावण महिना आला कि उत्सवांची धामधूम सुरु होते, आणि त्याचा श्रीगणेशाच होतो गणेशोत्सवाने गणेशोत्सवाला अवघे ५ दिवस शिल्लक असताना, आज रविवारचा मुहूर्त साधून अनेक सार्वजनिक गणपतींचे आज जलशात आगमन झाले. लेख लिहीपर्यंत या मिरवणुका चालू आहेत.\nउत्सव म्हटला कि मुंबई खुलते. सदा चमचमीत राहणारे हे शहर उत्सवाचं रोषणाईत अपूर्व उत्साहात न्हाऊन निघते. रस्त्यावर पोट्ट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत, गणपतीच्या येणाऱ्या मिरवणुकीकडे डोळे लावून बसले आहेत. गणपती बसतो तिथे राहणाऱ्या लोकांच्या डोळ्यात तर प्रचंड उत्साह, कारण यावेळचे बाप्पाचे स्वरूप कसे असेल हे आत्तापर्यंत मंडळाच्या पोरांनी लपवू ठेवल्याने त्याची उत्सुकता त्यातून, मूर्ती फिक्स करून आलेल्या पोरांनी, एकदम भारी आहे, असे म्हणून उत्सुकता अजून टांगून ठेवलेली. मंडपाकडे येणारी स्वारी जशी जशी दिसते आहे, तसा सर्वांचा उत्साह अजून वाढतो आहे, कारण बाप्पाचे ते उंचच उंच रूप अजून मोहात पडते आहे.\nरस्त्याच्या नाक्यावर घोळक्याने पोटी उभी आहेत, तरुण आहेत, जेवण करून आलेले लोक आहेत. हा इथला राजा.. टोबॅग इथला महाराजा म्हणत येणाऱ्या मूर्ती डोळ्यात साठवून ठेवतायत. पाऊस असल्याने बऱ्यापैकी मूर्ती झाकलेल्या आहेत. त्या प्लास्टिक मधून होणारे ते बारीकसे दर्शन तर जणू मूर्तीचे सौंदर्य अजून खुलवते आहे .\nनाशिक आणि पुणेरी ढोलताशांचा गजर तर रस्ते दुमदुमवतो आहे. नकळत पाय थिरकावेत अशा लयीत ढोलावर काठ्या आदळत आहेत. डीजे पेक्षा ढोल ताश्यांकडे मंडळाने दिलेले लाक्षाजूं सुखावून जाते आहे. कुठे पारंपरिक बिट्स ऐकू येत आहेत कुठे झिंगाट..\nसकाळपासून पाऊसही भन्ना ट आहे. आता दोन तास कसा तो नेमका थांबला.. बाप्पाची मूर्ती कारखान्यातून काढून ट्रकवर नेऊन तयावर प्लास्टिक टाकेपर्यंत… आणि बापा नेमका मध्यावर पाऊसाने एक सर टाकली.. बापाच्या मूर्तीवर अभिषेकच केला जणू मग काय नाचणाऱ्यांना अजूनच चेव आला.. पोरं खुश झाली मग काय नाचणाऱ्यांना अजूनच चेव आला.. पोरं खुश झाली ढोलवरील थापा कमी झाल्या, पण नाचणारे पाय..\nपाऊस थांबला.. आणि बाप्पा पुन्हा पुढे सरकले\nपहिल्या वन-डेत भारत विजयी, धवनचे शानदार शतक\nलेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या, म्हणजे काय\nअंध व्यक्तींचे व्यवसाय आणि अडचणी\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Dhak-Bahiri-Trek-D-Alpha.html", "date_download": "2018-11-17T08:57:14Z", "digest": "sha1:7DC7P4M2PIIXCMV2J72JYXNSQBTDNZJ6", "length": 10131, "nlines": 39, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Dhak-Bahiri, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nढाकचा बहिरी (Dhak-Bahiri) किल्ल्याची ऊंची : 2700\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कर्जत\nजिल्हा : रायगड श्रेणी : कठीण\nलोणावळ्याच्या उत्तरेला दहा मैलांवर असलेल्या राजमाची किल्ल्यावर वर्षभर दुर्गप्रेमी जात असतात. मात्र याच राजमाचीजवळ निबीड अरण्यात असलेल्या बुलंद आणि बेलाग अशा ढाकच्या किल्ल्याची फारशी कोणाला ओळख नाही. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असणार्‍या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असे म्हणतात.किल्याचे स्थान व रचना पाहाता याचा ऊपयोग टेहळणीसाठी केला जात असावा.\nआजकाल बरेच जण अर्धवट माहितीच्या आधारे किंवा साहस करण्याच्या ऊद्देशाने ढाकच्या किल्ल्यावर जातात. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. यापूर्वी अनेक जणांचा या ठिकाणी पडून मृत्यु झालेला आहे.\nढाकच्या किल्ल्याचे दोन भाग आहेत. १) बहिरीची गुहा / ३ लेण्यांचा समुह , २) ढाकचा किल्ला.\n१) बहिरीची गुहा /३ लेण्यांचा समुह :\nढाक किल्ल्या वरील कातळाच्या पोटात ३ लेणी खोदलेली आहेत. येथ पर्यंत जाण्यासाठी अवघड कातळ टप्पा पार करावा लागतो. या बहिरीच्या गुहेत बहिरीचा शेंदुर फासलेला दगड आहे. पाण्याची २ मोठी टाक आहेत. या टाक्यांमध्येच गावकयांनी जेवणासाठी काही भांडी ठेवली आहेत. जेवण झाल्यावर ही भांडी धुवून पुन्हा या टाक्यातच ठेवावी. गुहेच्या वर दीड हजार फूटांची कातळभिंत आहे. गुहेच्या समोरच राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक , प्रबळगड , कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो. दुसर्‍या लेण्यात काहीही अवशेष नाहीत ,तर ३ रे लेणे अर्धवट खोदलेल्या स्थितीत आहे.\n२) ढाकचा किल्ला :- या किल्ल्यावर केवळ पाण्याच एक टाक आहे. बाकी काहीही अवशेष नाहीत.\nढाक किल्ल्यावर पोहोचण्यासाठी २ वाटा आहेत. या वाटांनी प्रथम ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचावे लागते.\n१) वदप मार्गे :- कर्जत - वदप अंतर ७ कि.मी आहे. वदप गाव संपल्यावर एक वाट भिवगडा/भीमगडा कडे जाते. या वाटेने १० मिनीटात आपण एका खिंडीत पोहोचतो. येथून उजव्या बाजूची वाट ढाक किल्ल्याकडे तर डाव्या बाजूची वाट भिवगडा/भीमगडा कडे जाते. या वाटेने वदप गाव ते ढाक गाव हे अंतर कापण्यासाठी साधारणतः दिड ते २ तास लागतात. येथुन ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचायला पाऊण तास लागतो. पुढिल मार्ग खाली ( अ व ब मध्ये ) दिल्या प्रमाणे आहे\n२) जांभिवली मार्गे :- पुणे - कामशेत - जांभिवली यामार्गे जांभिवली गावात पोहोचावे. तेथुन अर्धा - पाऊण तासात कोंडेश्वर मंदिरात पोहोचावे. येथून\n‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत तासभरात पोहोचता येते. पुढिल मार्ग खाली दिल्या प्रमाणे आहे.\nअ) बहिरीची गुहा /३ लेण्यांचा समुह :\nढाक बहिरीच्या गुहेपर्यंत जाणार्‍या सर्व वाटा ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीतून जातात.खिंडीतून पलिकडील बाजूस उतरल्यावर उजव्या बाजूने (दरी डावीकडे ठेवत) अवघड कातळटप्पा पार करुन बहिरीच्या गुहा गाठावी. हा कातळटप्पा पार करताना दोराचा वापर करावा.\nब) ढाकचा किल्ला :- ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत चढतांना एक वाट डावीकडे जाते. या वाटेने ३० मिनीटात गड माथ्यावर पोहोचता येते.\nयेथील राहण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे बहिरीची गुहा हेच होय.\nजेवणाची सोय आपण स्वत:च करावी.\nगुहेतच पिण्याच्या पाण्याचे एक मोठे टाके आहे. वाटेत कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने उन्हाळ्यात पाण्याचा भरपूर साठा असणे आवश्यक आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nवदप मार्गे ४ तास लागतात. जांभिवली मार्गे ३.५ तास लागतात.\nगिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. यापूर्वी अनेक जणांचा या ठिकाणी पडून मृत्यु झालेला आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: D\nदांडा किल्ला (Danda Fort) दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) दातेगड (Dategad) दौलतमंगळ (Daulatmangal)\nडुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) दुंधा किल्ला (Dundha) दुर्ग (Durg) दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Car-accidents-One-killed/", "date_download": "2018-11-17T09:45:48Z", "digest": "sha1:2332P6ZU4GNHKHSBBSIKUWEC7T4NCBSE", "length": 4483, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कारला अपघात; एक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › कारला अपघात; एक ठार\nकारला अपघात; एक ठार\nपुणे-बंगळूर महामार्गावर सोमवारी रात्री उशिरा सौंदलग्याजवळ झालेल्या अपघातात एक ठार, तर दोन जखमी झाले. गोव्याहून कोल्हापूरकडे निघालेल्या कारवर विरुद्ध दिशेने ट्रक आदळल्याने कारचालक संतोषकुमार सदाशिवराव कोगीलवाईमठ (वय 49) हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी उषा (46) व मुलगी श्रेया (14, सर्व रा. हैदराबाद) या दोघी गंभीर जखमी झाल्या. कोगीलवाईमठ कुटुंबीय हे कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जात होते.\nसंतोषकुमार कुटुंबीयांसमवेत गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. कोल्हापूरला जात असताना बेळगावकडे निघालेला ट्रक दुभाजकावरून कारवर आदळला. अपघाताची माहिती मिळताच पुंजलॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक अण्णाप्पा खराडे व सहकारी तसेच निपाणी ग्रामीणचे पोलिस निरीक्षक निंगनगौडा पाटील, यांनी क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजूला घेत तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर मृत व जखमींना बाहेर काढले.उषा व श्रेया या दोघींना म. गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून कोल्हापूर येथील सरकारी रुग्णालयात हलविले. ट्रकचालकाविरोधात निपाणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून तो फरारी आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Increase-in-incidents-of-thieves-in-kolhapur/", "date_download": "2018-11-17T09:04:43Z", "digest": "sha1:EFKCFJBFLH6NX3RRBPOXEGFDOLWAOKZ6", "length": 6351, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भय इथले संपत नाही... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › भय इथले संपत नाही...\nभय इथले संपत नाही...\nकोल्हापूर : गौरव डोंगरे\nशहरातील निर्जन ठिकाणांसोबत आता भरवस्तीतही जबरी चोर्‍यांच्या घटनांत वाढ झाली आहे. महाद्वार रोड, मध्यवर्ती बसस्थानक, अंबाबाई मंदिर या ठिकाणी होणार्‍या जबरी चोर्‍या पोलिसांची डोकेदुखी बनली आहे. महिलांमध्येही या घटनांनी घबराटीचे वातावरण आहे. लागोपाठ घडणार्‍या चेन स्नॅचिंगमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.\nमे महिन्यात लग्नसमारंभांमुळे महिला दागिने सर्रास वापरतात. चोरट्यांचा उपनगरात सुळसुळाट वाढतो. रविवार, 3 मे रोजी दुपारी चार ते सहाच्या दरम्यान शहरात तीन ठिकाणी सोनसाखळी चोरीचे प्रकार घडले. आर. के. नगरात फेरफटका मारण्यास गेलेल्या अल्का उत्तुरे यांची दीड तोळ्यांची सोनसाखळी हिसडा मारून चोरून नेली. तर चारच्या सुमारास इंगळेनगरातून सुलक्षणा सुखी यांचे साडेपाच तोळे दागिने लंपास करण्यात आले. फुलेवाडी रिंगरोडवरही याच दरम्यान चेनस्नॅचिंगचा प्रकार घडला.\nमध्यवर्ती बसस्थानकावर आलेल्या एलआयसी अधिकार्‍याचे पाकीट चोरट्यांनी याच दिवशी लंपास केले. त्यातील रोख 25 हजारांची रक्कम तसेच एटीएम कार्डचा वापर करून 25 हजार 500 अशा पन्नास हजारांच्या रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला. याच महिन्यात वांगीबोळात चोरट्याने वृद्धेच्या गळ्यातील माळ लांबवली. त्याला पकडण्यात यश आले असले, तरी इतर गुन्ह्यांची उकल अद्याप होऊ शकलेली नाही. जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान सोनसाखळी चोरीचे 11 गुन्हे घडले असून यापैकी केवळ 2 गुन्हे उघडकीस आले आहेत. तर जबरी चोरीच्या 39 घटनांतील 24 गुन्ह्यांची उकल पोलिसांना करता आली आहे. अंबाबाई मंदिर आवारात भाविकांचे साहित्य चोरीस जाण्याच्या घटनाही वारंवार घडत असून भाविकांमधूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.\nलग्न समारंभ, सण, उत्सव, कौटुंंबिक कार्यक्रम या ठिकाणी जाताना महिलांनी दागिन्यांचा कमीत कमी वापर करावा. बेंटेक्सचे दागिने वापरणे हा एक पर्याय ठरू शकतो. तसेच प्रवासादरम्यान सोबत कोणी असल्यास अशा प्रकारांना आळा घालणे शक्य होईल.\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Unique-Undertaking-shivjayanti-new-home/", "date_download": "2018-11-17T08:46:04Z", "digest": "sha1:GXMYLYOEURCH7Z73KJCB7D5WRZAWF7PB", "length": 9704, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घर बांधून देत शिवजयंतीदिनी अनोखा उपक्रम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › घर बांधून देत शिवजयंतीदिनी अनोखा उपक्रम\nघर बांधून देत शिवजयंतीदिनी अनोखा उपक्रम\nमानवत : डॉ.सचिन चिद्रवार\nघरच्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला हतबल होऊन आपली जीवनयात्रा संपवलेल्या शेतमजुराच्या कुटुंबास सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्तींनी एकत्रित येऊन हक्काचा राजमुद्रा निवारा बांधून देऊन शिवजयंतीदिनी सुपूर्द केला. सदरील शिवसन्मान सोहळा 19 फेब्रुवारी तालुक्यातील उकलगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला अन् त्या कुटुंबाच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.\nतालुक्यातील उकलगाव येथील शेतमजूर अच्युत अनुरथ उकलवार या भूमिहीनाने परिस्थितीला कंटाळून 25 फेब्रुवारी 2016 ला आत्महत्या केली. त्यांच्या या आत्महत्येमुळे त्यांची आई, पत्नी, 2 मुले व 1 मुलगी यांच्यावर जणू आभाळच कोसळले. उकलगावला कुडाच्या घरात हे कुटुंब राहते. गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दिगांबर भिसे यांनी या कुटुंबाबाबत माहिती 13 ऑगस्ट 2016 ला सामाजिक जाण असणारे मानवत येथील शासकीय निवासी शाळेवर कार्यरत असणारे श्यामसुंदर निरस या शिक्षकाच्या कानावर घातली. निरस यांनी या कुटुंबासाठी काहीतरी करावे या उद्देशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून वेदनामय भावना शब्दरूपी मांडल्या. राजू वाघ व विलास साखरे यांनी निरस यांच्या साथीने निधी जमवून गेल्या वर्षी शिवजयंतीला 19 फेब्रुवारीला सदरील कुटुंबाला मिरची कांडप व पिठाची गिरणी दिली; परंतु सदरील शेतमजुराच्या कुटुंबाचे हाल निरस यांना बघवले नाही.\nलहानशा कुडाच्या घरात हे कुटुंब राहत होते. त्यांना कायमस्वरूपी निवारा बांधून द्यावा, अशी इच्छा निरस यांची झाली. त्यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वीपासूनच प्रयत्न सुरू केले. झरी (ता. जिंतूर) येथील सामाजिक कार्यकर्ते कांतराव झरीकर यांची भेट घेऊन परिस्थितीची माहिती दिली. झरीकर यांनीदेखील या कामास भरीव मदत करण्याचे ठरवले. जिंतूर येथील डॉ. वाघमारे दाम्पत्य, पत्रकार सूरज कदम, मानवतचे डॉ. सचिन कदम, प्रा. सुभाष ढगे, दिगांबर भिसे, राजू वाघ, विलास साखरे, केशव, अंगद भरोसे, भरत नखाते, माणिक जाधव, विलास खुपसे, सतीश शिंदे, बाळू खोडके, सुनील कांबळे, सरपंच नाथाभाऊ पिंपळे यांचा खारीचा वाटा उचलून अन्य निधी जमा करीत सदरील कुटुंबाला राजमुद्रा नावाचा निवारा कायमस्वरूपी उभारून दिला.\n19 फेब्रुवारीला शिवजयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कांतराव झरीकर यांच्या अध्यक्षतेखाली राजमुद्रा निवारा सुपूर्द करण्याचा शिवसन्मान सोहळा उकलगावात पार पडला. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतमजुराच्या कुटुंबास घराची चावी सुपूर्द करण्यात आली. यावेळी डॉ. वाघमारे, प्राचार्य नितीन लोहट, गटशिक्षणाधिकारी संजय ससाणे, डॉ. सचिन कदम, डॉ. निवृत्ती पवार, केंद्रप्रमुख शिरीष श्यामसुंदर निरस आदींची उपस्थित होते. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून शिवजयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम राबविण्यात आला. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती गेल्यानंतर त्या कुटुंबाची होणारी वाताहत थांबविण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेेतमजुराच्या कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न करण्यात आला.\nशिक्षक श्यामसुंदर निरस यांच्या संकल्पनेतून साकार झालेला राजमुद्रा हा निवारा उभारण्यासाठी सर्व स्तरातील नागरिकांनी आपापल्या परीने मदत केली; परंतु येथील निवासी शाळेत शौचालय सफाई करणार्‍या शेवंताबाई कागडा या महिला कर्मचार्‍याने देखील आपले एक दिवसाचे वेतन दिले. तसेच याच कार्यक्रमात प्रा. नितीन लोहट यांनी या परिवारातील दोन्ही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Shivsena-reply-To-NCP-Leader-Ajit-Pawar-s-Comment/", "date_download": "2018-11-17T09:24:46Z", "digest": "sha1:JE4FGKVGLTPQ7BOKHOB3A372DLDK7E32", "length": 5113, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गांडूळ म्हणणारे अजित पवार दुतोंडी साप : सेनेचे टीकास्त्र | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › गांडूळ म्हणणारे अजित पवार दुतोंडी साप : सेनेचे टीकास्त्र\nगांडूळ म्हणणारे अजित पवार दुतोंडी साप : सेनेचे टीकास्त्र\nशिवसेना म्हणजे गांडुळाची अवलाद, अशी टीका करणार्‍या राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांवर शिवसेनेने टीकास्त्र सोडले आहे. त्यांचे काका शरद पवार यांनी 50 वर्षांत जे कमावले, ते अजित पवारांनी अल्पावधीतच गमावले असून, पाणी मागणार्‍या शेतकर्‍यांना मूत्र पाजण्याची भाषा करणारे अजित पवार हा दुतोंडी साप असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर सरकारविरोधात सुरू असलेल्या हल्लाबोल यात्रेत कोल्हापुरातील कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी शिवसेनेला गांडुळाची उपमा दिली होती. त्यावर शिवसेनेने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. सगळी सत्तास्थाने धुळीला मिळाल्यानंतर अजित पवार हे आता बारामतीपुरतेसुद्धा राहिले नाहीत. शिवसेनेला गांडूळ म्हणणार्‍या अजित पवारांनी या गांडुळाचा मुका घेण्याचा कधी प्रयत्न केला तेही स्पष्ट करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.\nगांडूळ हा शेतकर्‍यांचा मित्र आहे; पण पवार हे दुतोंड्या विषारी सापाची अवलाद आहेत. खरेतर असे म्हणणे हा सापाचाही अपमान ठरेल. ते सत्तेत 15 वर्षे होते, तेव्हा राज्याच्या हितासाठी काय दिवे लावले, अशी विचारणा करत जलसंधारण घोटाळ्याचे स्फोट होताच काहीही कारण नसताना शिवसेनेवर चिखलफेक केली जात असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Toll-Recovery-from-IRCON-Soma-Tolvay-Private-Limited-Company/", "date_download": "2018-11-17T09:22:13Z", "digest": "sha1:AVF7GZF7BKAO3JSTMTWLPPNAR36XW64F", "length": 5811, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चांदवड, घोटीला ‘टोल’धाड! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › चांदवड, घोटीला ‘टोल’धाड\nमुंबई-आग्रा महामार्गावरील मंगरूळ (ता. चांदवड) येथील इरकॉन सोमा टोलवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 1 जुलैच्या मध्यरात्रीपासून टोल दरवाढ करणार असल्याने चारचाकी वाहनधारकांच्या खिशाला झळ बसणार आहे. दुसरीकडे घोटी टोल कंपनीने 5 ते 20 रुपयांनी वाढ केली आहे. कार व जीपला मात्र या वाढीतून वगळण्यात आले आहे.\nराष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यापासून मंगरूळ येथील इरकॉन सोमा टोलवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी महामार्गाने प्रवास करणार्‍या वाहनधारकांकडून टोलवसुली करीत आहे. या टोलवसुलीत दरवर्षी वाढ होत असल्याने कंपनीचे इन्कम जोरात सुरू आहे. दुसरीकडे मात्र प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. दरवर्षी ज्याप्रमाणे टोलच्या दरात वाढ केली जाते. त्या मोबदल्यात टोल वसूल करणार्‍या कंपनीकडून प्रवाशांना सेवा दिली जात नसल्याची नाराजी प्रवाशांकडून व्यक्‍त केली जात आहे. मंगरूळ टोलनाक्यावर पूर्वी कार, व्हॅन, जीपसाठी प्रवाशांना प्रत्येकी 125 रुपये मोजावे लागत होते.\nयात टोल कंपनीने पाच रुपयांची वाढ केल्याने वाहनचालकांना आता 130 रुपये द्यावे लागणार आहे. मालवाहतूक करणार्‍या हलक्या वाहनांच्या टोलमध्ये पाच रुपयांची वाढ करण्यात आली असल्याने आता 130 रुपये भरावे लागणार आहे. ट्रक व बस या आठ ते दहा चाकी वाहनांचा टोल 10 रुपयांनी वाढला असून, अशा वाहनांसाठी आता 450 रुपये टोल भरावा लागणार आहे. तर आठ चाकांपेक्षा जास्त चाके असलेल्या वाहनाच्या टोलमध्ये 20 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाहनासाठी 725 रुपये टोल द्यावा लागणार आहे. घोटी टोलनाक्यावर गेल्या सहा दिवसांपासून कर्मचारी वाढीव दराचे पत्रक वाटत असून, त्यामुळे आधीच पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वैतागलेल्या वाहनधारकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Maha-e-seva-kendra-owner-Arrested-curraption-case-in-pune/", "date_download": "2018-11-17T08:40:39Z", "digest": "sha1:NMQ2Z4E7GVR2F5KM6ZSMBAO6MFXQTKTY", "length": 2843, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महा-ई-सेवा केंद्र चालकाला लाच घेताना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › महा-ई-सेवा केंद्र चालकाला लाच घेताना अटक\nमहा-ई-सेवा केंद्र चालकाला लाच घेताना अटक\nराहु (पुणे) : वार्ताहर\nराहु (ता.दौड़) येथील महा-ई-सेवा केंद्रचालकाला जातीच्या दाखल्यासाठी पैसे स्विकारताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. लक्ष्मण ताकवले असे केंद्रचालकाचे नाव आहे.\nतक्रारदार व्यक्तीच्या मुलाचा जातीचा दाखला काढण्यासाठी चालकाने अतिरिक्त पैशाची मागणी केली होती. आज लाचलुचपत पथकाच्या अधिकारी तसेच पंचाच्या समोर लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Tree-Planting-Campaign-in-pune/", "date_download": "2018-11-17T08:45:56Z", "digest": "sha1:KRIRSN7JCHBWXLNOQKZT4ZOHSGTWY3S5", "length": 8495, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वृक्ष लागवड मोहिमेसाठी शासनाने कसली कंबर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वृक्ष लागवड मोहिमेसाठी शासनाने कसली कंबर\nवृक्ष लागवड मोहिमेसाठी शासनाने कसली कंबर\nपुणे : सुनील जगताप\nवैश्‍विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याबाबत गांभीर्याने घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध विभाग आणि जनतेच्या सहभागातून 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टामध्ये सन 2018 मध्ये 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी शासनाने आतापासूनच कंबर कसली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध 26 विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून पुणे जिल्ह्याच्या पातळीवर मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.\nशासनाच्या वृक्ष लागवडीच्या या मोहिमेमध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत पुणे जिल्ह्याने 55.91 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हाती घेतले असून जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली त्याचे नियोजनही सुरू करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील राज्य व केंद्र शासनाचे एकूण 26 विभाग सहभागी होणार आहेत. वन विभागांतर्गतही तीन भाग पाडण्यात आले असून पुणे विभागाला 10 लाख वृक्ष लागवड, जुन्नर वनविभागाला 10 लाख, तर भोर उपवन विभागामध्ये 5 लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे.\nशासनाच्या इतर विभागांमध्ये कृषी विभागाला 5 लाख 7 हजार वृक्ष लागवड, नगरविकास विभागाला 1 लाख 56 हजार, सार्वजनिक बांधकाम विभागाला 3 लाख 9 हजार, जलसंपदा विभागाला 1 लाख 8 हजार, शैक्षणिक संस्थांना 2 लाख 16 हजार, महसूल विभागाला 1 लाख 43 हजार, ग्रामविकास विभागाला 6 लाख 75 हजार यांसह इतर विभागांना जबाबदारी देण्यात आली आहे. सामाजिक वनीकरण विभागालाही 50 लाख 5 हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट असून सर्व विभागांसह 55 लाख 91 हजार वृक्ष लागवड करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.\nया सर्व वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करीत असताना वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने वन व सामाजिक वनीकरण विभागामार्फत 43 रोपवाटिकांमधून 60.01 लाख रोपे निर्मिती प्रस्तावित करण्यात आलेली असून याव्यतिरिक्त मागील वर्षातील 47.41 लाख रोपेही उपलब्ध आहेत. वृक्ष लागवड कार्यक्रमाकरिता ‘मग्रारोहयो’अंतर्गत 13 रोपवाटिकांमधून 18.42 लाख रोपे निर्मिती प्रस्स्तावित करण्यात आली आहे. 2018 सालच्या पावळ्यात वन विभागामार्फत 94 रोपवन स्थळांवर 3148.02 हेक्टर क्षेत्रावर 25.47 लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यात ग्रामविकास विभागामार्फत 1400 ग्रामपंचायती वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभागी होणार असून त्याद्वारे 6.75 लाख वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.\nगतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तीनपट अधिक वृक्ष लागवडीचे ध्येय ठेवण्यात आले असून सर्व विभागांचा सहभाग घेण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त स्वयंसेवी संस्था आणि काही नागरिकही पुढे येत असून 1 ते 7 जुलैदरम्यान ही वृक्ष लागवड मोहीम राज्यात मोठ्या प्रमाणात यश गाठेल असा विश्‍वास आहे. जिल्हास्तरीय वृक्ष लागवडीच्या नियोजनामध्ये शासनाचा एखादा विभाग राहिला असल्यास त्यांनाही या मोहिमेत समाविष्ट करून घेतले जाईल, असे वन विभागाचे उपवरसंरक्षक रंगनाथ नाईकडे यांनी सांगितले.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Beauty-Parlor-Workshop-for-Kasturi-member/", "date_download": "2018-11-17T09:45:46Z", "digest": "sha1:SO2KGFVJ3QBBC4B2BCITAXIFOJ34MROF", "length": 6251, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कस्तुरी सभासदांसाठी ब्युटी पार्लर वर्कशॉप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कस्तुरी सभासदांसाठी ब्युटी पार्लर वर्कशॉप\nकस्तुरी सभासदांसाठी ब्युटी पार्लर वर्कशॉप\nदै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्यावतीने दि. 28 डिसेंबर रोजी ब्युटी पार्लर वर्कशॉप हनुमान पतसंस्थेच्या कुसुमताई राजारामबापू पाटील या हॉलमध्ये इस्लामपूर येथे 12 ते 4 घेण्यात येणार आहे. तसेच दि. 29 डिसेंबर रोजी आष्टा येथे 12 ते 4 दत्त मंदिराजवळ लांडे कॉम्प्लेक्स (हॉल) येथे आहे. या हॉलसाठी श्रद्धा लांडे यांचे सहकार्य लाभले आहे.\nप्रिया सुहास पाटील (लक्ष्मी ब्युटी कलेक्शन) व अरोमा ट्रेझर कंपनीतज्ञ अनिता पराडकर (मुंबई), हेअर स्पा, पर्सनल केअर (केस, त्वचेसंबंधी माहिती व काळजी) याच्यामध्ये हेअर स्पाचा डेमो करून दाखविला जाईल. तसेच पाच हेअर स्टाईलचे प्रकार व ब्युटी ट्रीटमेंट घेण्यात येणार आहे. तसेच पार्लर वर्कशॉपच्या नोटस् मराठीमधून मिळतील.\nउपस्थित असलेल्या महिलांमधून पाच लकी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. ज्या महिला कस्तुरी सभासद नाहीत. त्यांना 200 रुपये फी आकारण्यात येईल. त्याची नाव नोंदणी कार्यक्रमाच्या आधी करावी. तसेच कस्तुरी सभासदांची नाव नोंदणी सुरू आहे. कस्तुरी सभासद नोंद झाल्यानंतर लगेचच 6 हजारचे कुपन्स व लिडची नॉनस्टीक कढई देण्यात येईल. वर्षभरामध्ये होणार्‍या कार्यक्रमांमध्ये कस्तुरी मेंबरना सर्व वर्कशॉपमध्ये भाग घेता येईल.\nकस्तुरी क्‍लबची सभासद व्हा व वर्षभरात होणार्‍या कार्यक्रमांचा आनंद घ्या, असे आवाहन दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्‍लबच्या संयोजिका मंगल देसावळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मंगल देसावळे- 8830604322 तसेच 02342-222333 वर संपर्क साधावा.\nविजापूर येथे अपघातात मिरजेतील नवदाम्पत्य ठार\nसचिन सावंत टोळीला आज मोक्‍का न्यायालयात हजर करणार\nकामटेच्या मामेसासर्‍याची न्यायालयीन कोठडीत रवानगी\n.. तर कर्मचारी आंदोलनात अधिकारी महासंघही\nकस्तुरी सभासदांसाठी ब्युटी पार्लर वर्कशॉप\nताकारी पाणी योजना २९ पासून सुरू होणार\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/784-Toilets-complete-in-pandharpur/", "date_download": "2018-11-17T09:34:45Z", "digest": "sha1:A4JXNU5USR4F5R25NR7ZJXJM4GMOY6YZ", "length": 7130, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाखरी पालखी तळावर 784 कायम स्वरूपाची शौचालय पूर्णत्वास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › वाखरी पालखी तळावर 784 कायम स्वरूपाची शौचालय पूर्णत्वास\nवाखरी पालखी तळावर 784 कायम स्वरूपाची शौचालय पूर्णत्वास\nपालखी मार्गावरील सर्वात मोठा मुक्काम असलेल्या वाखरी ( ता. पंढरपूर ) येथील पालखी तळावर यंदा नव्याने उभा केलेली 784 कायमस्वरूपाची शौचालये बांधून पूर्णत्वास गेली आहे. यापुर्वीची सुमारे 1 हजारांवर कायमस्वरूपी शौचालये वारकर्‍यांच्या सोयीसाठी सज्ज होत आहेत.\nआषाढी यात्रेसाठी निघालेला पालखी सोहळा वाखरी येथे 21 जुलै रोजी मुक्कामासाठी येत असून त्यादिवशी राज्यभरातून आलेल्या संतांच्या शेकडो पालख्या तसेच हजारो दिंड्यामधील 3 ते 4 लाखांवर भाविक वाखरी येथे मुक्कामी असणार आहेत. सर्वच पालख्यांचा वाखरी येथे संगम होत असून त्याठिकाणी संत मेळा भरत असतो. आणि वाखरी येथील मुक्काम संपवून सर्व पालख्या मिळून पंढरीत दशमीच्या दिवशी प्रवेश करीत असतात. त्यामुळे वाखरी येथील वाढती गर्दी व त्यानंतर निर्माण होणारी अस्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्‍न लक्षात घेऊन प्रशासनाने तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून कायमस्वरूपी शौचालयांची उभारणी केली आहे.\nवाखरी येथील पालखी तळावर 7 ठिकाणी प्रत्येक 112 सिटस् असलेली शौचालय संकूले उभा केली आहेत. त्याचबरोबर तीन वर्षांपुर्वी तिर्थक्षेत्र आराखड्यातूनच एक दिडशे सीटस् असलेले शौचालय संकूल उभा केलेले आहे. शिवाय एका खासगी शिक्षण संस्थेने पालखी तळावरच फॅब्रीकेटेड स्वरूपाची सुमारे दिडशे शौचालये उभा केलेली आहेत. यात्रेच्या काळात स्थलांतरीत केली जाणारी फॅब्रीकेटेड शौचालये जागो-जागी उभा केली जातात. त्यामुळे येथे गर्दी जरी जास्त असली तरीही पूरेशा प्रमाणात शौचालय सुविधा निर्माण केली गेली आहे आणि त्यामुळे यात्रेनंतर बर्‍यापैकी स्वच्छता राखण्यास मदत होत आहे. मागील दिड वर्षांपासून या शौचालय संकुलाचे काम सुरू असून आता 784 कायमस्वरूपीची शौचालये बांधून पूर्ण केलेली आहेत. या शौचालय संकूलाजवळच भाविकांसाठी स्नानासाठीही सोय करण्यात आलेली आहे. सर्वच शौचालय संकुलातील मैला साठवण्यासाठी मोठा सेप्टीक टँक तयार करण्यात आला असून त्यातून मैलामिश्रीत पाणी यात्रेनंतर नगरपालिका उचलून नेणार आहे. या शौचालयांचा वापर कार्तिकी, माघी आणि चैत्री यात्रांच्या काळात जनावरांच्या बाजारासाठीही चांगल्या प्रकारे होणार आहे. त्यामुळे भाविकांसह शेतकर्‍यांतून समाधान व्यक्त होत आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-20-august-2018/", "date_download": "2018-11-17T08:53:31Z", "digest": "sha1:T4DYGSOZMFRI2KAF2ZQXI5FBQM7AWVNA", "length": 13188, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 20 August 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nभारताच्या माजी पंतप्रधान राजीव गांधी जयंती समारंभ प्रत्येक वर्षी 20 ऑगस्टला सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो.\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर तीन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.\nकतारचे अमीर शेख तमिम बिन हमद अल-थानी यांनी केरळवर नुकतीच प्रभावित झालेली पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी 5 दशलक्ष डॉलर्स (34.8 9 कोटी रु.) निधी देण्याचे जाहीर केले.\nभारतातील दुसऱ्या क्रमांकाची गृहनिर्माण कंपनी इंडियाबुल्स हाउसिंग फायनान्स (IBHFL)ने श्री एस.एस.मुंद्रा यांना कंपनीच्या बोर्डवर स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्त केले आहे.\n16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या कालावधीत कर्नाटकचे राज्यपाल वाजुभाई वला यांनी त्यांचे अधिकृत निवासस्थान, राजभवन सामान्य जनतेसाठी खुले केले आहे. पहिल्यांदाच जनतेला दुपारी 4 ते सायंकाळी 6.30 या काळात राजभवनची सैर करता येईल.\nजागतिक मानवतावादी दिन 19 ऑगस्ट रोजी साजरा केला गेला.\nपंजाब पोलिसांनी प्रत्यक्ष वेळेच्या आधारावर सायबर गुन्ह्यांचा धोका टाळण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते.\nजनरल दलबीर सिंह सुहाग यांना यूएस लीजियन ऑफ मेरिट 2018 ने सम्मानित करण्यात आले.\nआशियाई क्रीडा स्पर्धा 2018 मध्ये 65 किलो फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत बजरंग पुनियाने सुवर्णपदक पटकावले\nअपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धा 2018, 10 मीटर एअर रायफल मिश्रित नेमबाजी स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.\nNext (LIC HFL) LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 300 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/loksatta-vyakti-vedh-kenneth-juster-1546261/", "date_download": "2018-11-17T09:12:22Z", "digest": "sha1:I36DN7FDHWKFAR6ARHS5NYI3O56WYAXC", "length": 16365, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Vyakti Vedh Kenneth Juster | केनेथ जस्टर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार म्हणून ते सध्या काम करीत आहेत.\nअमेरिकेत व्हाइट हाऊस, पेंटेगॉन, परराष्ट्र वा संरक्षण खात्यात महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली की जगभरात त्याची दखल घेतली जाते. त्याच प्रमाणे अमेरिकेकडून कोणत्या देशात राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली जाते याकडेही जगातील प्रमुख देशांचे लक्ष लागलेले असते. अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून ज्यांचे नाव पुढे आले आहे ते केनेथ जस्टर हे भारत-अमेरिका नागरी अणुकराराचे शिल्पकार असल्याने माध्यमांमध्ये या नियुक्तीला ठळक स्थान मिळणे क्रमप्राप्त होते. अमेरिका व भारत यांच्यात सध्या आण्विक, अवकाश व लष्करी क्षेत्रात सहकार्य वाढत असताना जस्टर यांची या पदासाठी निवड होणे महत्त्वाचे आहे.\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार म्हणून ते सध्या काम करीत आहेत. अमेरिकी अध्यक्षांचे आंतरराष्ट्रीय आर्थिक कामकाज विभागाचे ते उपसाहाय्यक असून राष्ट्रीय अर्थ मंडळाचे उपसंचालक आहेत. २००१ ते २००५ दरम्यान जस्टर हे व्यापार उपमंत्री होते. १९९२-१९९३ या काळात त्यांनी परराष्ट्र सल्लागार म्हणून काम केले, तर १९८९ ते १९९२ दरम्यान ते उपपरराष्ट्रमंत्र्यांचे सल्लागार होते. खासगी क्षेत्रातही त्यांनी वॉरबर्ग पिंक्स एलएलसी या कंपनीत काम केले. सेल्सफोर्स डॉट कॉम कंपनीचे ते कार्यकारी उपाध्यक्ष, तर अर्नोल्ड अ‍ॅण्ड पोर्टर या कायदा आस्थापनात वरिष्ठ भागीदार होते. हार्वर्ड विद्यापीठाच्या वेदरहेड सेंटर फॉर इंटरनॅशनल अफेअर्स या संस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. द आशिया फाऊंडेशनचे ते उपाध्यक्ष होते. ते हार्वर्ड लॉ स्कूलचे पदवीधर असून, त्यांनी लोकधोरण विषयात जॉन एफ केनेडी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट या हार्वर्डच्या संस्थेतून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. हार्वर्ड कॉलेजचे ते पदवीधर आहेत.\nअमेरिकेतील भारतविषयक तज्ज्ञांमध्ये ज्यांचे स्थान बरेच वरचे आहे आणि ज्यांचे नाव राजदूतपदासाठी चर्चिले जात होते त्या अ‍ॅश्ले टेलिस यांनीही अमेरिकेचे भारतातील राजदूत म्हणून जस्टर यांची निवड योग्य असल्याचे म्हटले आहे. उभय देशांतील संबंध व व्यापार सुधारण्यात जस्टर यांनी मोठी भूमिका वठवली आहे. भारतात ते चांगले परिचयाचे आहेत. भारतीय त्यांच्या निवडीचे स्वागतच करतील, असे टेलिस यांनी म्हटले आहे. मात्र काही प्रसारमाध्यमांनी जस्टर यांच्या आर्थिक व्यवहारांबाबत शंका उपस्थित केली आहे. जस्टर पूर्वी जेथे काम करत होते त्या वॉरबर्ग पिंक्स या कंपनीने भारतातील कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक केली आहे. गेल्या सहा महिन्यांत या कंपनीने भारतात १.१४ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. गेल्या २० वर्षांत या कंपनीने भारतात ३.७ अब्ज डॉलर गुंतवले होते. त्या तुलनेत लक्षणीयरीत्या वाढलेल्या ताज्या व्यवहारांबद्दल शंका घेतली जात आहे.\nगेल्या वर्षी अध्यक्षीय निवडणुकीत बराक ओबामा यांचा पराभव झाल्याने त्यांच्या काळात नेमलेले भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी जानेवारी महिन्यात पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. अमेरिकेतील अनेक मुत्सद्दी या पदासाठी उत्सुक होते, पण ट्रम्प यांनी जस्टर यांच्या नावावर मोहोर उमटवली. सिनेटने या नियुक्तीस मंजुरी दिल्यानंतरच जस्टर नव्या पदाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी भारतात येतील. विविध आंतरराष्ट्रीय कायद्यांचे व्यापक व सखोल ज्ञान आणि भारत-अमेरिका नागरी अणुकरार घडवून आणण्यात त्यांचे मोलाचे योगदान ही जस्टर यांची जमेची बाजू. त्या शिवाय ट्रम्प प्रशासन आणि व्हाइट हाऊसमधील उच्च अधिकाऱ्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध असल्याने भारत अमेरिका यांच्यातील मैत्रीचे बंध अधिक दृढ होण्यात जस्टर हे उपयुक्त ठरतील असे मानले जाते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/meeting-with-Shiv-Sena-about-the-nanar-project/", "date_download": "2018-11-17T08:42:31Z", "digest": "sha1:IE53BFSGU2ZE7WG6HJIGF5R3X45EYQKI", "length": 8058, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अधिवेशन संपताच शिवसेनेशी ‘नाणार’बाबत चर्चा : मुख्यमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › अधिवेशन संपताच शिवसेनेशी ‘नाणार’बाबत चर्चा : मुख्यमंत्री\nअधिवेशन संपताच शिवसेनेशी ‘नाणार’बाबत चर्चा : मुख्यमंत्री\nनाणारप्रश्‍नी अधिवेशनानंतर शिवसेनेशी चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल. मी आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान हे शिवसेनेशी बोलून जे काय वैज्ञानिक मुद्दे आहेत त्यावर चर्चा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.नागपूर येथील पत्रकारांचे निवासस्थान असलेल्या ‘सुयोग’ येथे पत्रकारांशी सोमवारी अनौपचारिकरित्या चर्चेतील प्रश्‍नांना उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, नाणारप्रश्‍नी अधिवेशनाचे तीन दिवस वाया गेले. या आठवड्यात कामकाज चालेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. नाणारबाबत अनेकवेळा मी भूमिका स्पष्ट केली आहे. 32(1) नोटीस देण्यापूर्वी या प्रकल्पाला कोणाचा विरोध नव्हता.\nपहिल्या बैठकीत शिवसेना व संघर्ष समितीचे सदस्य उपस्थित होते. मोबदला काय देणार यावर समितीचा भर होता. त्याचे मिनिटस माझ्याकडे तयार आहेत. नंतर मात्र एनजीओ आणि काही लोकांनी तिथे आंबा होणार नाही. कोकण उद्ध्वस्त होईल, असा अपप्रचार केला. याबाबत शिवसेनेशी चर्चा करण्यासाठी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तयारी केली होती, पण शिवसेनेने प्रतिसाद दिला नाही. आता अधिवेशन संपल्यावर आम्ही शिवसेनेबरोबर चर्चा करून वैज्ञानिक मुद्यांचे निरसन करू, असे ते म्हणाले. या प्रकल्पात भारताच्या तीन कंपन्यांची मोठी गुंतवणूक आहे. सौदी अरेबियाच्या अरेमको ही उपकंपनी आहे. प्रकल्पाची जागा बदलली तरी ही रिफायनरी कोस्टलजवळ होणार, असे त्यांनीस्पष्ट केले.\nहा प्रकल्प नाणार येथे होणार नाही का असा थेट प्रश्‍न पत्रकारांनी विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, मी याबाबत पुन्हा पुन्हा भूमिका स्पष्ट केली आहे. अधिक भूमिका मी स्पष्ट करू शकत नाही. शिवसेनेचे मंत्री अनंत गीते आणि खा. विनायक राऊत यांनी हा प्रकल्प आणला असे आपण यापूर्वी म्हणाला होता. पण परवा विधान परिषदेत सांगताना हा प्रकल्प मी आणला असे म्हणालात असा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांना विचारला असता ते म्हणाले, त्यांना याचे श्रेय नको असेल तर मला मिळेल, असे मिश्कीलपणे उत्तर दिले.\nकाकोडकर काय म्हणाले माहिती नाही\nजैतापूर आणि रिफायनरीमधील हवाई अंतर दीड दोन किलोमीटर आहे.त्यामुळे धोका पोचू शकतो असा शास्त्रज्ञ काकोडकर यांचा संदर्भ देत आ. भास्कर जाधव यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. याबाबत आपले मत काय आहे असे पत्रकारांनी विचारताच मुख्यमंत्री म्हणाले, काकोडकर कधी काय म्हणाले हे मला माहिती नाही. हल्ली कोणीही काहीही कोणाचेही दाखले देत असतात. याबाबत काही संस्था अभ्यास करीत आहेत. त्यांचा अहवाल लवकरच सादर होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/scanners/kodak-i2420-scanner-black-price-pjUs28.html", "date_download": "2018-11-17T09:08:41Z", "digest": "sha1:AOMJI4BABFR5VGBW2AA4BPY5GJXUFRXZ", "length": 12857, "nlines": 286, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nकोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅक\nकोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅक\nकोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये कोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅक किंमत ## आहे.\nकोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nकोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nकोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 52,403)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nकोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया कोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nकोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 2 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nकोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nकोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल चारक्टर रेकग्निशन स ओकर NA\nस्कॅन एरिया सिझे 216 mm x 863 mm mm\nऑप्टिकल सकॅनिंग रेसोलुशन 1200 dpi\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nकोडॅक इ२४२० स्कॅनर ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-turmeric-planting-status-varhad-maharashtra-1528", "date_download": "2018-11-17T09:35:51Z", "digest": "sha1:J34ALRDJBKHG6J2KK74LOYTO4J54N3P2", "length": 14926, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, turmeric planting status, varhad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवऱ्हाडात हळद लागवड क्षेत्रात घट\nवऱ्हाडात हळद लागवड क्षेत्रात घट\nगुरुवार, 28 सप्टेंबर 2017\nदरवर्षी साडेतीन ते चार एकरांवर हळद लागवड होत असते. या वर्षी पावसाबाबतचे अंदाज व उपलब्ध पाणी पाहता क्षेत्र कमी होऊन अडीच एकरांवर लागवड झाली आहे. मध्यंतरी या पिकावर किडीचा प्रादुर्भाव दिसत होता. त्यावर निर्मूलनासाठी कीडनाशकाची फवारणी करण्यात आली. सध्या तरी पिकाची स्थिती चांगली आहे.\n- अनिकेत वाघमारे, शेतकरी, घाटबोरी, ता. मेहकर, जि. अकोला.\nअकोला : पर्यायी पीक म्हणून वऱ्हाडातील शेतकरी हळद लागवडीकडे वळू लागले असतानाच, या हंगामात हळदीचे क्षेत्र तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी घटल्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे. कमी झालेले पाणी, गेल्या हंगामातील बाजारभाव आणि घटलेली उत्पादकता या कारणांमुळे शेतकऱ्यांनी क्षेत्र कमी केले.\nगेल्या काही हंगामापासून या भागात हळदीच्या लागवडीत वाढ होत होती. मागील हंगामापर्यंत हे चक्र सुरू होते. परंतु दोन-तीन वर्षांत पावसाचा लहरीपणा कमालीचा वाढला. त्यातच मागील वर्षी हळदीला कमी दर मिळाले. सध्या इतर पिकांच्या तुलनेत हळदीसारखे पीक हे शेतकऱ्यांना पर्याय मिळाले. त्यामुळे वाशीम जिल्ह्यात प्रामुख्याने हळद लागवडीवर शेतकऱ्यांचा भर वाढत होता.\nया जिल्ह्यात रिसोड, मालेगाव, वाशीम या तालुक्यांमध्ये हळद लागवडीचे क्षेत्र अधिक राहत असते. परंतु या हंगामात या तालुक्यांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने लागवड कमी केली. त्यामुळे २५ ते ३० टक्के क्षेत्र कमी झाल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत. जूनमध्ये पाऊस पडला की हळद लागवड सुरु होते. या हंगामात पावसाने दमदार सुरवात केली. परंतु नंतर पाऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांनी अंदाज घेत हळद लागवड कमी केली. दुसरीकडे या मोसमात लागवड कमी झाली असून, तसेच दक्षिणेकडील राज्यांमध्येही हीच स्थिती आहे. यामुळे आगामी काळात हळदीचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.\nया मोसमात लागवड झालेल्या हळदीला कमी पावसाचा फटका बसला. हळदीची सर्वच भागांत वाढ कमी झालेली आहे. रोपांवर करप्यासह अन्य रोग आढळून आले. या मोसमात सरासरी ३० ते ४० टक्के पाऊस कमी पडलेला आहे.\nहळद वाशीम बुलडाणा अकोला\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T09:44:51Z", "digest": "sha1:EZDQLKASNSAGV6XXIPBP3ZCQX4FXDNLB", "length": 7176, "nlines": 153, "source_domain": "www.marathimati.net", "title": "सुब्रह्मण्यम चंद्रशेखर | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: सुब्रह्मण्यम चंद्रशेखर\n११६५ : फिलिप दुसरा, फ्रांसचा राजा.\n१६४३ : अफोन्सो सहावा, पोर्तुगालचा राजा.\n१७६५ : विल्यम चौथा, इंग्लंडचा राजा.\n१७८९ : नारायण श्रीधर बेंद्रे, भारतीय/मराठी चित्रकार.\n१९१० : ऑगस्टिन लुई कॉशी, फ्रेंच गणितज्ञ.\n१९३८ : केनी रॉजर्स, अमेरिकन संगीतकार.\n१९३९ : फेस्टस मोगे, बोत्स्वानाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४४ : पेरी क्रिस्टी, बहामासचा राष्ट्राध्यक्ष.\n१९६३ : मोहम्मद सहावा, मोरोक्कोचा राजा.\n१९७३ : सर्गेइ ब्रिन, गूगलचा संस्थापक.\n१९७५ : सायमन कटिच, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.\n१९८४ : नील डेक्स्टर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९८६ : उसेन बोल्ट, जमैकाचा धावपटू.\n१९४० : लेऑन ट्रॉट्स्की, रशियन क्रांतिकारी.\n१९७८ : विनू मांकड, भारतीय क्रिकेट खेळाडू\n१९३१ : विष्णू दिगंबर पलुसकर, मराठी हिंदुस्तानी गायक.\n१९८२ : सोभुझा दुसरा, स्वाझीलँडचा राजा.\n१९९५ : सुब्रह्मण्यम चंद्रशेखर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ\n२००१ : शरद तळवलकर, मराठी चित्रपट अभिनेता\n२००६ : उस्ताद बिस्मिल्ला खाँ, ख्यातनाम भारतीय सनईवादक.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged उस्ताद बिस्मिल्ला खाँ, जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, नारायण श्रीधर बेंद्रे, मृत्यू, विनू मांकड, विष्णू दिगंबर पलुसकर, शरद तळवलकर, सुब्रह्मण्यम चंद्रशेखर, २१ ऑगस्ट on ऑगस्ट 21, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/617454", "date_download": "2018-11-17T09:14:41Z", "digest": "sha1:WUF2UMVRONOJ2567JJYFXOXGFJUJP7I6", "length": 7739, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पुणे फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रमांची मेजवानी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पुणे फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रमांची मेजवानी\nपुणे फेस्टिव्हलमध्ये कार्यक्रमांची मेजवानी\nकला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, क्रीडा यांचा मनोहारी संगम असणाऱया पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन येत्या 14 तारखेला अभिनेत्री हेमामालिनी यांच्या हस्ते सायंकाळी 4.30 वाजता गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार असून, या महोत्सवात रसिकांना विविध कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. फेस्टिव्हलचे संयोजक सुरेश कलमाडी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पालकमंत्री गिरीष बापट व राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यासह समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुहास दिवसे आदी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाची सुरुवात ज्येष्ठ सनईवादक तुकाराम दैठणकर यांच्या सनईवादनाने होणार आहे.\nप्रख्यात कथ्थक नृत्यांगना ऋजुता सोमण व भरतनाटय़म् नृत्यांगना अरुंधती पटवर्धन सहकलावंतांसमवेत गणेशवंदना सादर करतील. यानंतर महाराष्ट्र मंडळाची 15 मुले व मुली आकर्षक योग प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. ज्ये÷ कवी ग. दि. माडगूळकर, ज्ये÷ गायक व संगीतकार सुधीर फडके आणि साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या गाण्यांचे प्रातिनिधिक सादरीकरण करणारा ‘स्वरांजली’ हा कार्यक्रम होईल. स्त्री शक्तीचा जागर असणारे ‘पोवाडा फ्युजन’ हे उद्घाटन सोहळय़ाचे आकर्षण असेल. रात्री 8.30 वाजता सुफी संगीत दरबार (कव्वाली) हा बहारदार कार्यक्रम होईल. श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पुणे फेस्टिव्हलचे अन्य मुख्य कार्यक्रम होणार असून त्यामध्ये ‘मिस पुणे फेस्टिव्हल’ स्पर्धा, जितेंद्र भुरूक यांचा ‘गोल्डन इरा ऑफ म्युझिक’, हिंदी हास्य कविसंमेलन, गायिका राणी वर्मा यांच्या ‘जश्न-ए-हुस्न’ या कार्यक्रमाचा समावेश आहे. तर अन्य सांस्कृतिक कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर व यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे होतील. यात ‘शिवतांडव’, ‘सुरवंदना’सह ‘देवी पार्वती’ हा कथ्थक नृत्याविष्कार होईल. याशिवाय ‘अर्ध नारेश्वर’ हा कथ्थक बॅले, ‘हास्योत्सव एकपात्रींचा’ व विविध कार्यक्रम होतील.\nएकाच कॅलेंडरमध्ये रिल आणि रियल हिरो\nस्वाईन फ्लूने चार दिवसात दहा जणांचा बळी\nआमदार अब्दुल सत्तार यांची शेतकऱयाला मारहाण\nमुंबई विद्यापीठाच्या 39विषयांचे निकाल जाहीर\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://airolikoliwadagovindapathak.com/videos1.html", "date_download": "2018-11-17T08:47:21Z", "digest": "sha1:AVI55ZGOOGGZIWOYLEF3K4XLTUEKN3GX", "length": 2889, "nlines": 29, "source_domain": "airolikoliwadagovindapathak.com", "title": "ऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक २००९, नवी मुंबई गोविंदा पथक, वाशी गोविंदा पथक, ऐरोलिचा गोविंदा, ऐरोली गाव, नवी मुंबई, भारत", "raw_content": "\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\nऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक, सेक्टर - १७, ऐरोली\nऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक, सेक्टर - ५, ऐरोली\nऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक, ऐरोली गांव.\nऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक रिंगण, ऐरोली गांव.\nऐरोली कोळीवाडा गोविंदा पथक, सेक्टर - ३, ऐरोली, नवी मुंबई.\nक्यूआर कोड ची अधिक माहिती\n| वृत्तपत्र बातमी - महाराष्ट्र टाईम्स | टाईम्स ऑफ इंडिया | लोकमत | नवनगर | लोकसत्ता | वार्ताहर | डी.एन.ए. |\n| व्हिडीओ २०१४ | व्हिडीओ २०१३ | व्हिडीओ २०१२ | व्हिडीओ २०११ | व्हिडीओ २०१० | व्हिडीओ २००९ | व्हिडीओ २००८ |\n| गैलरी २०१४ | गैलरी २०१३ | गैलरी २०१२ | गैलरी २०११ | गैलरी २०१० | गैलरी २००९ | गैलरी २००८ |\n| मुखपृष्ट | आमच्या बद्दल | बातमी | उत्कृष्ट व्हिडीओ | समिती | संपर्क | क्यूआर कोड | प्रतिक्रिया | वेब साईट नकाशा |\nडिसाईन बाय : वैभव धर्मे आणि प्रमोटेड बाय : रोहन कोटकर", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-3.html", "date_download": "2018-11-17T08:35:46Z", "digest": "sha1:GQRTQT56HFQJPLAVIGR6U4PNRZMZX67B", "length": 24698, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » पेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त\nपेट्रोल, डिझेल पुन्हा स्वस्त\n=अच्छे दिन’ची मालिका सुरूच, अबकारी करातही वाढ=\nनवी दिल्ली, [१६ जानेवारी] – देशवासीयांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्याची आणि महागाईच्या विळख्यातून त्यांना मुक्त करण्याची मालिका सुरूच ठेवताना, केंद्र सरकारने आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा एकदा कमी केल्या. पेट्रोलच्या प्रति लिटर किमतीत २.४२ आणि डिझेलच्या प्रति लिटर किमतीत २.२५ रुपयांची कपात जाहीर करण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच ही दरकपात लागू झाली आहे.\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने आजवरचा नीचांक गाठल्याने याचा मोठा फायदा देशवासीयांना मिळाला. गेल्या वर्षी जूनमध्ये प्रति बॅरल ११५ डॉलर्स इतका भाव असलेले कच्चे तेल आता प्रति बॅरल अवघ्या ४६ डॉलर्सपर्यंत खाली आले आहे. यामुळे भारतात पुन्हा एकदा पेट्रोल व डिझेलचे दर कमी होणार, हे आधीच स्पष्ट झाले होते.\nशुक्रवारी सायंकाळी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी दरकपातीची घोषणा केली. पेट्रोलच्या प्रति लिटर किमतीत २.४२ रुपये आणि डिझेलच्या किमतीत २.२५ रुपयांची कपात करण्यात आली आहे. वेगवेगळ्या शहरांमधील स्थानिक कर किंवा व्हॅटचा समावेश नसल्याने प्रत्यक्षात असलेली कपात यापेक्षाही जास्त राहणार आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच नवे दर अंमलात आले आहेत, असे इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने जाहीर केले. गेल्या वर्षी ऑगस्टपासून पेट्रोलच्या किमतीत करण्यात आलेली ही सलग नववी आणि ऑक्टोबरपासून डिझेलच्या किमतीत झालेली सलग पाचवी कपात आहे. यापूर्वी १६ डिसेंबर रोजी पेट्रोल व डिझेलच्या किमतीत प्रत्येकी दोन रुपयांची कपात करण्यात आली होती.\nडिझेलच्या किमतीत आणखी घट झाल्याने याचा परिणाम मालवाहतुकीचे दर कमी होण्यात होणार असून, यामुळे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही घसरण होणार आहे.\nदरम्यान, सरकारने पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांच्या अबकारी शुल्कात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होत असताना केंद्राने अबकारी शुल्कात केलेली ही सलग चौथी वाढ आहे. यामुळे उर्वरित आर्थिक वर्षाच्या काळात सरकारच्या तिजोरीत २० हजार कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे. अबकारी शुल्कात जर वाढ झाली नसती, तर देशवासीयांना पेट्रोल व डिझेल आणखी स्वस्तात मिळाले असते, असे जाणकारांचे मत आहे.\nअर्थमंत्रालयाने अबकारी शुल्कात वाढ करणारी अधिसूचना शुक्रवारी जारी केली. आता प्रति लिटर पेट्रोलवरील अबकारी शुल्क ८.९५ रुपये आणि डिझेलवरील अबकारी शुल्क ७.९६ रुपये इतके झाले आहे. यातून सरकारला जो महसूल मिळणार असून, त्यामुळे वित्तीय तूट जीडीपीच्या ४.१ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य गाठणे सरकारला शक्य होणार आहे.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nमुंबई विमानतळ उडविण्याची धमकी\n=अतिरेकी हल्ल्याचा इशारा= मुंबई, [१६ जानेवारी] - प्रजासत्ताक दिन येत्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या दिवसाची देशात सर्व ठिकाणी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-17T09:32:15Z", "digest": "sha1:ON4POV2ALBQGUCOWATPJCMWGPQTKQATK", "length": 9250, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्त्रीची अस्मितता जागृत होणे गरजेचे ः सायली गोडबोले-जोशी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nस्त्रीची अस्मितता जागृत होणे गरजेचे ः सायली गोडबोले-जोशी\nपुसेगाव ः सायली गोडबोले यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करताना डॉ. सुरेश जाधव, सुंदरगिरी महाराज, सुनिलशेठ जाधव आदी. (छाया ः प्रकाश राजेघाटगे)\nपुसेगाव, दि. 7 (प्रतिनिधी)- ः गार्गी, मैत्रिय, अरुंधती या वेदकालीन स्त्रीयांबरोबरच अलिकडच्या काळातील संत मीराबाई, राणी पद्मावती, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई, उमाबाई दाभाडे, येसुबाई, राणी लक्ष्मीबाई या महान महिलांच्या चरित्रांची पारायणे झाली तर आजच्या समाजातील स्त्रीयांची अस्मिता जागृत होईल, असे विचार प्रसिध्द लेखिका व निवेदिका सायली गोडबोले-जोशी यांनी व्यक्त केले.\nकै. हनुमानगिरी महाराजांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित सेवागिरी व्याख्यानमालेत “भारतीय स्त्री अस्मिता’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज,सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माजी अध्यक्ष सुनिलशेठ जाधव, जयंत लंगडे, नंदकुमार जोशी, डॉ. अंबादास कदम उपस्थित होते. त्या म्हणाल्या, मराठी इतिहासाचा कालखंड हा पूर्णतः अस्मितेने भारलेला आहे. मराठी माणूस हा विकला जात नाही याची धास्ती एकेकाळी दिल्लीपतींला होती. आज तोच माणूस विकला जातोय व आपली अस्मिता गहाण टाकून देशहिताला तिलांजली देतोय . स्वार्थी राजकारण करतो आहे. यासाठीच घराघरातील व्यक्तींची अस्मिता जागृत झाली तरच हा देश प्रगतीच्या अत्त्युच्च शिखरावर पोहोचेल,असे सांगून त्या पुढे म्हणाल्या केवळ पदव्यांची माळ लावणाऱ्याला पदवीधर म्हणता येईल. पण पदवीधर व्यक्ती सुसंस्कृत असेलच असे नाही. मुलांना कर्तव्याची जाणीव करुन देणे व त्यांना सन्मागार्वर घेऊन जाणे हीच आईची खरी जबाबदारी असते.स्त्रीच्या स्त्रीत्वाचा मान राखणे ही प्रत्येक स्त्री बरोबरच समाजाची जबाबदारी आहे. पूर्वी मुली धर्मशास्त्रात पारंगत होत्या, तत्वज्ञानी होत्या पण, दुर्दैवाने आज मुलींना शिकवा असे सांगण्याची वेळ आली आहे. आपल्या समाजात जर जिजाऊ जन्माला आल्यातर निश्‍चितच शिवबाही जन्माला येतील. सध्या आपला समाजसुधारणेच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात आपण पुराणकाळापेक्षाही मागासलेलेच आहोत. यासाठीच घराघरातील व्यक्तींची अस्मिता जागृत झाली तरच हा देश प्रगतीच्या अत्त्युच्च शिखरावर पोहोचेल असे सायली गोडबोले-जोशी म्हणाल्या. मोहन गुरव यांनी सूत्रसंचालन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleइम्रान खान यांच्या विधानांतून वेगळा अर्थ\nNext articleशिवसेनेने राम कदमांची तुलना केली अल्लाउद्दीन खिलजीशी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/five-children-missing-from-navi-mumbai-were-found-at-csmt-station-303997.html", "date_download": "2018-11-17T09:20:46Z", "digest": "sha1:OB4KQ3GXLSQF25XDI2UQOGCGPBEUUT4Z", "length": 15328, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नवी मुंबईतील बेपत्ता झालेली पाच मुलं या स्थानकावर सापडली", "raw_content": "\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nनवी मुंबईतील बेपत्ता झालेली पाच मुलं या स्थानकावर सापडली\nनवी मुंबई, 06 सप्टेंबर : नवी मुंबईतून बेपत्ता झालेली पाच मुले सापडली आहेत. मुंबईच्या सीएसएमटी स्थानकात ती सापडली. एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांना ही मुले प्लॅटफॉर्मवर सापडली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे हे पाच जण मुंबई फिरायला गेले होते. याबद्दल त्यांनी घरच्यांना काहीही कल्पना दिली नव्हती. त्यामुळे काल दुपारपासून संपूर्ण आदिवासी पाडा या मुलांचा शोध घेत होती. सीएसएमटी स्थानकात सापडलेल्या या मुलांना ताब्यात घेण्यासाठी नवी मुंबई पोलीस रवाना झाले आहेत.\nरबाळे येथील 5 शाळकरी मुले बेपत्ता झाली होती. काल दुपारी ही 5 मुलं बेपत्ता झाली होती. ही पाचही मुले रबाळेमधील आदिवासी कातकरी पाड्यामधील राहणारे विद्यार्थी आहेत. ही पाचही मुलं एकाच शाळेत शिकणारी आहेत. इयत्ता दुसरी ते सहावीमधील शिकणारे हे विद्यार्थी आहेत.\nबेपत्ता झालेल्या 5 मुलांची नावे\n1) शंकर तेजवंत सिंह, वय 11\n2) गगन तेजवंत सिंह, वय 8 (दोघंही भावंड आहेत.)\n3) अर्जुन ढमढेरे, वय 11\n4) रोहित जैस्वाल, वय 13\n5) अनिस आदिवासी, वय 11\nकाल दुपारी रबाळेमधील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयातील हे 5 विद्यार्थी शाळेजवळ खेळत होती. दुपारी 1 वाजता अचानक ही मुलं दिसेनाशी झाली. त्यानंतर त्यांचा आदिवासी पाड्यातील सगळ्यांनी त्यांचा शोध घेतला पण ही मुलं कुठेही सापडली नाही. या मुलांना बेपत्ता होऊन आता 24 तास उलटून गेले होते. याची माहिती माध्यमांना मिळताच ही मुलं बेपत्ता असल्याचं सगळीकडे पसरलं आणि त्यावरून एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी यांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं आहे.\nरात्रभर वस्तीतील लोकांनी या मुलांना शोध घेतला पण ती त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी आज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याच्यावर पोलीस फौजही या मुलांना शोधण्यासाठी कामाला लागली होती.\nVIDEO: दाभोलकरांवर गोळ्या झाडल्यानंतर अंदुरे, कळसकर कसे गेले पळून \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/mandap-in-the-framework-of-the-rules-1751180/", "date_download": "2018-11-17T09:44:54Z", "digest": "sha1:GWJO25YD7K3K3PIKITWCRSRPJZGFVOLB", "length": 14745, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Mandap In the framework of the rules | मंडप नियमांच्या चौकटीत! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nसार्वजनिक उत्सवांसदर्भात धोरण ठरविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनवाणीदरम्यान महापालिकांना दिले होते.\nकारवाईच्या भीतीने आकार मर्यादित; खड्डे खणण्याऐवजी खांबांना आधार\nसार्वजनिक उत्सवांच्या मंडपांसाठी रस्त्यावर खड्डे खोदले तर प्रत्येक खड्डय़ामागे दोन हजार रुपये दंड भरण्याची तंबी महापलिका प्रशासनाने उत्सव मंडळांना दिली असून दंडात्मक कारवाईच्या भीतीने शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी यंदा खड्डेविरहित मंडप उभारल्याचे चित्र दिसून येत आहे. लोखंडी खांबांचा वापर करून हे मंडप उभारण्यात आले आहेत. तर मंडपाच्या परिसरात विद्युत रोषणाईसाठी खड्डे खोदण्याऐवजी वाळूने भरलेल्या स्टीलच्या डब्यांचा वापर केला आहे. इतकेच नव्हे तर दरवर्षी निम्याहून अधिक रस्ता व्यापणाऱ्या गणेश उत्सव मंडळांनी यंदा मात्र पालिकेच्या नियमावलीनुसार मंडप उभारणी केली असून त्यामुळे शहरातील रस्ते अडविण्याचे प्रमाणही कमी झाल्याचे दिसून येते.\nसार्वजनिक उत्सवांसदर्भात धोरण ठरविण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने एका याचिकेच्या सुनवाणीदरम्यान महापालिकांना दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने सार्वजनिक उत्सवांसाठी नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनंतरही शहरात अनेक ठिकाणी ठरवून दिलेल्या नियमापेक्षा जास्त मंडप उभारून रस्ता अडविला जात होता. त्याचप्रमाणे उत्सवाच्या मंडपासाठी रस्त्यावर खड्डे खोदले जात होते. अशा मंडळांवर महापालिकेकडून कारवाई केली जात होती. रस्त्यावर खड्डे खोदले म्हणून काही मंडळांवर दंडात्मक कारवाई केली होती. त्यानंतही शहरात खड्डे खोदण्याचे प्रकार सुरू होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात महापालिकेत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी नवे तंत्रज्ञान वापरून खड्डेविरहित मंडप उभारण्याच्या सूचना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्याचबरोबर उत्सवाच्या मंडपासाठी रस्त्यावर खड्डे खोदले तर प्रत्येक खड्डय़ामागे दोन हजार रुपये दंड वसुल केला जाईल, अशी तंबीही महापालिकेने मंडळांना दिली होती. त्यामुळे अनेक मंडळांनी कारवाईच्या भीतीपोटी यंदाच्या वर्षी खड्डेविरहित मंडप उभारल्याचे चित्र पाहाव्यास मिळते. शहरातील शास्त्रीनगर नाका, पोखरण रोड क्रमांक दोन, माजीवाडा, वसंतविहार, लोकमान्यनगर, पवारनगर, इंदिरानगर, वर्तकनगर, बे-केबिन, ठाणे महापालिका परिसर या भागांतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी खड्डेविरहित मंडप उभे केले आहेत.\nउत्सवाच्या मंडपासाठी रस्त्यावर खड्डे खोदून बांबू रोवले जायचे. परंतु यंदाच्या वर्षी खड्डय़ांऐवजी लोखंडी खांबांचा आधार घेण्यात आला आहे. हे खांब रस्त्यावर उभे करून त्याद्वारे मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्युत रोषणाईसाठीही रस्त्याच्या बाजूला खड्डे खोदले जात होते. त्या ठिकाणी स्टीलच्या डब्यांचा वापर करण्यात आला आहे. या डब्यांमध्ये वाळू किंवा माती भरून त्यात बांबू रोवण्यात आले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/gadget-news/computer/gmail-android-and-ios-app-got-confidential-mode-feature-know-how-to-use/amp_articleshow/65451000.cms", "date_download": "2018-11-17T09:41:19Z", "digest": "sha1:GCDYIHOR7W35BJLA2GSOPQMXHMIHHWW6", "length": 5080, "nlines": 62, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "Gmail: gmail android and ios app got confidential mode feature know how to use - जीमेलचं नवं फिचर: आपोआप डिलीट होणार मेल | Maharashtra Times", "raw_content": "\nजीमेलचं नवं फिचर: आपोआप डिलीट होणार मेल\nअनेकदा अनावश्यक मेलमुळं फोनची मेमरी फुल होते आणि मग ते अनावश्यक मेल डिलीट करण्यात वेळ वाया जातो. पण, आता या अनावश्यक मेलपासून आपली सुटका होणार आहे. यासाठी जीमेलनं एक नवीन फिचर आणलंय.\nअनेकदा अनावश्यक मेलमुळं फोनची मेमरी फुल होते आणि मग ते अनावश्यक मेल डिलीट करण्यात वेळ वाया जातो. पण, आता या अनावश्यक मेलपासून आपली सुटका होणार आहे. यासाठी जीमेलनं एक नवीन फिचर आणलंय. या फिचरमुळं तुम्ही एखाद्याला पाठवत असलेला मेल ठराविक काळानंतर आपोआप डिलीट होणार आहेत. तसंच तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाठवलेले खासगी मेल फॉरवर्ड किंवा कॉपी करता येणार नाहीत.\n'कॉन्फिडेन्शल मोड' असं या फिचरचं नाव आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही मेल पाठवताय, त्यांच्या मेल बॉक्समध्ये तो मेल किती दिवस ठेवायचा आहे हे तुम्ही ठरवू शकता. मेल कम्पोझ ऑप्शनमध्ये गेल्यानंतर कॉन्फिडेन्शलचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून मेल कधी डिलीट करायचा याची तारीख सेट करायची आहे. तुम्ही सेट केलेल्या तारखेला त्या व्यक्तीच्या मेल बॉक्समधील मेल डिलीट होईल. जीमेलचं हे नवं फिचर अँड्रॉइड आणि आयओएस मोबाइल अॅपवर देखील उपलब्ध आहे.\njio giga fiber: जिओ फायबरचा धमाका; अर्ध्या किंमतीत डेटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/608", "date_download": "2018-11-17T09:47:51Z", "digest": "sha1:WYZ2G2VBSQR3HGTYOEZ3KNEKSVZPYZNL", "length": 26716, "nlines": 121, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संशोधन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभारतीयन्स - सकारात्मकतेचा सोशल मंत्र\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे समाजातील चांगुलपणाचे अाणि सकारात्मक घडामोडींचे दर्शन घडवणारे व्यासपीठ. ‘थिंक महाराष्ट्र’ने ‘प्रज्ञा-प्रतिभा’ या सदरामध्ये त्याच तऱ्हेच्या सकारात्मक कहाण्या वाचकांसमोर सादर केल्या. त्या समान विचाराने सकारात्मकता प्रसृत करण्यासाठी धडपडणारा एक तरूण पुण्यात अाहे. त्याचे नाव मिलिंद वेर्लेकर. ‘थिंक महाराष्ट्र’चा प्रकल्प अाणि मिलिंद वेर्लेकरची धडपड यांमधला सकारात्मकतेचा समान धागा उठून दिसतो. त्यामुळे या तरूणाची माहिती ‘थिंक महाराष्ट्र’ने मांडणे अावश्यकच होते.\nआयुष्य कोणत्या क्षणी वळण घेईल हे खरेच सांगता येत नाही. चाकोरीतील जीवन सुरू होण्याच्या शक्यता एकवटलेल्या असताना जीवनाला वेगळीच दिशा देणारी एखादी संधी अचानकपणे खुणावत येऊ शकते. त्याक्षणी तिला दिला जाणारा सकारात्मक प्रतिसाद आयुष्याला वेगळा आयाम देऊन जातो. तसेच घडले त्या तरुणाच्या आयुष्यात.\n‘थिंक महाराष्ट्र’ला शोध अाहे तो कर्तृत्ववान माणसांचा. ते कर्तृत्व प्रत्येकवेळी मोठ्या गोष्टींमध्ये सापडते असे नाही. अनेकदा माणसे छोट्या, मात्र अत्यंत कल्पक गोष्टींच्या निर्मितीमधून स्वत:चे वेगळेपण सिद्ध करतात. जव्वाद पटेल हा त्या गटात मोडतो.\nत्याला रोज सकाळी लवकर उठायचा कंटाळा येई. पण नियमित क्लासला जाणे भाग होते. मग हा पठ्ठ्या पहाटे अलार्म वाजला, की बिछान्यातूनच गिझरला अादेश देई. ‘चल पाणी तापवायला घे’ तो बिछान्यात असेपर्यंत त्याचा गिझर गरम आणि थंड पाण्याची योग्य मात्रा घेऊन पाणी तापवायचा. तो अंघोळ करायला गेला की टोस्टरला हुकूम द्यायचा - ‘आंघोळ होत आली आहे. ब्रेड टोस्ट करून घे.’ टोस्टर त्याचे म्हणणे गपगुमान ऐके.\nतो तेव्हा केवळ अाठवीत होता\nपुढे तो उच्च शिक्षणासाठी हैद्राबादेला गेला. तिथे हॉस्टेलवर घरगुती जेवण कोठून मिळणार तो तिथेही यंत्रांना हुकूम देऊन फर्माईशी पूर्ण करून घेई. तो कॉलेजमधून हॉस्टेलसाठी निघाला की फोनवरून घरातील कुकरला सूचना देई. ‘दोन माणसांचं भात-वरण लाव.’ कधी कधी तर मसालेभात किंवा लेमन-राईचीसुद्धा फर्माईश असे. तो हॉस्टेलवर पोचेपर्यंत त्याच्या कुकरने गरमागरम जेवण तयार ठेवलेले असे. भारी गमंत ना\nशाळेत फटाके फोडून शिक्षकांना त्रास द्यायचा असो किंवा लोकांची पाण्यासाठीची तगमग पाहून निर्माण केलेले हवेतून पाणी काढायचे यंत्र असो तो त्याला हव्या त्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साध्य करत राहीला. तो - तेवीस वर्षांचा जव्वाद पटेल\nसजीवाची आई ही भूमाता आहे. तिचेच आरोग्य धोक्यात आले आहे, तर माणसांचे व सर्व जीवसृष्टीचे आरोग्य का धोक्यात येणार नाही प्रदूषणासंदर्भात पाणी, हवा यांचा विचार प्रामुख्याने केला जातो. परंतु भूमातेचे होणारे प्रदूषण या प्रश्नापासून दूर जाऊन चालणार नाही. ती अधिक धान्योत्पादनाची गरज आहेच; परंतु तिचा मानवी स्वास्थ्याशीदेखील सरळ संबंध आहे. माणसांनी सतत अधिक धान्योत्पादनाचा हव्यास ठेवल्यामुळे जमिनीवर अत्याचार झाला आहे ना प्रदूषणासंदर्भात पाणी, हवा यांचा विचार प्रामुख्याने केला जातो. परंतु भूमातेचे होणारे प्रदूषण या प्रश्नापासून दूर जाऊन चालणार नाही. ती अधिक धान्योत्पादनाची गरज आहेच; परंतु तिचा मानवी स्वास्थ्याशीदेखील सरळ संबंध आहे. माणसांनी सतत अधिक धान्योत्पादनाचा हव्यास ठेवल्यामुळे जमिनीवर अत्याचार झाला आहे ना रासायनिक खतांचा, किटकनाशकांचा, तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावरील वापर हा जमिनीच्या आरोग्याच्या मुळावर आला आहे. जे भूमातेचे खरे अन्न, सेंद्रिय खत; त्याचा वापर घटत गेला आहे. त्यामुळे जमिनीची व म्हणून मानवाची आरोग्यसंपदा धोक्यात आली आहे. माणसांच्या मागील पिढीने आजच्या पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन दिली. त्याचप्रमाणे या पिढीची जबाबदारी पुढील पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन देणे ही नाही का रासायनिक खतांचा, किटकनाशकांचा, तणनाशकांचा मोठ्या प्रमाणावरील वापर हा जमिनीच्या आरोग्याच्या मुळावर आला आहे. जे भूमातेचे खरे अन्न, सेंद्रिय खत; त्याचा वापर घटत गेला आहे. त्यामुळे जमिनीची व म्हणून मानवाची आरोग्यसंपदा धोक्यात आली आहे. माणसांच्या मागील पिढीने आजच्या पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन दिली. त्याचप्रमाणे या पिढीची जबाबदारी पुढील पिढीकडे आरोग्यसंपन्न जमीन देणे ही नाही का नाहीतर, पुढील पिढ्या विद्यमान पिढ्यांना माफ करणार नाहीत.\nहॅकथॉन : नवप्रवर्तनाची नांदी\nज्या इंग्रजी शब्दांचा समाजाच्या रोजच्या संवादातील वापर लक्षात येण्याजोगा गेल्या काही वर्षांत वाढला आहे त्यात ‘इनोव्हेशन’ या शब्दाचा उल्लेख करावा लागेल. नव्या संकल्पना, पद्धती किंवा नवी उत्पादने वा उपकरणे यांच्या माध्यमातून स्थापित व्यवस्थेत बदल घडवून आणण्याची प्रक्रिया म्हणजे इनोव्हेशन. चाकोरी भेदून, वहिवाट सोडून, मळलेली वाट नाकारून नव्या पद्धतीचा विचार वा नवी दृष्टी याला ‘आऊट ऑफ द बॉक्स’ विचार करण्याची शैली असेही म्हटले जाते. या प्रकारच्या विचारपद्धतीत जे वेगळेपण असते आणि त्यामागे जो तर्कशुद्ध व वैज्ञानिक विचार असतो; तो काहीसा नजरेआड करून त्यामागील चतुराईला अधोरेखित करणारा आणखी एक शब्द हल्ली समाज व्यवहारात सर्रास वापरला जातो, तो म्हणजे ‘जुगाड’ ‘जुगाड’ या शब्दाला चलाखीचा वास आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांचा ‘जुगाड’ या शब्दाला आक्षेप आहे आणि तो योग्यही आहे. ‘जुगाड’ हा शब्द एतद्देशीय प्रतिभेची परिणामकारकता नाकारून तीत कधी कधी डोकावणाऱ्या चलाखीला पुढे आणतो हे त्यांचे विश्लेषण विचार करण्यास लावणारे आहे. त्यामुळेच ‘इनोव्हेशन’ला चपखल हिंदी-मराठी प्रतिशब्द कोणता ‘जुगाड’ या शब्दाला चलाखीचा वास आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर यांचा ‘जुगाड’ या शब्दाला आक्षेप आहे आणि तो योग्यही आहे. ‘जुगाड’ हा शब्द एतद्देशीय प्रतिभेची परिणामकारकता नाकारून तीत कधी कधी डोकावणाऱ्या चलाखीला पुढे आणतो हे त्यांचे विश्लेषण विचार करण्यास लावणारे आहे. त्यामुळेच ‘इनोव्हेशन’ला चपखल हिंदी-मराठी प्रतिशब्द कोणता हिंदी वृत्तपत्रे इनोव्हेशन म्हणजे ‘नवाचार’ असे सांगतात; पण ‘इनोव्हेशन’चा अनुवाद सरकारीरीत्या हिंदीत ‘नवप्रवर्तन’ असाही केला जातो आणि तो शब्द अधिक अर्थवाही आहे. अधिक चांगला मराठी शब्द सापडेपर्यंत मराठीतही तोच शब्द वापरायला हरकत नसावी.\nसतीश भावसार यांचा सेप्टिक टँक\nसतीश भावसार यांनी शौचालयांच्या संदर्भातील भारतीय मानसिकता आणि भारतीयांची गरज ओळखून विशिष्ट प्रकारचा ‘सेप्टिक टँक’ विकसित केला आहे. तो अडचणीच्या अपु-या जागेतही बसवता येतो. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, भारतात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भीक्ष्य आहे. भावसार यांच्या सेप्टिक टँकची रचना अशी आहे, की त्याला पाणी कमी लागते. पाण्याशिवाय त्यात मलविघटनाची उत्तम सोय आहे. त्याची किंमत सर्वसामान्यांना परवडेल अशी आहे. भावसार यांनी विकसित केलेले सेप्टिक टँक शंभराहून अधिक ठिकाणी उभे राहिले आहेत आणि ते वापरणा-यांना अडचण जाणवलेली नाही.\nअन्नातील ग्लुकोज, रोगनियंत्रण आणि रसिका\nअन्नातून निर्माण झालेले ग्लुकोज माणसाला ऊर्जा देते ही एक गुंतागुंतीची आणि सूक्ष्म शारीरिक प्रक्रिया असते. तिच्या यंत्रणेचा अभ्यास करून त्यापासून रोगनियंत्रण शक्ती शरीरात निर्माण करण्याचे संशोधन जागतिक पातळीवर सुरू आहे. त्या संशोधनात सहभागी आहे, लग्नानंतर ठाण्याची सून झालेली डॉ. रसिका वर्तक-करंदीकर. रसिका सध्या जगातील प्रतिष्ठित असलेल्या स्टॅनफर्ड विद्यापीठ (कॅलिफोर्निया) येथे त्या विषयावरील संशोधन करत आहे. त्‍या सॅन होजे येथे त्‍यांच्‍या पतीसह वास्‍तव्‍यास आहेत.\nरसिकाने मुंबई विद्यापीठातून सूक्ष्म जीवशास्त्र विषयात पदवी ग्रहण करून पुणे विद्यापीठातून आरोग्य विषयात उच्च शिक्षण घेतले. त्यावेळी तिला प्राध्यापक सुखात्मे शिष्यवृत्ती मिळाली. तिने अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातील टेक्सास हेल्थ सेंटर, सॅन अॅन्तिनो येथे पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी २००८ साली प्रवेश घेतला. तेथे रसिकाला विशेष गुणवान विद्यार्थ्याला मिळणारी ‘डेव्हिड कॅरिलो’ शिष्यवृत्ती लाभली होती. तिला ‘बरोज वेलकम’ची विशेष शिष्यवृत्ती २०१२ आणि २०१३ या दोन्ही वर्षीं मिळाली.\nभाजीपाला रोपवाटिकेतून हरितक्रांती- दत्तू ढगे यांची यशोगाथा\nनाशिक जिल्ह्यामधील सातपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर बेळगावढगा नावाचे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. तेथे दत्तुभाऊ ढगे नावाचा हाडाचा शेतकरी माणूस राहतो. त्याचे वय एकोणचाळीस वर्षें. त्याचे एकत्र कुटुंबपद्धत अवलंबणारे वीस–बावीस माणसांचे मोठे घर. शेती हा त्यांच्या उपजीविकेचा परंपरागत उद्योग.\nशुभांगी साळोखे - कृषी संशोधक\nडॉक्टरकी, इंजिनीयरिंग, विमानसेवा, अंतराळभ्रमण, कॉम्प्युटर, आयटी... भारतीय नारी सगळ्या क्षेत्रांमध्ये स्थिरावली आहे. ती नवनवीन क्षेत्रे धुंडाळत आहे. परंतु भारत देशाचा पारंपरिक आणि सर्वात मोठा व्यवसाय म्हणून जो ओळखला जातो त्या शेतीमध्ये मात्र आधुनिक शिक्षण घेणाऱ्या स्त्रिया संख्येने कमी आहेत. खरे तर, स्त्रियाच प्रत्यक्ष शेतीमध्ये पेरणी, निंदणी, खुरपणी इत्यादी बहुतांश कामे करत असतात. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून किफायतशीर शेती कशी करता येईल, शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा दर्जा वाढवता कसा येईल याचा विचार करणाऱ्या स्त्रिया दुर्मीळ आहेत. डॉ. शुभांगी साळोखे या शेतीमध्ये संशोधन करून डॉक्टरेट मिळवणाऱ्या विदर्भामधील पहिल्या महिला आहेत. त्यांना ‘मराठाभूषण’ हा सन्मान मिळाला आहे. त्‍यांनी त्यांचे संशोधनकार्य मांजरी येथील ‘वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूट’मध्ये पूर्ण केले.\nभाजीपाल्याचे वाळवण – शेतकऱ्यासाठी वरदान\nवैभव तिडके, डॉ. शीतल सोमाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सोलर कंडक्शन ड्रायर’ हे भाजीपाला वाळवून तो टिकवून ठेवण्याचे साधन विकसित केले आहे. भाजीपाला आणि अन्नधान्य खराब होऊन वाया खूप जाते. त्यासाठी ते साठवून ठेवण्याचे किफायतशीर साधन आहे ते. भाजीपाला टिकवता आला तर मध्यम आणि लहान शेतकऱ्याला दिलासा मिळेल अशा विचाराने प्रेरित होऊन वैभवने ते काम साधले.\nवैभवने मुंबईच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’(ICT) मधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. त्याच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘सायन्स फॉर सोसायटी’ या संस्थेत डॉ. शीतल सोमाणी, डॉ.शीतल मुंडे, स्वप्नील कोकाटे, गोपाल तिवारी, शंतनू पाठक, आदित्य कुलकर्णी आणि गणेश भेरे हे तेवढेच सक्षम असे त्याचे सहकारी आहेत. शीतल सोमाणी आणि शीतल मुंडे या दोघी शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टर आहेत, तर बाकीचे सदस्य इंजिनीयर.\nकुंकू किंवा कुमकुम ही सर्व भारतीयांना परिचित अशी वस्तू आहे. ती हिंदू धर्मीयांच्या पूजाअर्चेतील आवश्यक बाब आहे. कुंकवाचा रंग लाल. त्यात भगव्या किंवा केशरी रंगाची छटा. पुरुषांनी लावल्यावर त्याला गंध किंवा टिळा म्हणतात. पण जागा कपाळच कपाळ किंवा भुवयांच्या मधोमध. कुंकवाला स्त्रीच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व. ते भांगात भरले, की बहुधा कुंकवाचे सिंदूर होते. गतिमान जगात ‘टिकली’ने स्त्रियांचे हृदय जिंकले असले तरी हळदीकुंकू समारंभात कुंकवाचे स्थानमहात्म्य टिकून आहे. देवदेवतांच्या पूजेतून कुंकवाला कोणत्याही दुसऱ्या वस्तूने हटवलेले नाही.\nरंग हा भारतीय सण संस्कृतीचा घटक आहे. होळी, रंगपंचमी या सणांत तर रंगांची उधळण केली जाते रंगीत पाण्याने आबालवृद्धांना भिजवले जाते. ‘गुलाल उधळीत या’ असे आवाहन केले जाते. रंगांचा हा अनिर्बंध वापर गणपती उत्सवातही वाढलेला आहे. आरासही रंगीबेरंगी. गणपती पूर्वी शाडू (एक विशिष्ट माती)चा असायचा. मूर्ती आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा असते. होळी व गणपती हे रंगीत सण हळुहळू पर्यावरणाचा ऱ्हास करणारे म्हणून कुप्रसिद्ध होत आहेत. इतके, की ‘प्रदूषण नियंत्रण मंडळ’ या रंगीत सणांबद्दल प्रबोधन करू लागले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/tech/how-can-one-earn-80-crores-annually-just-playing-games/", "date_download": "2018-11-17T09:50:34Z", "digest": "sha1:AVJQQSJJ7LFWISLN7C6KMHTWTFWZA5XG", "length": 31992, "nlines": 457, "source_domain": "www.lokmat.com", "title": "How Can One Earn 80 Crores Annually By Just Playing Games? | फक्त गेम खेळून कोणी वर्षाला 80 कोटी कसे कमवू शकतो? | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nफक्त गेम खेळून कोणी वर्षाला 80 कोटी कसे कमवू शकतो\nलहानपणी आपल्यापैकी अनेक जण दिवसभर मैदानात खेळायचो. दंगा मस्ती करायचो. यामुळे आपण अनेकदा आई वडिलांचे धपाटे सुद्धा खाल्ले आहेत. परंतु फक्त गेम खेळून कोणी वर्षाला 80 कोटी कसे कमावू शकतो होय हे सत्य आहे.\nगुगल सर्चच्या 'या' ट्रिक्स एकदा करून पाहाच, रिझल्ट पाहून चक्रावून जाल\nअसा घेऊ शकतो व्हॉट्सअॅप ग्रुप व्हिडिओ कॉलिंग सेवेचा आनंद\nशाओमीच्या अँड्रॉइड वन प्रणालीवर चालणार्‍या दोन स्मार्टफोन्सचे अनावरण\n#BestOf2017 - टॉप १० गॅजेटस् ऑफ २०१७\nआता टॅक्सी जाणार उडत\n 2017 मध्ये भारतीयांनी केले सर्वाधिक हे सर्च\nइंडस प्रणालीच्या किबोर्डवर स्पीच-टू-टेक्स्ट फिचर\nयुट्युब मॅसेंजर: व्हिडीओ शेअरिंगसोबत करा चॅटींग \nविंडोज १० प्रणालीत डोळ्यांनी नियंत्रीत होणार संगणक \nआता पटकथा लिखाणासाठीही सॉफ्टवेअर \nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nपिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ, मडके फोडून सत्ताधारी पक्षाने केला निषेध\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nपर्यटकांच्या पसंतीस उतरणाऱ्या भंडारदऱ्यात सध्या पर्यटकांची गर्दी उसळली आहे ती केवळ आंब्रेला धबधबा बघण्यासाठी... भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी विसर्ग सुरू असल्याने आंब्रेला खळाळून वाहत आहे.\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअंबरनाथ तालुक्यातील मंगलोर या गावाजवळील डोंगरावर लावण्यात आलेल्या एक लाख वृक्षांपैकी बहुसंख्य वृक्ष हे वणव्याच्या विळख्यात सापडले आहेत.\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nवर्धा: सिकंदराबाद येथून राजस्थानातील पाली जिल्ह्यातील मोहराई येथे जात असताना एका महिलेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि तिने एक्स्प्रेसमध्येच एका ...\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nअकोला जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलेल्या भारिप-बमसंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेरच रोखले.\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nपुण्यातील धनकवडी परिसरातील हत्ती चौकात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या विष्णू उर्फ आप्पा जगताप या क्रीडासंकुल व जलतरण तलावाला बुधवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली.\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nपार्किंगमध्ये असलेल्या एका कारला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री तीन वाजता वाशी सेक्टर 10 येथे पार्किंग केलेल्या MH43-BK-2927 Ertiga कारला अचानक आग लागली.\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nमुंबई : मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेल्या बारा दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण ...\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nखंडाळा, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर टँकरमधून तेलगळती झाल्यानं �..\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nनोटाबंदीच्या निर्णयाविरोधात राज्यभरात विरोधकांकडून निदर्शनं करण्यात आली आहेत.\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nखामगाव, वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे किंवा स्टंटबाजी करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप्रकारे सापासोबत स्टंटबाजी करतानाचा ...\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये आदिवासी विकास भवनासमोर वसतिगृह प्रवेश व विद्यार्थ्यांच्या व विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन ...\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनाशिक ,केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसनं धरणे आंदोलन करण्यात आले. नोटाबंदी ...\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nसोलापूर, मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. नोटाबंदी निर्णय फसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. ...\nसोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता रोको\nसोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रस्ता रोको करण्यात आला. यामुळे सोलापूर-विजापूर महामार्गावरील वाहतूक काही वेळापासून ठप्प आहे.\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/news/international-literacy-day/photoshow/65731228.cms", "date_download": "2018-11-17T09:55:44Z", "digest": "sha1:5ZYSP4DC5BGKMG4ILNRZLS2A74LLJY5U", "length": 38097, "nlines": 310, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international literacy day- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nयुपी: पती जिवंत असूनही २२ जणी घेत..\nऑनर किलिंग : तामिळनाडूत पती-पत्नी..\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदम..\nहिमाचल प्रदेश: माजी लोकसेवा आयोगा..\nराजस्थान : पुष्कर येथे भरली प्राण..\nशेतकरी, नोकरी, सामाजिक सुरक्षेवर ..\nनोएडा: चालकाचे नियंत्रण सुटल्याने..\n८ सप्टेंबरः आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस\n1/5८ सप्टेंबरः आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस\n१९६६ साली संयुक्त राष्ट्र संघाने शिक्षणाप्रती जागरुकता वाढावी यासाठी ८ सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसापासून जगभरात हा दिवस 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस' म्हणून साजरा केला जातो.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/5८ सप्टेंबरः आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस\nजगभरात चार अब्ज लोक हे साक्षर असून १ अब्ज लोक हे निरक्षर आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n3/5८ सप्टेंबरः आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस\nभारताता सर्वात जास्त साक्षरता केरळमध्ये असून सर्वात कमी साक्षरता ही बिहार राज्यात आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/5८ सप्टेंबरः आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस\nसाक्षरता होणे म्हणजे केवळ लिहिता वाचता येणे नाही तर आपले अधिकार आणि कर्तव्याची जाणीव होवून सामाजिक विकास होणे होय.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n5/5८ सप्टेंबरः आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस\n१९६६ साली संयुक्त राष्ट्र संघाने शिक्षणाप्रती जागरुकता वाढावी यासाठी ८ सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस' साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसापासून जगभरात हा दिवस 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस' म्हणून साजरा केला जातो.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/tarun-vijay-think-only-bjp-rss-members-are-indians-says-chidambaram-39121", "date_download": "2018-11-17T09:35:00Z", "digest": "sha1:POEHXDBLA67JFGPDG5UPPRBKJOBVAIVS", "length": 11256, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "tarun vijay think only bjp rss members are indians says chidambaram भाजप, संघाचे सदस्यच भारतीय आहेत का?- चिदंबरम | eSakal", "raw_content": "\nभाजप, संघाचे सदस्यच भारतीय आहेत का\nशनिवार, 8 एप्रिल 2017\n\"आम्ही' कोण आहे, हे त्यांना विचारायचे आहे. ते केवळ भाजप आणि संघाच्या सदस्यांनाच भारतीय मानतात का\nनवी दिल्ली - भाजपचे नेते तरुण विजय यांच्या दक्षिण भारतीयांविषयीच्या वक्तव्याचा समाचार घेताना कॉंग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यच भारतीय आहेत का, अशी विचारणा आज केली.\nचिदंबरम यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की आम्ही कृष्णवर्णीय लोकांबरोबर राहातो, असे तरुण विजय म्हणतात. यामध्ये \"आम्ही' कोण आहे, हे त्यांना विचारायचे आहे. ते केवळ भाजप आणि संघाच्या सदस्यांनाच भारतीय मानतात का चिदंबरम हे तमिळनाडूचे असून, माजी केंद्रीय गृहमंत्री तसेच अर्थमंत्री आहेत.\nकृष्णवर्णीय असलेल्या दक्षिण भारतीय लोकांबरोबर राहात असल्यामुळे भारतीय लोकांना वर्णद्वेषी म्हटले जाऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य तरुण विजय यांनी शुक्रवारी केले होते. या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कॉंग्रेसने हे वक्तव्य आश्‍चर्यकारक म्हटले असून, द्रमुकने हे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/girls-murder-doubt-character-wife-150723", "date_download": "2018-11-17T09:45:52Z", "digest": "sha1:IORY54ME54K2YLRSCHSP2NX32TKLL2AL", "length": 12414, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "The girls murder doubt of the character of the wife पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मुलीची हत्या | eSakal", "raw_content": "\nपत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मुलीची हत्या\nरविवार, 21 ऑक्टोबर 2018\nपाली : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एकाने आपल्याच चार वर्षीय मुलीची जंगलात नेऊन धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. आरोपीने मुलीची हत्या करून मृतदेह चक्‍क खांद्यावर त्याच्या मावशीच्या घरात ठेवला होता. यामुळे दहिगावमध्ये खळबळ उडाली आहे. सुधागड तालुक्‍यातील दहिगाव येथील राम जाधव याने हे कृत्य केल्याचा आरोप असून, त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nपाली : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एकाने आपल्याच चार वर्षीय मुलीची जंगलात नेऊन धारधार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. आरोपीने मुलीची हत्या करून मृतदेह चक्‍क खांद्यावर त्याच्या मावशीच्या घरात ठेवला होता. यामुळे दहिगावमध्ये खळबळ उडाली आहे. सुधागड तालुक्‍यातील दहिगाव येथील राम जाधव याने हे कृत्य केल्याचा आरोप असून, त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nराम जाधवचे लग्न होउन 15 वर्षे झाली आहेत. त्याला एकूण सहा मुले आहेत. त्यातील शालू ही मुलगी सर्वांत लहान होती. राम याला पहिल्यापासून दारूचे व्यसन होते. तो अनेक वेळा आपल्या पत्नीला मारहाण करत असे. त्याने अनेक वेळा तिच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाणही केली असल्याचा आरोप राम याच्या मेहुण्याने केला आहे. चारित्र्यावर संशय असल्यानेच त्याने आपल्या बहिणीच्या मुलीची हत्या केल्याचे मेव्हण्याने तक्रारीत म्हटले आहे.\nराम जाधव याला पाली पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे व पोलिसांनी शनिवारी प्रथम सत्र न्यायालय रोहा येथे हजर केले. न्यायालयाने राम याला 26 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आली आहे.\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\nअवघ्या नऊ तासांत माहीची सुटका\nपिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/sharad-pawar-and-nitin-gadkari-meeting-in-delhi-on-milk-issue-296233.html", "date_download": "2018-11-17T09:34:07Z", "digest": "sha1:BBGROKP3IKJYEFQHJ6EMMPRHX5FX3RJ5", "length": 16918, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दूधाचा प्रश्न दिल्लीत पोहोचला, नितीन गडकरी, शरद पवार बैठकीत तोडगा निघणार?", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nदूधाचा प्रश्न दिल्लीत पोहोचला, नितीन गडकरी, शरद पवार बैठकीत तोडगा निघणार\nमहाराष्ट्रात पेटलेला दूधाचा प्रश्न आता देशाची राजधानी दिल्लीत पोहोचला आहे. या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बैठक होणार आहे.\nनागपूर,ता.17 जुलै : महाराष्ट्रात पेटलेला दूधाचा प्रश्न आता देशाची राजधानी दिल्लीत पोहोचला आहे. या प्रश्नावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बैठक होणार असून त्यात दूधाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे. शरद पवार आज नागपूर दौऱ्यावर जाणार होते मात्र तो दौरा रद्द करून शरद पवार दिल्लीत जाणार असून सायंकाळी गडकरी-पवार भेट होण्याची शक्यता आहे. सोमवारपासून महाराष्ट्रात दूधाच्या प्रश्नावर आंदोलन पेटलं असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं मुंबईचं दूध तोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सध्या तीन दिवस पुरेल एवढा दुधाचा साठा मुंबईत असून हे आंदोलन काही दिवस चिघळलं तर मुंबईत दुधाची टंचाई निर्माण होणार आहे. रविवारी पंढरीच्या विठ्ठलाला दुधाचा अभिषेक करून आंदोलनाला सुरुवात केली होती. दुधाला लीटर मागे 5 रुपये भाव ही आमची मागणी आहे. 3 रुपये दरवाढ हा निर्णय दूध पावडर तयार करणाऱ्यांनी केलाय. फक्त दूध संकलन करणाऱ्यांचा हा निर्णय आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचा प्रश्न नाही असंही ते म्हणाले.\n...तर मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात पाय ठेऊ देणार नाही \nविधानभवनाच्या खडाजंगीनंतर जानकरांकडून आंदोलकांना चर्चेचं आवाहन\nशिवस्मारकाच्या उंचीवरून विरोधक आमने-सामने, अब्दुल सत्तार यांनी पळवला राजदंड\nअहमदनगर जिल्ह्यातील सर्व दूध संघाने रविवारी सायंकाळपासून पासून दूध संकलन बंद केलं. प्रभात , एस आर थोरात , राजहंस , कृष्णाई , पंचमहल इत्यादी सर्वांनी दूध न पाठविण्याचा निर्णय घेत आंदोलनास पाठिंबा दिला आहे.\nउस्मानाबाद मदर डेअरीचा चा टँकर आंदोलकांनी अडवला. या टँकरमध्ये साडे बारा हजार लिटर दुध आहे.\nसांगली जिल्ह्यात दूध आंदोलनाला, मिरज पूर्व भागातील 100 दूध डेयरी मालक, दूध संकलन केंद्र मालक, गवळी, यांनी पाठिंबा दिलाय. हे सर्व संघ दूध संकलन बंद ठेवणार.\nशिर्डी-अहमदनगर - अनेक दूध संघ आणि डेअरींचा दूध संकलन न करण्याचा निर्णय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकत्यांनी शिर्डीत मध्यरात्री साई मूर्तीला दुधाचा अभिषेक करून आंदोलनाची सुरूवात केली.\nअमरावती जिल्ह्यातील वरुड येथे शेतकरी संघटनेच्यावतीने दुधाचा टँकर पेटवून आंदोलन केलं.\nकोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलीसांनी धरपकड सुरू केलीय. सरकारकडून दूध आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप. कोल्हापूर पोलिसांनी आतपर्यंत 25 हुन अधिक कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: delhimilk agitationnitin gadkarisharad pawarदूधप्रश्ननितीन गडकरीराजू शेट्टीशरद पवार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/increase/", "date_download": "2018-11-17T09:34:04Z", "digest": "sha1:JGHRO7HZZYT23ORJQ654VFX4FRRHUFFV", "length": 11619, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Increase- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nसराफ व्यावसायिक करणार दसऱ्याचा मुहूर्त 'कॅश'\nआवक घटल्याने कांद्याच्या भावात तेजी; कांदा उत्पादक खुश\nपेट्रोलचे दर पुन्हा नव्वदीच्या दिशेनं, तर डिझेल 80 रुपयांच्या उंबरठ्यावर\nपेट्रोल-डिझेलचे दर वाढता वाढे,मुंबईत पेट्रोलचे दर ८८ गाठणार\nइंधनानंतर ताटातलं जेवणही महागलं, घटली भाजीपाल्याची आवक\nएसी, फ्रीज,वाॅशिंग मशिनसह 19 वस्तू महागणार; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू\nया ६ गोष्टी पाकिटात कधीच ठेवू नका, पैसे खर्च होतील\n'करवाढीबद्दल सोशल मीडियावर संभ्रम'\nनालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण : आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ\nनागपूरात चाललं तरी काय दोन दिवसाच चार खून आणि तीन एटीएमची लुट\nमुंबईत रिक्षा,टॅक्सी भाडेवाढ होण्याची शक्यता\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/ganesha-decoration-from-acid-victim-women/amp_articleshow/65662359.cms", "date_download": "2018-11-17T08:41:06Z", "digest": "sha1:UQTML4YU76TC6H3JQKNOAL3PIIXLCTXI", "length": 10514, "nlines": 68, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "ganesh festival 2018: ganesha decoration from acid victim women - अॅसिडहल्लाग्रस्त महिलांकडून गणेश सजावट | Maharashtra Times", "raw_content": "\nअॅसिडहल्लाग्रस्त महिलांकडून गणेश सजावट\nअॅसिडहल्लाग्रस्त महिलांच्या मदतीने आपल्या मंडप सजावटीला सुरुवात केली असून, स्नेहा जावळे आणि सीया पारकर या अॅसिड हल्ल्याच्या बळी ठरलेल्या महिला कलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य सजावट साकारत आहेत.\nप्रथमेश राणे, कॉलेज क्लब रिपोर्टर\nशाडू-डिंक आणि बांबूपासून साकारलेली गणरायाची इकोफ्रेंडली मूर्ती, सभोवताली आठ वेगळे संदेश देणाऱ्या आठ गणेशमूर्ती, प्रत्येक वर्षी समाजाला काहीतरी सामाजिक संदेश देणारी भव्य सजावट... हे वर्णन आहे मागच्या वर्षी 'मुंबईचा राजा'चा मान मिळवणाऱ्या डिलाइल रोडच्या 'पंचगंगा मंडळा'चे. यंदा या मंडळाने अॅसिडहल्लाग्रस्त महिलांच्या मदतीने आपल्या मंडप सजावटीला सुरुवात केली असून, स्नेहा जावळे आणि सीया पारकर या अॅसिड हल्ल्याच्या बळी ठरलेल्या महिला कलादिग्दर्शक सुमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य सजावट साकारत आहेत. 'संजिवनी : सुरक्षेची हमी' या टॅगलाइनसह 'चेहरा जळालाय पण स्वप्ने जळाली नाहीत' असे म्हणणाऱ्या या धाडसी महिलांना मानाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न यंदा मंडळाने केला आहे.\nप्रत्येक उत्सवात मंडप, देखावे उभारण्यासाठी विजेचा होणारा दुरुपयोग, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी 'पंचगंगा मंडळा'ने यावर्षीही पुढाकार घेतला आहे. यंदा काळजाला भिडणाऱ्या एका वेगळ्याच विषयाला हात घालत मंडळाने आपले वेगळेपण कायम राखले आहे. खरंतर आजही अॅसिडहल्ला झालेल्या महिलांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. नेमकी हीच नजर बदलत या समाजानेच त्यांच्या स्वप्नांना वाट करून द्यावी, यासाठी मंडळाची धडपड आहे. महिलांवरील 'अॅसिडहल्ला' आणि निसर्गावर होणारी 'अॅसिडवृष्टी' या दोन शब्दांच्या मदतीने अॅसिडहल्ला झालेल्या महिलांसह आपल्या नकळत पृथ्वीला होणार त्रास या माध्यमातून मांडला जाणार आहे. यासाठी गणरायाच्या मूर्तीभोवती माचिसकाडी, शेण, मेण, पृथ्वीवरील नैसर्गिक उर्जा असलेल्या वस्तू, कापड-लोकर, माती, कागदाचा लगदा आणि आरसा या गोष्टींचा वापर करत आठ वेगवेगळे संदेश देणाऱ्या आठ गणेशमूर्ती येथे साकारण्यात येणार आहेत.\nमहिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आजही गंभीर आहे. त्यामुळे कलादिग्दर्शक सुमित पाटील याच्या संकल्पनेतून 'संजिवनी' अॅप साकारले असून हे अॅप 'क्रेविंग कोड' कंपनीने विकसित केले आहे. हे अॅप इंटरनेटशिवाय वापरता येणार असून, मंडळात येणाऱ्या प्रत्येक महिलांच्या मोबाइलमध्ये हे अॅप डाऊनलोड करून दिले जाणार आहे. यामध्ये पोलिस, अग्निशमन दल, रूग्णवाहिका तसेच दोन गार्डिअनचे नंबर असतील. एका क्लिकमध्ये अवघ्या दहा सेकंदात या पाचही जणांना 'I AM IN DANGER, FOLLOW MY TRACK' असा संदेश जाईल. आणि खास बाब म्हणजे इंटरनेटशिवाय संबंधित महिलेची जागा कळेल, अशी व्यवस्था उपग्रहाच्या मदतीने यात करण्यात आली आहे. त्याचसोबत अनेकांची तक्रार असते की कठीण परिस्थितीत आपण मोबाइल काढून बटन प्रेस करेपर्यत वेळ नसतो. त्यासाठी सुमितने मंगळसूत्रसदृश लॉकेट बनवले असून महिलांनी हे लॉकेट दाबले तरी हा संदेश सर्वांपर्यंत जाणार आहे.\nब्रह्मदेवाच्या वरदानाने हत्तीचे शीर गणेशाला लावण्यात आले आणि 'श्री गणेशाची' निर्मिती झाली. आपल्या लाडक्या बाप्पाला नवा चेहरा मिळाला. पण या अॅसिड पिडीत महिलांचे काय हा प्रश्न माझ्या मनात आला आणि ही कल्पना सुचली. या सजावटीच्या माध्यमातून कठीण प्रसंगातून वाट काढत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या या 'अॅसिडकन्यां'ना मंडळ सलाम करणार आहे.\n- सुमित पाटील, कलादिग्दर्शक\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE.html", "date_download": "2018-11-17T08:34:30Z", "digest": "sha1:I5HGT3NZTBZ6BLRRJIBKVCJHTS6MD672", "length": 25720, "nlines": 290, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | महात्मा गांधींच्या नातवावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » महात्मा गांधींच्या नातवावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ\nमहात्मा गांधींच्या नातवावर वृद्धाश्रमात राहण्याची वेळ\nनवी दिल्ली, [१४ मे] – सर्वसामान्य घरच्या वृद्धांवरच वृद्धाश्रमात राहायची वेळ येते, असे नाही, तर मोठे नाव असलेल्या घरच्या लोकांवरही आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धाश्रमाचा आश्रय घेण्याची वेळ येते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रजांबरोबर संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचे नातू कनू रामदास गांधी यांच्यावर वृद्धाश्रमाच्या पारतंत्र्यात अडकण्याची वेळ आली आहे.\nएमआयटी पदवीधर असलेले आणि नासामध्ये काम केलेले कनू गांधी गेल्या आठवड्यापासून दिल्ली-फरिदाबाद सीमेवरील गुरू विश्राम वृद्धाश्रमात आश्रयाला आहेत. त्यांच्यावर अशी वेळ का आली, याबाबत कोणीच काही बोलत नाही. आतपर्यंत सरकार आणि कोणत्याही राजकीय पक्षाने कनू गांधी यांच्या वृद्धाश्रम प्रवासाची दखल घेतली नाही. मात्र, कनू गांधी यांना भेटण्यासाठी आणि त्यांची हालचाल घेण्यासाठी या वृद्धाश्रमात सर्वसामान्य लोकांची गर्दी वाढली आहे.\nजवळपास चार दशके अमेरिकेत घालविल्यानंतर ८७ वर्षीय कनू गांधी पत्नी डॉ. शिवा लक्ष्मी सोबत भारतात परतले. या दाम्पत्याला मूलबाळ नाही. कनूभाई महात्मा गांधी यांचे तिसरे पुत्र रामदास गांधी यांच्या तीन मुलांपैकी एक आहेत.\nतुम्हाला कोणी मदत केली नाही का, या एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराच्या प्रश्‍नावर कनू गांधी म्हणाले की, मला कोणाही समोर हात पसरण्याची लाज वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेवाग्राम आश्रमात आले होते, त्यावेळी मी त्यांना संपूर्ण आश्रम दाखवला होता. त्यावेळी तुम्हाला कोणतीही अडचण आली तर माझ्याकडे या, मी तुम्हाला मदत करेन, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, मी त्यांच्याकडे गेलो नाही, कारण मला कोणासमोर हात पसरण्याची लाज वाटते.\n‘नासा’तील दिवसांची आठवण काढत कनू गांधी आज त्यांच्यावर आलेल्या आपत्तीने काही प्रमाणात खचल्यासारखे झाले आहेत. माझ्या पत्नीची स्थिती पाहून मला रडू येते, असे ते म्हणाले. वयाच्या २० व्या वर्षी कनू गांधींना महात्मा गांधींच्या मदतीसाठी सेवाग्राम आश्रमात पाठवण्यात आले होते. महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या कनू गांधी यांच्यावर आज वृद्धाश्रमात राहायची वेळ आली आहे. गांधींजींच्या नातवावर आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते, ही संपूर्ण देशासाठी लाजीरवाणी घटना असल्याचे या वृद्धाश्रमाचे संचालक विश्राम मानव यांनी स्पष्ट केले. गांधींच्या नावावर राजकारण करणार्‍यांचे तसेच त्यातून स्वत:ची तुंबडी भरणार्‍यांचे डोळे या घटनेतून तरी उघडावे, अशी जनतेची अपेक्षा आहे.\nमात्र, या स्थितीसाठी कनू गांधी स्वत:च जबाबदार आहेत, असे महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी स्पष्ट केले. गांधीजींशी संबंधित अनेक संघटनांनी गेल्या काही वर्षात कनू गांधी आणि त्यांच्या पत्नीचे आदरातिथ्य केले आहे. मात्र, कनू गांधी आपल्या स्वभावामुळे कुठेच टिकत नाही, असे ते म्हणाले. आजही मी स्वत: आणि गांधी आश्रम त्यांची पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार आहे, असे तुषार गांधी यांनी स्पष्ट केले. गांधी परिवारातील लोकांना सांभाळणे, त्यांचे पालनपोषण करणे ही सरकारची जबाबदारी नाही, असे तुषार गांधी यांनी सांगितले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (356 of 2453 articles)\nसाध्वी प्रज्ञासिंह ठाकूरला एनआयएची क्लीन चिट\n=मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व दहा जणांवरील मोक्का आरोपही मागे= मुंबई, [१३ मे] - २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करणार्‍या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-port-trust-hospital-workers-protest-privatization-39401", "date_download": "2018-11-17T09:24:40Z", "digest": "sha1:AVZU7B4ZU2UOHSOTVGKBEOF42Z6HLQSW", "length": 12625, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai Port Trust Hospital workers protest privatization मुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाच्या खासगीकरणाला कामगारांचा विरोध | eSakal", "raw_content": "\nमुंबई पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाच्या खासगीकरणाला कामगारांचा विरोध\nमंगळवार, 11 एप्रिल 2017\nवडाळा - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव व मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. अण्णा दुराई यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध वडाळा येथील पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी तीव्र निदर्शने केली. या वेळी मोठ्या संख्येने डॉक्‍टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.\nवडाळा - मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव व मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. अण्णा दुराई यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध वडाळा येथील पोर्ट ट्रस्टच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी तीव्र निदर्शने केली. या वेळी मोठ्या संख्येने डॉक्‍टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.\nकामगार संघटनांशी बोलणी करून पोर्ट ट्रस्ट रुग्णालयाचा विकास करावा, कामगारांच्या अस्तित्वात असलेल्या सेवा शर्ती आहे तशाच चालू राहिल्या पाहिजेत. त्यात कोणताही बदल करू नये; अन्यथा कामगार खासगीकरणाला तीव्र विरोध करतील, असा इशारा ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी दिला. ‘सार्वजनिक-खासगी सहभागांतर्गत ६१ लाख खर्च करून नेमणूक केलेल्या सल्लागाराने बनवलेला अहवाल विश्वस्तांच्या बैठकीत ठेवण्यात यावा. त्यावर सखोल चर्चा होऊन कामगारांच्या सेवा शर्तीचे रक्षण झाले, तरच रुग्णालयाच्या विकासाला कामगार मान्यता देतील; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असे मुंबई पोर्ट ट्रस्ट, डॉक ॲण्ड जनरल एम्प्लॉईज युनियनचे व मुंबई पोर्ट ट्रस्ट विश्वस्त सुधाकर अपराज यांनी सांगितले. या वेळी ट्रान्सपोर्ट ॲण्ड डॉक वर्कर्स युनियनचे कार्याध्यक्ष केरसी पारेख, मारुती विश्वासराव, विजय रणदिवे, लहू कोकणे आदी उपस्थित होते.\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur-news-mohol-taluka-teacher-award-104227", "date_download": "2018-11-17T09:06:37Z", "digest": "sha1:MMXJK6WVJLVAW3YYEVAWW4LX4A2FU3CX", "length": 14148, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "solapur news mohol taluka teacher award मोहोळ तालुक्यातील चौदा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर | eSakal", "raw_content": "\nमोहोळ तालुक्यातील चौदा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर\nमंगळवार, 20 मार्च 2018\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यातील विविध शाळामधील चौदा शिक्षकांना तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाले असून, येत्या बावीस मार्च रोजी मोहोळ येथे तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते त्याचे वितरण होणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी मारूती फडके यांनी दिली.\nमोहोळ (सोलापूर): मोहोळ तालुक्यातील विविध शाळामधील चौदा शिक्षकांना तालुका स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाले असून, येत्या बावीस मार्च रोजी मोहोळ येथे तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व तालुका पंचायत समिती सदस्यांच्या हस्ते त्याचे वितरण होणार असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी मारूती फडके यांनी दिली.\nया संदर्भात अधिक माहिती देताना फडके म्हणाले, शिक्षण विभागाने पुरस्कारासाठी वेगवेगळे निकष लावले होते त्यात समाविष्ट होणाऱ्या शिक्षकांचे प्रस्ताव पुरस्कारा साठी पाठविले होते निकषात शंभर टक्के गुणवत्ता सामाजिक कार्यात सहभाग शाळा आय एस ओ ज्ञान रचनावाद मुलांचा स्पर्धा परिक्षेतील सहभाग याचा समावेश आहे, तसेच शासनाने मध्यंतरी दिपसंभ परिक्षा घेतली होती त्यात ही चौघांनी यश प्राप्त केले आहे.\nतालुकास्तर आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी पुढील प्रमाणे\nश्रीमती शितल सोमवंशी (मोहोळ)\nरूपेश क्षीरसागर (नजीक पिंपरी)\nश्रीमती रोहिनी देशपांडे (पेनुर)\nश्रीमती दिपाली नकाते (अनगर)\nश्रीमती शरयु थोरात (नरखेड)\nमल्लीनाथ मलाबदे (अर्जुन सोंड)\nईश्वर वाघमोडे (काकडे वस्ती)\nनागराज यावगल (जामगाव बु॥)\nश्रीमती नंदा नरूटे (केंद्रप्रमुख नरखेड)\nदिपस्तंभ परिक्षा यशस्वी शिक्षक\nश्रीमती मनिषा वसेकर (आष्टी)\nश्रीमती शितल सोमवंशी (मोहोळ)\nश्रीमती विजया गावडे (सारोळे)\nक्रीडास्पर्धा संचलन सहभागी शाळा\nजिल्हा परिषद शाळा सय्यद वरवडे\nजिल्हा परिषद शाळा दतनगर\nजिल्हा परिषद शाळा गुलशन नगर\nयशस्वी शिक्षकामधे आठ महिला शिक्षिका आहेत\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\n'त्या' संस्थांमधील शिक्षकांची पदे होणार रद्द\nसोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/solapur/rural-police-raid-rs-672000-worth-money-seized-jujar-base-near-mulegaon-tulda-near-solapur/", "date_download": "2018-11-17T09:47:36Z", "digest": "sha1:HG3AUUKHS7MIKPDMDFNR5BRJP5OKEPAE", "length": 30779, "nlines": 405, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rural Police Raid, Rs 6,72,000 Worth Of Money Seized At Jujar Base Near Mulegaon, Tulda Near Solapur | सोलापूरजवळील मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलीसांचा छापा, ६ लाख ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nसोलापूरजवळील मुळेगाव तांडा येथील जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलीसांचा छापा, ६ लाख ७२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त\nदक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून ६ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.\nठळक मुद्देपोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले तर दहा जण पळून गेलेया प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाछापा टाकून ३१ हजार रुपयांची रोकड, ५ मोबाईल व १४ दुचाकी असा एकूण ६ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त\nसोलापूर दि ९ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून ६ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई गुरुवारी रात्री करण्यात आली.\nग्रामीण भागातील अवैध धंद्यावर कारवाई करताना स्थानिक गुन्हे शाखेचे उमेश धुमाळ आणि त्यांच्या पथकाला मुळेगाव तांडा येथील चिंतामणी नगर येथे अवैधरित्या जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्या ठिकाणी छापा टाकून ३१ हजार रुपयांची रोकड, ५ मोबाईल व १४ दुचाकी असा एकूण ६ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले तर दहा जण पळून गेले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nपोलीस अधीक्षक वीरेश प्रभू, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि उमेश धुमाळ, पोलीस हवालदार सर्जेराव बोबडे, सचिन वाकडे, प्रेमेंद्र खंडागळे, अमोल गावडे, सागर शिंदे, सचिन मागडे आदींनी कामगिरी केली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSolapurSolapur rural policeसोलापूरसोलापूर ग्रामीण पोलीस\nपंढरपूरच्या आषाढी वारीच्या तोंडावर नमामि चंद्रभागेचे तुणतुणे वाजले\nवटपोर्णिमा विशेष ; पत्नीसाठी किडणीदान करून दिली प्रेमाची पावती\nसोलापूर जिल्हा प्रशासनासमोर बोगस मतदान रोखण्याचे आव्हान\nसोलापूर पोलीसांचा संतापजनक प्रकार; नो-पार्किंगमधील वाहनाबरोबरच छोट्या मुलीलाही घातले क्रेनवर\nपंढरपूर आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे २२ फरार आरोपी जेरबंद\nसोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना मिळाले वीज विक्रीतून ४२२ कोटी\nअसा करा तुळशीचा विवाह सोहळा...\nमुलाखत; शरीरातील तापमानाचा समतोल बिघडल्यानेच साथीचे आजार वाढले : शार्दुल कुलकर्णी\nलोकमंगलचा रविवारी सामुदायिक विवाह सोहळा ; १०७ वधुवरांच्या रेशीमगाठी बांधल्या जाणार\nसोलापुरी शड्डू ; मिल कामगारांच्या पैलवानकीला १०० वर्षांची परंपरा\nछमछमपायी सोलापुरातील तरुणाई होतेय बरबाद...\nसोलापूर जिल्हा परिषदेमधील शिक्षकांनो सावधान; ब्लेझर न घातल्यास सर्व्हिस बुकवर लाल शेरा\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Now-milk-from-ration-shops/", "date_download": "2018-11-17T09:48:07Z", "digest": "sha1:SIZ3WUHYNGBK72L6EUL54KUPLZ6IDDZB", "length": 8244, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ..आता रेशन दुकानातूनही मिळणार दूध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ..आता रेशन दुकानातूनही मिळणार दूध\n..आता रेशन दुकानातूनही मिळणार दूध\nरेशनदुकानातून भाजीपाला, बी-बियाणे विक्रीच्या निर्णयाचे हसू झाल्यानंतर आता शासनाने रेशन दुकानात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा निर्णय घेतला आहे. राज्यातील रास्तभाव दुकानदारांचे उत्पन्न वाढावे, यासाठी घेतलेल्या या निर्णयाची तरी प्रत्यक्षात अंमलबजाणी व्हावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची आहे.\nराज्यातील सर्व अधिकृत रास्तभाव दुकानदार गेल्या अनेक दिवसांपासून मानधन वाढीसाठी पाठपुरावा करत आहे. शासनाने प्रत्यक्षात दुकानदारांना मानधन वाढवून न देता रेशनदुकानातून अन्य वस्तू विक्रीसाठी परवानगी देवून त्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. यापुर्वीही रेशन दुकानातून भाजीपाला विक्रीचा निर्णय घेतला होता. मात्र, याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तर काहींनी तसा प्रयत्नही केला नाही. त्यानंतर बी-बियाणे रेशन दुकानात उपलब्ध करून देण्याची घोषणा झाली मात्र त्यातही शासनाला अपयशच आल्याचे दिसून आले. तसेच अंडे आणि त्यानंतर गॅस वितरणाबाबतही रेशन दुकानदारांमध्ये निरुत्साहच दिसून आला. अशाप्रकारे शासनाने यापूर्वी केलेल्या बहुतांशी घोषणा फसव्या निघाल्याचे स्पष्टपणे दिसून असतानाच आता रेशन दुकानातून दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमहानंद दुग्धशाळेच्या अधिकृत वितरकांमार्फत रास्तभाव दुकानापर्यंत दूध व दुग्धजन्य पदार्थांचे वितरण करण्यात येईल. महानंदाकडूनच दुकानदारांना कमिशन मिळणार आहे. शासनाचा या व्यवहारात तसा प्रत्यक्षात कोणताही संबध नाही. मात्र तरीही हा निर्णय स्वागतार्ह आहे. ऐरवी दूध डेअरीमध्ये पायपीट करण्यापेक्षा आता नजीकच्या रेशनदुकानातून दूध व पदार्थ मिंळणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी याचे स्वागत केले आहे. परंतु भाजीपाला, अंडी, बी-बियाणे विक्रीच्या घोषणेप्रमाणेच दूध विक्रीही कागदावर न राहता त्याच्या अंमलबजावणीसाठी शासनाने कटाक्ष ठेवावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.\nशासनाची आणखी एक फसवी घोषणा\nशासनाकडे रेशन दुकानदारांनी मानधनवाढीची वारंवार मागणी केली आहे. मात्र, मानधनवाढ न देता शासनाने फसव्या घोषणा करून आम्हाला झुलवत ठेवले आहे. यापूर्वी शासनाने रेशन दुकानातून भाजीपाला, बी-बियाणे, गॅस वितरण, अंडी विक्रीसारखे मोठे निर्णय घेतले होते. मात्र त्यासाठी आवश्यक त्या कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नव्हत्या. या सर्व वस्तू विक्री करण्यासाठी शीतगृहाची गरज असताना त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे हा खर्च उचलायचा कुणी या विवंचनेत रेशन दुकानदारांनी यामध्ये उत्साह दाखवला नाही. आता पुन्हा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्याची घोषणा करून त्याची शासनाने पुनरावृत्ती केल्याचे रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी सांगितले आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Anushka-Sharma-and-Virat-Kohli-host-wedding-reception-in-Mumbai/", "date_download": "2018-11-17T08:41:58Z", "digest": "sha1:OVP4MUQBIMFYJLA3E3GML5TP4NKKTUUK", "length": 4844, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विराट कोहली-अनुष्काचे मुंबईत रिसेप्शन (फोटो) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › विराट कोहली-अनुष्काचे मुंबईत रिसेप्शन (फोटो)\nविराट कोहली-अनुष्काचे मुंबईत रिसेप्शन (फोटो)\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची दुसरी रिसेप्शन पार्टी आज मुंबईतील सेंट रेजिस हॉटेलमध्ये ठेवण्यात आली आहे. या पार्टीला दिग्गज क्रिकेटरांच्यासहित बॉलिवूडच्या मंडळींनी उपस्थिती लावली आहे.\nया रिसेप्शन सोहळ्याला टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे याच्यासह माजी क्रिकेटर संदीप पाटील, सुनील गावसकर, सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग उपस्थित होते. तसेच जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, मनीष पांडे, उमेश यादव, एम एस धोनी यांच्यासह अनेक खेळाडूंनी हजेरी लावली आहे. दुसरीकडे बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि निर्माता राजू हिरानी, विधू विनोद चोपडा, अभिनेता बोमन ईराणी, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, ऐश्वर्या राय-बच्चन, माधुरी दीक्षित, कंगना राणावत, रेखा, ए.आर. रेहमान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.\nमुंबईत श्‍वास घेणेही धोक्याचे\nथर्टी फर्स्टला डीजे बंद\nमोपलवारांच्या हाती पुन्हा समृद्धीची सूत्रे\nपारसिक हिलवरील १५०० कोटींच्या भूखंडाचे वाटप पुन्हा वादात\nसायनमधील आयुर्वेदिक रुग्णालयात डॉक्टरची आत्महत्या\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Developed-Plots-for-SIDCO-Projects/", "date_download": "2018-11-17T08:41:06Z", "digest": "sha1:JAU6XXJXZSSJ462LDZVCJESTQTZTXLHG", "length": 4788, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिडको प्रकल्पबाधितांना २२.५ % विकसित भूखंड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिडको प्रकल्पबाधितांना २२.५ % विकसित भूखंड\nसिडको प्रकल्पबाधितांना २२.५ % विकसित भूखंड\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nसिडको महामंडळातर्फे जमीन संपादन करून राबविण्यात येणार्‍या सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी प्रकल्प बाधितांना 2013 च्या जमीन संपादन कायद्यातील तरतुदींपेक्षा जास्त मोबदला देण्यासह त्यांचे लाभदायक पुनर्वसन करण्यासाठी प्रकल्पबाधित व्यक्तींना 22.5 टक्के विकसित भूखंड वाटप करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.\nनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासह नवी मुंबई प्रकल्पास चालना देण्यासाठी 1 मार्च 2014 व 28 मे 2014 च्या शासन निर्णयानुसार प्रकल्पबाधितांना 22.5 टक्के विकसित भूखंड वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाप्रमाणे सिडकोतर्फे राबविण्यात येणार्‍या नेरूळ येथील नैना प्रकल्प, बेलापूर-सीवूड-उरण रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प व मुंबई पारबंदर प्रकल्प (एम.टी.एच.एल.) तसेच सिडकोकडून भविष्यात राबविण्यात येणार्‍या विविध विकास प्रकल्पांकरिता खाजगी जमीन वाटाघाटीतून संपादन करताना प्रकल्पग्रस्तांना 22.5% विकसित भूखंड देण्यास मंजुरी देण्यात आली. 22.5 टक्के योजनेंतर्गत देय असलेला भूखंड 40 चौरस मीटरपेक्षा कमी असल्यास महसूल व वन विभागाच्या मार्च 2015 मधील अधिसूचनेनुसार जमिनीचा मोबदला ठरवून रोख रक्कम भरपाई म्हणून देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Rape-threat-accused-arrested/", "date_download": "2018-11-17T08:42:05Z", "digest": "sha1:ZUIPXNTGADCJKEHNE5KEFBHMJHTYCNXS", "length": 5223, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बलात्काराची धमकी देणार्‍यास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बलात्काराची धमकी देणार्‍यास अटक\nबलात्काराची धमकी देणार्‍यास अटक\nट्विटरच्या माध्यमातून काँग्रेस पार्टीच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देऊन सर्वत्र खळबळ उडवून देणार्‍या गिरीश महेश्‍वरी या 36 वर्षांच्या आरोपीस गोरेगाव पोलिसांच्या एका विशेष पथकाने अहमदाबाद शहरातून अटक केली. चौकशीत त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली असली तरी त्यामागे त्याचा उद्देश काय होता, त्याला अशा प्रकारे धमकी देण्यास कोणी प्रवृत्त केले होते का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.\nदरम्यान अटकेनंतर गुरुवारी दुपारी त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रियांका चतुर्वेदी या काँग्रेस प्रवक्त्या असून त्यांचे ट्विटरवर एक अधिकृत अकाऊंट आहे. काही दिवसांपूर्वी तुमच्या मुलीवर मला बलात्कार करायचा आहे, तिला पाठवून दे असा संदेश एका अज्ञात व्यक्तीने पाठविला होता. ट्विटरवरुन मुलीविषयी आलेल्या या संदेशवजा धमकीने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. धमकी देणार्‍या व्यक्तीचे ट्विटरवर एक अकाऊंट असून गिरीश 1605 या नावाने या अकाऊंटवर जय श्रीराम असे लिहण्यात आले होते.\nया घटनेनंतर प्रियांका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मंगळवारी गोरेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह पोस्को कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता, त्यानंतर त्याला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आले.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Sunil-Deodhar-statement/", "date_download": "2018-11-17T09:41:32Z", "digest": "sha1:YPGZLKOFJJNHC3NZ3SIBLRPTN2JBYS7Z", "length": 7015, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " त्रिपुरा, बंगालमध्ये बलात्काराचा राजकीय वापर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › त्रिपुरा, बंगालमध्ये बलात्काराचा राजकीय वापर\nत्रिपुरा, बंगालमध्ये बलात्काराचा राजकीय वापर\nत्रिपुरा व बंगाल या राज्यांमध्ये राजकीय पक्षांकडून बलात्काराचा वापर राजकीय हत्यार म्हणून केला जातो, असा धक्कादायक आरोप त्रिपुरामधील भाजपच्या विजयाचे शिल्पकार सुनील देवधर यांनी केला. असे प्रकार देशात अन्यत्र कुठेही होत नाहीत केवळ बंगाल व त्रिपुरामध्ये होतात, असे ते म्हणाले. मुंबई प्रेस क्‍लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापामध्ये ते बोलत होते.\nत्रिपुरामधील सर्वसामान्य नागरिक डाव्यांच्या राजवटीला कंटाळले होते. त्यांच्या कार्यकाळात तेथील जनतेचा कोणताही विकास झाला नाही. बेरोजगारांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली. त्यामुळे परिवर्तन करण्यात आम्ही यशस्वी झाल्याचे देवधर म्हणाले. त्रिपुरामध्ये पर्यटनक्षेत्रासाठी मोठी संधी असून पर्यटनाच्या माध्यमातून त्रिपुराचा विकास साधू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. बांबू व्यवसाय, रबर कारखाने, फुड प्रोसेसिंग कंपन्यांच्या माध्यमातून व केंद्र सरकारच्या सहकार्याने त्रिपुराला विकासाच्या मार्गावर नेण्यात यश मिळेल असे ते म्हणाले.\nबुथ लेव्हलपर्यंत संघटन असलेल्या डाव्यांचा पराभव करण्यासाठी भाजपने देखील बुथ लेव्हलपर्यंत जावून संघटन बांधले. त्रिपुरात डाव्यांविरोधात लढणार्‍या काँग्रेसची केंद्रात मात्र डाव्यांसोबत मैत्री असायची त्यामुळे नागरिकांना प्रभावी पर्याय दिसत नव्हता. भाजपने त्यांना प्रभावी पर्याय उपलब्ध करून दिल्याने मतदारांनी आम्हाला साथ दिली. त्रिपुरामध्ये 1000 राजकीय हत्या झाल्या आहेत. त्रिपुरामध्ये गुन्ह्यांचे प्रमाण मोठे असून शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प होते, आम्ही ही परिस्थिती बदलू व कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवू असे ते म्हणाले.\nत्रिपुरा विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य\nगल्लीबोळात पुतळे उभारण्याला आपला विरोध आहे. मात्र पुतळे पाडण्याची कृती निषेधार्ह होती. शिवाजी महाराज हे राज्याच्या गौरवाचा विषय असल्याने त्यांचा पुतळा उभारायला काही हरकत नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्रिपुरामधील विजयामुळे कोणतीही गोष्ट अशक्य नाही असा ठाम विश्‍वास भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला असून देशभरातील भाजप कार्यकर्त्यांचे नैतिक बळ वाढल्याचे ते म्हणाले.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/fifth-paper-of-the-tenth-appeared-on-the-Whatsapp-app-accused-teacher-confessed/", "date_download": "2018-11-17T08:52:11Z", "digest": "sha1:CJBE4XJA75KUQUG2JXP7MV3LUAQWWZJ5", "length": 6361, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दहावीचे पाचही पेपर व्हॉट्स अ‍ॅपवर आले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › दहावीचे पाचही पेपर व्हॉट्स अ‍ॅपवर आले\nदहावीचे पाचही पेपर व्हॉट्स अ‍ॅपवर आले\nदहावी बोर्डाचा सोमवारचा इतिहास, राज्यशास्त्र पेपर लीक केल्याप्रकरणी बदलापूर येथून रोहित अमुलराज सिंग या शिक्षकाला आंबोली पोलिसांनी बदलापूरहून अटक केली. त्याला बुधवारी अंधेरी येथील लोकल कोर्टाने 23 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.\nअंधेरीतील विरा देसाई मार्गावरील एमव्हीएम स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये सोमवारी इंग्रजी माध्यमाचा इतिहास, राज्यशास्त्र-1 पेपर होता. परीक्षा सुरु होण्यापूर्वीच तीन विद्याथ्यार्ंपैकी एका विद्यार्थ्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर हा पेपर आला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आंबोली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. भरत गायकवाड, दया नायक व त्यांच्या पथकाने दहावीच्या आठ विद्यार्थ्यांसह अन्वरउल हसनश्र अजंरुल हसन शेख, इम्रान सुलेमान शेख आणि फिरोज अब्दुल माजिद खान या तिघांना अटक केली. यातील फिरोज खान याचा बदलापूर येथे ब्रिलियंट नावाचा एक खासगी क्‍लास आहे. याच क्‍लासमध्ये रोहित सिंग हा शिक्षक म्हणून काम करीत होता. त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस येताच मंगळवारी रात्री उशिरा त्याला दया नायक व त्यांच्या पथकाने बदलापूर येथून अटक केली. रोहित सिंग हा बदलापूर कुळगावला, शिवाजी चौक, शांती सदन अपार्टमेंटच्या बी/1, रुम क्रमांक 16 मध्ये राहतो. दहावी बोर्डाचे पेपर असल्याने फिरोजने रोहितला 1 मार्च ते 24 मार्चपर्यंत क्‍लासला नियमित येण्यास सांगितले होते. फिरोजने गणित, भूमिती, विज्ञान एक आणि अन्य दोन विषयांचे पेपर परिक्षेच्या दिवशी पेपर सुरु होण्याच्या एक ते पावणेदोन तासापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले.\nत्याने क्‍लासच्या पाच ते सात विद्यार्थ्यांना सकाळी आठ ते दहा या कालावधीत विशेष क्‍लास घेऊन पाठविलेल्या पेपरमधील प्रश्‍न महत्त्वाचे म्हणून शिकवले. ही प्रश्‍नपत्रिका नंतर रोहितने त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपमधून डिलीट केली. आता डिलीट झालेला मजकूर परत मिळवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/vira-festival-nashik/", "date_download": "2018-11-17T08:58:05Z", "digest": "sha1:4RQXP7OW5NF64S6USMIVTHZD7UI6EUCF", "length": 5578, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वीरांच्या दर्शनासाठी झुंबड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › वीरांच्या दर्शनासाठी झुंबड\nपूर्वजांची आठवण म्हणून देवघरातील असलेल्या ‘टाक’ला मिरवण्याची प्रथा असल्याने होळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच धूलिवंदनाच्या दिवशी शुक्रवारी (दि.2) देवघरातील टाक हे घराघरातून वाजत गाजत मिरवण्यात आले. यावेळी घरातील लहान मुलांना विविध देवदेवतांची वेशभूषा करून हे वीर जुन्या नाशिकमधून रामकुंडापर्यंत मिरवण्यात आले.\nमानाचा वीर म्हणून संबोधला जाणारा दाजीबा वीर म्हणजेच बाशिंगी वीराला नेहमीप्रमाणे सन्मान देण्यात आला. नवसाला पावणारा हा वीर असल्याने या वीरांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. वीरांची मिरवणूक ही जुन्या नाशकातील बेलगावकर वाडा येथून वाजतगाजत दुपारी 2 वाजता मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. बुधवार पेठ, मधली होळी, गुलालवाडी, मेनरोड, रविवार कारंजा मार्गे रामकुंडा पर्यंत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाविकांनी सहभाग नोंदवला.\nगेल्या 105 वर्षापासून हा मानाचा वीर निघत आहे. यावर्षीचा दाजीबा वीराचा मान हा विनोद हिरामण बेलगावकर यांना मिळाला. 105 वर्षापूर्वी सदाशिव भागवत यांच्या पहिल्या पिढीतील त्यांचा मुलगा नारायण भागवत यांच्या तीन पिढ्यांना या मिरवणुकीचा मान मिळाला. तसेच, गेल्या 22 वर्षापासून चार पिढ्यांचा मान बेलगावकर कुटुंबीयांचा असल्याची माहिती हिरामण बेलगावकर यांनी दिली.\nफेटा, त्यावर खंडेराव महाराजाचा मुखवटा, मुंडावळी, सोन्याच्या बाळ्या, गळ्यात सरी, सोन्याचे कडे, धोतर अशा पेहरावात दाजीबा वीर वाजतगाजत मिरवणूकीत सहभागी झाले. दाजीबा वीराप्रमाणे विविध देवदेवतांच्या वेशभूषेत लहान मोठी मंडळीही वीर बनून वीराला नाचवत होते.\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फार्म्युला...\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/aarag-polio-like-patients-in-bedg/", "date_download": "2018-11-17T08:48:50Z", "digest": "sha1:ZC4B7NGHYXWFXK4PQRZZZQ4YPAT2N2PF", "length": 4913, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेडगमध्ये पोलिओसदृश रुग्ण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › बेडगमध्ये पोलिओसदृश रुग्ण\nबेडग (ता. मिरज) येथील ऊसतोडणी कामगाराच्या मुलीला पोलिओसदृश आजाराची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे आरोग्य विभागामध्ये खळबळ उडाली आहे. त्या गावात आरोग्य विभागाच्या वतीने पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.\nआरग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी तत्काळ खरातवस्ती, वीज वितरण कंपनी परिसरामध्ये बालकांना लसीकरण केले. सोलापूर येथून आलेले ऊसतोडणी कामगार बेडग येथील खरातवस्ती येथे राहतात. त्यातील एका कुटुंबातील मुलीला उपचारासाठी मिरज येथे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्या मुलीला पोलिओ झाल्याचे निदान करण्यात आले. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने त्या मुलीची तपासणी करण्यात आली. आता गावामध्ये पोलिओ लसीकरण सुरू करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका, आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी, आशा वर्कर्स यांना लसीकरणामध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे.\nदोन चिमुरड्यांसह मातेची आत्महत्या\nउसाच्या ट्रॉलीखाली सापडून महिला ठार\n‘येता वरिष्ठांचा दौरा, तोचि दिवाळी दसरा’ (व्हिडिओ)\nदलित वस्ती सुधार योजने अंतर्गत 17 कोटी रुपये: पडळकर\nतत्कालीन सांगलीचे एस.पी., डीवाय.एस.पी.यांच्याकडून चुका\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/marathi-news-aurangabad-news-aadhar-card-problem-104750", "date_download": "2018-11-17T09:23:17Z", "digest": "sha1:JSHQANT57GBMNOZKNPXFRVQ5KJSBZYIE", "length": 14395, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news aurangabad news aadhar card problem औरंगाबादेत बनावट आधार कार्डचा गोरखधंदा | eSakal", "raw_content": "\nऔरंगाबादेत बनावट आधार कार्डचा गोरखधंदा\nगुरुवार, 22 मार्च 2018\nएकाच व्यक्‍तीचे चार आधार कार्ड\nयाप्रकरणी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली. त्यावेळी एकाच व्यक्तीचे चार आधार कार्ड बनविल्याचे समोर आले. त्यावरून त्यांनी अनेकांचे अशाच पद्धतीने बनावट आधार कार्ड तयार केल्याचा संशय आहे. त्यामुळे या तिघांची एटीसीकडूनही चौकशी करण्यात यावी, अशा सूचना घाडगे यांनी गुन्हे शाखेला दिल्या आहेत.\nऔरंगाबाद - बनावट रेशनकार्डांसह आधार कार्ड बनविणाऱ्या तिघांना गुरुवारी (ता. 22) सायंकाळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्याची कारवाई हडकोतील एन-13 भागातील आधार सेंटरवर करण्यात आली.\nमहंमद हबीब महंमद हनीफ (28, रा. बारापुल्ला गेट, कोतवालपुरा), सय्यद हमीद सय्यद हबीब (45, रा. मुजफ्फरनगर, एन-13, हडको) आणि पूनमचंद दिगंबरसा गणोरकर (52, रा. एन-13, हडको) अशी त्यांची नावे आहेत. सय्यद हमीद हा जिल्हाधिकारी कार्यालयातून आधार आणि रेशनकार्ड बनवून देत असल्याची थाप मारत असे. महंमद हबीब आणि सय्यद हमीद हे दोघेही नात्याने भाऊ आहेत.\nपूनमचंद गणोरकर याच्याशी त्यांची जुनी ओळख होती. पूनमचंदच्या घरात; तर सय्यद हमीदच्या दुकानात बनावट कार्ड बनविण्याचे काम सुरू होते. हे तिघेही गेल्या दोन वर्षांपासून सोबत काम करीत होते. तिघेजण बनावट कार्ड बनवून देत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्‍याम सोनवणे यांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी सहाच्या सुमारास पथकातील नंदू चव्हाण, सुधाकर राठोड, लालखॉं पठाण, विजयानंद गवळी, योगेश गुप्ता, सुभाष शेवाळे, सय्यद अशरफ, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे अणि रेखा चांदे यांनी हडकोतील न्यू आधार मल्टी सर्व्हिसेसवर छापा मारला.\nयात पोलिसांनी पिवळ्या आणि केशरी रंगाचे सुमारे 55 रेशनकार्ड, 19 आधार कार्ड, लॅपटॉप, संगणक, कलर प्रिंटर, फोटो पेपर, पेपर कटिंगचे साहित्य, 50 आयकॉनिक स्टिकर असे साहित्य जप्त केले आहे. दरम्यान, मतदान कार्ड बनविण्यासाठी उपयोगात येणारे आयकॉनिक स्टिकर त्यांनी कोठून आणले, याचा शोध घेतला जात आहे.\nएकाच व्यक्‍तीचे चार आधार कार्ड\nयाप्रकरणी पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली. त्यावेळी एकाच व्यक्तीचे चार आधार कार्ड बनविल्याचे समोर आले. त्यावरून त्यांनी अनेकांचे अशाच पद्धतीने बनावट आधार कार्ड तयार केल्याचा संशय आहे. त्यामुळे या तिघांची एटीसीकडूनही चौकशी करण्यात यावी, अशा सूचना घाडगे यांनी गुन्हे शाखेला दिल्या आहेत.\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nअवघ्या नऊ तासांत माहीची सुटका\nपिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी...\nडॉन ब्रॅडमन यांना भेटल्याची अनुभूती\nपुणे - ‘‘क्रिकेटच्या विश्‍वातील भीष्म पितामह अशी ओळख असणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांच्या ९० व्या वाढदिवसाला त्यांना भेटायला ऑस्ट्रेलियामध्ये गेलो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/painted-quiz/amp_articleshow/65774087.cms", "date_download": "2018-11-17T08:41:55Z", "digest": "sha1:5U2XKOYQJEAGKUD3RCJUXMT7HZF2K354", "length": 9108, "nlines": 65, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "mumbai news News: painted quiz! - रंगली प्रश्नमंजुषा! | Maharashtra Times", "raw_content": "\nम टा प्रतिनिधी, मुंबई 'आपल्यावर बातम्या आणि माहितीचा भडिमार होत असतो...\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\n'आपल्यावर बातम्या आणि माहितीचा भडिमार होत असतो. यातून काय हवे आहे आणि ते कसे वापरायचे आहे हे आपल्यालाच ठरवायचे असते', असा अमूल्य सल्ला क्वीझमास्टर ड्यू डिकुन्हा यांनी 'टाइम्स एनआयई फंडामेंटल क्वीझ २०१८-१९' स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दिला. 'विद्यालंकार' यांच्या सहयोगाने या स्पर्धेचे आयोजन ६ ते ८ सप्टेंबर या कालावधीत नवी मुंबई आणि दक्षिण मुंबई विभागात करण्यात आले होते.\nया स्पर्धेत शहरातील विविध शाळांमधील २५०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या फेऱ्या जशा पुढे जात होत्या तशी स्पर्धा अधिक कठीण होत चालली होती. या स्पर्धेला 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतील नट्टू काकाची भूमिका साकारणारे घनश्याम नायक उपस्थित होते. या स्पर्धेत अनेकजण सहभागी झाले होते. त्यातील काहींना बक्षिसे मिळाली तर काहींना नाही मिळाली. ही स्पर्धा जिंकण्याच्या किंवा हरण्याची नाही, असे नायक यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. स्पर्धेत सहभाग घेणारा प्रत्येकजण जिंकला आहे. ज्यांनी सहभाग घेतला नाही त्यांनी खूप काही शिकण्याची संधी गमावल्याचेही ते म्हणाले.\nत्यांच्यासोबत तन्मय वेकरिआ (बघा) आणि अझर शेख (पिंकू) हेही उपस्थित होते. प्रत्येक विभागामध्ये आठवी ते दहावीच्या इयत्तांमधील सहा टीम्स सहभागी झाल्या होत्या. लेखी परीक्षेनंतर ते अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. ही स्पर्धा विद्यार्थ्यांना आपलीशी वाटावी या उद्देशाने 'क्वीझर्स इन्फिनिटी वॉर', 'दी सुपरहिरोज', 'व्हिजन', 'स्पायडर मॅन','थोरज हॅमर', 'डॉ. स्ट्रेंज' आणि 'सुपरपॉवर' अशा फेऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. प्रत्येक वेगवेगळ्या पायरीवर विद्यार्थ्यांना बक्षीस आणि शिष्यवृत्ती देण्यात आली.\nविद्यार्थ्यांमधील गांभीर्यता, सहभाग करण्याची क्षमता आणि स्पर्धात्मकता खरच कौतुकास्पद आहे, असे मत 'विद्यालंकार'च्या गणित विभागाचे प्रमुख प्रा. हितेश मोघे यांनी व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कांदिवली येथील चिल्ड्रेन्स अकादमी, फोर्ट येथील द कॅथेड्रल अॅण्ड जॉन कॉन्नन स्कूल, खारघरमधील रायन इंटरनॅशनल स्कूल आणि एनईएस मुलुंड नॅशनल पब्लिक स्कूल या उभारत्या शाळा ठरल्या. तर प्रश्नांच्या माध्यमातून शिकणे हे मजा करतात करता शिकण्यासारखे असून ते पारंपरिक शिक्षणाच्या पलीकडचे शिक्षण असल्याचे मत सानपाडा येथील संधु वासवानी इंटरनॅशनल शाळेच्या मुख्याध्यापक मंगला चंद्रशेखर यांनी व्यक्त केले. या स्पर्धांमधून मुलांमध्ये टीमवर्क आणि तणावाखाली निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होत असल्याचेही त्या म्हणाल्या.\nअध्ययन अक्षम विद्यार्थ्यांना या स्पर्धेत उत्तम संधी मिळाली असून याचा फायदा त्यांना त्यांच्या विकासात नक्कीच होईल, असे मत नालंदा फाऊंडेशनमध्ये शिकणारी दहावीतील विद्यार्थीनी रेणू गडा हिचे वडील हर्ष गडा यांनी व्यक्त केले.\n'वातावरण बिघडण्यापूर्वी मराठ्यांना न्याय द्या'\n‘मोदीपट’ दाखवण्याची शाळांना सक्ती\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/486", "date_download": "2018-11-17T09:48:28Z", "digest": "sha1:HBHIUN5BMQVHD3LXA3OMAYSSLIB34KQ7", "length": 4940, "nlines": 43, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "पद्मा क-हाडे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nएको देव केशव: - गुरुपाडवा\nही आगळीवेगळी कहाणी आहे एका दत्तमूर्तीची आणि तिच्या पूजेची. दत्ताची मूर्ती संत दासोपंतां नी निर्माण केलेली आहे. ती तांब्याची व अंदाजे दहा किलो वजनाची आहे. दासोपंतांना आपला समाधिकाल जवळ येत चालला असे जेव्हा जाणवले तेव्हा त्यांनी ती बातमी भक्तांना व शिष्यांना सांगितली. साहजिकच, शिष्यांना दु:ख झाले. त्यांनी ‘हा दु:खद प्रसंग पुढे ढकलावा’ म्हणून दासोपंतांकडे विनवणी केली. परंतु दासोपंतांनी ‘आज नाही तर उद्या तरी हा प्रसंग घडायचाच आहे. त्यासंबंधी विनाकारण चिंता किंवा दु:ख करण्यात काही अर्थ नाही’ असे समजावले. शेवटी, भक्तांनी ‘आपले सान्निध्य सतत जाणवत राहील अशी वस्तू आपल्या हाताने आम्हांस द्यावी आणि मग वियोग घडावा’ अशी मागणी केली.\nआख्यायिका अशी आहे, की त्या सर्वांच्या मागणीनुसार दासोपंतानी नदीकाठातून शाडू आणून त्याची दत्तमूर्ती तयार केली. ती दत्तमूर्ती स्वहस्ते धान्याच्या कणगीत पुरून ठेवली आणि सर्वांना सांगितले, की ‘आजपासून एक महिन्याने ही मूर्ती पितळेची होईल. दुसर्‍या महिन्यात तांब्याची होईल, तिसर्‍या महिन्यात चांदीची व चवथ्या महिन्यात सोन्याची होईल आणि पाचव्या महिन्यात मूर्ती रत्नखचित होईल. या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि पाच महिने संपल्यानंतर मूर्ती बाहेर काढा.’\nSubscribe to पद्मा क-हाडे\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/814/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE,_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%82_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A4%E0%A4%82_%E0%A4%95%E0%A4%BE?_:_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%AA", "date_download": "2018-11-17T08:38:45Z", "digest": "sha1:EHJFWAYCGZGMOT4IBTWKLINZIULUDZ34", "length": 7559, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसरकारला शेतकरी नष्ट व्हावा, असं वाटतं का\nआज सभागृहात कर्जमाफी आणि बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा स्थगन प्रस्ताव विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी दिला. मात्र अध्यक्षांनी बोंडअळीची लक्षवेधी पुढे ढकलली. अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या भागात शेतकरी बोंडअळीने त्रस्त आहे. त्यामुळे यावर चर्चा व्हायलाच हवी आणि सरकारने यावर उत्तर द्यायलाच हवे.\nकर्जमाफीबाबत राज्यातील प्रमुख मंत्री वेगवेगळ्या स्टेटमेंट देत आहेत. पण शेतकऱ्यांना दिलासा नाही. बोंडअळीबाबतच्या मदतीचे काय झाले पिकांच्या हमीभावाचे काय झाले पिकांच्या हमीभावाचे काय झालेमंत्र्यांना विषयाबाबत माहिती मिळत नाही म्हणजे अधिकाऱ्यांवर सरकारचे नियंत्रण नाही. सरकारने यावर चर्चा करायला हवी. या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा का केली जात नाहीमंत्र्यांना विषयाबाबत माहिती मिळत नाही म्हणजे अधिकाऱ्यांवर सरकारचे नियंत्रण नाही. सरकारने यावर चर्चा करायला हवी. या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा का केली जात नाहीसरकार कुणाला पाठिशी घालतंयसरकार कुणाला पाठिशी घालतंय सरकारला शेतकरी नष्ट व्हावा असं वाटतं का सरकारला शेतकरी नष्ट व्हावा असं वाटतं का, असा सवाल त्यांनी केला.\nराज्यसरकारकडून महाराष्ट्रात भगवीकरणाचे प्रयत्न - अजित पवार ...\nपिंपरी-चिंचवड - लोकप्रतिनिधींची दिवसाढवळ्या हत्या होत असेल तर शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच गृहखात्याची जबाबदारी आहे. त्यामुळे शहराबरोबरच राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात फडणवीस यांना अपयश आले आहे. याची सर्वस्वी जबाबदारी फडणवीस यांनी घेतली पाहिजे. टेकवडे यांची करण्यात आलेली हत्या ही निंदनीय घटना आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आपली जबाबदारी ओळखून काम करणे गरजेचे आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आपण स्वत: पुणे ...\nकायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही, तो सगळ्यांना सारखाच - अजित पवार ...\nपश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन आज आठव्या दिवशी साताऱ्यात सुरू करताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्षांनी हल्लाबोल आंदोलनाचा आढावा घेतला. तसेच, पुढील आराखडा सांगितला.काल अहमदनगर येथे घडलेल्या घटनेवर अजित पवार यांनी भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे निर्दोष असल्याचे पोलीस तपासात सिद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगपात हे राष्ट्रवादी काँ ...\nअमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमणूक केलेल्यांनी बारामतीत येवून टीवटीव करू नये ...\nविधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील शिरूर,दौंड, जेजुरी भागांचा दौरा केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची भेट घेतली.यावेळी बोलताना पवार म्हणाले की, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमणूक केलेल्यांनी बारामतीत येवून टीवटीव करू नये. माळेगाव सहकारी साखर कारखान्याने गुरुवा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-british-nandi-article-151109", "date_download": "2018-11-17T09:28:18Z", "digest": "sha1:6UV4BOAXJX23RLC2HUU4UMGLVU22POWY", "length": 14206, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dhing tang british nandi article अब्दुल्ला! (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nचलो आज सुनाते है\nतुमकू अब्दुल्ला की ष्टोरी\nसबका अच्छा तो अपना अच्छा\nशादी कुणाचीही असली तरी\nअब्दुल्ला बोले तो है समंदर\nकिसीका भी भरेगा बिल\n‘‘कुछ भी हो उल्टापुल्टा\nआपुन कू कुछ फिकर नही’’\nस्मित काही ढळत नाही\nदुसऱ्याच्या सुखात आपलं सुख\nचलो आज सुनाते है\nतुमकू अब्दुल्ला की ष्टोरी\nसबका अच्छा तो अपना अच्छा\nशादी कुणाचीही असली तरी\nअब्दुल्ला बोले तो है समंदर\nकिसीका भी भरेगा बिल\n‘‘कुछ भी हो उल्टापुल्टा\nआपुन कू कुछ फिकर नही’’\nस्मित काही ढळत नाही\nदुसऱ्याच्या सुखात आपलं सुख\nएक दिन ऐसा हुवा की,\nमहज कागज के टुकडे बने\nसगळे येडे गेले ब्यांकेत\nपूरा देश उभा राहिला\n‘‘मूंह मीठा करो हुजूर,\nकरीना-सैफ कू बच्चा हुआ\nअब्दुल्ला म्हणतो जिंदगी है\nकभी खुशी है, कभी गम\nजब तक है जान नाचूंगा प्यारे,\n...कभी न थकेंगे हम\nअब्दुल्ला मात्र टिकून राहिला\nअच्छे दिन कधी येणार\nरुपया कधी उठेल काय\nम्हणाला मिठाई खा ना\nबेगाने शादी में असतो\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nलग्नात \"व्हर्सेस' कोण आहेत\nपुणे - व्हरांड्यात खुर्चीत बसलेल्या \"पुलं'चे हात अन्‌ पायही थरथरत होते. त्यांच्या तोंडातून शब्द तरी फुटेल का, असे वाटत होते. अनाहूतपणे...\nग्राहकाचे पैसे सव्याज परत करा;महारेराचा डीएसकेंना आदेश\nपुणे - करारात ठरल्याप्रमाणे पैसे देऊनही सदनिकेचा ताबा न देणाऱ्या बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी संबंधित ग्राहकाला एका महिन्याच्या आत...\nगेले दोन-तीन आठवडे आम्हाला महाराष्ट्रातील राजकारणाकडे तितकेसे लक्ष देता आले नाही, ह्याबद्दल दिलगीर आहो. घरात मंगलकार्य निघाल्यामुळे लगीनघाईच्या...\nपोलीस तपासातील निष्क्रीयते विरोधात हलगीनाद आंदोलन\nमंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://textmap.se/mr/267633", "date_download": "2018-11-17T09:08:41Z", "digest": "sha1:ESVZHAAAI3VNL6ECI5GQMZQYEBCT6JGE", "length": 1774, "nlines": 14, "source_domain": "textmap.se", "title": "Borlänge, Borlänge, Dalarna County, Sweden — TextMap", "raw_content": "\nसर्व अन्न मनोरंजन कार आरोग्य आणि सौंदर्य इतर\nऔषध दुकान कार सर्व्हिस बँक बाहेर पदार्थ पाठविणारे उपाहारगृह हॅम्बर्गर रेस्टॉरन्ट नाईट क्लब शॉपींग सेंटर एस्प्रेसो बार जिम विमानतळ हॉटेल चित्रपटगृह रूग्णालय पिझ्झा रेस्टॉरन्ट उपाहारगृह ब्युटी सलुन सुशी रेस्टॉरन्ट पाळीव प्राणी स्टोअर\nअधिक 125,534 कंपन्या आम्हाला आधीच आहेत\nTextmap मदत भाषा निवडा\nपृष्ठ लोड वेळ 0.0275 से.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/india-news/met-finance-minister-before-i-left-said-vijay-mallya/amp_articleshow/65785526.cms", "date_download": "2018-11-17T08:51:49Z", "digest": "sha1:4VXEASHBNQYRQPNCCAHEQYEELCBDQHSD", "length": 7115, "nlines": 63, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "Vijay Mallya: met finance minister before i left said vijay mallya - मल्ल्याचा गौप्यस्फोट, अर्थमंत्र्यांची घेतली होती भेट | Maharashtra Times", "raw_content": "\nमल्ल्याचा गौप्यस्फोट, अर्थमंत्र्यांची घेतली होती भेट\nहजारो कोटी रुपयांची कर्जे बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याने सुनावणीदरम्यान खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. मल्ल्याने सांगितले की त्याने भारत सोडण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती.\nहजारो कोटी रुपयांची कर्जे बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याने सुनावणीदरम्यान खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. मल्ल्याने सांगितले की त्याने भारत सोडण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली होती.\nलंडनस्थित वेस्टमिनिस्टर कोर्टात ही सुनावणी सुरू आहे. मल्ल्या म्हणाला, 'बँकेने माझ्या कर्जफेडीसंदर्भातल्या प्रक्रियेविषयी प्रश्न उपस्थित केले होते.' कोर्टातील सुनावणीनंतर पत्रकारांनी जेव्हा अर्थमंत्र्यांशी झालेल्या भेटीविषयी विचारले तेव्हा माल्ल्याने सांगितले की त्याला या भेटीविषयी अधिक तपशील द्यायचे नाहीत.\nभारतीय अधिकाऱ्यांनी वेस्टमिनिस्टर कोर्टात मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात विजय मल्ल्यासाठी केलेल्या विशेष सेलचा व्हिडिओ दाखवला. भारतीय कारागृहांची अवस्था खराब असल्याने आपल्याला भारताकडे सोपवले जाऊ नये अशी विनंती मल्ल्याने केली होती.\nकोर्टाने मल्ल्याच्या प्रत्यार्पणाची परवानगी दिली तर हे प्रकरण ब्रिटनच्या गृहविभागाकडे सोपवण्यात येईल. मल्ल्या कोर्टाच्या निर्णयाला पुढील कोर्टात आव्हानही देऊ शकतो. किंगफिशर एअरलाइन्सचा प्रमुख असणारा ६२ वर्षीय मल्ल्या मागील वर्षीच्या एप्रिल महिन्यात जारी झालेल्या प्रत्यार्पण वॉरंटनंतर जामीनावर आहे. त्याच्यावर सुमारे ९ हजार कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. यापूर्वी जुलैमध्ये झालेल्या सुनावणीत न्यायाधीशांनी भारतीय अधिकाऱ्यांना आर्थर रोड कारागृहाच्या बराक क्र. १२ चा व्हिडिओ जमा करण्यास सांगितलं होतं. त्यानुसार हा व्हिडिओ दाखवण्यात आला. प्रत्यार्पणानंतर ब्रिटनच्या मानवाधिकार संबंधी नियमांची पूर्तता होते वा नाही याची खातरजमा करण्यासाठी तुरुंगाच्या चित्रीकरणाची मागणी करण्यात आली होती.\nमल्ल्याचे आरोप अरुण जेटलींनी फेटाळले\nमहाराष्ट्राचा गणेशोत्सव कोलकात्यात लोकप्रिय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bapat-on-petrol-pump-issue/", "date_download": "2018-11-17T09:46:08Z", "digest": "sha1:SONDKBFU76HMWATPQLTUBIQ4XHD44QFV", "length": 7221, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्यातील पेट्रोलपंपांवर लवकरच काचेची माप –गिरीश बापट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज्यातील पेट्रोलपंपांवर लवकरच काचेची माप –गिरीश बापट\nनागपूर : राज्यातील पेट्रोलपंपांवर लवकरच मेटलऐवजी काचेची माप ठेवण्यात येईल. राज्याने केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवल्याची माहिती नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी औचित्याच्या मुद्यावर दिली. काँग्रेसचे सदस्य संजय दत्त यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे राज्यातील पेट्रोलपंप घोटाळ्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.\nपेट्रोलपंपांवरील चिपमुळे ग्राहकांना पूर्ण पेट्रोल मिळत नाही, असे संजय दत्त यांनी सांगितले. आतापर्यत एकूण 186 पेट्रोलपंपांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 88 पेट्रोलपंपांवर चिप लावल्याचे आढळून आली. यापैकी 59 पेट्रोलपंप जप्त केले. तर 8 पूर्णपणे बंद करण्यात आले.\nया प्रकरणी 33 जणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये 14 पेट्रोलपंप चालक असल्याचे बापट यांनी सांगितले. तर 57 पेट्रोलपंपचालकांनी न्यायालयात जाऊन स्टे मिळवला. सहा पेट्रोल कंपन्यांना बोलावून समज देण्यात आल्याचे बापट यांनी सांगितले. यापुढे घोटाळा झाल्यास कंपनीचा विक्री अधिकारीही जबाबदार राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले.\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/jitendra-awhads-assault-on-police-sub-inspector/", "date_download": "2018-11-17T08:58:22Z", "digest": "sha1:YPCSEI75IG5NRPPUIQ7OKXRGFU4ORX2S", "length": 13236, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पोलिस उपनिरिक्षकाच्याविरोधात हक्कभंग...", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआमदार जितेंद्र आव्हाड यांचा पोलिस उपनिरिक्षकाच्याविरोधात हक्कभंग…\nमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना केली होती शिवीगाळ...; विरोधी पक्षाने वेलमध्ये उतरुन केले आंदोलन...\nनागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना श्रीगोंदयाच्या पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव याने दारुच्या नशेत शिवीगाळ केल्याने त्याच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सभागृहात हक्कभंग दाखल केला.\nदरम्यान त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा या मागणीसाठी विरोधीपक्षाचे आणि सत्ताधारी शिवसेनेचे आमदार वेलमध्ये उतरले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे सभेचे कामकाज १५ मिनिटासाठी तहकुब करण्यात आले.\nआज महाराष्ट्रातील आमदारांचा अपमान केला जात आहे. हक्कभंग आमचा अधिकार असून कामकाज पत्रिकेत त्याचा उल्लेख केला जात नाही अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी करुन ८ जून २०१८ रोजी भिमराव नलगेच्या घरी जावून श्रीगोंदाचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी दारूच्या नशेत हंगामा केला तसेच आमदार छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याचे स्पष्ट करत महावीर जाधव यांच्याविरोधात आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करत आहोत तो हक्कभंग समिती पुढे न्यावा असे सांगितले.\nमाजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याचा हक्कभंग प्रस्ताव आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दाखल करताच सभागृहामध्ये विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधारी शिवसेना आमदारांनी त्या अधिकाऱ्याच्या निलंबनासाठी जोरदार घोषणाबाजी केली. वेलमध्ये उतरत आमदारांनी त्या अधिकाऱ्याला तात्काळ अटक करा अशी मागणी केली.\nआज अधिकारी मुजोर झाले आहेत. छगन भुजबळ हे सभागृहाचे मोठे नेते आहेत त्यांच्याविषयी शिवीगाळ कळणे योग्य नाही. शिवीगाळ करण्याची अधिकाऱ्यांची हिम्मत कशी होते अशा मुजोर अधिकाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा. महावीर जाधवला तात्काळ आजच्या आज निलंबित करा अशी मागणीही करण्यात आली.\nदरम्यान या घटनेनंतर विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना एवढी कसली मस्ती आली आहे असा संतप्त सवाल करतानाच ज्यावेळी त्यांच्यावर अन्याय होतो तेव्हा ते सर्वजण एकवटतात आणि संपावर जातात तो त्यांचा अधिकार आहे. पण आमच्यावर अन्याय होत आहे त्याकडेही गांभिर्याने बघायला हवे. छगन भुजबळ हे महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेते आहेत. उपमुख्यमंत्री, मुंबईचे महापौर राहिले आहेत. त्यांच्या विषयी बोलणाऱ्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा अशी मागणी अजितदादांनी सभागृहात केली.\nमी त्या गावाला कधी गेलो नाही, त्या अधिकाऱ्यांना मी ओळखत नाही. ज्यांच्या घरात तो शिरला त्यांना मी ओळखत नाही. तरी माझ्याविषयी शिवराळ भाषेत वक्तव्य केले गेले अशी माहिती आमदार छगन भुजबळ यांनी सभागृहात दिली.\nत्यानंतर पोलिस उपनिरीक्षक महावीर जाधव याला तात्काळ निलंबित करण्यात यावे यासाठी विरोधकांनी सभागृहातच आंदोलन केल्यामुळे अध्यक्षांसमोर पेच निर्माण झाला त्यामुळे त्यांनी आजच्या आज त्या पोलिस उपनिरिक्षकाला निलंबित करा अशी सूचना केली मात्र याने विरोधकांचे समाधान झाले नाही त्यांनी आंदोलन सुरुच ठेवले त्यामुळे सभागृहाचे कामकाज अध्यक्षांनी १५ मिनिटासाठी तहकुब केले. त्यानंतर पुन्हा सभागृहाचे कामकाज सुरु झाले त्यावेळी सर्वच पक्षाच्या आमदारांनी हा मुद्दा उचलून धरला आणि त्यावर आपले विचार सभागृहात मांडले.\nदरम्यान यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा विषय विशेष हक्कभंग समितीकडे पाठवला जाईल आणि यावर उदया निर्णय दिला जाईल असे स्पष्ट केले. मात्र तरीसुध्दा सभागृहामध्ये गोंधळ सुरुच राहिल्यानेपुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले.\nभुजबळांच्या तब्बेतीचे १२ वाजले; सरकार किती अवहेलना करणार\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन…\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर केलेली टीका शिवसेनेला…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T09:06:09Z", "digest": "sha1:CXEKAZY25RVE7FTQ4AVMHTRTINOJDOL5", "length": 7564, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "औरंगाबादेतून देशी बनावटीचे पिस्तुल सीबीआयच्या ताब्यात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nऔरंगाबादेतून देशी बनावटीचे पिस्तुल सीबीआयच्या ताब्यात\nडॉ. दाभोळकर यांच्या हत्येत वापरलेल्या पिस्तुलाशी साम्य\nनवी दिल्ली – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येसाठी जसे पिस्तुल वापरण्यात आले होते, त्याच्याशी साम्य असलेले एक देशी बनावटीचे पिस्तुल सीबीआयने आज औरंगाबादेतून ताब्यात घेतले. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सचिन पांडुरंग आंदुरेच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक कुकरी, 3 जिवंत काडतुसे आणि 7.65 बोअरचे पिस्तुल जप्त करण्यात आले.\nदाभोळकर यांच्या हत्येसाठी हेच पिस्तुल वापरले गेले होते का, हे तपासण्यासाठी हे पिस्तुल बॅलिस्टिक तपासणीला पाठवून दिले जाणार आहे, असे सीबीआयच्यावतीने सांगण्यात आले. सचिन अंदुरे याच्या नातेवाईकाच्या मित्राकडून ही शस्त्रे ताब्यात घेण्यात आली.\nमूळ औरंगाबादचा रहिवासी असलेल्या अंदुरे याला 18 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. दाभोलकर यांच्यावर 20 ऑगस्ट 2013 रोजी गोळ्या झाडणाऱ्या दोघांपैकी तो होता, असा संशय आहे. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने शस्त्रास्त्र विषयक एका अन्य प्रकरणी तिघांना अटक केली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने अंदुरेला अटक केली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंजय गांधी निराधार योजनेचे 50 अर्ज मंजूर\nNext articleनिराशाजनक कामगिरीनंतरही दीपिकाचा अंतिम फेरीत प्रवेश\nआंध्रप्रदेशपाठोपाठ पश्चिम बंगालमध्येही सीबीआयला बंदी\nमराठा आरक्षणावरून श्रेयाची लढाई सुरू\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nआंध्र प्रदेशमध्ये सीबीआयला बंदी\nभारतातील महत्वाच्या संस्था मोदींनी मोडीत काढल्या\nसीव्हीसी अहवालात वर्मांना क्‍लिन चिट नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AE/", "date_download": "2018-11-17T08:52:42Z", "digest": "sha1:T4YZHA7JFJZFHATZBUPN3465I2WQB7G7", "length": 7859, "nlines": 130, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चैतन्य विद्यालयात पालक मेळावा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचैतन्य विद्यालयात पालक मेळावा\nओतूर-ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित चैतन्य विद्यालयात इयत्ता 5वी ते 10वी मधील विद्यार्थ्यांच्या पालक व शिक्षक मेळाव्याचे आयोजन दोन सत्रांत केल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरक्षनाथ फापाळे यांनी दिली. भाऊसाहेब खाडे व मिलिंद खेत्री यांनी प्रास्ताविकात शाळेच्या प्रगतीचा आढावा दिला. विद्यालयात होत असलेल्या विविध परीक्षा, उपक्रम व शैक्षणिक दर्जा या विषयी माहिती दिली. मंगेश तांबे व शिल्पा भालेराव यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले.\nविद्यार्थ्यांचा आहार, आरोग्य, शिस्त, संस्कार व उपस्थिती याविषयी प्रतिक अकोलकर व लक्ष्मण दुडे तर अभ्यासाच्या सवयी, वेळापत्रक, शैक्षणिक सहल या विषयावर शरद माळवे व सोनाली माळवे यांनी मार्गदर्शन केले. गणवेश, दप्तराचे ओझे, वार्षिक नियोजन व मूल्यमापन या विषयांवर ब्रम्हदेव घोडके व विशाल चौधरी यांनी पालकांना मार्गदर्शन केले. पालक मनोगतात डॉ. सविता फलके, अजित पानसरे, भिवा माळवे, डॉ. सुलक्षणा कुटे, राजेंद्र गायकवाड, गणपत डोंगरे आदी पालकांनी शाळेतून मिळणारे शिक्षण दर्जेदार आहे. चांगले संस्कार विद्यार्थ्यांवर करून एक चांगला सुजाण नागरिक घडविण्याचे काम विद्यालय करत आहे. पालक- शिक्षक व विद्यार्थी यांचा सुसंवाद होणे गरजेचे आहे. पालक उद्‌बोधन वर्ग द्यावेत, प्रत्येक विद्यार्थी एक आदर्श नागरिक होणे हे प्रत्येक पालकाचे उद्विष्ट असे आवश्‍यक आहे, त्यासाठी पालकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे अशी मते व्यक्त केली. या सभेस संजय ढमढेरे, ज्ञानेश्वर पानसरे, प्रदिप गाढवे, पंकज घोलप, सोनाली कांबळे व बहुसंख्येने पालक उपस्थित होते. या पालक मेळाव्याचे सूत्रसंचालन पालक शिक्षक सभेचे सचिव अजित डांगे व संतोष कांबळे यांनी केले. विठ्ठल डुंबरे, गोपाळ डुंबरे यांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविद्यार्थ्यांकडून यात्रा परिसर चकाचक\nNext articleखड्डा चुकवावा तरी कोणता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/ramesh-singh-pardeshis-funeral-funeral-nashik/", "date_download": "2018-11-17T09:48:36Z", "digest": "sha1:XUJHVHR6W5C4I5IVVTX7H7PQGYBHORHO", "length": 31773, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ramesh Singh Pardeshi'S Funeral Funeral In Nashik | शोकाकुल वातावरणात नाशिक अमरधाममध्ये रमेशसिंह परदेशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nशोकाकुल वातावरणात नाशिक अमरधाममध्ये रमेशसिंह परदेशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआपल्या खोलीत स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नीने खोलीत धाव घेतली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेले परदेशी यांना बघून हंबरडा फोडला.\nठळक मुद्दे शेजारी राहणारे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे घटनास्थळी धावून गेले.पारी त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा\nनाशिक : धुळे ग्रामीण पोलीस दलामध्ये गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असलेले रमेशसिंह परदेशी (५८) यांनी आपल्या राहात्या घरात पिस्तुलने गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री उघडकीस आली. परदेशी हे इंदिरानगरमध्ये वास्तव्यास होते. दुपारी त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. शोकाकुल वातावरणात नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nधुळे येथील पालेशा महाविद्यालय रस्त्यावरील जुन्या राज्य राखीव दलाच्या मैदानासमोरच्या पोलीस वसाहतीत रमेशसिंह परदेशी कुटुंबासह नोकरीनिमित्त राहात होते. चार महिन्यांनंतर ते पोलीस दलातून निवृत्त होणार होते. परदेशी यांनी पोलीस ठाण्यातून घरी आल्यानंतर रात्री एक वाजेच्या दरम्यान, आपल्या खोलीत स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नीने खोलीत धाव घेतली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेले परदेशी यांना बघून हंबरडा फोडला. यावेळी त्यांच्या आवाजाने शेजारी राहणारे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे घटनास्थळी धावून गेले. घटनेबाबतची माहिती त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रामकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना दिली. तातडीने सर्व अधिकारी घटनास्थळी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. परदेशी यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.\nत्यांचे पार्थिव सकाळी इंदिरानगरमधील आत्मविश्वास सोसायटी येथे त्यांच्या मूळ निवासस्थानी आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी, ठाण्याच्या लेखाधिकारी कन्या, जावई, मुलगा, सून यांना अश्रू अनावर झाले होते. नातेवाइकांसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने त्यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी जमले होते. दुपारी त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. नाशिक अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाने त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर, नारायण न्याहाळदे, मंगलसिंह सूर्यवंशी यांच्यासह पोलीस अधिकारी अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यांच्या मृत्यूने धुळेसह नाशिकमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nप्लास्टिकबंदीच्या कारावईतून दहशंत पसरविण्याचा प्रयत्न- व्यापाऱ्यांचा आरोप\nपरळीत पोलिसाचा खून; १२ तासांमध्ये दोघांना अटक\nवास्तुशांतीच्या दिवशीच घरावर हल्ला; अकरा जणांविरूध्द गुन्हा\nदोन गटांत तुंबळ हाणामारी\nस्पर्धा परीक्षेत शाहूवाडी तालुक्याचा पुन्हा डंका : तीन विवाहित महिला परीक्षार्थींचे यश प्रेरणादायी\nनाशिक बाजारपेठेत मेथी, शेपूची आवक वाढली\n‘हेल्मेट ड्राइव्ह’मधून दहा लाखांची कमाई\n६२ हजार मिळकतींना डिसेंबरमध्ये धाडणार नोटिसा\nभुजबळ यांच्या इशाऱ्याने जलसंपदा खाते नरमले\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/tag/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T09:43:43Z", "digest": "sha1:GUALY47ISO4DHFXG2K7EL2SPKX33JF34", "length": 3545, "nlines": 53, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "चोर Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nउलटा चोर कोतवाल को दाटे\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज www.facebook.com/SmartMaharashtraOnline उलटा चोर कोतवाल को दाटे अशी समाजाची अवस्था झाली आहे. समाज जागविणा-या समाजसेवकाला अलिकडे विचार येतो आहे की समाजासाठी काहीच करु नये अशी येथील अवस्था. आज भर रस्त्यावर, घरादारात खुन होतात. कधी बलत्कार, तर कधी इतर गुन्हे घडतात.भर रस्त्यावर दलित विटंबनाही होते. चांभार, मांगानी शेतातुन जावु नये. पाणवठ्यावर पाणी भरु नये, मंदीरात नवरदेव […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१)\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-17T08:39:48Z", "digest": "sha1:YZ47K6O5DKPOVHD23S6R5BTKURPBHTOM", "length": 8170, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पेट्रोल-डिझेल दरवाढ कपातीसाठी जर्मन लोकांचा जालीम उपाय | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपेट्रोल-डिझेल दरवाढ कपातीसाठी जर्मन लोकांचा जालीम उपाय\nबर्लिन (जर्मनी) – पेट्रोल-डिझेल दरवाढ कपातीसाठी जर्मन लोकांनी सन 2000 मध्ये एक जालीम उपाय केला होता. त्यांनी केलेल्या जालीम उपायाची आज आठवण करायची वेळ आली आहे. डिझेल आणि पेट्रोलचे सतत वाढणारे दर ही एक ज्वलंत समस्या बनलेली आहे भारतात. हे दर दररोज वाढत वाढत गगनाला भिडले आहेत. दर कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सरकार सांगत असते, पण दर काही कमी होत नाहीत.\nसन 2000 मध्ये अशीच परिस्थिती जर्मनीत निर्माण झाली होती. प्रचंड वाढणाऱ्या दरांमुळे संतप्त नागरिकांनी एक रामबाण उपाय केला. सर्व लोकांनी आपापली वाहने रस्त्यात आणून उभी केली आणि ते कामावर गेले. बर्लिनमध्ये 5 किमी लांबीची वाहनांची रांग लागली. अनेक तास अशीच परिस्थिती राहिल्याने सर्वत्र गोंधळ निर्माण झाला. इतर भागातील ट्रक ड्रायव्हर, शेतकरी, टॅक्‍सी ड्रायव्हर आपापली वाहने घेऊन बर्लिनमध्ये आले. त्यांनीही आपली वाहने शहराच्या मध्यवर्ती भागात सोडून दिली. ट्रक ड्रायव्हर्सनी बर्लिन बाहेरचा रस्ता ब्लॉक करून टाकला. सर्वत्र हाच प्रकार घडला.\nजनतेच्या या अजब विरोधाने सरकारवर दबाव वाढला. विरोधी पक्षानेही दरवाढ मागे घेण्याची मागणी रेटून धरली. मोर्चे निघाले, धरणे धरले गेले. या एकजूटीच्या विरोधाने अखेर सरकारला इंधनावरील कर मागे घ्यावा लागला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleम्हाडाच्या घरासाठी चार हजार नागरिकांनी केली नोंदणी\nNext articleपुरंदर विमानतळाच्या जमिनींवर लवकरच खरेदी- विक्रीच्या व्यवहारांवर बंदी\nब्रिटनमह्ये “ब्रेक्‍झिट’च्या मुद्दयावरून भारतीय वंशाच्या मंत्र्याचा राजीनामा\nखाशोगींच्या हत्येप्रकरणी सौदीच्या 5 अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा\nरोहिंग्याना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू\nट्रम्प यांनी व्हाईट हाऊस मध्ये साजरी केली दिवाळी\nश्रीलंकेतील महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधातील अविश्‍वास प्रस्ताव संसदेत मंजूर\nआम्नेस्टीने आँग सान स्यु की यांचा सर्वोच्च नागरी सन्मान घेतला परत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.fxctool.com/mr/carbide-end-mill-hrc55-4flutes.html", "date_download": "2018-11-17T09:16:09Z", "digest": "sha1:IW2L5WSPMAXJANAPBGZZTDDB77X2DFFV", "length": 13834, "nlines": 304, "source_domain": "www.fxctool.com", "title": "कार्बनचे संयुग शेवटी मिल HRC55 4flutes - चीन FuXinCheng साधने", "raw_content": "\nसंकुल & डिलिव्हरी तपशील\nअॅल्युमिनियम लांब किल्ली शेवटी मिल\nचेंडू नाक शेवटी मिल\nकार्बनचे संयुग शेवटी मिल\nकोपरा त्रिज्या शेवटी मिल\nशेवटी मिल लागत dovetail\nलाकूड काम अंतिम मिल\nआतील आर शेवटी मिल\nलांब मान शेवटी मिल\nस्पॉट धान्य पेरण्याचे यंत्र थोडा\nशेवटी मिल टॅप करा\nबारीक मेणबत्ती चेंडू नाक शेवटी मिल\nशेवटी मिल लागत बारीक मेणबत्ती\nपिळणे धान्य पेरण्याचे यंत्र बिट\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकार्बनचे संयुग शेवटी मिल\nअॅल्युमिनियम लांब किल्ली शेवटी मिल\nचेंडू नाक शेवटी मिल\nकार्बनचे संयुग शेवटी मिल\nकोपरा त्रिज्या शेवटी मिल\nशेवटी मिल लागत dovetail\nलाकूड काम अंतिम मिल\nआतील आर शेवटी मिल\nलांब मान शेवटी मिल\nस्पॉट धान्य पेरण्याचे यंत्र थोडा\nशेवटी मिल टॅप करा\nबारीक मेणबत्ती चेंडू नाक शेवटी मिल\nशेवटी मिल लागत बारीक मेणबत्ती\nपिळणे धान्य पेरण्याचे यंत्र बिट\nस्टील roughing शेवटी मिल\nलाकूड काम अंतिम मिल\nकोपरा त्रिज्या शेवटी मिल\nकार्बनचे संयुग शेवटी मिल HRC55 4flutes\nचेंडू नाक शेवटी मिल HRC55\nकार्बनचे संयुग शेवटी मिल HRC55 4flutes\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nकार्बन पोलाद कंपनीचे कर्जरोखे, साधन पोलाद कंपनीचे कर्जरोखे, धातूंचे मिश्रण पोलाद कंपनीचे कर्जरोखे आणि स्टेनलेस पोलाद कंपनीचे कर्जरोखे सामान्य हेतूने डिझाइन.\nओले किंवा कोरडे वातावरण उच्च गती यंत्र योग्य.\n4 बासरी चांगले काम तुकडा पूर्ण करण्यासाठी परवानगी देते.\nहाय स्पीड यंत्र, ओले आणि कोरडे पठाणला परिस्थितीमध्ये अर्ज\nकापून कार्बन स्टील, साधन स्टील, बुरशी स्टील, स्टेनलेस स्टील, टायटॅनियम धातूंचे मिश्रण, तांबे, लोह आणि ऍल्युमिनियम, कास्ट करीता वापरले जाते, इ\nएरोस्पेस, वाहतूक, वैद्यकीय उपकरणे, लष्करी उत्पादन, मूस विकास, उपकरणे आणि साधन, इत्यादी\nसंकुल & डिलिव्हरी तपशील\n(1) एक प्लास्टिक पाईप पॅक एक तुकडा आहे, गट प्रति 10 तुकडे.\n(2) प्लास्टिक कागद संपूर्ण आच्छादणे हवाई बबल कागद वापरा.\n(3) व्हाइट भाग मजुर बासरी संरक्षण.\n(5) पुठ्ठा मध्ये हवाई बुडबुडा कागद encased वस्तू ठेवा.\n(6) इतर पॅकिंग आपल्या गरजेनुसार स्वीकारले जातील.\n5-20 दिवस ठेव प्राप्त झाल्यानंतर. (स्टॉक उत्पादन एकाच वेळी निर्गमित करण्यात येईल तर)\nटी / तिलकरत्ने, वेस्टर्न युनियन, पेपल, एस्क्रो ( आपल्या सोयीस्कर मार्ग निवडा )\nDHL, यूपीएस, कॅटरपिलर, TNT, EMS , पोर्ट आहे शांघाय, निँगबॉ, शेंझेन इ\nमागील: कार्बनचे संयुग शेवटी मिल HRC45 4flutes\nपुढे: samll आकार 4Flutes शेवटी मिल\n0.5mm सूक्ष्म कार्बाईड समाप्त मिल\n2/3/4 बासरी समाप्त मिल / Endmill\n4 बासरी समाप्त मिल\n4 बासरी समाप्त मिल कापणारा\n4 बासरी समाप्त मिल\n4 बासरी समाप्त मिल्स स्टेनलेस स्टील साठी\n4 बासरी मान लांब समाप्त मिल\nकार्बाईड 1 बासरी समाप्त मिल\nकार्बाईड 45 पदवी समाप्त मिल\nकार्बाईड कॉर्नर त्रिज्या समाप्त मिल\nकार्बाईड समाप्त मिल अॅल्युमिनियम साठी\nकार्बाईड बारीक मेणबत्ती समाप्त मिल्स\nकार्बाईड वुड कटिंग साधने\nशेवटी मिल्स 4 बासरी सह\nHrc45 टंग्स्टन कार्बाईड कटिंग साधने\nHss समाप्त मिल्स 4 बासरी सह\nसूक्ष्म कार्बाईड दळणे कापणारा\nसिंगल बासरी घन कार्बाईड समाप्त मिल्स\nघन कार्बाईड 0.5mm सूक्ष्म समाप्त मिल\nघन कार्बाईड समाप्त मिल\nघन कार्बाईड समाप्त मिल कापणारा\nस्टील-4 बासरी स्टील धातूंचे मिश्रण\nटंग्स्टन कार्बाईड 1mm सूक्ष्म समाप्त मिल\nधातूची टंग्स्टन कार्बाईड धान्य पेरण्याचे यंत्र बिट्स\nटंग्स्टन कार्बाईड समाप्त मिल\nकार्बनचे संयुग शेवटी मिल HRC45 3flutes\nकार्बनचे संयुग शेवटी मिल HRC55 2flutes\nकार्बनचे संयुग शेवटी मिल HRC45 2flutes\nsamll आकार 4Flutes शेवटी मिल\nआम्ही पुढील चंगझहौ मध्ये ब्रँड जागरूकता संचित आणि अधिक ग्राहकांना स्वीकार आणि आमची उत्पादने ओळखता येईल.\nपत्ता: No.27-2, साधने औद्योगिक बेस Xixiashu टाउन, Xinbei जिल्हा ,, चंगझहौ सिटी, Jiangsu, चीन पिन कोड: 213100\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T08:40:08Z", "digest": "sha1:KKT4BQZ55LRCTJKLOEPFEVMLV65LTCNU", "length": 5294, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "साबुदाणा वडा | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: साबुदाणा वडा\n२ १/२ वाट्या साबुदाणा\n१ १/४ वाटी दाण्याचे कूट\n५-६ मध्यम आकाराचे बटाटे\nसाबुदाणा २ तास अगोदर धुवून ठेवावा.\nबटाटे उकडून साले काढून घ्यावीत.\nताटलीत वरील सर्व पदार्थ एकत्र करावेत आणि चांगले मळून घ्यावेत.\nमळून झाल्यावर छोटे छोटे वडे करुन लालसर तळून घ्यावेत.\nहे गरमागरम वडे कोथिंबीरच्या चटणीसोबत सर्व्ह करावेत.\nThis entry was posted in उपवासाचे पदार्थ and tagged उपवासाचे पदार्थ, दाण्याचे कूट, बटाटे, साबुदाणा वडा on नोव्हेंबर 14, 2012 by स्वाती खंदारे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/09/blog-post_72.html", "date_download": "2018-11-17T09:44:51Z", "digest": "sha1:TXM552Q6A4WWRNWPFX56F3H4EXZL7OGE", "length": 16407, "nlines": 169, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: आरक्षण - के.शंकर", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशुक्रवार, २६ सप्टेंबर, २०१४\nआता मिळणार.. हिमायतनगर रेल्वे स्थानकावर आरक्षण - के.शंकर\nहिमायतनगर(अनिल मादसवार)अनेक दिवसपासून प्रलंबित असलेली रेल्वे आरक्षणाची मागणी आज अखेर पूर्ण झाली असून, हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना आता आरक्षण करता येणार आहे. तसेच बुकिंग क्लार्कची सुद्धा नेमणूक करण्यात आली असून, आगामी नोव्हेंबर पासून कर्तव्यावर हजार होणार आहे. दि.२६ रोजी मुख्य व्यवसाय निरीक्षक के. शंकर यांनी हिमायतनगर भेटीत सुरुवात करून पत्रकारांना हि माहिती दिली.\nहिमायतनगर रेल्वे स्थानक हे विदर्भ - मराठवाडा आणि तेलंगणाच्या सीमेवर वसलेले आहे. या ठिकाणाहून दूर -दूरवर जाणारे व्यापारी व भाविक - भक्त प्रवाश्यांची नेहमीच वर्दळ असते. एवढे असताना देखील या ठिकाणी मुंबई, तिरुपती, मद्रास, नागपूर, पाटणा, पुणे, सुरत, हैद्राबाद, यासह अनेक पर्यटन व धार्मिक स्थळाला जाणार्या नागरिकांना रेल्वे आरक्षण मिळविण्यासाठी नांदेड, भोकर, किनवट, आदी ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे येथील रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना आरक्षण मिळावे अशी अनेक दिवस पासून प्रवाश्यांनी मागणी केली होती. हिमायतनगर शहर हे चांगली बाजारपेठ असून, येथील परमेश्वर देवस्थान तीर्थ क्षेत्र असल्याने सर्वदूर ख्याती पसरल्याने अनेक भक्तगण दर्शनसाठी रेल्वे सुविधा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ये - जा करतात. परंतु आरक्षणाअभावी प्रवाश्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. किंवा सुविधा केंद्रावरून आरक्षण मिळविण्यासाठी अधिकचा भुर्दंड सोसावा लागत होता. हि बाब व प्रवाश्यांची अनेक दिवसाची मागणी लक्षात घेता रेल्वे विभागाने आता हिमायतनगर स्थानकावरून रेल्वे आरक्षण सुविधा सुरु केली आहे. यामुळे प्रवाश्यांची आर्थिक अडचण थांबणार असल्याने प्रवाशी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.\nअजूनही अनेक सुविधांचा अभाव\nगत अनेक वर्षापासून हिमायतनगर रेल्वे स्थानकावर मुलभूत सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे महिला - पुरुष वर्गाना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. प्रवाश्यांसाठी शौच्चालय व मुतारीची व्यवस्था नसल्याने प्लाटफॉर्मवर लघुशंकेसाठी आडोसा शोधावा लागतो. तर प्रतीक्षा ग्रह हे बारमाही कुलुपबंद अवस्थेत असल्याने प्रवाश्यांना बाकड्यावर व स्थानकातील ओट्यावर आराम करावा लागतो आहे. समान व पार्सलची सोय उपलब्ध नसल्याने सामानाची वाहतूक करण्यासठी जोखीम पत्करावी लागत आहे. प्लॉट फॉर्म वर ये - जा करण्यासाठी पादचारी (उड्डाण) पूल नसल्याने अनेक प्रवाश्यांना रेल्वेपट्टी पार करताना आपला जीव गमवावा लागला आहे. गत अनेक दिवसापासून रेल्वे स्थानावाकावरील बहुसंख्य प्रकाश दिवे बंद असल्याने रात्रीला प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना चोरटे, लुटारूंचा सामना करावा लागत आहे. यामुळे प्रवाश्यातून रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारावर नाराजी व्यक्त केल्या जात आहे. या बाबीकडे रेल्वे अधिकार्यांनी लक्ष द्यावे अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\nBy NANDED NEWS LIVE पर सप्टेंबर २६, २०१४\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nमराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा\nअशोकरावांना पाय उतार व्हावे लागले\nचोर चोर मौसेरे भाई\nदुर्गामंडळ व शेतकरी त्रस्त\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/social-media-use", "date_download": "2018-11-17T09:54:12Z", "digest": "sha1:R4B3AFHWEHVI6KT33IGRTVV6WXD2ESEA", "length": 14909, "nlines": 253, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "social media use Marathi News, social media use Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nराजीनामा मंजूर करण्याबाबत वर्तमानपत्रात जाहिरात\nमराठा आरक्षण: 'मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभ...\nमुंबईः अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\nमुंबईः पार्किंगवरून वाद; मारहाणीत एकाचा मृ...\n हुबळीत मुंबईचे सहा ठार, शहापुरात...\nब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदनपुरी यांचं निधन\nयू-ट्यूब पाहून कंपनीला घातला २ लाखांचा गंड...\n​कर्नाटकात भीषण अपघात; मुंबईचे ६ ठार\nMP: भाजपचा जाहीरनामा; विद्यार्थ्यांना फ्री...\nशबरीमलाः मंदिर समिती जाणार सर्वोच्च न्याया...\nपत्रकार खशोगी यांच्या हत्येमागे प्रिन्स सलमान \nतिहार जेल सुरक्षित; ब्रिटन कोर्टाचे शिक्का...\nश्रीलंकेच्या संसदेत राडा, खासदारांनी मिर्च...\nहडप्पा संस्कृतीचा नाश हवामानामुळे\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमाना...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nएअरटेल धमाकाः ४१९ रुपयांमध्ये १०५ जीबी डेटा\n पीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख...\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुडवे रडारवर\nमीडिया आणि लोकांशी नम्रतेनं वाग\nभारताला आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nरोहित, विराटपेक्षा मिताली सरस\nस्मिथ, वॉर्नरविना ऑस्ट्रेलिया म्हणजे...\nटी-२० मध्ये मिताली 'राज'\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nबाबा सहगल, एम.एम. श्रीलेखा अमरावत..\nयुपी: पती जिवंत असूनही २२ जणी घेत..\nऑनर किलिंग : तामिळनाडूत पती-पत्नी..\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदम..\nहिमाचल प्रदेश: माजी लोकसेवा आयोगा..\nराजस्थान : पुष्कर येथे भरली प्राण..\nशेतकरी, नोकरी, सामाजिक सुरक्षेवर ..\nसुखकर्ता दु:खहर्ता, वार्ता सोशल मीडियाची\nगुरुवारी विराजमान होणाऱ्या बाप्पाची चाहूल नेटिझन्सना लागली असून, एव्हाना मोठमोठ्या मंडळांचे टीझर्स सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवातही झाली आहे. यंदा गणेशोत्सवातला सोशल मीडियाचा वापर कमालीचा वाढला आहे.\nसुखकर्ता दु:खहर्ता, वार्ता सोशल मीडियाची\nगुरुवारी विराजमान होणाऱ्या बाप्पाची चाहूल नेटिझन्सना लागली असून, एव्हाना मोठमोठ्या मंडळांचे टीझर्स सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवातही झाली आहे. यंदा गणेशोत्सवातला सोशल मीडियाचा वापर कमालीचा वाढला आहे.\nआरक्षण: 'मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार'\n​कर्नाटकात भीषण अपघात; ६ मुंबईकर मृत्युमुखी\nमीडिया, लोकांशी नम्रतेनं वाग\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\nब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदनपुरी यांचं निधन\nफोटोगॅलरीः बाळासाहेब, हिंदुत्व आणि आणीबाणी\nMP: भाजपचा जाहीरनामा; विद्यार्थ्यांना फ्री स्कूटी\nपीएफ सदस्यांना मिळणार कर्जासह स्वस्त घरे\nउद्या जम्बोब्लॉक: ७ मेल, एक्स्प्रेस सेवा होणार रद्द\nनवी मुंबई: PSIचा कॉन्स्टेबल महिलेवर बलात्कार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%82", "date_download": "2018-11-17T09:49:11Z", "digest": "sha1:HAD6TPM7MMEPRY34IZZX4LMNZJ37FNZL", "length": 22158, "nlines": 165, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "अहिंसेची नव्वद वर्षं", "raw_content": "\nवातंत्र्याच्या दहा कहाण्या – १०: स्वातंत्र्यानंतर ६० वर्षं जे अहिंसक मार्गाने लढत राहिले त्या बाजी मोहम्मद यांची गोष्ट\nबाजी मोहम्मदः वार्धक्याने वाकलेले खांदे त्यागाचं ओझं सहजी पेलतायत\n“आम्ही तंबूत बसलो होतो, त्यांनी येऊन तंबूच फाडून टाकला. आम्ही काही हललो नाही,” म्हातारे बाजी, स्वातंत्र्य सैनिक बाजी आम्हाला सांगत होते. “मग त्यांनी जमिनीवर आणि आमच्यावर पाणी फेकायला सुरुवात केली. जेणेकरून जमीन ओली होईल आणि आम्ही तिथे बसू शकणार नाही. पण आम्ही तिथेच बसून राहिलो. नंतर जेव्हा मी पाणी प्यायला उठलो आणि खाली वाकलो, तितक्यात त्यांनी माझं डोकं जोरात आपटलं. माझं डोकं फुटलं. मला लगेच दवाखान्यात न्यायला लागलं.”\nबाजी मोहम्मद – आज हयात असणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक. ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातल्या देशभरात नावाजलेल्या चार-पाच स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक. त्यांनी सांगितलेली कहाणी १९४२ मध्ये इंग्रजांनी केलेल्या अत्याचारांची नाहीये. (अर्थात त्याबद्दल सांगण्यासारखंही त्यांच्याकडे पुष्कळ काही आहे) ते सांगतायत तो हल्ला पन्नास वर्षांनंतर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतरचा आहे. मी १०० जणांच्या शांतता गटाचा सदस्य म्हणून तिथे गेलो होतो. पण त्या गटाला कसलीच शांती लाभली नाही. तेव्हा जवळ जवळ सत्तरीत असणाऱ्या गांधीवादी बाजींना त्यानंतर १० दिवस हॉस्पिटलमध्ये आणि नंतरचा एक महिना डोक्याची जखम बरी होईपर्यंत वाराणसीच्या एका आश्रमात रहावं लागलं.\nहा सगळा प्रसंग सांगताना त्यांच्या आवाजात संतापाचा लवलेशही नव्हता. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा बजरंग दलाविषयी आवाजात कसलाही द्वेष नव्हता. बाजी म्हणजे गोड हसणारे एक म्हातारबाबा आहेत. आणि हाडाचे गांधी भक्त. नबरंगपूरमध्ये गो हत्या बंदीची चळवळ पुढे नेणारे मुस्लिम नेते. “त्या हल्ल्यानंतर बिजू पटनायक माझ्या घरी आले आणि त्यांनी मला झापलंच. मी त्या वयातही शांततापूर्ण आंदोलनांमध्ये सहभाग घेत होतो याची त्यांना काळजी वाटत होती. तब्बल १२ वर्षं मी त्यांचं स्वातंत्र्य सैनिकांचं पेन्शन नाकारलं होतं. तेव्हाही ते येऊन मला रागावले होते.”\nअस्तंगत होऊ घातलेल्या एका पिढीची झगमगती झालर म्हणजे बाजी मोहम्मद. खेड्यापाड्यातल्या असंख्य भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्यागलं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे हे शिलेदार आता काळाच्या पडद्याआड जाऊ लागले आहेत. जे हयात आहेत ते ८०-९० च्या उंबरठ्यावर आहेत. बाजी स्वतः नव्वदीला टेकले आहेत.\n“मी तीस साली शाळेत होतो. पण मॅट्रिकच्या पलिकडे काही जमलं नाही. सदाशिव त्रिपाठी माझे गुरू. ते पुढे जाऊन ओडिशाचे मुख्यमंत्री झाले. मी काँग्रेसमध्ये गेलो आणि नबरंगपूर शाखेचा अध्यक्ष झालो. (तेव्हा नबरंगपूर कोरापुटमध्ये होतं) मी २०,००० जणांना काँग्रेसचं सदस्य करून घेतलं. या सगळ्या भागात इतक्या घडामोडी घडत होत्या. तो सगळा जोश अखेर सत्याग्रहादरम्यान बाहेर पडला.”\nकोरापुटच्या दिशेने शेकडो सत्याग्रहींचा मोर्चा निघाला असताना बाजी मात्र वेगळ्याच दिशेने वाटचाल करत होते. “मी गांधीजींकडे गेलो. मला त्यांना पाहायचंच होतं. मग काय एक सायकल घेतली. मी आणि माझा मित्र लक्ष्मण साहू, जवळ छदाम नाही, इथनं रायपूरला गेलो. अंतर तब्बल ३५० किलोमीटर. सगळा डोंगरदऱ्यांचा रस्ता. तिथून आम्ही रेल्वेने वर्ध्याला गेलो आणि मग तिथनं सेवाग्रामला. तिथे आश्रमात खूप दिग्गज मंडळी होती. आम्ही बावरून गेलो आणि जरा काळजीतच पडलो. आम्ही त्यांना भेटू तरी शकणार का लोक आम्हाला म्हणायचे, ‘महादेव देसाई त्यांचे सेक्रेटरी आहेत, त्यांना विचारा’.”\n“देसाईंनी आम्हाला सल्ला दिला. ‘गांधीजी संध्याकाळी ५ वाजता पायी फेरी मारतात. तेव्हा त्यांच्याशी बोला’. ‘हे बरं झालं, जरा आरामात भेटता येईल’ मी मनात विचार करत होतो. पण काय भरभर चालायचे ते, विचारू नका. त्यांना गाठणं काही आम्हाला जमेना. अखेर मी त्यांना म्हणालो, ‘कृपा करून जरा थांबा. मी पार ओडिशाहून केवळ तुमचं दर्शन घेण्याकरता आलो आहे’.”\n“त्यांनी खोचकपणे मला विचारलं, ‘मग काय पाहिलं तुम्ही मी पण एक मनुष्य प्राणीच आहे, दोन हात, दोन पाय, दोन डोळे... तुम्ही ओडिशामधले सत्याग्रही आहात का मी पण एक मनुष्य प्राणीच आहे, दोन हात, दोन पाय, दोन डोळे... तुम्ही ओडिशामधले सत्याग्रही आहात का’ ‘माझा तसा निश्चय आहे.’ मी उत्तरलो.”\n“ ‘मग जा,’ गांधी म्हणाले. ‘जा. लाठ्या खा. देशासाठी बलिदान द्या.’ सात दिवसांनी आम्ही जेव्हा परत आलो, त्यांच्या शब्दाला जागत आम्ही तेच केलं.” बाजींनी नबरंगपूर मशिदीबाहेर युद्धविरोधी आंदोलनाचा भाग म्हणून सत्याग्रह सुरू केला. “मला सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि ५० रु. दंड ठोठावला गेला. त्या काळात ही काही मामुली रक्कम नव्हती.”\n“आणि मग हे नित्याचंच झालं. एकदा, तुरुंगामध्ये लोक पोलिसांवर हल्ला करायला आले. मी मध्ये पडलो आणि त्यांना थांबवलं. मरेंगे लेकिन मारेंगे नहीं. मी म्हणालो.”\n“तुरुंगातून सुटून आल्यावर मी गांधींना पत्रातून विचारलं, ‘आता पुढे काय’ त्यांचं उत्तर आलं, ‘परत तुरुंगात जा.’ आणि मीही त्यांचा शब्द पाळला. यावेळी चार महिने कैद. तिसऱ्या वेळी मात्र त्यांनी आम्हाला अटक केली नाही. मग मी परत गांधींना विचारलं, ‘आता’ त्यांचं उत्तर आलं, ‘परत तुरुंगात जा.’ आणि मीही त्यांचा शब्द पाळला. यावेळी चार महिने कैद. तिसऱ्या वेळी मात्र त्यांनी आम्हाला अटक केली नाही. मग मी परत गांधींना विचारलं, ‘आता’ आणि ते म्हणाले, ‘त्याच घोषणा घेऊन लोकांमध्ये जा.’ मग आम्ही २०-३० जणांना घेऊन गावोगावी फिरायला सुरुवात केली. दर वेळी ६० किलोमीटर पायी चालायचो आम्ही. नंतर चले जाव चळवळ सुरू झाली. मग काय सगळं चित्रच पालटलं.”\n“२५ ऑगस्ट १९४२ रोजी आम्हाला सगळ्यांना पकडून कैदेत टाकलं होतलं. नबरंगपूरमधल्या पापरांडीमध्ये पोलिसांच्या गोळीबारात १९ जण जागीच मरण पावले. जखमी झालेले इतर अनेक त्यानंतर बळी पडले. ३००हून अधिक जण जखमी झाले होते. कोरापुट जिल्ह्यात सुमारे १००० जणांना तुरुंगात टाकलं होतं. अनेकांना गोळ्या घालण्यात आल्या. कोरापुटमध्ये १००हून अधिक जण शहीद झाले. इंग्रजांना न जुमानणारा कडवा आदिवासी नेता वीर लखन नायक, त्याला फासावर लटकवण्यात आलं.”\nआंदोलकांवर झालेल्या अत्याचारामध्ये बाजींच्या खांद्याच्या चिरफाळ्या झाल्या. “त्यानंतर मी पाच वर्षं कोरापुटच्या तुरुंगात होतो. मी तिथे लखन नायकला पाहिलं. नंतर त्याला बरहमपूरला हलवलं. तो माझ्यासमोरच्या कोठडीत होता. त्याच्या फाशीची ऑर्डर आली तेव्हा मी त्याच्यासोबतच होतो. ‘तुझ्या घरच्यांना मी काय सांगू,’ मी त्याला विचारलं. ‘त्यांना सांग, मला कसलीही चिंता नाहीये. दुःख एकाचंच गोष्टीचं आहे की ज्यासाठी लढलो ते स्वातंत्र्य काही पहायला मिळणार नाही.’\nबाजींना मात्र ते भाग्य लाभलं. स्वातंत्र्यदिनाच्या आधीच त्यांची सुटका करण्यात आली. “नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतात मी प्रवेश करणार होतो.” त्यांचे अनेक सहकारी, भावी मुख्यमंत्री सदाशिव त्रिपाठी, सगळे १९५२ ची स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक लढले आणि आमदार झाले. बाजी मात्र ना कधी निवडणुकीला उभे राहिले ना त्यांनी लग्न केलं.\n“मला सत्ता किंवा पदाचा मोह नव्हता,” ते सांगतात. “मी इतर मार्गांनीही माझं योगदान देऊ शकतो हे मला पुरेपूर माहित होतं. गांधींच्या मनात होतं तसं.” पुढची अनेक वर्षं ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. “पण आता मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. मी आता न-पक्ष आहे,” बाजी स्पष्ट करतात.\nपण असं असलं तरी जनहिताच्या कोणत्याही कामामध्ये भाग घेणं त्यांनी थांबवलं नाही. “१९५६ मध्ये विनोबा भाव्यांच्या भूदान चळवळीत मी भाग घेतला.” जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनांनाही त्यांचा सक्रीय पाठिंबा होता. “१९५० च्या सुमारास दोनदा ते इथे मुक्कामी आले होते.” काँग्रेसने दोन वेळा त्यांना निवडणूक लढवण्याची विनंती केली. “मी सत्ता दलापेक्षा सेवा दलात रमणारा कार्यकर्ता होतो.”\n“गांधीजींची भेट हेच माझ्या लढ्याचं सर्वात मोठं बक्षीस. अजून काय पाहिजे हो” स्वातंत्र्य सैनिक बाजी मोहम्मद सांगतात. गांधीजींच्या काही प्रसिद्ध आंदोलनांमधले त्यांचे फोटो आम्हाला दाखवताना त्यांचे डोळे पाणावतात. भूदान चळवळीत आपली १४ एकर जमीन दान केल्यानंतर ह्या स्मृती हीच त्यांची खरी संपत्ती आहे. स्वातंत्र्य चळवळीतल्या त्यांच्या काही विशेष आवडत्या, मनाच्या जवळच्या आठवणी कोणत्या असं विचारताच ते म्हणतात, “अगदी प्रत्येक प्रसंग. पण महात्म्याला भेटणं, त्यांचा आवाज ऐकणं... तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता. एक राष्ट्र म्हणून आपण कसं असावं हे त्यांचं स्वप्न मात्र अजूनही पूर्ण झालेलं नाही याची सल मात्र कायम आहे.”\nबाजी मोहम्मद. गोड हसणारे एक म्हातारबाबा. वार्धक्याने वाकलेल्या खांद्यांवर सहजी विराजमान झालाय त्यांचा त्याग आणि समर्पण.\nपूर्वप्रसिद्धी – द हिंदू, २३ ऑगस्ट २००७\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपी. साईनाथ People's Archive of Rural India चे संस्थापक-संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकारीता करत असून ते 'Everybody Loves a Good Drought' चेही लेखक आहेत.\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – रान, पण स्वतःचं नसणारं – (पॅनेल ३)\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – बाजारात, बाजाराला... (पॅनेल ७)\nपाणिमाराचं पायदळ – भाग १\nलक्ष्मी पांडांचा अखेरचा लढा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/extra-bus-summer-vacations-st-39949", "date_download": "2018-11-17T09:49:56Z", "digest": "sha1:UGFD7MR5MRYMNJ3TEETV6WL2H4VIUPOD", "length": 12205, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Extra Bus for summer vacations by ST उन्हाळी सुट्यांसाठी एसटीतर्फे जादा गाड्या | eSakal", "raw_content": "\nउन्हाळी सुट्यांसाठी एसटीतर्फे जादा गाड्या\nशुक्रवार, 14 एप्रिल 2017\nसातारा - परीक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना आता सर्वांनाच वेध लागलेत उन्हाळी सुटीचे. विद्यार्थ्यांना मामाच्या गावाला जाण्याचे किंवा नोकरदारांना गावाकडे येण्याचे. काही जण छोट्या सहलींचेही नियोजन करीत आहेत. या सर्वांच्या सोयीसाठी एसटीच्या सातारा विभागाने यंदाही काही जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.\nसातारा - परीक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना आता सर्वांनाच वेध लागलेत उन्हाळी सुटीचे. विद्यार्थ्यांना मामाच्या गावाला जाण्याचे किंवा नोकरदारांना गावाकडे येण्याचे. काही जण छोट्या सहलींचेही नियोजन करीत आहेत. या सर्वांच्या सोयीसाठी एसटीच्या सातारा विभागाने यंदाही काही जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.\nराज्य परिवहन महामंडळाने सातारा विभागातून ३० जूनपर्यंत सुमारे ७० जादा बस विविध ठिकाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये साताऱ्याहून पुण्यासाठी प्रत्येक १५ मिनिटाला, कऱ्हाडहून लातूरला, विजापूर, सोलापूर, फलटणहून कोल्हापूर आदी ठिकाणी जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत. याव्यतिरिक्त साताऱ्याहून महाबळेश्‍वर, महाबळेश्‍वरहून प्रतापगड तसेच रायगड दर्शन अशी सेवा प्रवाशांना मिळणार आहे. सातारा आगारातून ०७, कऱ्हाड ०८, कोरेगाव ०५, फलटण ०३, वाई ०९, पाटण ०३, दहिवडी ०२, महाबळेश्‍वर १०, मेढा ०५, पारगाव-खंडाळा ०६, वडूज ०७ अशा जादा बस सोडण्यात येणार आहेत. या हंगाम कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याची माहिती विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी दिली.\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-rain-vehicle-slip-accident-danger-104541", "date_download": "2018-11-17T09:03:11Z", "digest": "sha1:VPOLTEL5TCFEKJTZL34KQJJ2E4D43UDE", "length": 18175, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news rain vehicle slip accident danger पावसानंतर निसरड्या रस्त्यांचा दुचाकीस्वारांना धोका | eSakal", "raw_content": "\nपावसानंतर निसरड्या रस्त्यांचा दुचाकीस्वारांना धोका\nगुरुवार, 22 मार्च 2018\nपुणे - शहरात दोन दिवसांपूर्वी अचानक हलका पाऊस पडला. त्यामुळे २५-३० ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या सुमारे १०० घटना घडल्या. त्यात काही वाहनचालकांना दुखापतही झाली. त्या दिवशी जहाँगीर रुग्णालयात पाच-सहा रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागले. त्याशिवाय किरकोळ दुखापत होण्याचेही अनेक प्रसंग घडले आहेत. अचानक पाऊस आल्यास शहरातील रस्त्यांवर नेमके काय घडते, याचा विविध क्षेत्रांतील नागरिकांकडून घेतलेला आढावा.\nपुणे - शहरात दोन दिवसांपूर्वी अचानक हलका पाऊस पडला. त्यामुळे २५-३० ठिकाणी दुचाकी घसरण्याच्या सुमारे १०० घटना घडल्या. त्यात काही वाहनचालकांना दुखापतही झाली. त्या दिवशी जहाँगीर रुग्णालयात पाच-सहा रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे लागले. त्याशिवाय किरकोळ दुखापत होण्याचेही अनेक प्रसंग घडले आहेत. अचानक पाऊस आल्यास शहरातील रस्त्यांवर नेमके काय घडते, याचा विविध क्षेत्रांतील नागरिकांकडून घेतलेला आढावा.\nअसा होतो शरीरावर परिणाम\nअस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘‘निसरड्या रस्त्यावर वाहने घसरून चालकांना दुखापत होण्याच्या अनेक घटना दोन दिवसांपूर्वी घडल्या. सहा रुग्णांवर जहाँगीरमध्ये उपचार सुरू आहेत. अशा अपघातांतून मुकामार तसेच हाडे आणि सांध्यांच्या दुखापती होतात. काही वेळा दुचाकी घसरल्यावर तिचे वजन संबंधित चालकाच्या अंगावर पडते. त्यामुळे स्नायूंवर ताण पडतो किंवा जबर दुखापत होते. वाहन वेगात असेल, तर गंभीर दुखापत होऊ शकते. हेल्मेट डोक्‍यावर नसल्यास अनेक अपघातांत डोक्‍याला जबर दुखापत होते तसेच शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांनाही इजा होते. निसरड्या रस्त्यावर वाहने घसरल्यामुळे गंभीर दुखापत होऊ शकते.’’\nअधिक इंजिन क्षमता अन्‌ हलकी वाहने\nसध्या अधिक इंजिन क्षमतेची दुचाकी वाहने उपलब्ध आहेत. ती वजनाने हलकी आहेत. त्यामुळे ताशी ४०-५० किलोमीटर इतका वेग क्षणार्धात गाठता येऊ शकतो. १२५-१५० सीसी किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या मोटारसायकलीही उपलब्ध आहेत. घसरणाऱ्या दुचाकींमध्ये त्यांचे प्रमाण जास्त आहे.\nमोठ्या व लहान चारचाकी वाहनांतून ऑइलचे काही थेंब पडतात. हलक्‍या पावसामुळे ऑइल आणि पाणी यांच्या मिश्रणामुळे चिकटपणा निर्माण होतो आणि त्यावरून दुचाकी वाहने घसरतात. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालकांची मानसिकता बदलत नाही. कोरड्या रस्त्यावरून नेहमीप्रमाणे वाहन चालविण्याचा ते प्रयत्न करतात अन्‌ दुचाकी घसरू शकते. सिमेंटच्या रस्त्यावर प्लॅस्टिकची एखादी कॅरिबॅग जरी चाकाखाली आली तरी ते वाहन घसरते.\n- ए. व्ही. मन्नीकर, वरिष्ठ उपसंचालक, एआरएआय\nउन्हाळ्यात सर्वत्र धुळीचे प्रमाण जास्त असते. त्यातच मोठ्या वाहनांतून गळणारे ऑइल रस्त्यावर पडते. हलका पाऊस होतो तेव्हा धूळ, ऑइल आणि पाण्याच्या मिश्रणातून चिकट द्रव तयार होतो. त्यामुळे दुचाकी वाहने घसरतात; परंतु सलग पाऊस असल्यास धूळ आणि ऑइल वाहून जाते.\n- मंगेश दिघे, पर्यावरण अधिकारी, महापालिका\nहलका पाऊस पडल्यावर परवा २५-३० ठिकाणी वाहने घसरण्याच्या घटना घडल्या. त्या प्रत्येक ठिकाणी पाच-सहापेक्षा जास्त वाहने घसरली असावीत, असा अंदाज आहे. ऑइल आणि पाण्यामुळे दुचाकी घसरतात. त्यावर माती किंवा लाकडाचा भुसा टाकून ती ठिकाणे सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जातो.\n- प्रशांत रणपिसे, अग्निशामक अधिकारी\nरविवारी हलका पाऊस झाला. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास शंकरशेठ रस्त्यावर ढोले पाटील चौकातून गोळीबार मैदानाच्या दिशेने जात होतो. ऑइल सांडल्यामुळे दुचाकी घसरताना दिसत होत्या, म्हणून मीपण दुचाकी हळू चालवत होतो. पेट्रोल पंपाजवळ अचानक दुचाकी घसरली. सुदैवाने पत्नी-मुलाला दुखापत झाली नाही. परंतु, माझ्या छातीला, पायाला जबर मार बसला. तातडीने वैद्यकीय उपचार घेतल्यामुळे पुढचा धोका टळला. परंतु, निसरड्या रस्त्याची दहशत बसली.\n- निशांत शेठ, व्यावसायिक\nहलका पाऊस झाल्यावर अशी घ्या काळजी\nवाहनाचा वेग ताशी ३० किलोमीटरपेक्षा जास्त नसावा\nअचानक ब्रेक दाबणे किंवा अचानक वेग वाढवू नये\nडांबरी अथवा सिमेंटच्या गुळगुळीत रस्त्यावर वाहन जपून चालवा\nवळणावर वाहनाचा वेग कमी असावा\nपावसाळा सुरू होण्यापूर्वी टायर तपासून घ्यावा\nचाकात पुरेशी हवा असावी\n(हरीश अनगोळकर, अध्यक्ष, फिटर मोटरसायकल रिपेअर्स रिसर्च असो.)\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nखानदेश कन्येचा अमेरिकेत झेंडा \nपहूर, ता. जामनेर : \"अपेक्षां पुढती ... गगन ठेंगणे \" ही म्हण खरी करून दाखविली आहे , पहूर येथील आदीती अच्यूत लेले यांनी. सेंट्रल अमेरिकेतील अर्केन्सॅस...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-17T08:23:24Z", "digest": "sha1:EIVM3Z5BPVHI6ZVPKI6SG3LFS44ILP2R", "length": 7596, "nlines": 128, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तुरूंगअधिकारी गोळीबार प्रकरण : पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने चौघांना जामीन | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतुरूंगअधिकारी गोळीबार प्रकरण : पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने चौघांना जामीन\nपुणे- येरवडा कारागृहातील तुरुगांधिकाऱ्यावर गोळीबार केल्याप्रकरणात पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने न्यायालयाने चौघांना जामीन मंजूर केला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी हा आदेश दिला आहे. निलेश ऊर्फ तात्या संभाजी वाडकर (वय 34, रा. जनता वसाहत, विठ्ठल मंदिरामागे, दत्तवाडी), कुणाल नितीन कानडे (वय 25, रा. शास्त्री चौक, भोसरी), ऋषीकेश राजेश चव्हाण (वय 19, रा. खोपडेनगर, कात्रज) आणि ओंकार चंद्रकांत बेलुसे (वय 19, रा. पर्वती पायथा, दत्तवाडी), अशी जामीन मिळालेल्यांची नावे आहेत. तुरूंग अधिकारी मोहन पाटील यांच्यावर दि. 6 जुलै रोजी सकाळी गोळीबार झाला होता. घटनेच्या दिवशी पाटील हे निवासस्थावरून पायी कारागृहाकडे कर्तव्यासाठी चालले होते. त्यावेळी विश्रांतवाडीकडून दुचाकीवरून कारागृहाच्या दिशेने निघालेल्या दोघांनी गोळीबार केला. हल्लेखोरांचा निशाना चुकल्याने अधिकारी थोडक्‍यात बचावले. छत्रीच्या सहाय्याने प्रतिकार केल्याने दोन्ही हल्लेखोरांनी तेथून पळ काढला होता. घटनास्थळावरून पोलिसांनी पुंगळी जप्त केली होती. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयाने सर्वांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली होती. याप्रकरणात बचाव पक्षाच्या वतीने ऍड. महेश झंवर आणि ऍड. सचिन स्वामी यांनी चौघांच्या जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, नव्वद दिवसात वेळेत आरोपपत्र दाखल न केल्याने पोलिसांनी चौघांना जामिन मंजूर केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleऍड. गडलिंग आणि प्रा.सेन यांच्या जामिनावर 14 सप्टेंबर रोजी सुनावणी\nNext articleअंदुरेकडून जप्त केलेले पिस्तूल अमोल काळेनेच पुरविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/buldhana/lonar-familys-suspect-character-his-wife-killed-him/", "date_download": "2018-11-17T09:48:23Z", "digest": "sha1:PBED3W5NBZUUMPX527GDEL5I6TVRIOHE", "length": 31507, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lonar: The Family'S Suspect On The Character Of His Wife Killed Him | लोणार : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्याचा कुटुंबाच्या मारहाणीत मृत्यू | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nलोणार : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्याचा कुटुंबाच्या मारहाणीत मृत्यू\nलोणार : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून पत्नीसह, आई-वडील व मेव्हण्याने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथे गुरूवारी रात्री घडली.\nठळक मुद्देलोणार तालुक्यातील पिंपळनेर येथील विनोद सानप व त्याची पत्नी रंजना यांच्यांमध्ये ८ फेब्रुवारीला सायंकाळी ५.४५ वाजता मारामारी झाली. विनोद सानप याच्या डोक्याला व पोटावर गंभीर मार लागून त्यात त्याचा मृत्यू झाला.विनोदचे वडील हिम्मत सानप, आई कमल सानप, बबन गीते व पत्नी रंजना सानप यांच्या विरोधात लोणार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nलोणार : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून पत्नीसह, आई-वडील व मेव्हण्याने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथे गुरूवारी रात्री घडली. दरम्यान, या प्रकणी लोणार पोलिसांनी शुक्रवारी मृत व्यक्तीची पत्नी, मृतकाचे आई-वडिल आणि मेव्हण्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. विनोद हिम्मत सानप (वय ३२) असे हाणामारीत ठार झालेल्याचे नाव आहे. लोणार तालुक्यातील पिंपळनेर येथील विनोद सानप व त्याची पत्नी रंजना यांच्यांमध्ये ८ फेब्रुवारीला सायंकाळी ५.४५ वाजता मारामारी झाली. त्यानंतर पुन्हा रात्रीदरम्यान विनोद हिम्मत सानप हा त्याची पत्नी रंजना सानप हिच्या चारित्र्याबाबत संशय घेत असल्याकरणाने हिम्मत जिजाजी सानप, कमल हिम्मत सानप, रंजना विनोद सानप, बबन विनायक गीते यांच्यामध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यामध्ये विनोद सानप याच्या डोक्याला व पोटावर गंभीर मार लागून त्यात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, विनोद सानप याला लोणार ग्रामीण रुग्णालयात नेले; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. यासंदर्भात पोलीस पाटील इंद्रजीत पिराजी चव्हाण यांनी लोणार पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून मृत विनोदचे वडील हिम्मत सानप, आई कमल सानप, बबन गीते व पत्नी रंजना सानप यांच्या विरोधात लोणार पोलीस ठाण्यात अप.क्र.५४/१८ कलम ३०२, ३४ भा.दं.वी. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर थोरात करीत आहेत. (प्रतिनिधी)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nबुलडाणा जिल्ह्यातून अकोला-खंडावा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग उभारा - हर्षवर्धन सपकाळ\nहिवताप जनजागरणसाठी ‘एकदिवस एक उपक्रम’\nशेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला अटक\nबुलडाणा जिल्ह्यात ७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या; दमदार पावसाची प्रतिक्षा\nशेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी ; बँक व्यवस्थापकाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nशिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी पीडित महिलेशी साधला संवाद\nकरवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य येणार एकाच व्यासपीठावर\n शेतकरी महिलेनं स्वत:च रचलं सरण, त्यातच पत्करलं मरण\nधावत्या एसटीने घेतला अचानक पेट, चालक-वाहकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी टळला अनर्थ\nPlastic ban : प्लास्टिक व्यावसायिकांकडून 13 हजाराचा दंड वसूल\nशेती हडपली सावकारी कायद्यातंर्गत तिघांविरोधात गुन्हा\nस्वीकृत नगरसेवकाच्या लेटर ‘बॉम्ब’ने खामगाव पालिकेत खळबळ\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/1498", "date_download": "2018-11-17T08:36:00Z", "digest": "sha1:ARE2ZXJTNRT7MOE7XPUDP2ZHA4UB2EHO", "length": 7872, "nlines": 103, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news latur crocodile manjara riverside | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलातूरच्या मांजरा नदीपात्रात आढळली साडे आठ फुटी मगर\nलातूरच्या मांजरा नदीपात्रात आढळली साडे आठ फुटी मगर\nलातूरच्या मांजरा नदीपात्रात आढळली साडे आठ फुटी मगर\nशुक्रवार, 30 मार्च 2018\nलातूर जिल्ह्यातील मांजरा नदीपात्रात मगर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. देवणी तालुक्यातील बटनपुरात सकाळी नदी किनाऱ्यावरील खड्ड्यात मोठी मगर असल्याची माहिती प्राणिमित्रांना मिळाली होती. त्यानंतर या प्राणिमित्रांनी तब्बल 5 तास अथक प्रयत्न करुन, अजस्त्र मगरीला खड्ड्याबाहेर काढलं. ही मगर तब्बल 8 फूट लांबीची असून, तिचं वजन जवळपास दीडशे किलोपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातील नदीपात्राची पाण्याची पातळी खालावल्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये मगरींचा वावर वाढला आहे. या मगरीने शेतकऱ्यांचे अनेक पशुधनही मारले होते.\nलातूर जिल्ह्यातील मांजरा नदीपात्रात मगर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. देवणी तालुक्यातील बटनपुरात सकाळी नदी किनाऱ्यावरील खड्ड्यात मोठी मगर असल्याची माहिती प्राणिमित्रांना मिळाली होती. त्यानंतर या प्राणिमित्रांनी तब्बल 5 तास अथक प्रयत्न करुन, अजस्त्र मगरीला खड्ड्याबाहेर काढलं. ही मगर तब्बल 8 फूट लांबीची असून, तिचं वजन जवळपास दीडशे किलोपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातील नदीपात्राची पाण्याची पातळी खालावल्यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये मगरींचा वावर वाढला आहे. या मगरीने शेतकऱ्यांचे अनेक पशुधनही मारले होते. ही मगर पकडली गेल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला असून, प्राणिमित्रांनी ही मगर वनविभागाच्या ताब्यात दिली आहे.\nलातूर मगर सकाळ महाराष्ट्र कर्नाटक\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBCचा शिक्का \nमहाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बातमी साम टीव्ही घेऊन आलंय. मराठा समाजाला ओबीसी...\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nVideo of मराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nमराठा आरक्षणाचा अहवाल मागास आयोगाकडून राज्य सरकारकडे सुपूर्त\nमुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे...\nविदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही थंडीची चाहूल\nपुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ...\nOMPEX18 ब्रिटनमधील पाहिलं-वहिलं निवासी मराठी उद्दोजकांचं प्रदर्शन\nअनिवासीय महाराष्ट्रीयन व्यावासियायिक आणि उद्योजक समूह म्हणजेच OMPEG तर्फे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/3-killed-with-2-doctors-in-aciident-5941883.html", "date_download": "2018-11-17T08:42:02Z", "digest": "sha1:4QOFBE23VMUATFLQD4F4HKZKVMUZ2W4V", "length": 6811, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "3 killed with 2 doctors in aciident | देवदर्शनावरून परतताना अपघात, देऊळगावच्या २ डॉक्टरांसह ३ ठार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदेवदर्शनावरून परतताना अपघात, देऊळगावच्या २ डॉक्टरांसह ३ ठार\nआंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यात देवदर्शनासह सहलीवरून परत येत असताना बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावच्या रहिवाशांच्या वाहनाला\nदेऊळगावराजा- आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यात देवदर्शनासह सहलीवरून परत येत असताना बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगावच्या रहिवाशांच्या वाहनाला झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर चौघे गंभीर जखमी आहेत. मृतांत दोन डॉक्टरांचा समावेश आहे.\nही घटना कर्नाटक राज्यातील मुनिराबाद पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या बनाबळारीजवळील पुलावर सोमवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास घडली. ७ जण १५ ऑगस्ट देऊळगावहून गेले होते. तिरुपती बालाजी, उटी, म्हैसूर व इतर ठिकाणची सहल करून ते रविवारी संध्याकाळी परतीच्या प्रवासाला निघाले. दरम्यान, सोमवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास वनाबळारीजवळील पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन पुलावरील कठड्याला धडकले. पहाटेची वेळ असल्याने जखमींना वेळेवर मदत मिळाली नाही. त्यामुळे फैजान हाफीज मिर्झा (३२), ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. सागर गवई (२४), धाड ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. भरत बावणे (३३) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आश्विन जाधव, मोईतउल्ला मिर्झा, माजीद मिर्झा व जे. एस. लाहोटे हे गंभीर जखमी झाले\nप्लास्टिकचा वापर; कृषी, आरोग्य विभागाच्या प्रभारी प्रमुखांना सभेमध्येच दहा हजारांचा दंड\nशेतकरी महिलेची आत्महत्या..गायीच्या गोठ्यात सरण रचून स्वतःला घेतले पेटवून; बुलडाण्यातील घटना\nप्रासंगिक:आढावा बैठका सफळ व्हाव्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/79/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8,_", "date_download": "2018-11-17T08:54:31Z", "digest": "sha1:KLYBPWJVHV7JCXIFFTL2BIGL3LF2VAEO", "length": 9536, "nlines": 43, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसर्वाधिक मित्रांचा गिनिज रेकॉर्ड काढायचा झाल्यास, तो पवार साहेबांच्या नावावर नोंदवला जाईल- अरुण फिरोदिया\nआदरणीय शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शरद व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात कायनेटिक उद्योग समुहाचे अध्यक्ष यांनी उद्योगविश्वातील स्थित्यंतरांसदर्भातील पवार साहेबांच्या दृष्टीचे अनुभव सर्वांसमोर मांडले.\nउद्योगधंद्यांना पूरक धोरण शरद पवार यांनी नेहमी राबवले. त्यांचे काम सर्वसमावेशक असते. पुण्यातल्या आयसीसी टॉवरचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. सत्तेत असताना पवार यीं उद्योगधंद्यांना कसे प्रोत्साहन दिले, विरोधी पक्षात असतानाही पवार साहेबांनी उद्योजकांन विधायक कामांसाठी कशी मदत केली, हे फिरोदिया यांनी यावेळी सांगितले.\nजगभरातल्या ऑटो इंडस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, सर्व्हिस इंडस्ट्रीमधील नवनव्या बदलांकडे पवार यांचे इतके सूक्ष्म लक्ष असते, की उद्योजकही थक्क होतात, असा अनुभव फिरोदिया यांनी सांगितला.\nजगातील सर्वात जास्त मित्र असल्याचा गिनिज रेकॉर्ड काढायचा झाल्यास, तो निश्चितच पवार साहेबांच्या नावावर नोंदवला जाईल, असेही फिरोदिया म्हणाले.\nमहाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी यांच्या विद्यमान आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ए.आय.एस.एस.एम.एस. चे सेक्रेटरी मा. मालोजीराजे छत्रपती यांनी भूषवले, तर ए.आय.एस.एस.एम.एस. चे खजिनदार अजय पाटील आणि सहसचिव सुरेश शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्रचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी या व्याख्यानमालेचे संयोजन केले.\nसंग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा ...\nनाशिक येथे राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस उत्तर महाराष्ट्रतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मोर्चातील मागण्या-उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ व्हावेदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीआड येणाऱ्या जाचक अटी दूर व्हाव्याओबीसी, वीजेएनटी आणि एसबीसी या गटातील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळण ...\nदुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा जळगावात ...\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे आज उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे मोर्चा काढण्यात आला. प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाला विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. उत्तर विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या धुळे, जळगाव आणि नंदुरबार या तीनही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. दुष्काळ मदत निधीचे वाटप करण्याकरिता ज्या जाचक अटी लावल्या आहेत, त्यात शिथिलता आणावी. ओबीसी ...\nईशान्य मुंबईत राष्ट्रवादीला गतवैभव प्राप्त करून देण्यास कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत\n- संग्राम कोते पाटील यांचे आवाहनराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक शुक्रवारी भांडुप येथे पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यास मदत करावी, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. या बैठकीत पक्षाचे माजी खासदार संजय दिना पाटील, मुंबई महानगरपालिकेच्या गटनेत्या राखी जाधव, मुंबईच्या महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, माजी गटनेते धनंजय पिसाळ, विद ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/loyas-death-case-now-chief-justice-step-summon/", "date_download": "2018-11-17T09:50:43Z", "digest": "sha1:5GB66YJCOA2MOAE4YJW7GQL537TGQLTW", "length": 35374, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Loya'S Death Case Now Before The Chief Justice; Step For The Summon! | लोया मृत्यू प्रकरण आता प्रत्यक्ष सरन्यायाधीशांपुढे; समेटासाठीचे पाऊल! | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nलोया मृत्यू प्रकरण आता प्रत्यक्ष सरन्यायाधीशांपुढे; समेटासाठीचे पाऊल\nसर्वोच्च न्यायालयातील चार ज्येष्ठतम न्यायाधीशांच्या जाहीर नाराजीचे कारण ठरलेल्या न्यायाधीश बी. एच. लोया मृत्यू प्रकरणाची सुनावणी अखेर स्वत: करण्याचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांनी ठरविले आहे. न्यायाधीशांमधील वादात समेटाचा एक प्रयत्न असे याकडे पाहिले जात आहे.\nनवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयातील चार ज्येष्ठतम न्यायाधीशांच्या जाहीर नाराजीचे कारण ठरलेल्या न्यायाधीश बी. एच. लोया मृत्यू प्रकरणाची सुनावणी अखेर स्वत: करण्याचे सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांनी ठरविले आहे. न्यायाधीशांमधील वादात समेटाचा एक प्रयत्न असे याकडे पाहिले जात आहे.\nसोमवरी विविध खंडपीठांपुढे होणाºया कामकाजांची ‘कॉज लिस्ट’ शनिवारी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झाली. त्यानुसार न्यायाधीश लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्यासाठीच्या दोन याचिका सरन्यायाधीश न्या. मिस्रा, न्या. अजय खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे क्र. ४५ व ४५ ए वर दाखविण्यात आल्या आहेत.\nगुजरातमधील सोहराबुद्दीन बनावट चकमक खटला चालविणारे मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. बी. एच.लोया यांचा १ डिसेंबर २०१४ रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. या खटल्यात इतरांखेरीज भाजपाध्यक्ष अमित शहा हेही आरोपी होते. लोया यांच्यानंतर नेमल्या गेलेल्या नव्या न्यायायाधीशांनी शहा यांना कालांतराने आरोपमुक्त केले होते.\nलोया यांच्या संशयास्पद मृत्यूची निष्पक्ष चौकशी करावी यासाठी मुंबईतील पत्रकार बंधुराज लोणे व दिल्लीतील एक सामाजिक कार्यकर्त्या तेहसीन पूनावाला यांनी दोन रिट याचिका सर्वोच्च न्यायालयात लगोलग केल्या. सुरुवातीस सरन्यायाधीशांनी ठरविलेल्या ‘रोस्टर’नुसार या दोन्ही याचिकांचे काम न्या. अरुण मिश्रा व न्या.मोहन शांतनगोदूर यांच्या खंडपीठाकडे दिले गेले होते. मात्र, १२ जानेवारी रोजी चार ज्येष्ठतम न्यायाधीशांनी कामकाजाच्या वाटपाच्या बाबतीत सरन्यायाधीश पक्षपात करतात व महत्त्वाची प्रकरणे, ज्येष्ठांना डावलून, कोणत्याही तर्कसंगत कारणांविना, कनिष्ठ न्यायाधीशांकडे देतात, असा आरोप केला. त्या दिवशी व १६ जानेवारी रोजी या याचिका या याच खंडपीठापुढे आल्या. मात्र या खंडपीठाने ‘सुयोग्य खंडपीठापुढे पाठवाव्या’, असा शेरा लिहून सुनावणीतून माघार घेण्याची आपली तयारी असल्याचे सूचित केले.\nशुक्रवारी या दोन्ही याचिकांचा सरन्यायाधीशांच्या खंडपीठापुढे उल्लेख केला गेला, तेव्हा २२ जानेवारी रोजी रोस्टरनुसार सुयोग्य खंडपीठापुढे लावाव्या, असे निर्देश दिले गेले. नंतर सरन्यायाधीशांनी प्रशासकीय अधिकारात रोस्टर तयार करून या दोन्ही याचिका सोमवारी आपल्याच खंडपीठापुढे लावून घेतल्या.\nअरुण मिश्रा यांच्या माघारीमुळे झाले शक्य\nया दोन्ही याचिका न्या. अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाकडे असताना, रोस्टर बदलून, त्या त्यांच्याकडून काढून घेणे औचित्याचे ठरले नसते. न्या. अरुण मिश्रा व न्या. शांतनगोदूर यांनी स्वत:हून माघारीचे संकेत देत याचिका अन्य कोणापुढे लावण्याचे नमूद केले. म्हणूनच सरन्यायाधीशांना त्या स्वत:कडे लावून घेणे सुकर झाले.\nमात्र हे होण्याआधी न्या. अरुण मिश्रा यांनी १७ जानेवारी रोजी सकाळी चहासाठी झालेल्या न्यायाधीशांच्या अनौपचारिक बैठकीत, सरन्यायायाधीशांवर आरोप करण्याच्या ओघात, आपल्या प्रतिष्ठेला अकारण बट्टा लावल्याबद्दल चार ज्येष्ठ न्यायाधीशांना धारेवर धरले होते. एवढे होऊनही न्या. मिश्रा यांनी माघार घेण्यास तयार व्हावे, हा न्यायाधीशांमध्ये समेट करण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जात आहे.\nआधीच्या रोस्टरनुसार या याचिका दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे होत्या. आता नव्या रोस्टरनुसार त्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे दिल्या गेल्या आहेत. याचिका त्याच असूनही रोस्टर बदलले म्हणून खंडपीठावरील न्यायाधीशांची संख्या कशी व का बदलली जाते, हे मात्र लगेच स्पष्ट झाले नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nCBI judge B.H Loya death caseCourtन्या. लोया मृत्यू प्रकरणन्यायालय\n...तर कर्मचाऱ्याच्या आत्महत्येसाठी बॉस दोषी नाही: सर्वोच्च न्यायालय\nनीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला पीएमएलए कोर्टाची मंजुरी\nदारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा ब्लेडने गळा कापणाऱ्यास जन्मठेप\nऔरंगाबाद हिंसाचारातील आरोपींना दुसऱ्या गुन्ह्यात अटक, सिटी चौक भागात तणाव\nपोलीस उपनिरीक्षकाला बलात्कार प्रकरणी सात वर्षे सक्तमजुरी\nरवींद्र मराठे यांच्या जामीन अर्जावर उद्या निर्णय\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\nहुबळीजवळ भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी\nसव्वाशे कोटी भारतीयांचं नाव बदलून राम ठेवा; हार्दिक पटेलांचा भाजपाला टोला\n 10 हजार पदांसाठी तब्बल 95 लाख 51 हजार अर्ज\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/445173", "date_download": "2018-11-17T09:31:16Z", "digest": "sha1:MIDTSTWBEEQZ3JIB2DOOCA5G62MIDT55", "length": 9902, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संगणक नाही... नेट नाही... तरीही शिक्षण विभाग ऑनलाईन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » संगणक नाही… नेट नाही… तरीही शिक्षण विभाग ऑनलाईन\nसंगणक नाही… नेट नाही… तरीही शिक्षण विभाग ऑनलाईन\nसंजय पवार / सोलापूर\nशासनाने प्राथमिक शाळांचे सर्वच कामकाज ऑनलाईन केलय… विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती ऑनलाईन… उपस्थिती ऑनलाईन… भोजन माहिती ऑनलाईन… पण, शाळेत वीजेचे कनेक्शन नाही… संगणक नाही… नेटचा तर पत्ताच नाही… एवढेच काय…. मुख्याध्यापक आणि शिक्षक ही नाही… ही अवस्था जिल्हय़ातील प्राथमिक शिक्षणाची….\nजिल्हय़ातील प्राथमिक शिक्षणात प्रचंड दुरावस्था निर्माण झाली आहे. जिल्हय़ात दोन हजार 836 प्राथमिक शाळा आहेत. यामध्ये मराठी, कन्नड आणि उर्दु या माध्यमिक शाळांचा समावेश आहे. यापैकी अनेक शाळांच्या डोक्यावर छतही नाही. वाडय़ावस्त्यावरील प्राथमिक शाळा तर आजही भाडय़ाच्या खोलीत चालविल्या जात आहेत. जिल्हय़ाच्या प्राथमिक शिक्षण विभागातील या शाळातील तब्बल 706 पदे रिक्त आहेत. यामध्ये शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांचा प्रामुख्यांने समावेश आहे.\nशाळांमध्ये शिक्षकांची कमतरता उपस्थित शिक्षक भरून काढत आहेत. पण, शाळेत वीजेचा पत्ता नाही.. संगणक नाही… नेट कनेक्शन नाही या प्राथमिक सुविधाच नसताना शासनाने शाळेचे संपूर्ण कामकाज मात्र ऑनलाईन पध्दतीने केले आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शिक्षक शाळे ऐवजी शहरातील नेट कॅफेमध्ये अधिक काळ दिसून येत आहेत. शासन निर्णय निर्णयानुसार विद्यार्थ्याना देण्यात येणाऱया सावित्रीबाई फुले, अपंग, गुणवत्ता आणि अस्वच्छ पालक आदी शिष्यवृत्त्या ऑनलाईन पध्दतीने देण्यात येतात. याशिवाय शाळेतील मध्यान्ह भोजनची माहिती, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिता सरल प्रणाली याची माहितीही ऑनलाईन पध्दतीने द्यावी लागते पण, ग्रामीण भागातील शाळातून प्राथमिक सुविधाच नसल्याने शाळांची नव्हे तर प्राथमिक शिक्षण विभागाचीच गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.\nसद्या प्राथमिक शाळांतून ऑनलाईन माहिती देण्यासाठी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकांना ही सर्व माहिती ऑनलाईन भरण्यासाठी जवळच्या शहराकडे किंवा तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे. पण, सद्या मुख्याध्यापकांच्यावर वर्ग संभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे सहकारी शिक्षकांच्यावर वर्गाची जबाबदारी सोपवून या मुख्याध्यापकांना शहराकडे धाव घेऊन नेट कॅफेचा आधार घ्यावा लागत आहे. याशिवाय यासाठी येणाऱया खर्चाचीही पदरमोड करावी लागत आहे. त्यामुळे एका एका वर्गात दोन ते तीन वर्गाचे विद्यार्थी बसवून शिक्षकांना शाळा संभाळाव्या लागत आहेत.\nजिल्हय़ातील काही शाळांमधून वीज कनेक्शन आहे. पण, त्याचे बील मात्र व्यावसायिक पध्दतीने आकरले जात आहे. याबाबत यापूर्वीच सभागृहामध्ये वीज बील कमी करण्याचे आश्वासन दिले होते. पण, अद्याप पर्यत त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे अनेक शाळांनी अनुदान मिळत नसल्याने वीज वापरनेच बंद केले असल्याची बाबही समोर आली आहे.\nराज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे रविवारी सोलापूरच्या जिल्हा दौऱयावर येत आहेत. खासगी शिक्षकांच्या अधिवेशनासाठीच येत आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील प्राथमिक शिक्षणाच्या दुरावस्थेकडे ते लक्ष देणार का असा प्रश्न सद्या जिल्हय़ातील प्राथमिक शिक्षकांतून उपस्थित केला जात आहे.\nजि. प., पं. स निवडणूकीत हुतात्मा गट आघाडी सोबत\nआटपाडीचा मल्ल ’बँकॉक’मध्ये शड्डु ठोकणार\nभविष्य निर्वाह निधी ही सामाजिक सुरक्ष : एम. डी. पाटगावकर\nमौजे वडगांवमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन\nPosted in: कोल्हापुर, सांगली\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/mtnl-recruitment/", "date_download": "2018-11-17T09:22:28Z", "digest": "sha1:DJYDEE55EKRDGZQR6STY32JGMEEWYPYF", "length": 12095, "nlines": 149, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Mahanagar Telephone Nigam Limited, MTNL Recruitment 2018", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(MTNL) महानगर टेलिफोन निगम लिमिटेड मध्ये ‘असिस्टंट मॅनेजर’ पदांची भरती\nअसिस्टंट मॅनेजर (HR): 06 जागा\nअसिस्टंट मॅनेजर (सेल्स & मार्केटिंग): 15 जागा\nअसिस्टंट मॅनेजर (फायनान्स) /JAO: 17 जागा\nपद क्र.2: MBA किंवा PG डिप्लोमा (मार्केटिंग)\nपद क्र.3: CA/ICWA किंवा B.Com सह इंटरमिजिएट CA व 05 वर्षे अनुभव\nवयाची अट: [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nपद क्र.1: 27 सप्टेंबर 2018 रोजी 23 ते 30 वर्षे\nपद क्र.2: 27 सप्टेंबर 2018 रोजी 23 ते 30 वर्षे\nपद क्र.3: 01 जानेवारी 2018 रोजी 20 ते 30 वर्षे\nनोकरी ठिकाण: मुंबई & दिल्ली\nपरीक्षा: 21 नोव्हेंबर 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2018\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती\nगडचिरोली जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(Gail) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 160 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात’अप्रेन्टिस’ पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(IITM) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे विविध पदांची भरती\nअंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\nविशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 275 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Suspected-seven-accused-in-Jodhwadi-riot/", "date_download": "2018-11-17T08:43:07Z", "digest": "sha1:DX4UDCEG4WCX4LBX7WHSXHAIDZTPAUOS", "length": 9921, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जोशीवस्ती दंगलप्रकरणी सात अटकेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › जोशीवस्ती दंगलप्रकरणी सात अटकेत\nजोशीवस्ती दंगलप्रकरणी सात अटकेत\nतालुक्यातील श्रीगोंदा कारखाना येथील जोशी वस्तीवर जातपंचायत चालू असताना मोबाईलवर चित्रीकरण केल्यावरुन झालेल्या दंगलीप्रकरणी परस्परांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गुन्ह्यांतील आरोपींची संख्या तब्बल 66 आहे.श्रीगोंदा तालुक्यातील ढोकराई माळावर जात पंचायत चालू असताना एका युवकाने आपल्या मोबाईलवर व्हिडीओ चित्रिकरण केले. त्यावरुन दोन गटांत तुफान हाणामारी झाली. जखमींवर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nबायडाबाई भीमा फुलमाळी यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, आमच्या नातेवाईकांसमवेत बैठक सुरु असताना अनिल गायकवाड हा त्याचे चित्रिकरण करीत होता. आमच्या बैठकीचे चित्रिकरण करू नको, असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपी सुरेश भीमा पालवे, चंद्रा भीमा पालवे, भीमा हनुमंत पालवे, अण्णा बाबू गायकवाड, गंगा बाबू गायकवाड, गंगा हनुमंत पालवे, भाऊसाहेब गंगा पालवे, अनिल गंगा पालवे, माणिक उत्तम गायकवाड, कान्हू बाबू गायकवाड, राजेश बाजीराव गायकवाड, रामा बाजीराव गायकवाड, बाबू बाजीराव गायकवाड, बाबू बाजीराव फुलमाळी, गुलाब सटवा गायकवाड, रामा सटवा गायकवाड, सुनील रामा गायकवाड, बापू गोविंदा गायकवाड, अनिल रामा गायकवाड, भानुदास बापू गायकवाड, सुरेश भीमा गायकवाड, भीमा सटवा गायकवाड,सुरेश उत्तम गायकवाड, रावसाहेब रामा गायकवाड, दगडू रामा गायकवाड, मालन भीमा पालवे, रंगू गंगा पालवे, आक्काबाई रामा गायकवाड, शांताबाई उत्तम गायकवाड, अलकाबाई बापू गायकवाड, मंगल बापू गायकवाड, भामाबाई कान्हू गायकवाड, नरसाबाई बाजीराव फुलमाळी, शांताबाई भीमा गायकवाड, बायडबाई बाजीराव गायकवाड, सर्जेराव बाजीराव गायकवाड, ताराबाई बाबू गायकवाड (सर्व रा. जोशीवस्ती, श्रीगोंदा कारखाना) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवत मारहाण केली. त्यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदा जमाव जमविणे, दंगल, आर्म अ‍ॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nरंगू गंगाराम पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आमच्या घरासमोर जात पंचायत बसली होती. नेमके काय चालले हे पाहण्यासाठी अनिल पालवे गेला असता जमावाने दगडफेक करत मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी रामा रायबा फुलमाळी, तात्या शिवराम, गायकवाड, सायबा रंगनाथ उमरे, रावसाहेब तात्या गायकवाड, उत्तम रंगनाथ उमरे, शिवराम गंगाराम दिंगरे, अण्णा अश्रू फुलमाळी, भीमा गोपाळ गायकवाड, रामा बाबुराव काकडे, शेटीबा रामा काकडे, सुभाष हनुमंत फुलमाळी, गंगा व्यंकट मले, सुभाष गंगा मले, रामदास गंगा मले, गोविंद बापू मले, सर्जेराव गोविंद मले, राजेश गोविंद पालवे, शालनबाई गोविंद पालवे, रामा बाबू काकडे, साहेबराव महादू काकडे, अनिल साहेबराव काकडे, सुनिल साहेबराव काकडे, नेबर व्यंकट फुलमाळी, साहेबराव गुलाब काकडे, उत्तम बाबू ककडे, विनायक नेबर फुलमाळी, कान्हा बापू काकडे, भीमा सटवा गायकवाड, व्यंका बाबू काकडे, बाबासाहेब कान्हू काकडे (रा. जोशीवस्ती, ढोकराई, ता. श्रीगोंदा) यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, बेकायदा जमाव जमवून दंगल घडविणे, तसेच आर्म अ‍ॅक्ट 4 व 25, बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 7 व 8, विनयभंग आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nढोकराई परिसरात दोन गटांत तुफान दंगल झाली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. श्रीगोंदा पोलिसानी घटनास्थळी जाऊन कॉम्बिंग ऑपरेशन केले. यामध्ये 73 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली असून इतरांची चौकशी करून सोडून देण्यात आले.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-sand-transport-license-issue/", "date_download": "2018-11-17T08:40:43Z", "digest": "sha1:J7IVMRVW7ECIEHSON54JKXBNOU2P7FT2", "length": 5439, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाळू पासधारकांवर पोलिसांकडून खटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › वाळू पासधारकांवर पोलिसांकडून खटले\nवाळू पासधारकांवर पोलिसांकडून खटले\nजिल्ह्यातील अनेक पोलिस स्थानकांकडून वाळूपुरवठादार व्यावसायिकांनी प्रशासनाकडून वाळू वाहतुकीसाठी रितसर परवाना घेतला आहे. तरीही पोलिस वाळू व ट्रक जप्त करून त्यांच्यावर खटले दाखल करत आहेत. यामुळे जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक पोलिस खात्याच्या छळाला वैतागले आहेत. वाळू वाहतूक करण्याकरिता परवाने घेतले तरी पोलिसांकडून वसूली व खटले दाखल करण्याचे काम राजरोस सुरू आहे. पास असूनसुद्धा खटले दाखल करणार असाल तर पासची पद्धतच कशाला अवलंबिता, असा प्रश्‍न व्यावसायिकांकडून विचारला जात आहे.\nखनिज व भूगर्भ खात्याच्या अधिकार्‍यांनी व पोलिसांनी पास असूनदेखील वाळू वाहतूक करणारे ट्रक वाळूसह जप्त केले आहेत. खनिज व भूगर्भ अधिकार्‍यांनी घातलेले खटले व जामीन मिळविण्यासाठी त्या ट्रकचालकाला किंवा मालकाला जिल्हा न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागत आहे. पास असूनही खटले दाखल करणार असाल तर जिल्ह्यामध्ये कायद्याचे प्रशासन आहे की हुकूमशाहीचे, असा प्रश्‍नही विचारला जात आहे. ट्रक चालकाकडे वाळू वाहतुकीचा पास असेल तर तो अधिकार्‍यांकडून हिसकावून घेतला जातो व त्यांच्याकडून पोलिस बिदागी वसूल करण्याचेच काम करीत आहेत.\nचिरीमिरी देऊनही खटले दाखल करण्याचे सत्र पोलिस व खनिज आणि भूगर्भ अधिकार्‍यांनी आरंभिले आहे. त्याच्या निषेधार्थ संबंधित व्यावसायिकांनी पोलिस खात्याच्या व खनिज आणि भूगर्भ खात्याच्या अधिकार्‍यांवर न्यायालयामध्ये खटले दाखल करण्याची तयारी चालवली आहे. त्यांचे बिंग फुटेल व वाळू व्यावसायिकांना न्याय मिळेल, यासाठी काही वकिलांनी पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Two-sparrows-were-tossed-in-the-well-and-were-taken-by-mother/", "date_download": "2018-11-17T08:47:22Z", "digest": "sha1:K6RC6XK3YLDMKKWZ2ZJOIWVHEFQQNPDC", "length": 5668, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून मातेने घेतले जाळून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › दोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून मातेने घेतले जाळून\nदोन चिमुकल्यांना विहिरीत ढकलून मातेने घेतले जाळून\nपोटच्या दोन निष्पाप चिमुकल्यांना विहिरीत ढकलून देऊन निष्ठूर मातेने जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कंडारी अवचार येथे घडली. यात सहा वर्षीय मुलगी व चार वर्षीय मुलगा मृत्युमुखी पडला. या हृदयद्रावक घटनेने परिसर सुन्न झाला.\nसारिका ऊर्फ उमा शरद मुळे (24) असे या निष्ठूर मातेचे नाव आहे. तर शिवराज (6) व शिवानी (वय साडेतीन) अशी चिमुकल्यांची नावे आहेत. घरात कुरबुर झाल्यानंतर गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास उमा मुळे हिने शिवराज व शिवानीला सोबत नेले. ती सरळ शेताच्या दिशेने गेली. येताना मात्र एकटीच परतली. त्यानंतर खोलीमध्ये जाऊन तिने दरवाजा बंद करून स्वत:ला पेटवून घेतले. धूर येत असल्याने ग्रामस्थांनी दरवाजा तोडून उमाला बाहेर काढले. याची माहिती शरद मुळे यास देण्यात आली. तो वाटूर येथील पेट्रोलपंपावर काम करतो. तिला दवाखान्यात पाठवण्यात आले. मुले दिसत नसल्याने शरदला वाटले की शेतात आजी-आजोबासोबत गेलेली असावीत. त्याचवेळी गावात मुलगी पडल्याचे सांगितल्याने नातेवाइकांनी विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी दोन्ही मुले पाण्यावर तरंगताना आढळून आली. या दोघांचाही मृत्यू झाला, तर उमा गंभीर असल्याने तिला औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.\nया घटनेने गाव सुन्न झाले आहे. या महिलेने टोकाचे पाऊल का उचलले याचा मात्र उलगडा होऊ शकला नाही. याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून दोन्ही बालकांचे शवविच्छेदन परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने नातेवाईक उपस्थित होते.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/GradioMeter-will-be-used-to-find-ashwini-bindre-body/", "date_download": "2018-11-17T08:45:21Z", "digest": "sha1:V26I56TYTEJOKUNMY36FI5JB63E3U5JA", "length": 6842, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बिद्रेंचा मृतदेह शोधण्यासाठी ग्रॅडीओमीटरचा वापर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › बिद्रेंचा मृतदेह शोधण्यासाठी ग्रॅडीओमीटरचा वापर\nबिद्रेंचा मृतदेह शोधण्यासाठी ग्रॅडीओमीटरचा वापर\nसहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचा भाईंदरच्या खाडीत शोध घेऊनही पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याने नवी मुंबई पोलिसांनी अत्याधुनिक ‘ग्रॅडीओमीटर’ उपकरणाची मदत घेण्याचा विचार सुरू केला आहे. अत्याधुनिक यंत्रणेचा वापर झाल्यास दिवसाला दोन लाख रुपयाचे भाडे पोलिसांना मोजावे लागणार आहे.\nसमुद्रात खोलवर खोदकाम करणार्‍या अनेक कंपन्यांबरोबर नवी मुंबई पोलिसांनी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे, असेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. ग्रॅडीओमीटर उपकरणाच्या सहाय्याने खाडीतील खोलवर गाळामध्ये अडकलेल्या सूक्ष्म अशा बारीकसारीक वस्तूंचाही शोध घेता येणार आहे, असेही सांगण्यात आले.\nप्लास्टिकच्या पिशवीत बांधून तसेच त्याला वजनदार वस्तू बांधून मृतदेहाचे तुकडे खाडीत टाकण्यात आलेल्या घटनेला तब्बल 22 महिन्यांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे मृतदेहाचे तुकडे खाडीतील खोलवर गाळात रूतलेले असावेत, असा तपाधिकार्‍यांचा संशय आहे. तपास यंत्रणेत हा महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.\nसमुद्रात खोदकाम करणार्‍या मुंबईतील एका कंपनीने नवी मुंबई पोलिस यंत्रणेशी संपर्क साधला आहे. मॅग्‍नेटोमीटर मशिनच्या सहाय्याने खाडीतून तुकड्यांचा शोध घेण्याची त्यांनी तयारी दर्शविली. तसा प्रस्तावही संबंधित कंपनीने तपासाधिकार्‍यांकडे सादर केला आहे. प्रस्तावांतर्गत या कंपनीने मोबिलायझेशनचे 66 हजार, रिपोर्ट तयार करण्याचे 33 हजार, खाडीमध्ये सर्च ऑपरेशन करण्यासाठी 1 लाख 4 हजार रुपये असे चार्जेस दिले आहेत.\nएका प्रख्यात सर्व्हिसेसचे काम करणार्‍या संबंधित कंपनीकडे मॅग्‍नेटोमीटर मशिनच्या माध्यमातून भाईंदर खाडीतील गाळाच्या वरच्या बाजूचाच शोध घेता येत असल्याचे निदर्शनास आल्याने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी प्रस्तावाला नकार दिल्याचे समजते. मात्र, ग्रॅडीओमीटर उपकरणाच्या सहाय्याने गाळाच्या खाली रूतून बसलेल्या व सूक्ष्म वस्तूंचा शोध घेता येणे शक्य आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी हे उपकरण असलेल्या कंपन्यांचा शोध चालविला आहे, असेही सांगण्यात आले.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/education-departments-tet/amp_articleshow/65772620.cms", "date_download": "2018-11-17T08:23:51Z", "digest": "sha1:XOTAFQUJ4XQOTNAD3K6GTJ5TK5FDG2KV", "length": 9158, "nlines": 79, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "Aurangabad News: education department's 'tet' - शिक्षण विभागाचाच ‘टीईटी’ला हरताळ | Maharashtra Times", "raw_content": "\nशिक्षण विभागाचाच ‘टीईटी’ला हरताळ\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादशिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसतानाही शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा प्रताप राज्याच्या शिक्षण विभागाने केला आहे...\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद\nशिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसतानाही शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा प्रताप राज्याच्या शिक्षण विभागाने केला आहे. १३ फेब्रुवारी २०१३नंतर शिक्षक होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र, या नियमाला शिक्षण विभागानेच हरताळ फासत राज्यात तब्बल १२४७ नियुक्त्या दिल्या आहेत. नियम डावलून नियुक्ती दिलेल्या शिक्षकांची संख्या यापेक्षा अधिक असल्याचे डीटीएड, बीएडधारकांचे म्हणणे आहे.\n'बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा-२००९' प्रमाणे शिक्षकाच्या नोकरीसाठी पात्रता निश्चित केली असून त्या संदर्भात राज्य शासनाने १३ फेब्रुवारी २०१३ रोजी आदेश काढले आहे. त्यापूर्वी १२वी उत्तीर्ण आणि शिक्षक अध्यापन पदविका अशी अर्हता होती. आता 'शिक्षक पात्रता परीक्षा' (टीईटी) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे २०१३पासून 'टीईटी' घेण्यात येते. मात्र, शिक्षण विभागानेच हा नियम धाब्यावर बसविल्याचे समोर आले आहे. 'टीईटी'चे निकष न पाळता राज्यात अनुदानित, अशंत: अनुदानित प्राथमिक शाळांत शिक्षकांची भरती झाली. शासनाचा आदेश असतानाही नियम का पाळले नाहीत, असा आक्षेप डीटीएड, बीएडधारक बेरोजगारांनी घेतला आहे. त्यांनी कोर्टातही दाद मागितली आहे. त्यानंतर शिक्षण विभागाने १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त मात्र 'टीईटी' उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची संख्या जारी केली आहे. औरंगाबाद, नागपूर जिल्ह्याचा नियमबाह्य नियुक्त्यात वरचा क्रमांक आहे. या संख्येत काही प्रमाणात गोंधळ असल्याचा बेरोजगारांचा आक्षेप आहे.\n\\Bपालिका हद्दीतील खासगी शाळांमध्ये ११५ शिक्षक\\B\nमहापालिका क्षेत्रातील खासगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये नियुक्त शिक्षकांपैकी १३ फेब्रुवारी २०१३नंतर नियुक्त केलेल्या शिक्षकांची संख्या मोठी आहे. यामध्ये 'टीईटी' उत्तीर्ण नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ११५ आहे. त्यापैकी सर्वाधिक संख्या मुंबईत ८८ एवढी आहे. त्यातही सर्वाधिक जास्त नियुक्त्या अल्पसंख्याक शाळांत केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये २३ शिक्षकांकडे 'टीईटी' प्रमाणपत्र नाही.\n\\Bसर्वाधिक संख्येचे जिल्हे \\B\nराज्यसरकार एकीकडे 'टीईटी' बंधनकारक करते. त्याचवेळी त्यांचाच शिक्षण विभागच या नियमालाच फाटा देत आहे. त्यामुळे या नियुक्त्या नियमबाह्यच ठरतात. नियुक्ती देणाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज आहे. या संख्येतही काहीसा संभ्रम आहे. औरंगाबादमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेली माहिती वेगवेगळी आहे.\nडीटीएड, बीएड स्टुडंट असोसिएशन.\nग्राहक संस्थेच्या १५ संचालकांची निवड\nइंधन दरवाढीचा निषेध; दुचाकीला दिली फाशी\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3086", "date_download": "2018-11-17T09:48:13Z", "digest": "sha1:7G6HSTHG5OXXQM7UVVLCABFD265O7MTH", "length": 23224, "nlines": 77, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "ओबीसी जनगणनेचा निर्णय राष्ट्रहिताचा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nओबीसी जनगणनेचा निर्णय राष्ट्रहिताचा\nकेंद्र सरकारने ओबीसींची जनगणना स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा अंमल 2021 च्या सार्वत्रिक जनगणनेत होईल. ओबीसी मतदार गेल्या काही वर्षांत जागा झाला आहे. त्या वर्गाची मतपेढी अस्तित्वात येऊ लागलेली आहे. भाजप नेतृत्वाला आणि त्यांच्या ‘थिंक टँक’ला याची जाणीव झाली असणार दरम्यानच्या काळात, काही जाती आरक्षणाची मागणी घेऊन पुढे सरसावल्या आहेत. त्या वेगवगेळ्या राज्यांमध्ये प्रबळ आणि सत्ताधारी राहिलेल्या आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. त्यातून मूळचे ओबीसी आणि ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करा अशी मागणी करणारे नवे समाजघटक यांच्यामध्ये राजकीय ध्रुवीकरण घडून येत आहे. मतपेढीचे हे ध्रुवीकरण 2019 च्या निवडणुकीत कोण सत्तेवर येईल हे ठरवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. ओबीसी हा हिंदू धर्मातील दलित व आदिवासी वगळता 75 ते 80 टक्के लोकसंख्येचा श्रमिक समुदाय आहे. काँग्रेसने त्यांची उपेक्षा केली अशी धारणा त्या घटकात प्रबळ झालेली आहे. भाजप धार्मिक आणि मध्यमवर्गीय असलेली हिंदू व्होटबँक स्वतःकडे वळवण्यासाठी सक्रिय झालेला आहे. त्यातून हा निर्णय होत असला तरी त्या निर्णयाचे स्वागत स्वतंत्रपणेही करण्यास हवे.\n‘ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच इतर मागासवर्गीय यांची अधिकृत आकडेवारी उपलब्ध होईल ओबीसी हा बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार, कारुनारू यांचा समाज आहे. त्या समाजाच्या हातात नानाविध कौशल्ये आहेत आणि त्या समाजातील लोकांची अंगमेहनतीची तयारी आहे. तो समाज तीन हजार सातशेत्रेचाळीस जातींमध्ये विभागला गेलेला आहे. जनगणनेद्वारा ओबीसींचे शिक्षण, आरोग्य, दारिद्र्य, त्यांचा रोजगार व निवारा यांविषयीची माहिती जमा होईल. त्यातून ओबीसींच्या समकालीन जीवनमानाचे स्वरूप समजू शकेल. त्या माहितीच्या आधारे ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी योजना आणि धोरणे आखता येतील.\nकेंद्रीय नियोजन आयोगाने अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या अहवालात ओबीसी जनगणना करण्याचा ठराव मंजूर केला होता. नियोजन आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. त्यात केंद्र सरकारमधील सर्व ज्येष्ठ मंत्री असतात. आयोगाच्या राष्ट्रीय विकास परिषदेत सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही असतात. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या ठरावावर सही केलेली होती. “Like SCs, STs, Minorities, and persons with Disabilities, there is an imperative need to carry out a census of OBCs in the ongoing census of 2011. In the absence of exact assessment of their population size; literacy rate; employment status in government, private and unorganized sectors, basic civic amenities, health status; poverty status, human development and human poverty Index; it is very difficult to formulate realistic policies and programmes for the development of OBCs.” अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक आणि अपंग यांच्याप्रमाणेच 2011 च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्याची तीव्र निकड आहे. ओबीसींची नेमकी लोकसंख्या उपलब्ध नसल्याने साक्षरता, निरक्षरता, रोजगार स्थिती, सरकारी नोकऱ्या, खाजगी नोकऱ्या आणि असंघटित क्षेत्रातील रोजगार ही माहिती उपलब्ध नाही. ओबीसींच्या नागरिक म्हणून असलेल्या मूलभूत गरजा भागतात की नाही याबाबतचीही माहिती उपलब्ध नाही. दारिद्र्य, मानव विकास निर्देशांक, दारिद्र्यरेषेखालील लोकसंख्या स्थिती आदींची माहिती नसल्याने ओबीसींच्या विकासासाठी वास्तव धोरणे आखणे आणि कार्यक्रमांचे नियोजन करणे अवघड बनलेले आहे. (पाहा - अकराव्या पंचवार्षिक योजनेचा अहवाल, खंड पहिला, पृष्ठे 118, 120)\nइतर मागासवर्गीयांच्या स्वतंत्र जनगणनेची रीतसर मागणी मंडल आयोगाच्या अहवालात 1980 साली करण्यात आलेली होती, तिला अडतीस वर्षें झाली. बी.पी. मंडल यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता 25 ऑगस्टला झाली. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या या निर्णयास विशेष महत्त्व आहे.\nओबीसींची जनगणना स्वतंत्र करण्याची पहिली मागणी बाबासाहेब आंबेडकर यांनी 1946 साली लिहिलेल्या ‘शूद्र पूर्वी कोण होते’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत केलेली आहे. ते म्हणतात, “ओबीसींची स्वतंत्र जनगणना होत नसल्याने त्यांच्या भीषण प्रश्नांचे गांभीर्य देशाला आणि त्यांनाही कळत नाही.” ते पुढे म्हणतात, “हिंदू समाजातील अस्पृश्य वगळता राहिलेल्या लोकसंख्येत ओबीसी पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के असतील.”\nमंडल आयोगाने 1980 साली ओबीसींची लोकसंख्या बावन्न टक्के काढली आहे, ती योग्य असावी असे वाटते. तिला ब्रिटिश भारतातील 1931 साली झालेल्या शेवटच्या जातवार जनगणनेचा आधार आहे.\nमात्र भारत सरकारच्या NSSO या नमुना सर्वेक्षण संस्थेने 2006 साली केलेल्या पाहणीमध्ये लोकसंख्या एकेचाळीस टक्के असावी असा अंदाज व्यक्त केला आहे. ही आकडेवारी कमी भरण्याचे शास्त्रीय कारण होते. मंडल आयोगाने तीन हजार सातशेत्रेचाळीस जातींना इतर मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट केलेले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने 16 नोव्हेंबर 1992 रोजी दिलेल्या ऐतिहासिक निवाड्यात त्या सर्व जातींना ओबीसी मानलेले नाही. त्यांनी ज्या जातींची नोंद मंडल आयोग व राज्य सरकारे या दोन्हींच्या यादीत असतील अशांना म्हणजे दोन हजार त्रेसष्ट जातींना ओबीसी दर्जा दिला. त्यांची लोकसंख्या एकेचाळीस टक्के असावी. दरम्यान, ती लोकसंख्या त्या वर्गात अनेक नवनवीन जातींचा समावेश झाल्याने पुन्हा पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक झालेली असावी असा अभ्यासकांचा कयास आहे.\nब्रिटिशांनी हा देश समजावून घेण्यासाठी 1971 पासून दर दहा वर्षांनी जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता. ती जातवार जनगणना 1931 पर्यंत नियमितपणे होत असे. त्यात बदल 1941 सालापासून करण्यात आला. सर्व नागरिकांचे धर्मवार; आणि अनुसूचित जाती, जमाती यांचे मात्र जातवार असे जनगणनेचे काम त्यापुढे होऊ लागले. स्वातंत्र्यानंतरही तीच प्रथा सुरू राहिली. आता नव्वद वर्षांनी पुन्हा एकदा इतर मागास-वर्गीयांची जनगणना जातवार सुरू होत आहे. त्यामुळे जातीयवादाला प्रोत्साहन मिळेल असा आक्षेप घेतला जातो. विश्वनाथ प्रताप सिंग यांनी 1990 साली मंडल आयोगाची अंशतः अंमलबजावणी सुरू केली. तिला प्रचंड विरोध झाला. सर्वोच्च न्यायालयाने मंडल अंमलबजावणीला 1992 मध्ये मान्यता दिली.\nओबीसींसाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, दारिद्र्य-निर्मूलन यांबाबतच्या योजना आणि धोरणे यांच्या आखणीसाठी जनगणना अत्यावश्यक ठरली. भारतात जात, लिंगभाव आणि वर्गीय विषमता आहे हे नाकारणे म्हणजे जाती झाकून ठेवल्या की जातीनिर्मूलन होईल असे मानणे होय. ते भाबडेपणाचे आहे. रोग दूर करायचा असेल तर त्याचे निदान करूनच त्याच्यावर औषधोपचार करावे लागतील.\nजनगणनाही द सेन्सस ऍक्ट 1948 अन्वये होत असते. त्या कायद्यात 1994 साली दुरुस्ती करण्यात आलेली आहे. जनगणना कर्मचाऱ्याला खोटी माहिती दिल्यास ती माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक हजार रुपये दंड नि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.\nमहात्मा फुले संमत परिषदेने 2010 साली स्वतंत्र ओबीसी जनगणनेची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली होती (याचिका क्र.2010/132). समता परिषदेने छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली त्या विषयावर देशभर परिषदा, मेळावे, चर्चासत्रे, आंदोलने यांच्याद्वारे लोकजागृती घडवून आणली. त्याबाबत जागृतीचे व्यापक अभियान चालवल्यामुळे 2011ची सामाजिक-शैक्षणिक-आर्थिक आणि जातवार जनगणना झाली. परंतु ते काम जनगणना आयुक्तांमार्फत न झाल्याने त्यात कोट्यवधी त्रुटी राहिल्या. देशभर त्याबाबत झालेल्या विचारमंथनाचे दस्तऐवजीकरण असलेले माझे ‘ओबीसी जनगणना, समर्थन आणि विरोध’ हे पुस्तक 2012 साली प्रसिद्ध झालेले आहे.\nओबीसींच्या राजकीय दबावापोटी काँग्रेस पक्षाला जनगणना करण्याचा निर्णय 2011 साली घ्यावा लागला. नाशिकचे खासदार समीर भुजबळ यांनी लोकसभेत त्या प्रश्नावर चर्चा 6 जून 2010 रोजी घडवून आणली होती. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी त्या मागणीला पाठिंबा दिलेला होता. त्यावेळी सर्वपक्षीय खासदारांनी लोकसभेचे व राज्यसभेचे कामकाजही रोखून धरले होते. त्यात भुजबळ, मुंडे, शरद यादव, मुलायम सिंग यादव, लालुप्रसाद यादव, अजित सिंग, वीराप्पा मोईली, वाळू नारायणस्वामी आदींचा पुढाकार होता. त्यामुळे सरकारला जनगणनेला संमती देणे भाग पडले. त्या कामाला प्रदीर्घ विलंब लावला गेला आहे. त्यात त्रुटी राहतील असेही बघितले गेले. परिणामी ते काम आठ वर्षें रखडले.\nचौदाव्या लोकसभेच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता स्थायी समितीने ओबीसी जनगणनेची शिफारस लेखी केलेली होती. तेव्हा त्या समितीच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन होत्या. ओबीसी जनगणनेसाठी प्रयत्नशील असलेले सर्व पक्ष, संघटना, नेते आणि कार्यकर्ते मंडळी यांना याचा आनंद झालेला आहे. तो केवळ एक इलेक्शन जुमला न राहता, स्वतंत्र ओबीसी जनगणनेच्या माहितीच्या आधारे ओबीसींच्या सर्वांगीण विकासासाठी योजना आणि धोरणे आखली जातील, देशाच्या अर्थसंकल्पात त्यांच्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली जाईल अशी अपेक्षा आहे.\n(‘साधना’१५ सप्टेंबर २०१८ वरून उद्धृत. संपादित-संस्कारीत.)\nहरी नरके हे जबाबदारीच्या अनेक जागा भूषवतात. ते ‘भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थे’चे उपाध्यक्ष, ‘सावित्रीबाई फुले विद्यापीठ’ (पुणे) येथील महात्मा फुले अध्यासनाचे निवृत्त विभागप्रमुख. ते महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचे सचिव आणि अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक आहेत. त्यांची मराठी, हिंदी, इंग्रजीत चोपन्न पुस्तके प्रकाशित आहेत. ते महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे संपादक, वक्ते आणि संशोधक आहेत.\nओबीसी जनगणनेचा निर्णय राष्ट्रहिताचा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/video-songs/6148-enchanted-zhumbad-song-from-marathi-film-bogda", "date_download": "2018-11-17T08:52:06Z", "digest": "sha1:HV3ERVKT2LFDRYCIQ7PIZC46RZYHSRXL", "length": 10215, "nlines": 226, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\nPrevious Article काळजात घंटी वाजवणारे 'पार्टी' सिनेमातील गाणे सादर\nNext Article \"दोस्तीगिरी\" चे टायटल ट्रॅक - 'तुझी माझी यारी दोस्ती'\nनितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित 'बोगदा' या आशयघन सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर 'झुंबड' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. मृण्मयी देशपांडेवर आधारित असलेले हे गाणे, प्रेक्षकांना आपल्या ठेकात आणि तालात मंत्रमुग्ध करणारे आहे. मंदार चोळकर लिखित 'झुंबड' या गाण्याचे संगीत दिग्दर्शन सिद्धार्थ शंकर महादेवन आणि सौमील श्रींगारपुरे या दुकलीने केले असून, सिद्धार्थ शंकर महादेवनचा सुमधुर आवाज या गाण्याला लाभला आहे. बोगदा चित्रपटातील हे गाणे प्रेक्षकांना दर्जेदार संगीताची आणि नृत्याची अनुभूती देणारे ठरणार आहे.\nइच्छा मरणावर भाष्य करणारा 'बोगदा' चित्रपटाचा ट्रेलर लॉंच\nआशययुक्त 'बोगदा' सिनेमाचा टीझर लाँच\n'बोगदा' सिनेमाचे मोशन पोस्टर लाँँच\nअशी रंगली 'बोगदा' सिनेमाच्या पडद्यामागील मेहनत\n'झुंबड' या गाण्यांचा प्रभाव जितका प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आहे, अगदी तितकाच प्रभाव हे गाणे बनवताना आणि साकारताना झाला होता. या गाण्याला आवाज देताना सिद्धार्थ महादेवन इतका मनमोहून गेला होता की, 'झुंबड' च्या तालावर त्यानेच भर स्टुडीयोत ठेका धरला होता. इतकेच नव्हे तर, सेटवरील सर्व कलाकारांना देखील या गाण्याने संमोहित केले होते. 'झुंबड' या गाण्याच्या चित्रीकरणासाठी दोन दिवस लागणार होते. परतू जेव्हा त्याचे शुटींग सुरु झाले तेव्हा, या गाण्याच्या नशेत धुंद असलेल्या सेटवरील सर्व कलाकारांनी पहिल्याच दिवशी ते पूर्ण चित्रित करून टाकले होते. विशेष म्हणजे, नृत्यदिग्दर्शिका दिपाली विचारे हिच्या तालावर मृण्मयीनेदेखील ठेका धरत, टीमला पुरेपूर साथ दिली होती.\nमायलेकीच्या नात्यामधील विविध पैलू मांडणाऱ्या या सिनेमाचे पटकथा आणि संवादलेखन दिग्दर्शिका निशिता केणी यांनीच केले असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांबरोबर त्यांनी निर्मात्यांची धुरादेखील सांभाळली आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nPrevious Article काळजात घंटी वाजवणारे 'पार्टी' सिनेमातील गाणे सादर\nNext Article \"दोस्तीगिरी\" चे टायटल ट्रॅक - 'तुझी माझी यारी दोस्ती'\n'बोगदा' मधील मंत्रमुग्ध करणारे 'झुंबड' गाणे प्रदर्शित\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-banana-crop-advisory-agrowon-maharashtra-1317", "date_download": "2018-11-17T09:40:28Z", "digest": "sha1:MARKZWKRUEQO7BVPEY7UXHFCN4ENS4AB", "length": 17501, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, banana crop advisory , AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाझेमोद्दीन शेख,अंजली मेंढे, डॉ. राकेश सोनवणे\nशुक्रवार, 22 सप्टेंबर 2017\nसद्यःस्थितीत जून-जुलै महिन्यांतील केळीची मृगबाग वाढीच्या अवस्थेत आहे. गेल्यावर्षी ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यातील कांदेबागेत घड पक्वतेच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे बागेच्या अवस्थेनुसार खत,पाणी व इतर बाबींचे व्यवस्थापन करावे.\nपावसाळी हंगामात असणारी हवेतील आर्द्रता व तापमान या घटकांमुळे केळी बागेत रोग, किडींचा प्रादुर्भाव होण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केळी बागेत पुढीलप्रमाणे नियोजन करावे.\nसद्यःस्थितीत जून-जुलै महिन्यांतील केळीची मृगबाग वाढीच्या अवस्थेत आहे. गेल्यावर्षी ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यातील कांदेबागेत घड पक्वतेच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे बागेच्या अवस्थेनुसार खत,पाणी व इतर बाबींचे व्यवस्थापन करावे.\nपावसाळी हंगामात असणारी हवेतील आर्द्रता व तापमान या घटकांमुळे केळी बागेत रोग, किडींचा प्रादुर्भाव होण्यास पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे केळी बागेत पुढीलप्रमाणे नियोजन करावे.\nबागेत पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाणी बागेबाहेर काढावे. बाग नेहमी वाफसा स्थितीत ठेवावी.\nमुख्य वाढीच्या अवस्थेतील मृग बागेस ठिबकसिंचन संचातून विद्राव्य खते द्यावीत. त्यासाठी प्रति हजार झाडांसाठी प्रति आठवडा ४.५ किलो युरिया, ६.५ किलो मोनो अमोनियम फॉस्फेट व ३ किलो म्युरेट ऑफ पोटॅश ठिबक संचातून सोडावे.\nठिबकसिंचन संच नसल्यास मुख्य वाढीच्या अवस्थेतील मृग बागेस जमिनीतून प्रतिझाड ८२ ग्रॅम युरिया, ३७५ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश बांगडी पद्धतीने किंवा खड्डा करून घेऊन द्यावे. खत दिल्यानंतर मातीआड करावे.\nनिसवणीच्या/ घड पक्वतेच्या अवस्थेतील कांदेबागेस विद्राव्य खते देताना प्रतिहजार झाडांसाठी प्रति आठवडा ५.५ किलो युरिया व ७ किलो म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यातून सोडावे.\nठिबकसिंचन संच नसल्यास निसवणीच्या व घड पक्‍वतेच्या अवस्थेतील बागेस प्रतिझाड ३६ ग्रॅम युरिया अधिक ८३ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश अशी खतमात्रा द्यावी.\nकेळीचा घड पूर्ण निसवल्यावर केळफूल तोडून टाकावे. केळफूल तोडल्यानंतर घडावर पोटॅशियम डाय हायड्रोजन फॉस्फेट ५० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम अधिक सर्फेक्टंट १० मिलि प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.\nनवीन केळी बागेस लागवडीनंतर दुसऱ्या व चौथ्या महिन्यात इडीटीए -जस्त आणि इडीटीए - लोह यांची प्रत्येकी ०.५ टक्के (५० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी ) तीव्रतेची फवारणी करावी.\nकेळी बागेभोवताली वाराप्रतिरोधक म्हणून सजीव कुंपण (शेवरी) लावावे.\nकरपाग्रस्त पानाचा भाग किंवा रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नेऊन त्यांचा नाश करावा.\nफवारणी (प्रतिलिटर पाणी) प्रोपीकोनॅझोल १ मि.लि. अधिक सर्फेक्‍टंट १ मि.लि. किंवा प्रोपीकोनॅझोल ०.५ मि.लि. अधिक मिनरल ऑइल १० मि.लि. किंवा कार्बेन्डाझीम ०.५ ग्रॅम अधिक मिनरल ऑइल १० मि.लि.\nसूचना : बुरशीनाशकांची आवश्‍यकतेनुसार आलटून पालटून फवारणी करावी.\nफवारणी (प्रतिलिटर पाणी) फिप्रोनील (५ एस.सी.) १.५ मि.लि.\nफवारणीची वेळ : निसवणीच्या अवस्थेत असलेल्या बागांमध्ये शेवटचे पान बाहेर निघताना किंवा केळफूल बाहेर पडत असताना बेचक्‍यातील केळफुलावर फवारणी करावी.\nसंपर्क ः ०२५७ -२२५०९८६\n(केळी संशोधन केंद्र, जळगाव)\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nआंब्यावरील मिजमाशी, शेंडा पोखरणाऱ्या...मिजमाशी प्रादुर्भाव कोवळ्या पालवीवर,...\nफळपिके सल्लाकोणत्याही वनस्पतींच्या वाढीवर हवामानाचा कमी जास्त...\nआंबा मोहोराच्या संरक्षणासाठी राहा सज्जसद्यःस्थितीत कोकण विभागामध्ये आंबा पिकामध्ये...\nफळबागांमध्ये आच्छादन करा; संरक्षित पाणी...सेंद्रिय आच्छादनाने जमिनीचा पोत सुधारतो. पाणी...\nद्राक्षबागेतील समस्यांवरील उपाययोजनासध्या द्राक्षबागेतील वेली या वाढीच्या विविध...\nशून्य मशागत तंत्रातून जोपासली द्राक्ष...गव्हाण (ता. तासगाव, जि. सांगली) येथील सुरेश...\nकाटेकोर पाणी नियोजनातून सांभाळली फळबाग नगर जिल्ह्यातील पालवेवाडी (ता. पाथर्डी) हा...\nस्टेम गर्डलर बीटलसाठी एकात्मिक कीड...सध्या द्राक्ष पट्ट्यात खोडास रिंग करून नुकसान...\nद्राक्षावरील उडद्या भुंगेऱ्यांच्या...द्राक्ष विभागामध्ये ऑक्टोबर छाटणी व त्यानंतरचा...\nकेळी पीक सल्लासद्यःस्थितीत तापमानात वाढ होत आहे; (३० ते ३५ अंश...\nउष्ण वातावरणात खजूर फळबाग ठरेल आश्वासकगत दहा वर्षांपासून खजूर लागवड वाढवण्यासाठी गुजरात...\nसंत्रा फळगळ रोखण्यासाठी रस शोषक पतंगाचे...संत्रा पिकांमध्ये मृग बहार धरण्यासाठी एप्रिल - मे...\nद्राक्ष कलम करण्याची पद्धतीखुंटरोपाची निवड डॉगरीज, डीग्रासेट, रामसे किंवा...\nकेळी पिकाची लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापनकेळी पिकाची लागवड योग्य अंतरावर करून...\nफळपीक सल्लापेरू १) मिलिबग ः डायमेथोएट १.५ मि.लि. किंवा क्‍...\nमोसंबी फळगळीवरील उपाय कारणे रोगग्रस्त, कीडग्रस्त...\nफळपीक व्यवस्थापन सल्लाअंजीर ः १) जमिनीपासून तीन फुटापर्यंत एकच खोड...\nकेळी पीक सल्लासद्यःस्थितीत नवीन मृगबागेची केळी प्राथमिक...\nसंत्रा पीक सल्लासध्या विविध ठिकाणी संत्राबागेमध्ये फळगळची व काळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/cm-devendra-fadanvis-fb-live-press-conferance/", "date_download": "2018-11-17T08:56:39Z", "digest": "sha1:ACIWQR3FWKIGIDVHD4O2JAQHNGEU54YX", "length": 7718, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फेसबुकवर लाईव्ह पत्रकार परिषद घेणाऱ्या मुख्यमंत्र्याना नागरिकांचा रोखठोक सवाल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nफेसबुकवर लाईव्ह पत्रकार परिषद घेणाऱ्या मुख्यमंत्र्याना नागरिकांचा रोखठोक सवाल\nटीम महाराष्ट्र देशा – सोशल मिडीयाचा प्रभावी वापर करत भाजप केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आले. सत्तेत आल्यानंतर देखील भाजप आपल्या कामाला सोशल माध्यमावर भरभरून प्रसिद्धी देत आहे. जाहिरातींवर भरमसाठ पैसा खर्च केला जात आहे. मात्र या जाहिरातबाजीवरूनच भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात येत आहे. आज अशाच टीकेचा सामना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील करावा लागला आहे.\nआज नोटाबंदीच्या वर्षपूर्ती निमित्त नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेचे त्यांच्या अधिकुत फेसबुक पेजवर लाइव्ह केले. लाइव्ह केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री दिसू लागले. पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री नोटाबंदीचे फायदे पत्रकारांना सांगत होते. यावेळी फेसबुक लाइव्हला अनेक लोक मुख्यमंत्र्यांना थेट सवाल विचारत होते. अनेकांनी तर नोटाबंदीचा तीव्र शब्दात निषेध देखील केला. या बरोबरच अनेकांनी अभिनंदन देखील केले. या तर अनेक नागरिकांनी प्रलंबित प्रश्नांची आठवण फडणवीस यांना करून दिली.\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nटीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3087", "date_download": "2018-11-17T09:49:08Z", "digest": "sha1:FZTS3OFKNBIKBUGDYRSTFJN3VPL54DXB", "length": 16175, "nlines": 112, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "भारतातील भाषासमृद्धी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभारतात एकूण बोलल्या जाणार्‍या भाषा एकोणीस हजार पाचशेएकोणसत्तर आहेत (2011 ची जनगणना). भाषाशास्त्र बोली आणि भाषा असा फरक करत नाही. जी बोली बोलली जाते ती भाषाच असते. भारतात इतक्या भाषा बोलल्या जातात ही इतर देशांच्या तुलनेने डोळे दिपवणारी बाब आहे. (अनेक लहान भाषा दिवसागणिक नामशेष होताहेत या पार्श्वभूमीवर ही एक चांगली बातमी. यात आतापर्यंत मेल्या त्या भाषा किती याच्या नोंदी नाहीत.) पंधरा ते अठरा हजार भाषा भारतात बोलल्या जातात असे स्थूलपणे समजले जात होते.\nदहा हजारांहून अधिक लोक एकच बोली बोलणारे आढळले, अशा भाषांची संख्या आज एकशेएकवीस इतकी आहे. दहा हजारांपेक्षा जास्त लोक एका विशिष्ट मातृभाषेचे आहेत अशा एकशेएकवीस मातृभाषा आढळल्या. मात्र देशात एकशेएकवीस पैकी फक्‍त बावीस भाषा अधिकृत समजल्या जातात. देशात भाषा दहा हजारांपेक्षा जास्त लोक बोलत असतील तरच ती भाषासूचीमध्ये समाविष्ट होण्याची अट आहे. भाषासूचीमध्ये समाविष्ट नसलेल्या भाषा नव्याण्णव आहेत.\nभाषासूचीतील भाषा अवगत असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण 96.71 टक्के आहे. म्हणजे 96.71 टक्के लोक भाषासूचीतील सर्व भाषा जाणतात असं मात्र नाही. भाषा सूचीतील बावीस भाषांपैकी केवळ एकेक भाषा 96.71 टक्के लोक बोलतात, लिहितात वा तिच्यात व्यवहार करतात. भारतातील 96.71 टक्के लोक बावीस पैकी एकाच भाषेची‍ निवड करतात. त्यांना बावीस पैकी एकच भाषा बोलता- लिहिता येते. बावीस पैकी त्यांची एकचएक मातृभाषा असून त्या त्या भाषेत बोलल्या जाणार्‍या लोकसंख्येचे प्रमाण कमी जास्त असेल, पण ते दहा हजार पेक्षा जास्त असेल.\nभाषासूचीतील बावीस भाषांपैकी एकही भाषा बोलत नाहीत असे लोक 3.29 टक्के आहेत. भाषासूचीतील भाषा देशातील अनेक लोकांना माहीत नाहीत. म्हणजे भारतातील सुमारे चार कोटी (काटेकोर संख्या सांगायची झाली तर तीन कोटी अठ्ठ्याण्णव लाख नऊ हजार) लोक भाषासूचीत समाविष्ट बावीस भाषांपेक्षा वेगळ्या भाषा बोलतात.\nभाषासूचीमध्ये देशाच्या राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये समाविष्ट असलेल्या बावीस भाषा अशा आहेत - आसामी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, तमिळ, तेलगु, उर्दू, बोडो, संथाली, मैथिली आणि डोग्री.\nभारताची लोकसंख्या एकशेएकवीस कोटी आहे. एकशे एकवीस कोटी लोक एकोणीस हजार पाचशेएकोणसत्तर भाषा बोलतात हे आताच्या खानेसुमारीतून दिसून आले. एकोणीस हजार पाचशेएकोणसत्तर मधून एक हजार तीनशेएकोणसत्तर ‘तर्काधिष्ठित’ मातृभाषा मिळाल्या. तर्काधिष्ठित मातृभाषा म्हणजे ज्या भाषा ओळखू येऊ शकतात त्या नक्की करणे.\nएक हजार चारशेचौऱ्याहत्तर बोलींचा समावेश ‘अवर्गिकृत’ गटात करून भाषिक यादीतून ती नावे वगळण्यात आली. अवर्गिकृत म्हणजे ज्या भाषांची नावे ओळखू येत नाहीत, ज्या भाषेला विशिष्ट असे नाव नाही, प्रदेश नाही अथवा काही भटक्या लोकांच्या भाषा अशा ‘अवर्गिकृत’ अथवा ‘अन्य’ गटात टाकण्यात येतात. वगळण्यात आलेल्या भाषा बोलणार्‍यांची लोकसंख्या जवळपास साठ लाख इतकी आहे. साठ लाख लोकांच्या बोलण्याला आपण (म्हणजे शासन) काहीही‍ किंमत देत नाही, असा याचा सरळ अर्थ होतो.\nहिंदीसदृश्य भाषा बोलणार्‍या लोकांची लोकसंख्या म्हणजे वरून हिंदी-सारख्या वाटणार्‍या भाषांची गणना सरसकट हिंदी भाषिक म्हणून जनगणनेत समाविष्ट केली जाते. (उदाहरणार्थ, राजस्थानातील अनेक बोली, भोजपुरी, मेवाडी आदी). तसेच, महाराष्ट्रात राहणार्‍या पण एखादी बोली (जसे की ‘अहिराणी’) बोलणार्‍या लोकांची भाषासुद्धा मराठी दाखवण्याची करामत जनगणना टीम करू शकते. (उदाहरणार्थ, मराठीची एखादी विशिष्ट घटक बोली कोणी बोलत असेल तर तिचा खास उल्लेख करण्याऐवजी, बोलली जाणारी भाषा मराठी असल्याचे दाखवले जाते- जनगणनेच्या अर्जाच्या विशिष्ट रकान्यात अशी चुकीची माहिती भरली जाते.) या जनगणनेत मराठी भाषकांची संख्या आठ कोटी तीस लाख सव्वीस हजार सहाशेऐंशी एवढी दाखवण्यात आली आहे (म्हणून भारतात मराठी भाषा बोलणार्‍या लोकांची संख्या तिसर्‍या क्रमांकावर दाखवण्यात आली, आतापर्यंत ती चौथ्या क्रमाकावर होती).\nया सर्व भाषिक संख्या जनगणनेच्या माध्यमातून आल्या. मात्र त्या काटेकोर असण्याची शक्यता कमी आहे. कारण ही गणना जे कर्मचारी करतात ते हात तटस्थ वा भाषिक आस्था असलेले असतीलच असं नाही. या भाषिक जनगणनेतून देशातील भाषिक पट काही प्रमाणात स्पष्ट होत जातो. हा भाषासमृद्धीचा दस्तावेज हाती आल्यानंतर (2018 मध्ये) या सर्व भाषांच्या संवर्धनासाठी वा व्यवस्थापनासाठी शासकीय पातळीवर उदासिनता दिसून येते, हे अनास्थेचं चित्र जास्त विदारक आहे.\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nएक भाषा नष्ट होणे म्हणजेच एक संस्कृती नष्ट होणे..\nडॉ. सुधीर राजाराम देवरे (विद्यावाचस्पति - एम. ए., पीएच. डी.) हे भाषा, कला, लोकजीवन, लोकसंस्कृती आणि लोकवाङ्मय यांचे अभ्यासक आहेत. त्‍यांची साहित्य, समीक्षण, संशोधन आणि संपादन अशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी चालते. देवरे हे अहिराणी भाषेचे संशोधक असून त्‍यांनी अहिराणी लोकसंचितावर लेखन केले आहे. ते 'ढोल' या अहिराणी नियतकालिकाचे संपादक आहेत. ते 'महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती'सोबत सदस्‍य रुपात कार्यरत आहेत. त्‍यांचा 'डंख व्यालेलं अवकाश' हा कवितासंग्रह तर, 'आदिम तालनं संगीत' हा अहिराणी कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.\nअहिराणी बोली – सामाजिक अनुबंध\nअहिराणी : आक्षेपांचे निरसन\nसंदर्भ: वाद्य, आदिवासी संस्क़ृती, सारंगी वाद्य\nमराठी भाषा आणि मराठी माणूस\nसंदर्भ: शिलालेख, भाषा, कानडी भाषा\nसावरकर आणि कानडी भाषा\nसंदर्भ: स्‍वातंत्र्यवीर सावरकर, कानडी भाषा, भाषा\nसंदर्भ: भाषा, मराठी राजभाषा दिन\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-abhay-kurundkar-president-award-ranajit-patil-103016", "date_download": "2018-11-17T09:43:58Z", "digest": "sha1:HVPPZ4VKEUPRRMZODYJFRI7WE4EF3WMY", "length": 12768, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mumbai news abhay kurundkar president award ranajit patil कुरुंदकरचे राष्ट्रपती पदक परत घेण्याची शिफारस | eSakal", "raw_content": "\nकुरुंदकरचे राष्ट्रपती पदक परत घेण्याची शिफारस\nगुरुवार, 15 मार्च 2018\nमुंबई - सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खूनप्रकरणी अटकेत असलेला पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरला देण्यात आलेले राष्ट्रपती पदक परत घेण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राला केली आहे. हे प्रकरण वरिष्ठांकडून दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला का, याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.\nमुंबई - सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खूनप्रकरणी अटकेत असलेला पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरला देण्यात आलेले राष्ट्रपती पदक परत घेण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राला केली आहे. हे प्रकरण वरिष्ठांकडून दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला का, याची चौकशी केली जाणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.\nकुरुंदकरला गेल्या वर्षी 24 जानेवारीला राष्ट्रपती पदक जाहीर झाले होते. त्याच्यावर गुन्हा दाखल होण्यापूर्वी त्याला हे पदक जाहीर झाल्याचा खुलासा गृह विभागाने केला आहे.\nगेल्या वर्षी 31 जानेवारीला कुरुंदकरविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. त्याला 7 डिसेंबरला अटक करण्यात आली. त्यानंतर आठ दिवसांनी त्याला सेवेतून निलंबित करण्यात आले, असे पाटील यांनी सांगितले.\nकिरण पावसकर यांनी बिद्रे खुनाविषयी प्रश्‍न उपस्थित केले होते. या खुनाची उकल उशिरा झाली. त्यामागे वरिष्ठांचा हात असल्याची शंका पावसकर यांनी उपस्थित केली होती. दोन वर्षे हे प्रकरण दाबून टाकण्यामागे हात असणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणीही त्यांनी केली. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-impact-swabhimani-shetkari-sanghatana-agitation-budhana-district-1374", "date_download": "2018-11-17T09:43:48Z", "digest": "sha1:TTQ675XQ6LEX4S42VMVVXIKMVDRM545B", "length": 18001, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi, Impact of swabhimani shetkari sanghatana Agitation, Budhana district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रशासनाला समजते आंदोलनांचीच भाषा\nप्रशासनाला समजते आंदोलनांचीच भाषा\nशनिवार, 23 सप्टेंबर 2017\nअकोला ः शासनाने या हंगामात सुरवातीला हमीभाव व नंतर बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत केलेल्या तूर खरेदीमध्ये प्रचंड घोळ झाल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणी झाल्या आहेत. काही तक्रारीची चौकशी करून अहवालसुद्धा बनले. मात्र घोटाळेबाज हे प्रतिष्ठित असल्याने त्याविरुद्ध कुणी कारवाईचे धाडस दाखवले नाही. दोन दिवसांपूर्वी बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात ठिय्या दिल्यानंतर प्रशासन हादरले.\nअकोला ः शासनाने या हंगामात सुरवातीला हमीभाव व नंतर बाजार हस्तक्षेप योजनेअंतर्गत केलेल्या तूर खरेदीमध्ये प्रचंड घोळ झाल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणी झाल्या आहेत. काही तक्रारीची चौकशी करून अहवालसुद्धा बनले. मात्र घोटाळेबाज हे प्रतिष्ठित असल्याने त्याविरुद्ध कुणी कारवाईचे धाडस दाखवले नाही. दोन दिवसांपूर्वी बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात ठिय्या दिल्यानंतर प्रशासन हादरले.\nयामुळे संग्रामपूर केंद्रावर झालेल्या घोळप्रकरणी १२ संचालक, १ प्रभारी व्यवस्थापक व ७ व्यापारी अशा २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला.वास्तविक या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटना व काही शेतकरी सातत्याने कारवाईची मागणी करीत होते. परंतु, कारवाईचा चेंडू इकडून तिकडे फेकल्या जात होता. हे प्रकरण राजकीय वरदहस्तामुळे गुंडाळले जाते की काय, अशीही शक्‍यता वाढली होती. परंतु, रविकांत तुपकर यांनी सहकाऱ्यांसह जिल्हा उपनिबंधकांच्या कक्षात ठिय्या मांडला.\nयामुळे उपनिबंधकांपुढे अहवालानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्याशिवाय काहीच पर्याय शिल्लक नव्हता. साहजिकच सहायक उपनिबंधकांनी स्वतः रात्री पोलिस ठाणे गाठले व तक्रार केली. यानंतर अवघ्या काही तासांत तब्बल २० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. यातील १२ संचालकांपैकी प्रत्यक्ष किती जणांचा सहभाग होता हा भाग वेगळा असला तरी दोषी असलेले व नसलेल्यांनाही आता पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे, एवढे निश्‍चित झाले.\nया हंगामात झालेली तूर खरेदी अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांमध्ये प्रचंड गाजली. अनेक केंद्रावर गदारोळ झाला. सुरवातीला शेगाव केंद्रावरील काहीविरुद्ध गुन्हे दाखल केले गेले. अकोल्यातील तूर मोजमापाची चौकशी लावण्यात आली.\nबुलडाणा जिल्ह्यातीलच नांदुरा केंद्रावरील गदारोळाची चौकशी पूर्ण झाली. परंतु, अद्याप याठिकाणी कारवाईचा मुहूर्त निघालेला नाही. संग्रामपूर प्रकरणामुळे आता सर्वच ठिकाणच्या घोळांना उजाळा मिळाला आहे. शिवाय तातडीने कारवाई होण्याची मागणी पुढे आली.\nयापूर्वी अकोल्यात बच्चू कडू यांनी तूर मोजमाप व चुकाऱ्यांबाबत जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्याला कोंडले होते. त्यानंतर तूर मोजमाप व चुकाऱ्यांचा प्रश्‍न निकाली लावण्याचे आश्‍वासन थेट मुख्यमंत्र्यांना द्यावे लागले. एकूणच या घटनांकडे बघितल्यास प्रशासनाच्या चालढकल उघडकीस आणणाऱ्या ठरल्या. शिवाय प्रशासनाचे ‘नाक दाबले तर तोंड उघडते' याचा अनुभव देणाऱ्या ठरल्या.\nअकोल्यात तूर खरेदीची चौकशी संपेना\nअकोला खरेदी केंद्रावरही घोळ असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत तालुका निबंधकांमार्फत चौकशी होत आहे. मात्र, गेली काही महिने ही चौकशीच पूर्ण झालेली नसल्याची वस्तुस्थिती समोर आलेली आहे. या गैरप्रकाराबाबत एखादा ‘ठिय्या' झाला तर लगेच यंत्रणा हलू शकते, असे शेतकरी बोलत आहेत.\nअकोला तूर प्रशासन administrations रविकांत तुपकर\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/08/blog-post_8.html", "date_download": "2018-11-17T09:42:18Z", "digest": "sha1:JMYG6WKR2MC7QQHQIZC5OVN66H3I5FBO", "length": 13248, "nlines": 167, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: क्रीडा", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशुक्रवार, ८ ऑगस्ट, २०१४\nहिमायतनगरात पावसाळी क्रीडा स्पर्धेला सुरुवात\nहिमायतनगर(वार्ताहर)तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धेला दि.०८ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली असून, किडा स्पर्धेचे रीतसर उद्घाटन शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता तहसीलदार श्री मंतावाड यांच्या हस्ते करण्यात आले आहे.\n०८ ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा दि.०४ सप्टेंबरपर्यंत चालणार असून, यात किकेत, हॉलीबॉल, कब्बडी, खो.खो.यासह मैदानी खेळ होणार आहेत. यात १४, १७, १९, १६ वयोगटातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच जिल्हास्तरीय कब्बडी स्पर्धाचे खेळसुद्धा हिमायतनगर येथील राजाभगीरथ विद्यालयाच्या प्रांगणात होणार आहेत. त्यामुळे हिमायतनगर येथे आगामी काळात जिल्ह्यासह १६ तालुक्यातील खेळाडूंची वर्दळ वाढणार आहे.\nपावसाळी क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर तहसीलदार मंतावार यांच्या हस्ते क्रिकेट स्पधेला सुरुवात करण्यात आली. दि.१३ व १४ ऑगस्ट रोजी कबड्डी, २२, २३ रोजी खो-खो, १ सप्टेंबर रोजी व्हॉलिबॉल, ३ व ४ रोजी मैदानी स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन क्रीडा संयोजक के.बी.शन्नेवाड यांनी केले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक बर्लेवाड, शिक्षण विभागाचे गटसमन्वयक के.बी.डांगे, मंडळ अधिकारी सय्यद इस्माईल, मुख्याध्यापक अशोक अनगुलवार, खम्माईतकर, भावडे सर, पांडे सर, हमंद सर, चव्हाण सर, शेवडकर सर, नांदेड न्युज लाइव्हचे संपादक अनिल मादसवार, पत्रकार कानबा पोपलवार, दत्ता शिराने, धम्मपाल मुनेश्वर आदींसह शाळेचे शिक्षक, विद्यार्थी बहुसंखेने उपस्थित होते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nदुकानदाराना २० लाखाचा चुना...\nसात टक्के आरक्षण द्या\nवीज पडून गाय - म्हैस ठार, शेतकरी जखमी\nओबीसीचा लाभ मिळून द्यावा\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/1348", "date_download": "2018-11-17T08:32:55Z", "digest": "sha1:USI6E64EZOCQ6EQC7S7DG3RUFQCNWRNI", "length": 7578, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "MARATHI NEWS DEEPIKA PADUKON BED REST | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदीपिकाला घ्यावी लागणार तीन ते चार महिने बेड रेस्ट\nदीपिकाला घ्यावी लागणार तीन ते चार महिने बेड रेस्ट\nदीपिकाला घ्यावी लागणार तीन ते चार महिने बेड रेस्ट\nमंगळवार, 6 मार्च 2018\nअभिनेत्री दीपिका पदुकोणच्या पाठदुखीनं उचल खाल्ल्याचं म्हटलं जातय. त्यामुळेच पुढील तीन ते चार महिने सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दीपिकाला दिल्याची माहिती आहे. पुढील तीन ते चार महिने बेड रेस्ट घेऊन योग्य ते उपचार घेण्यास दीपिकाला डॉक्टरांनी सुचवलंय. दीपिका एकामागून एक चित्रपटांमध्ये बिझी आहे. बाजीराव मस्तानी नंतर पद्मावत चित्रपटाचं शूटिंग वर्षभर चाललं. त्यानंतरही प्रमोशनच्या निमित्तानं झालेल्या दगदगीमुळे दीपिकाची पाठदुखी वाढलीय. ​\nअभिनेत्री दीपिका पदुकोणच्या पाठदुखीनं उचल खाल्ल्याचं म्हटलं जातय. त्यामुळेच पुढील तीन ते चार महिने सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दीपिकाला दिल्याची माहिती आहे. पुढील तीन ते चार महिने बेड रेस्ट घेऊन योग्य ते उपचार घेण्यास दीपिकाला डॉक्टरांनी सुचवलंय. दीपिका एकामागून एक चित्रपटांमध्ये बिझी आहे. बाजीराव मस्तानी नंतर पद्मावत चित्रपटाचं शूटिंग वर्षभर चाललं. त्यानंतरही प्रमोशनच्या निमित्तानं झालेल्या दगदगीमुळे दीपिकाची पाठदुखी वाढलीय. ​\nसचिन कुंडलकर 'नेटफ्लिक्स'साठी करणार चित्रपट\nमुंबई : नेटफ्लिक्स या अमेरिकन स्टुडिओकडून येत्या वर्षभरात भारतीय कथांवरील...\nलग्नासाठी रणवीर-दीपिका लग्नासाठी इटलीला रवाना\nमुंबई- बॉलिवूडमधील बहुचर्चित रणवीर आणि दीपिकाचे लग्न 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी पार...\n(VIDEO) पंगा नाय तर दंगा नाय... माऊलीचा पहिला टीझर \nमुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित...\nबंगळूरुमध्ये सनी लिओनीचे पोस्टर्स जाळलेत\nबंगळूरु : कर्नाटकमध्ये बंगळूरु येथे अभिनेत्री सनी लिओनीचे पोस्टर्स जाळण्यात आली आहेत...\nनानांच्या पॉलिटिकल एन्ट्रीवर प्रश्‍नचिन्ह; भाजपकडून नानांच्या...\nअभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांमुळे नाना पाटेकरांना आणखी एक फटका बसलाय. आगामी...\nतनुश्री वादामुळे नाना पाटेकरांना आणखी एक फटका; भविष्यातील सगळे महत्वाचे प्लान आलेत धोक्यात\nVideo of तनुश्री वादामुळे नाना पाटेकरांना आणखी एक फटका; भविष्यातील सगळे महत्वाचे प्लान आलेत धोक्यात\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3088", "date_download": "2018-11-17T09:46:00Z", "digest": "sha1:XDLANVSJDJISYNFB6UVF6PGFS25AWN7F", "length": 24510, "nlines": 104, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शिक्षणपद्धत ही जीवनदृष्टी – नयी तालीम | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशिक्षणपद्धत ही जीवनदृष्टी – नयी तालीम\n‘नयी तालीम’ हे सर्वोदयी व अहिंसक समाजनिर्मितीसाठी साधन आहे अशी महात्मा गांधी यांची भूमिका होती. गांधी यांनी ती पद्धत प्रथम दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील आश्रमातील मुलांच्या शिक्षणासाठी वापरली. त्यातून त्यांचे चिंतन विकसित झाले. काँग्रेस प्रांतिक सरकारे भारतात 1937 साली स्थापन झाली. तेव्हा गांधी यांनी बुनियादी शिक्षणाची सविस्तर मांडणी वर्धा येथील शिक्षण संमेलनात केली. विदेशात उच्च पदवी घेतलेले व रविंद्रनाथ टागोर यांच्यासोबत काम केलेले आर्यनायकम पतिपत्नी यांनी शाळेची जबाबदारी घेतली. त्यानुसार वर्धा येथे आणि भारतात बिहार, ओरिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, काश्मीर या राज्यांत शाळा सुरू झाल्या. ‘नयी तालीम’ पद्धतीच्या शाळा 1956 साली एकोणतीस राज्यांत अठ्ठेचाळीस हजार होत्या आणि त्यात पन्नास लाख मुले शिकत होती. गांधी यांच्या शिक्षणविचाराचा प्रसार इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला होता. शासनाने मात्र, गांधी यांची ती शिक्षणपद्धत स्वीकारली नाही. शासनाने तो शिक्षणविचार सोडून दिला. त्यामुळे शाळा बंद पडत गेल्या. भारतात केवळ त्या प्रकारच्या पाचशे शाळा सुरू आहेत.\nगांधी यांनी ‘नयी तालीम’ची प्रमुख चार तत्त्वे मांडली. 1. प्राथमिक शिक्षण हे सात ते चौदा वयोगटाचे असेल, 2. शिकवण्यासाठी निवडलेला हस्तोद्योग हा परिसरातील लोकांच्या मुख्य व्यवसायातील असावा, 3. सर्व विषयांचे शिक्षण निवडलेल्या हस्तोद्योगाशी अनुबंध साधून दिले जावे, 4. असे दिले जाणारे शिक्षण उत्पादक व स्वावलंबी असावे. गांधी यांनी शिक्षण हे मातृभाषेतून दिले जावे अशी आग्रही मांडणीदेखील केली. शाळेत इतिहास, भूगोल, गणित, भाषा, चित्रकला, संगीत, स्वास्थ्य, समाजशास्त्र हे विषय होते, पण ते सर्व विषय उद्योगांच्या आधारे शिकवले जात. चित्रकला, संगीत व लोकनृत्य हेही विषय होते. त्यांनी प्राथमिक शिक्षणात सफाई, आरोग्य व आहारशास्त्र यांचा समावेश केला. गांधी सफाईकामाकडे ‘जीवनाकडे बघण्याची सौंदर्यदृष्टी निर्माण करणारी कृती’ अशा नजरेने बघत. मुलांनी स्वत: सफाई केल्यामुळे त्यांच्या मनात तशी कामे करणार्‍यांविषयी तिरस्काराची भावना निर्माण न होता, समभाव निर्माण होईल. त्याचप्रमाणे, आहारशास्त्र शिकल्यानेही स्वयंपाक केवळ महिलांचे काम वाटणार नाही; त्यातील विज्ञानही मुलांना कळत जाईल असा त्यांचा विचार होता. गांधी यांना ‘नयी तालीम’ म्हणजे मुलांना व्यवसायशिक्षण इतका संकुचित अर्थ अभिप्रेत नाही तर त्या उद्योगाच्या माध्यमातून मुलांना शिक्षण दिले जावे असे अपेक्षित होते. गांधी यांना वस्त्रोद्योग शिकवताना टकळी, धागा यांतील भूमिती, कापसाच्या निर्मितीतील विज्ञान, वस्त्रनिर्मितीच्या अर्थकारणातील शास्त्र व गणित, वस्त्र निर्माण करणार्‍या गरिबांच्या जीवनाचा परिचय करून देणारा भूगोल असे अनेक विषय शिकवावेत असे अपेक्षित होते. गांधी यांची दृष्टी त्या शिक्षणातून उच्च-नीच भाव नसलेला, शहर व खेडी यांत फरक नसलेला, बुद्धीचे काम व श्रमाचे काम यांत फारकत न करणारा समाज निर्माण होईल अशी होती. त्यांचा आग्रह इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांचा मुलांच्या वास्तवाशी संबंध जोडला गेला पाहिजे असा होता.\nशिक्षणतज्ज्ञ कृष्णकुमार म्हणतात, “गांधी भारतीय समाजातील दबलेल्या समाजघटकांनी विकसित केलेल्या आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या ज्ञानव्यवस्थांना शिक्षणात महत्त्वाचे स्थान देण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचा भर शिक्षकांच्या प्रशिक्षणावरही होता. ते प्रशिक्षणात संगीत, कला, सण, उत्सव यांचा समावेश शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास व्हावा म्हणून असावा असे म्हणत.” ‘नयी तालीम’ शिक्षणातून परिसराशी जुळवून घेणारा माणूस निर्माण झाला असता. आजचे शहरी-ग्रामीण दुभंगलेपण निर्माण झाले नसते. बौद्धिक काम करणारा श्रेष्ठ आणि कष्ट करणारा कमी दर्ज्याचा व त्या आधारे दिला जाणारा पगार अशी विभागणी झाली आहे, ती टळली असती.\n‘नयी तालीम’ची शाळा 1970च्या दशकात जेथे बंद पडली तेथेच वर्धा येथील आश्रमात ‘नयी तालीम’ शाळा 2005 पासून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सर्वोदयी अभ्यासक कार्यकर्त्या सुषमा शर्मा या तेथे संचालक आहेत. तेथे विद्यार्थी संख्या दोनशेचाळीस आहे. त्या म्हणाल्या, की ‘प्रीती, मुक्ती आणि अभिव्यक्ती’ हे विद्यालयातील शिक्षक-विद्यार्थी संबंधांचे आधार आहेत. आम्ही इयत्ता सातवीपर्यंत बागकाम-शेती, स्वयंपाक, वस्त्रकला यांसारख्या कामांचा समावेश केला आहे. मुले भाषा, विज्ञान, गणित, भूगोल, सामाजिक शास्त्रे यांसारख्या विषयांच्या अध्ययनासह वस्त्रे विणतात. कला, संगीत यांवर विशेष भर आहे. सामाजिक विषयांवर सतत बोलले जाते व समाजदर्शनाच्या क्षेत्रभेटी केल्या जातात. इयत्ता सातवीपर्यंत विविध भाज्या व कापूस, मूग, तुरी, बाजरी, ज्वारी, मका यांची पावसाळी लागवड; तर मेथी, पालक, कोथिंबीर, शेपू यांसारख्या भाज्यांची हिवाळी लागवड व त्यांची देखभाल करण्यास शिकवले जाते. मुले ते काम करत असताना जमिनीचे मोजमाप, क्षेत्रफळ व परिमिती काढणे, बागेचा नकाशा स्केलनुसार काढणे, जमिनीवर भौमितिक आकृतींचा उपयोग करत बागेची रचना करणे इत्यादी गोष्टी शिकतात. मुलांना विविध ऋतूंमधील किमान-कमाल तापमान, आर्द्रता, विहिरीतील पाण्याची पातळी यांचे मोजमाप-नोंदी ठेवणे, आलेख काढणे हे सहज शिकता येते. गांडूळ खत, कंपोस्ट खत द्रवरूप झटपट खत तयार करणे, कीड नियंत्रणासाठी सेंद्रिय अर्क तयार करून फवारणी करणे, मित्र किडी, नुकसान करणाऱ्या किडी यांची तोंडओळख होणे, मधमाशा व कीटक यांचे निसर्गातील महत्त्वाचे स्थान समजून घेणे, अहिंसक पद्धतीने मध काढण्याच्या पद्धतींचा परिचय होणे, अळिम्बीची शेती करण्यास शिकवणे असे उपक्रम चालतात. प्रत्येक मुलास महिन्यातून एकदा स्वयंपाकगृहात काम करण्याची संधी मिळते. त्यातून त्याच्या मनावर पाकशास्त्र, आहारशास्त्र व स्वच्छतेचे शास्त्र यांचे धडे घेत असतानाच स्वावलंबन व लिंगसमभाव यांचे महत्त्व बिंबवले जाते. ज्ञानरचनावादात शिकवण्यापेक्षा शिकण्याची प्रक्रिया जास्त प्रभावी व टिकाऊ मानली गेली आहे. ‘नयी तालीम’ पद्धत ज्ञानरचनावादाशी जवळीक साधते. ती पद्धत विद्यार्थ्याचा सक्रिय सहभाग घेत, जीवनकौशल्ये विकसित करत त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. शिक्षकांनी, पालकांनी वर्ध्याची शाळा बघायला हवी.\nडॉक्टर अभय बंग हे सेवाग्राम आश्रमात असलेल्या ‘नयी तालीम’चे विद्यार्थी होते. ती पद्धत त्यांच्याकडून समजून घेतली. ते म्हणाले, की ती पद्धत शेतकरी व मजूर कसे जगतात याचा विद्यार्थिदशेत अनुभव देणारी होती. दिवसभरात तीन तास उत्पादक काम करणे सक्तीचे होते. प्रत्येक विद्यार्थी सुतकताई, विणकाम, गोशाळेची स्वच्छता, शौचालय सफाई, स्वयंपाकगृहात काम, भांडी घासणे ही कामे करत असे. मुले आश्रमात आलेल्या परदेशी पाहुण्यांची मुलाखत घेत. खुद्द स्वातंत्र्यसैनिक येऊन स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समजावून देत. आकाशातील तारे दाखवले जात, तर कधी आम्ही झाडावर चढून कवितेचे पुस्तक वाचत बसत असू. महात्मा गांधी यांचा दृष्टिकोन विद्यार्थी कालपेक्षा आज पुढे सरकला आहे का असा होता. प्रात्यक्षिक परीक्षेत ‘स्वयंपाक करून दाखव’, ‘हा वाफा दिला तर त्यात नियोजन कसे कराल असा होता. प्रात्यक्षिक परीक्षेत ‘स्वयंपाक करून दाखव’, ‘हा वाफा दिला तर त्यात नियोजन कसे कराल’ असे प्रश्न विचारले जात... स्वयंपाकात भांडी घासण्यापर्यंत कामे करावी लागायची... जीवशास्त्राचे शिक्षक विद्यार्थ्यांना परिसरात फिरण्यास नेत आणि झाडांविषयी प्रश्न विचारत. त्यावरून विद्यार्थ्यांचे आकलन तपासत... टॉलस्टॉय यांच्या ‘इव्हान द फूल’ या कथेत एक आंधळी म्हातारी ज्यांच्या हातावर कष्ट करून घट्टे पडले नाहीत त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवते. मला वाटते, ती मूल्यव्यवस्था शिक्षणात आणण्यास हवी. मला ‘नयी तालीम’ला केवळ व्यावसायिक शिक्षण म्हणणे योग्य वाटत नाही, कारण मी शाळेत केवळ शेती शिकलो नाही तर शेतकर्‍याचा सन्मान करण्यास शिकलो. त्यामुळे ती जीवनदृष्टी आहे.”\nदेशभरात वेगवेगळ्या राज्यांत पर्यावरणपूरक व स्पर्धाविहीन शाळा वाढत आहेत. त्या शाळा ‘नयी तालीम’चा दृष्टिकोन स्वीकारत आहेत. शिक्षणात श्रमाला महत्त्व, परिसराशी शिक्षण जोडणे, मानवी मूल्यांना प्रतिष्ठा हे अभ्यासक्रमात प्रतिबिंबित होत आहे असे ‘नयी तालीम समिती’चे राष्ट्रीय अध्यक्ष सुगन बरंठ यांनी सांगितले. आम्ही त्याकडे एक शाळा म्हणून बघत नसून सर्वोदयी समाजरचना निर्मितीचे साधन म्हणून पाहतो.\nशिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी वर्धा येथे राहून ‘नयी तालीम : गांधीप्रणित शिक्षणविषयक प्रयोगांचा इतिहास’ (डायमंड प्रकाशन) हे साडेतीनशे पानांचे पुस्तक मराठीत लिहिले आहे.\n(सप्तरंग पुरवणी, ‘सकाळ’वरून उद्धृत, संस्कारित व संपादित)\nहेरंब कुलकर्णी हे शिक्षण क्षेत्रातील लेखक व कार्यकर्ते आहेत. ते वैचारिक आणि शिक्षणविषयक लेखन करतात. त्यांची नऊ पुस्तके व चार पुस्तिका प्रसिद्ध आहेत.\nशाळाबाह्य मुले- यशोगाथा आणि आव्हाने\nसज्जनांना तपासणारी अनुदार मानसिकता\nसंदर्भ: अण्णा हजारे, आंदोलन\nशिक्षणपद्धत ही जीवनदृष्टी – नयी तालीम\nसंदर्भ: नई तालिम, शिक्षण, महात्‍मा गांधी\nसंदर्भ: आचार्य कूल, नई तालिम, महात्‍मा गांधी, अभय बंग, शिक्षण\nस्यमंतक - भिंतींपलीकडील शाळा\nसंदर्भ: स्‍यमंतक, शिक्षण, नई तालिम, शाळा, शिक्षणातील प्रयोग, मालवण तालुका\nआदिवासी रेडगावात डिजिटल शाळा\nसंदर्भ: शाळा, शिक्षण, डिजीटल शाळा, प्रयोगशील शिक्षक, रेडगाव, निफाड तालुका, शिक्षकांचे व्यासपीठ\nगांधीजी चार अंगुळे वर\nनिफाडच्या वैनतेयाचे विविध ज्ञानामृत\nसंदर्भ: शिक्षण, महाविद्यालय, वैनतेय, शिक्षणातील उपक्रम, उपक्रमशील शाळा, शिक्षण क्षेत्रातील संस्‍था\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/03/blog-post_1681.html", "date_download": "2018-11-17T09:44:20Z", "digest": "sha1:4E7JEPT42TLPBFLU4Q5TCXSJWEZXG32E", "length": 22065, "nlines": 231, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: डी.बी पाटलांची उमेदवारी म्हणजे अशोकरावांना ' गिफ्ट'", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nरविवार, २ मार्च, २०१४\nडी.बी पाटलांची उमेदवारी म्हणजे अशोकरावांना ' गिफ्ट'\nडी.बी पाटलांची उमेदवारी म्हणजे अशोकरावांना ' गिफ्ट'\n​नांदेड(रमेश पांडे)‘आयत्या पिठावर रांगोळी’ या न्यायाने सध्या जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाची काम करण्याची नवी प्रक्रिया सुरु आहे. राजकारणात शिस्तबद्ध, तत्वनिष्ठ आणि पक्ष घटनेच्या चौकटीत काम करणारा पक्ष म्हमून भारतीय जनता पक्षाची ख्याती आहे. परंतु नांदेडमध्ये लोकसभेची उमेदवारी बहाल करताना ही सर्व मुल्य पायदळी तुडविले गेले. सारासार विचार न करता पक्षश्रेष्ठीने घेतलेला हा निर्णय म्हणजे कॉंग्रेसला एक प्रकारची ‘गिफ्ट’ दिल्याचे मानले जात आहे.\nदेशभरात उसळलेल्या मोदी मिशनच्या लाटेत भाजपा नांदेड लोकसभेची जागा अलगद गिळंकृंत करणार असे वाटत होते. भाजपाला ही जागा सहजासहजी मिळता कामा नये यासाठी कॉंग्रेसनेही व्यूव्हरचना आखून आपल्या राजकीय डावपेचात विद्यमान खासदार भास्करराव खतगावकर यांना डच्चू देत नवा उमेदवार देण्याची तयारी सुरु केली. यावेळी खतगावकरांचे काहीही चालणार नाही, हे कॉंग्रेसच्या सर्व्हेक्षणात सिद्ध झाले होते. दुसर्‍या बाजुने भारतीय जनता पक्षानेही गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हाभरात सर्व्हेक्षण केले. त्यात कोणत्याही एका इच्छूक उमेदवाराच्या बाजुने कौल मिळाला नसला तरी बाहेरचा उमेदवार नकोच,या मुद्यावर मात्र एकमत झाले होते.\nचर्चेत असलेल्या इच्छूकांमध्ये राम पाटील रातोळीकर, डॉ. धनाजीराव देशमुख यांच्यासह 6-7 जणांची नांवे होती. आमच्यापैकीच एकाला उमेदवारी द्यावी, असे या इच्छूकांनी वारंवार सांगूनही पक्षश्रेष्ठींनी उमेदवार निवडीत केलेला ‘खेळखंडोबा’ निष्ठावंतांची नाराजी ओढवून घेणारा ठरणार आहे.गेल्या काही वर्षांपासून नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे संघटनकार्य अतिशय संथगतीने सुरु असताना मोदी ङ्गॅक्टरच्या ‘सलाईन’मुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांत काम करण्याचे बळ मिळाले. संघ परिवारासह भाजपा विचारसरणीच्या मतदारांतही उत्साह दिसून येत होता. इच्छूक उमेदवारांनी कार्यकर्त्यांना कामालाही लावले होते. उमेदवारी मिळो अथवा न मिळो परंतु भाजपला मिळालेली संधी मात्र गमावली जाणार नाही, असा ठाम निर्धार करून मतदारांमध्ये जनजागृती करणार्‍या कार्यकर्ते व खुद्द मतदारांच्या पदरी मात्र पक्षश्रेष्ठींच्या या विचित्र निर्णयामुळे निराशाच आली. भाजपातून राष्ट्रवादीत आणि पुन्हा भाजपात आलेल्या डी.बी.पाटील यांना उमेदवारी देण्याचा तडकाङ्गडकी निर्णय पक्षाच्या अंगलट येणारा ठरेल, अशी भीती व्यक्त होत आहे. याबाबत जाब विचारण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्ते व पदाधिकारी येत्या एक-दोन दिवसांत मुंबईला धडकणार असून तेथे समाधान न झाल्यास थेट दिल्लीवारी करणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. कोणत्याही परिस्थितीत निर्णय बदलण्यास पक्षश्रेष्ठीला भाग पाडू अन्यथा निवडणूक कामावर बहिष्कार टाकला जाईल, अशी काही संतप्त कार्यकर्त्यांनी जळळीत प्रतिक्रिया दिली आहे. एकंदरीत काही दिवसांपासून अतंय्त उत्साहाचे वातावरण निर्माण झालेल्या भाजपात गेल्या दोन दिवसांपासून सन्नाटा पसरल्याची स्थिती आहे.​\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nबेदम मारहाण.. युवक कोमात\nअंध शेतकऱ्याचा रस्त्यासाठी टाहो.\n‘इलाही’ मुळे मराठी गजल समृध्द\nबिनपदाची एक्सप्रेस अन्‌ लंगडे प्रवाशी\nडी.बी पाटलांची उमेदवारी म्हणजे अशोकरावांना ' गिफ्ट...\nअभियंता अडकला अप संपदे च्या जाळ्यात\nजिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण कोमावार\nअवैध धंदेवाल्यांनी घेतली धसकी\nरेल्वेच्या वेळापत्रकानुसार शाळेवर हजेरी..\nशेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष दयावे\nनियुक्त्या तातडीने करण्याची मागणी\nचंदन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात\nआचारसंहितेत राजकीय नेत्यांची बैनर बाजी..\nहवामान केंद्र प्रशासन व शेतक-यांसाठी उपयुक्त\nवादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका...\nलोहा-कंधार तालुक्यातील नुकसान कोटीच्या घरात\n2 लाख 64 हजारांचा एैवज जप्त\nदोन लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या\nभयमुक्त व निषपक्ष निवडणुक व्हावी\n\" बळीप्रथेला \" लगाम...\nपक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना संपविण्याचे का...\nमुंडेंचा दौरा संपूर्णतः राजकीय स्वार्थाचा ठरला.\nबारा वर्ष सक्तमजूरी व १० हजार दंड\nपत्रकारास जीवे मारण्याची धमकी\nमंदीरावर केली तुफान दगडफेक\nकॉपी-पेस्टची कमाल पोलीस प्रेसनोटची धमाल\nगारपिटीचा ५ वा बळी\nशौच्चालय बांधकामाचा निधी मिळेना\nसागवान तस्करांचे \" जंगल में मंगल \"\n९ लाखाची बेहिशोबी मालमत्ता पकडली\nडी.बी.पाटील यांची उमेदवारी दाखल\nबोगस बिले उचलण्यासाठीचे प्रयत्न\nअमिता चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज\nमुलीची छेड काढल्यावरून तणाव\nबोगस रस्त्याच्या कामाची चौकशी गुलदस्त्यात\nकाँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल\n३० रोजी मोदीची सभा\nकाँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार\nमिरवणुकीत फटाके उडविणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले...\nआचारसंहितेचे काटेकोर पालन करावे\nलोकसभेची उमेदवारी हीच कार्यवाही काय.. नरेंद्र मोदी...\n\" गुढीपाडवा \" दिनी रंगला टेंभीत डाव\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-13-october-2018/", "date_download": "2018-11-17T09:38:46Z", "digest": "sha1:JBGH5S4EY447JO6ZHQQK2YTTPEYOFUCU", "length": 13244, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 13 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nभारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्ली येथील केंद्रीय माहिती आयोगाच्या 13 व्या अधिवेशनाचे उद्घाटन केले.\nप्रथम भारत-इस्रायल इनोव्हेशन सेंटर (IIIC), एक उद्योजक तंत्रज्ञान केंद्र, बेंगलुरूमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.\n13 ऑक्टोबर रोजी पशुसंवर्धन, दुग्धशाळे आणि मत्स्यव्यवसाय विभागाने “जागतिक अंडे दिवस” आयोजित केला होता.\nआपत्ती जोखिम घटनेच्या यूएन ऑफिसच्या अहवालाच्या अनुसार, गेल्या 20 वर्षात हवामानाशी संबंधित आपत्तीमुळे भारताने 79.5 अब्ज डॉलर्सचा आर्थिक तोटा सहन केला आहे.\nमहेश मुरलीधर भागवत यांना 2018 आयएसीपी ‘ह्यूमन अँड सिव्हिल राइट्स मधील लीडरशिप’ वैयक्तिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.\nफायनान्शियल टेक्नोलॉजीज प्लॅटफॉर्म मोबिक्विकने मालमत्ता व्यवस्थापन व्यवसायात प्रवेश करण्यासाठी क्लियरफंडचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली. क्लियरफंड हे एक ऑनलाईन प्रॉपर्टी व्यवस्थापन प्लॅटफॉर्म आहे.\nएमवे यांनी मिलिंद पंत यांना त्याचे सीईओ म्हणून नियुक्त केले आहे. श्रीमान पंत यांनी एमवेमध्ये सामील झाले, ज्याचे 8.6 अब्ज डॉलर्सचे महसूल आहे.\nसिक्किमने जगातील पहिले पूर्णपणे जैविक कृषी राज्य बनण्याकरिता संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटना (एफएओ) फ्यूचर पॉलिसी गोल्ड पुरस्कार जिंकला आहे.\nशास्त्रीय संगीताकरिता प्रसिद्ध असलेल्या अन्नपूर्णा देवी यांचे मुंबईतील ब्रच कैंडी रुग्णालयात निधन झाले. त्या 91 वर्षांच्या होत्या.\nभारतीय चित्रपट व्यापार तज्ज्ञ संतोष सिंह जैन यांचे निधन झाले. ते 97 वर्षांचे होते.\nPrevious (ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 771 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-onion-auction-stop-lasalgaon-10716", "date_download": "2018-11-17T09:34:11Z", "digest": "sha1:D4Y6FAXP4P426APXPPIX5OP3RPCUD4JJ", "length": 14429, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Onion Auction stop at Lasalgaon | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलासलगावात कांदा लिलाव ठप्प\nलासलगावात कांदा लिलाव ठप्प\nगुरुवार, 26 जुलै 2018\nलासलगाव, जि. नाशिक : माल वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप सलग चौथ्या दिवशीदेखील सुरू आहे. खरेदी केलेला शेतीमाल बाहेरगावी पाठवता येणार नसल्याने लिलावात सहभागी न होण्याचा व्यापारी वर्गाने निर्णय घेतला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारपासून (ता.२४) कांदा, धान्य लिलाव बंद असल्याने ६ कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.\nलासलगाव, जि. नाशिक : माल वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप सलग चौथ्या दिवशीदेखील सुरू आहे. खरेदी केलेला शेतीमाल बाहेरगावी पाठवता येणार नसल्याने लिलावात सहभागी न होण्याचा व्यापारी वर्गाने निर्णय घेतला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारपासून (ता.२४) कांदा, धान्य लिलाव बंद असल्याने ६ कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.\nलासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज एक हजारांहून अधिक वाहने लिलावासाठी येत असतात. दररोज लासलगाव बाजार समितीमध्ये १७ ते २० हजार क्‍विंटल कांद्याची आवक होत असते. मात्र, व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला माल पाठवण्याची व्यवस्थाही ठप्प असल्याने बाजार समितीतून खरेदी केलेला शेतमाल हा बाहेर पाठवणे शक्य नसल्याने संपूर्ण बाजार समितीत शुकशुकाट दिसत होता.\nसंप लवकर न मिटल्यास येत्या काही दिवसांत कांद्याचा तुटवडा निर्माण होईल. परिणामी, कांद्याचे बाजारभाव वाढण्याची दाट शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे.\nशेतकरी वर्गाने आपला शेतमाल टप्प्या-टप्प्याने विक्रीस आणावा जेणेकरून शेतमालाला चांगला भाव मिळेल, असे जयदत्त होळकर म्हणाले. शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी बुधवारपासून (ता.२५) व्यापारी वर्गाने कांदा लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारी (ता.२४) सायंकाळी घोषणा करण्यात आल्याचे मनोज जैन यांनी सांगितले.\nसंप शेती व्यापार उत्पन्न बाजार समिती agriculture market committee\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/akola-news/381", "date_download": "2018-11-17T08:38:23Z", "digest": "sha1:FOV2BKAQNAAGQURNDUIORPBV4W4VGRLJ", "length": 32297, "nlines": 227, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Akola News, latest News and Headlines in marathi | Divya Marathi", "raw_content": "\nअकोला शहरात आंदोलनांमुळे गाजला सोमवारचा दिवस\nअकोला- शहरात झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनांमुळे सोमवारचा दिवस चांगलाच गाजला. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी रिपाइंच्या दोन गटांची वेगवेगळी आंदोलने केली. युवक आघाडीचा रास्ता रोको पाच ऑगस्ट रोजी रिपाइंच्या (आठवले गट) युवक आघाडीने रेल्वेस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन केले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात पश्चिम विदर्भाचे मुख्य संघटक अशोक नागदेवे, कार्याध्यक्ष सुनील अवचार, युवक आघाडीचे महानगराध्यक्ष गोपाल...\nराज्य सरकारने निलंबितांचे दहा लाख रुपये द्यावे; प्रशासनाची मागणी\nअकोला- मागील अनेक वर्षांपासून विविध कारणांनी निलंबित असलेल्या कर्मचार्यांच्या वेतनाचा पैसा शासनाने द्यावा, अशी मागणी महापालिकेने केली. निलंबित माजी आयुक्त जी. एन. कुर्वे हे जुलै महिन्यात निवृत्त झाले. तसेच उपायुक्त उमेश कोठीकर हे एका प्रकरणात निलंबित असून, त्यांना 75 टक्के पगार द्यावा लागत आहे. या दोघांवर सुमारे 60 हजार रुपयांचा मासिक खर्च गेल्या महिन्यापर्यंत होता. निलंबन काळात या दोघांवर वेतनापोटी सुमारे दहा लाख रुपये खर्च झाला. त्यामुळे हे पैसे राज्य शासनाने द्यावे, अशी मागणी...\nअकोला शहराची लोकसंख्या पोहोचली सात लाखांवर, दररोज पाण्यासाठी हवेत 16 कोटी\nअकोला- शहरातील पाणीपुरवठा करण्यासाठी दरवर्षी आठ कोटी रुपये महापालिकेकडून खर्च करण्यात येतो. मात्र, असे असतानाही नागरिकांना चार दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या धरणात पाणी असल्यामुळे रोज पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. मात्र, अभियंता व कर्मचार्यांच्या कमतरतेमुळे रोज पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. रोज पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला 16 कोटी रुपयांची गरज आहे. 2011 च्या जनगणनेनुसार शहरातील लोकसंख्या सात लाखांवर आहे. पण, महापालिकेच्या लेखी साडेचार लाख नागरिकांना...\nजुगार खेळणे भोवले; अकोला महापालिकेचे सहा कर्मचारी निलंबित\nअकोला- महापालिका पूर्व झोन कार्यालय परिसरात जुगार खेळणार्या सहा कर्मचार्यांना आयुक्त दीपक चौधरी यांनी सोमवारी निलंबित केले. निलंबित कर्मचार्यांमध्ये सहायक कर अधीक्षक संतोष नायडू, नंदकिशोर उजवणे, लिपिक राजेश सांळुखे, दीपक महल्ले, र्शीकृष्ण कडू, जितेंद्र रणपिसे यांचा समावेश आहे. महापालिका आवारात जुगार खेळणे हा सर्व प्रकार गैर असून, यामुळे महापालिकेची नाहक बदनामी झाली. त्यामुळे चौकशीअंती त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आयुक्त दीपक चौधरी यांनी दिली. शासकीय...\nअंतर्गत कलह: स्वतंत्र विदर्भासाठी आज रिपाइंचे ‘गटबाजी आंदोलन’\nअकोला- स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी 5 ऑगस्ट रोजी रिपाइंतर्फे (आठवले गट) दोन वेगवेगळी आंदोलने करण्यात येणार आहेत. रिपाइं जिल्हा व महानगरतर्फे रेल रोको, तर रिपाइंच्या युवक आघाडीतर्फे रेल्वेस्थानक चौकात रास्ता रोको करण्यात येईल. सारख्या मागणीसाठी एकाच परिसरात एकाच पक्षातर्फे दोन आंदोलन होणार आहेत. त्यामुळे या आंदोलनाच्या निमित्ताने रिपाइं नेत्यांमधील गटबाजी पुन्हा एकादा चव्हाट्यावर येणार काय, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. रिपाइंचे महागराध्यक्ष गजानन कांबळे यांनी रेल्वे...\nअकोलेकरांच्या नशिबी निराशा; अकोला शहरासंदर्भात अनेक प्रश्न प्रलंबितच\nअकोला- मुंबईत पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही अकोलेकरांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडली. अकोला शहरासंदर्भात अनेक प्रश्न रेंगाळत पडून आहेत. शिवणी विमानतळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासना व्यतिरिक्त अकोल्याला कुठलाही लाभ या अधिवेशनातून झाला नाही. विधानसभा व विधान परिषदेतील नऊ सदस्य जिल्ह्याला लाभले आहेत. वर्षात होणार्या तिन्ही अधिवेशनात चर्चा होऊन तोडगा निघण्यासाठी जिल्ह्यातील आमदार अनेक प्रश्न विधिमंडळात पाठवत असतात. त्यापैकी काही प्रश्नांची तारांकित, तर...\nपंढरपूर मंदिर समिती बरखास्त करा; हिंदू जनजागृती समितीची मागणी\nअकोला- पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती तातडीने बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. या मागणीसाठी समितीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्य गृहाजवळ 4 ऑगस्टला दुपारी 1 वाजता आंदोलन केले. समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनेही केली. या आंदोलनात हिंदू जनजागृती समितीचे निमंत्रक धीरज राऊत, सनातन संस्थेच्या मेघा वसंत जोशी, अखिल भारतीय गुजराथी समितीचे डॉ. प्रवीण चौहान आदी सहभागी झाले होते. भ्रष्टाचाराचे आरोप हिंदू विधिज्ञ परिषदेने माहिती...\nअकोल्यात साडेतीन लाखांचा गांजा केला जप्त; ओडिशा ‘कनेक्शन’\nअकोला- पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये बेवारस आढळून आलेल्या चार बॅग्स्मध्ये 70 किलो गांजा असल्याचे 4 ऑगस्टला उजेडात आले. जप्त केलेल्या गांजाची किंमत 3 लाख 50 हजार रुपये आहे. या बॅग्स् अकोल्याच्या रेल्वे पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतल्या होत्या. पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधील बोगी नंबर एस-2 मध्ये चार बेवारस बॅग्स असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने येथील जीआरपीच्या कर्मचारी आणि अधिकार्यांना दिली. जीआरपीने फलाट क्रमांक 1 वर धाव घेत चार बॅग्स् ताब्यात घेतल्या. याप्रकरणी जीआरपी पोलिसांनी 4...\nअकोल्यात साडेतीन लाखांचा गांजा केला जप्त; ओडिशा ‘कनेक्शन’\nअकोला- पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये बेवारस आढळून आलेल्या चार बॅग्स्मध्ये 70 किलो गांजा असल्याचे 4 ऑगस्टला उजेडात आले. जप्त केलेल्या गांजाची किंमत 3 लाख 50 हजार रुपये आहे. या बॅग्स् अकोल्याच्या रेल्वे पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतल्या होत्या. पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसमधील बोगी नंबर एस-2 मध्ये चार बेवारस बॅग्स असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने येथील जीआरपीच्या कर्मचारी आणि अधिकार्यांना दिली. जीआरपीने फलाट क्रमांक 1 वर धाव घेत चार बॅग्स् ताब्यात घेतल्या. याप्रकरणी जीआरपी पोलिसांनी 4...\nअकोला महापालिकेच्या कार्यालयात रंगला जुगार; कर अधीक्षकांसह सात अटकेत\nअकोला- मनपाच्या शाळा क्रमांक 15 मध्ये थाटलेल्या पूर्व झोन कार्यालयात रंगलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी रात्री 8 वाजता छापा टाकला. या छाप्यात दोन कर अधीक्षकांसह सात जणांना अटक करण्यात आली. जठारपेठ परिसरात महापालिकेचे पूर्व झोन कर वसुली कार्यालय आहे. रविवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक डी.एन.फड, हेडकॉन्स्टेबल मनोहर मोहोड, शिवसिंग डाबेराव, र्शीकृष्ण गायकवाड, संदीप तवाडे यांनी झोन कार्यालयात छापा टाकला. पूर्व झोन कार्यालयात पत्त्याचा डाव रंगला...\nजागतिक हाडे-सांधे दिन विशेष: 70 टक्के अकोलेकरांना आहे सांधेदुखी\nअकोला - हाडांची निगा न राखल्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हाडांसह जोडांवर भरपूर अत्याचार होतो. त्याच्या दुखण्याकडेही दुर्लक्ष केल्या जाते. त्यामुळे सुमारे 70 टक्के अकोलेकरांना हाडे-सांधे दुखीचा त्रास असल्याची धक्कादायक माहिती डॉ. हेमंत जोशी यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. जागतिक हाडे-सांधे दिनानिमित्त (बोन अँड जॉइंट डे) हाडांच्या व जोडांच्या विविध आजारांसंदर्भात त्यांनी विस्तृतपणे सांगितले. डॉ. जोशी म्हणाले, की गुडघ्यांचे व्यायाम, इंजेक्शन व काही वेदनाशामक गोळ्या घेतल्यास...\nबैठकीत गाजला ‘कचरा’; गांधीग्रामचा पूल कधी होणार\nअकोला - शहरातील कचर्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी गाजली. या बैठकीत विविध ठिकाणी साचलेल्या कचर्याचा मुद्दा पदाधिकार्यांनी उपस्थित केला. उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने यांना नियमित शहरातील साफसफाई करण्याचे कडक निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजेंद्र दर्डा होते. खासदार संजय धोत्रे, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार हरिदास भदे, आमदार बळीराम शिरस्कार, जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा इंगळे, विभागीय आयुक्त डी. आर. बन्सोड,...\nमैत्रीच्या गाठीतून जीवनात सर्वस्व प्राप्त करता येते...\nमैत्रीची साथ अनेक पैलूंनी विणलेली असते. जीवनात मैत्री आवश्यक असल्याचे सांगून आपली संस्कृती जपणाराच हा दिवस असल्याचे मत भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी फ्रेन्डशिप डेच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले. फ्रेन्डशिप डेला विरोध करणे अयोग्य आहे. विरोध करणार्यांच्या जीवनात मित्र किंवा प्रेमाचे व्यक्ती नाहीत का, असा टीकात्मक सवालही त्यांनी उपस्थित केला. सार्वजनिक जीवनात वावरताना कुणाशी तरी गाठ पडते, स्नेहसंबंध जुळतात. मैत्रीच्या अतूट गाठीतून जीवनात...\nअकोला जिल्ह्यातील 65 गावांना सतर्कतेचा इशारा\nअकोला - मागील चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील 65 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे महान, वान व दगडपारवा या धरणाचे प्रत्येकी चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. मागील 24 तासांत 186 मिमी. पावसाची जिल्हा प्रशासनाने नोंद केली आहे. संततधार पावसामुळे अकोला जिल्ह्यातील प्रकल्पांत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे. पावसामुळे नागरिकांना घरातच थांबावे लागले आहे. याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर झाला आहे. शाळा,...\nन्यायालयाच्या जागेवरील अतिक्रमणाचा सफाया\nअकोला - न्यायालयाच्या जागेवर 15 वर्षांपासून असलेल्या अतिक्रमणाचा शुक्रवारी सफाया करण्यात आला. अतिक्रमण काढताना पोलिस-वकील आणि अतिक्रमणधारक एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी बळाचा वापर करत अतिक्रमणधारकांचा विरोध मोडीत काढला. त्यामुळे मनपा प्रशासनाने अतिक्रमण काढता आले. महसूल अधिकारी, मनपा प्रशासन, पोलिस, अकोला बार असोसिएशनचे सदस्य आणि कोर्ट कमिश्नर यांनी शुक्रवारी अतिक्रमण काढण्यासाठी धाव घेतली. या ठिकाणी काही झोपड्या, पक्की घरे आणि हॉटेल...\n11 जीवांसाठी देवदूत ठरली ट्रेन\nअकोला - तब्बल 22 तासांपासून पुराच्या वेढय़ात अडकलेल्या टाटा स्कॉर्पिओतील 11 जणांची अखेर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता रेल्वेच्या मदतीमुळे सुखरूप सुटका करण्यात जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक व अजिंक्य साहसी संघास यश आले. थांबा नसतांनाही रेल्वेगाडी किनखेड पूर्णा स्थानकावर थांबविण्यात आली आणि बचावपथक अडकलेल्यांपर्यत पोहोचू शकले. चोहोट्टा बाजार व केळीवेळीला नातेवाइकांकडे स्कॉर्पिओ गाडीने कामानिमित्त गेलेले मेहेत्रे व अंबळकार कुटुंब गुरुवारी रात्री परतीच्या प्रवासात रात्री...\n36 तासांनंतर मिळाले 12 माकडांना जीवदान\nअमरावती - जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात असलेल्या चांदी प्रकल्पातील झाडांवर चढलेली माकडे अचानकपणे आलेल्या पावसामुळे तब्बल दीड दिवस खालीच उतरू शकली नाहीत. अखेर शुक्रवारी (2 ऑगस्ट) शासकीय यंत्रणा आणि प्राणिमित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी बारा माकडांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. चांदी प्रकल्पात दोन दिवसांपूर्वी पाणी नव्हते. या भागात असलेल्या झाडांवर नेहमीच माकडे बसतात. नेहमीप्रमाणे 31 जुलैला झाडावर चढलेले माकड खाली उतरू शकले नाहीत. कारण 31 जुलैला...\nअकोला शहरात पावसाची संतत‘धार’\nअकोला - शहरात गुरुवारीही सलग तिसर्या दिवशी पावसाची संततधार सुरू होती. अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीजपुरवठा खंडित झाला. रेल्वे-बससेवेवरही याचा परिणाम दिसून आला. रेल्वेगाड्या उशिराने धावत असल्याचे प्रवाशांचे टाइमटेबल कोलमडले तर शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांचे कामकाजही प्रभावित झाले. 110 बस झाल्या रद्द एसटी बसलाही पावसाचा तडाखा बसला. पावसामुळे गुरुवारी एसटीच्या 110 गाड्या रद्द करण्यात आल्या. गांधीग्रामजवळील पुलावर पाणी आल्याने अकोटकडे जाणार्या गाड्या रद्द करण्यात आल्या. अकोट...\nपावसाने केला मैदानांचा ‘खेळ’\nअकोला - शालेय क्रीडा स्पर्धांचा यंदाचा हंगाम सुरू झाला असला तरी पावसाच्या व्यत्ययानंतर क्रीडांगणांची मात्र दुरवस्था झाली आहे. राज्यात दोन क्रीडा संकुले लाभलेला एकमेव अकोला जिल्हा यंदा 43 खेळांच्या जिल्हास्तरीय स्पर्धांसह पाच विभागीय व दोन राज्यस्तरीय स्पर्धांचे यजमानपद भूषवणार आहे. त्यामुळे स्पर्धेपूर्वी क्रीडांगणांची मलमपट्टी करणे आवश्यक असल्याचे मत क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहे. यंदा 1 ऑगस्टपासून सुब्रतो मुखर्जी विभागीय फुटबॉल स्पर्धेने क्रीडा हंगामाची सुरुवात होणार होती....\nअकोला - इयत्ता पहिली आणि दुसरीची पाठय़पुस्तके गुरुवारी भरपावसात शाळांमध्ये पोहोचवण्यात आली. शिक्षण विभागाकडून पुस्तके वाटपात दिरंगाई होत असल्याची पालकांची ओरड होती. याची दखल घेत धास्तावलेल्या प्रशासनाने भरपावसात पुस्तके उपलब्ध करून दिली. जिल्हय़ातील सर्व शाळा सुरू होऊन एक महिना उलटूनदेखील इयत्ता पहिल्या आणि दुसर्या वर्गाची पाठय़पुस्तके विद्यार्थ्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे विद्यार्थी पुस्तकाविनाच शाळेत जात होते, तर शिक्षकांनाही पुस्तक कसे आहे, हे माहीत नव्हते. शिक्षणाधिकारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/bhumkar-chowk-traffic-jam-38668", "date_download": "2018-11-17T09:13:31Z", "digest": "sha1:QNVAJ3USBAY4E4MTOKULMFLOUCVF45OZ", "length": 14896, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bhumkar chowk traffic jam भूमकर चौक अडकला कोंडीत | eSakal", "raw_content": "\nभूमकर चौक अडकला कोंडीत\nगुरुवार, 6 एप्रिल 2017\nसर्व्हिस रोड व्हावेत खुले\nचौकामध्ये पुनावळे, वाकड, ताथवडे, हिंजवडी आदी सर्व्हिस रोड आहेत. ते अन्य वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतात. मात्र, सकाळी व संध्याकाळी रहदारीवेळी प्रत्येकी दोन तास खुले केल्यास वाहतूक कोंडी टाळता येईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.\nपिंपरी - कुचकामी सिग्नल यंत्रणा, अरुंद रस्ते, पोलिसांचे अपुरे संख्याबळ, बेशिस्त वाहतूक ही भूमकर चौकाची कैफियत. ‘लेन कटिंग’ करून अचानक समोरा-समोर वाहने येऊन कैक तास होणारी होणारी वाहतूक कोंडी हे येथील नेहमीचेच चित्र. मात्र, या सर्वांत हिंजवडी आयटी पार्क; तसेच पिंपरी- चिंचवड परिसरातील नोकरदार व स्थानिकांना त्याचा त्रास होतो.\nहिंजवडी आयटी पार्क व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या विकासानंतर भूमकर चौक खऱ्या अर्थाने नावारूपास आला. मुंबई-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग, हिंजवडी- चिंचवड मुख्य मार्ग आणि पुनावळे, वाकड, ताथवडेकडे जाणारे सर्व्हिस रोड अशा विविध आठ रस्त्यांचे जाळे या चौकात विणले गेल्याने हा चौक कायमच वर्दळीचा असतो. तुलनेने चौकामध्ये वाहतुकीचे नियोजन केलेले नाही. बुहतांश वेळा सिग्नल यंत्रणा बंदच असल्याने वाहतूक समस्या अधिकच बिकट होते. वाहतूक पोलिस वाहतुकीचे नियमन करतात. मात्र, बेशिस्त वाहनचालक पोलिसांनाही जुमानत नसल्याने सर्व्हिस रोडवरून दुहेरी वाहतूक सुरू असते. रहदारीमुळे वाहतूक पोलिसांची भंबेरी उडते. इंदिरा किड्‌स शाळेसाठी पुनावळेकडून सर्व्हिस रोड दुहेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. या रस्त्यावरून शाळेच्या तब्बल ५० बस धावत असल्याने डोकेदुखीत अधिकच भर पडते.\nदुभाजकांची रुंदी कमी करा\nहिंजवडी-चिंचवड मार्ग चौपदरी आहे. मात्र, हे रस्ते अरुंद असून, दुभाजक मात्र रुंद असल्याने चौपदरी रस्ते असून वाहतूक समस्या जैसे थेच आहे. उलटपक्षी या दुभाजकांजवळ हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचारी कंपनीच्या वाहनांच्या प्रतीक्षेत उभे असतात. या कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी आलेली वाहने रस्त्यातच उभी केली जातात. त्यामुळेही वाहतुकीचा मोठा खोळंबा होतो. दुभाजकांची रुंदी कमी करावी, अशी येथील स्थानिकांची मागणी आहे.\nडांगे चौक व हिंजवडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील पदपथ अतिक्रमणांनी गिळंकृत केल्याने पादचाऱ्यांना जीव धोक्‍यात घालून रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. परिणामी, वाहतुकीच्या समस्येत अधिकच भर पडते.\nभूमकर चौकामध्ये आठ वाहतूक पोलिसांना नेमले आहे. मात्र, सकाळी व संध्याकाळी एकाच वेळी वाहनांची गर्दी होत असल्याने त्यांच्यावर ताण येतो. अनेक बेशिस्त चालक चारही सर्व्हिस रोडचा दुहेरी वापर करत असल्याने कोंडी होते; तर महामार्गासाठी बांधलेला पूल लहान असल्याने त्यातून मोठी वाहने जाताना अडथळा निर्माण होतो.\n- डी. ए. पाटील, पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/dr-prakash-pawars-appeal-farmers-36789", "date_download": "2018-11-17T09:02:18Z", "digest": "sha1:JF3TOTCNIGITAHZQ4N6URCW4YUWGNMV7", "length": 16355, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "DR. Prakash Pawar's appeal to farmers पोट भरणारे पीक नको, खिसे भरणारे उत्पन्न घ्यावे | eSakal", "raw_content": "\nपोट भरणारे पीक नको, खिसे भरणारे उत्पन्न घ्यावे\nशनिवार, 25 मार्च 2017\nगडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत, पाण्याची कमी नाही, मात्र धान उत्पन्नाशिवाय दुसरे पीक घेतले जात नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे पोट भरणारी शेती न करता खिसे भरणाऱ्या उत्पादनावर भर द्यावा, असे आवाहन आत्माचे संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी केले.\nगडचिरोली येथील कृषी संशोधन केंद्र, जिल्हा नावीन्यता परिषद, कृषी महाविद्यालय व कृषी विज्ञान केंद्राच्या सयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. 24) कृषी संशोधन केंद्राच्या परिसरात आयोजित केलेल्या शेतकरी मेळावा व चर्चासत्राच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते.\nगडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत, पाण्याची कमी नाही, मात्र धान उत्पन्नाशिवाय दुसरे पीक घेतले जात नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे पोट भरणारी शेती न करता खिसे भरणाऱ्या उत्पादनावर भर द्यावा, असे आवाहन आत्माचे संचालक डॉ. प्रकाश पवार यांनी केले.\nगडचिरोली येथील कृषी संशोधन केंद्र, जिल्हा नावीन्यता परिषद, कृषी महाविद्यालय व कृषी विज्ञान केंद्राच्या सयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. 24) कृषी संशोधन केंद्राच्या परिसरात आयोजित केलेल्या शेतकरी मेळावा व चर्चासत्राच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते.\nयावेळी शिक्षण व विस्तार संचालक डॉ. पी. जी. इंगोले, कृषी संशोधन केंद्राचे गणेश गणवीर, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही. जे. तांबे आत्माचे उपसंचालक प्रीती हिरडकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य अमरशेट्टीवार, योगिता सानप, प्रगतिशील शेतकरी प्रतिभा चौधरी, सोनाली पुण्यपवार उपस्थित होते.\nडॉ. पवार पुढे म्हणाले, विज्ञान व तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगती प्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक शेतीला बगल देत शेती करणे गरजेचे आहे. वाढत्या महागाईच्या काळाच रासायनिक खताच्या वापरामुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पन्नही कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर दिला तर खर्च कमी होईल व उत्पन्नातही वाढ होईल, मराठवाड्याप्रमाणेच धान उत्पादक शेतकऱ्यांनी एकात्मिक शेतीवर भर दिला पाहिजे. शेतीसोबतच जोडधंदा म्हणून कुक्‍कुटपालन, बदकपालन, मच्छपालनाचा व्यवसाय केला तर आर्थिक परिस्थिती उंचावण्यासाठी मदत होईल, जंगली जनावरांच्या त्रासामुळे पिकांचे नुकसान होत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून केली जाते, मात्र बारमाही शेती केल्यास हा त्रास कमी होईल, असे डॉ. पवार यावेळी म्हणाले.\nकार्यक्रमाचे संचालन डॉ. वाघमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. डी. एन. अनोरकर यांनी मानले. मेळाव्यासाठी डॉ. सुधार बोरकर, डॉ. मनोहर इंगोले, डॉ. शुभांगी अलेक्‍झांडर, डॉ. विपीन बाभूळकर प्रा. डी. एन. अनेकार, प्रा. डी. टी. उंद्रटवाड तथा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.\nशेतकरी मेळाव्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या आवारात घेत असलेल्या विविध पिकांची पाहणी केली. यावेळी कृषितज्ज्ञांनी शेतकऱ्यांना संशोधित केलेल्या वाणाबद्दल\nमाहिती दिली. त्यानंतर शेतीच्या उत्पन्नात वाढ कशी करता येईल, पीकपद्धतीत झालेले बदल\nव शासनाच्या योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच समस्येवर चर्चा करण्यात\nआली. मेळाव्याला जिल्हाभरातून शेकडो प्रगतिशिल शेतकरी उपस्थित होते.\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\n'त्या' संस्थांमधील शिक्षकांची पदे होणार रद्द\nसोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव...\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/532/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80,_%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AA", "date_download": "2018-11-17T09:28:10Z", "digest": "sha1:CX72IZMF6U4DE34PQZN3KSA3HBJ7XE4N", "length": 7371, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nशेतकऱ्यांची कर्जमाफी, आमदारांच्या निलंबनाविरोधात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आंदोलन\nशेतकरी कर्जमाफी तात्काळ व्हावी, तसेच शेतकऱ्यांसाठी विधानसभेत आवाज उठवणाऱ्या १९ आमदारांचे निलंबन त्वरीत रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवदेन पत्र जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले. आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालीदंर कामठे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासनाना देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिलाध्यक्ष वैशाली नागवडे, पुणे जि. राष्ट्रवादी युवती अध्यक्ष अश्विनी खाडे, सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, युवक व महीला कार्यकर्ते उपस्थित होते. समाजातील संवेदनशील व जबाबदार नागरिकांनीदेखील स्वयंस्फुर्तीने या आंदोलनात सहभाग नोंदवला.\nखा. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उठविला कोपर्डी प्रकरणावर आवाज ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत कोपर्डी, अहमदनगर येथे घडलेल्या घटनेवर आवाज उठविला. संसदेच्या शून्य काल प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. एका अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून अत्यंत निर्घृण पद्धतीने तिचा खून करण्यात आला ही अतिशय लाजिरवाणी घटना आहे असे त्या म्हणाल्या. दोन दिवस मुलीचे कुटुंबीय तिला शोधत होते, सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही घटना समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली ही खेदाची बाब असल्याचे वक्तव्य सुळे यांनी केले.दिल्लीत घडलेल्या ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांचा पुणे येथे भव्य रोड शो ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांचा भव्य रोड शो आज पुणे येथे आयोजित करण्यात आला. या रोड शोला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रोड शोसाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती तसेच ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. लोकांच्या या प्रतिसादाने कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला. ...\nमुंबई म.न.पा नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांची घेतली भेट ...\nमुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ९ उमेदवार निवडणुकीत जिंकून आले, या ९ पैकी ८ महिला उमेदवार असून या विजयी नगरसेविकांचे पवार यांनी कौतुक केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, माजी खा. संजय दिना पाटील उपस्थित होते.सध्या मुंबईचा महापौर कोण होणार या विषयावर चर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-twentynine-and-half-lakh-farmers-register-debt-relief-marathwada", "date_download": "2018-11-17T09:39:51Z", "digest": "sha1:6ORFE5XZUYQQG7HVXRYABVEVVPVRQUHS", "length": 15647, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Agrowon, twentynine and half lakh farmers Register for debt relief in Marathwada | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्जमाफीसाठी मराठवाड्यात २९ लाख ६३ हजार नोंदणी\nकर्जमाफीसाठी मराठवाड्यात २९ लाख ६३ हजार नोंदणी\nमंगळवार, 19 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत १६ सप्टेंबरपर्यंत २९ लाख ६३ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आठही जिल्ह्यांत १५ लाख ४९ हजार ८४७ लाभार्थी अर्ज दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत कर्जमाफीसाठीच्या अर्जांची संख्या जवळपास निम्मीच आहे. त्यामुळे यामध्ये नेमक्‍या अडचणी काय हे समजायला मार्ग नाही. १६ सप्टेंबरपर्यंत राज्यभरातून कर्जमाफीसाठी एक कोटीवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तर ५२ लाख ८५ हजार ६६४ शेतकऱ्यांचेच लाभार्थी अर्ज आले होते.\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतून शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत १६ सप्टेंबरपर्यंत २९ लाख ६३ हजार ३९९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आठही जिल्ह्यांत १५ लाख ४९ हजार ८४७ लाभार्थी अर्ज दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत कर्जमाफीसाठीच्या अर्जांची संख्या जवळपास निम्मीच आहे. त्यामुळे यामध्ये नेमक्‍या अडचणी काय हे समजायला मार्ग नाही. १६ सप्टेंबरपर्यंत राज्यभरातून कर्जमाफीसाठी एक कोटीवर शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. तर ५२ लाख ८५ हजार ६६४ शेतकऱ्यांचेच लाभार्थी अर्ज आले होते.\nदरम्यान योजनेसाठी अर्ज करण्यास आठवडाभराची मुदतवाढ मिळाली. त्यामुळे कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची सोय झाली. सोबतच योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन व प्रशासनाने उशिराने स्थापन केलेल्या समित्यांना यामाधील अडचणींवर प्रत्यक्ष अनुभवातून कामाची संधी मिळाली. याविषयीच्या अडचणी शेतकऱ्यांना थेट समित्यांकडे मांडून त्या अडचणींची सोडवणूक करून घेता येणार आहे.\nशासनाने मुदतवाढ दिल्यानंतर ग्रामीण भागातील सुविधा केंद्रांमधून अर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची सर्व्हर डाउनची समस्या तूर्त सुटली, तरी वीजपुरवठा खंडित होत असल्याने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत खोडा निर्माण झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातीलच रजापूर, देवगाव, डाभरूळ शिवारातील गावांमध्ये शनिवारी सकाळी बंद झालेला वीजपुरवठा तब्बल ३६ तासांनंतर सुरळीत झाला. त्यामुळे कर्जमाफीचे अर्ज भरण्याच्या कामात व्यत्यय येत आहे.\nऔरंगाबाद कर्जमाफी प्रशासन भारनियमन\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/beed/guar-sheng-150-kg-beed/", "date_download": "2018-11-17T09:49:10Z", "digest": "sha1:R5AVDKQTB5AN77VITDMLNFJB3FP22XRI", "length": 28804, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Guar Sheng 150 Kg In Beed | बीडमध्ये गवार शेंग १५० रुपये किलो | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nबीडमध्ये गवार शेंग १५० रुपये किलो\nयावर्षी चांगल्या पावसामुळे बहुतांश शेतकरी भाजी शेतीकडे वळले असून भरपूर पाणी उपलब्धतेमुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांची मोठी आवक होत आहे. तरीही गवारीचा भाव १५० रुपये किलोपर्यंत पोचला आहे. तर शेवगा, दोडका ८० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. इतर भाज्यांचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात आहे.\nबीड : यावर्षी चांगल्या पावसामुळे बहुतांश शेतकरी भाजी शेतीकडे वळले असून भरपूर पाणी उपलब्धतेमुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांची मोठी आवक होत आहे. तरीही गवारीचा भाव १५० रुपये किलोपर्यंत पोचला आहे. तर शेवगा, दोडका ८० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. इतर भाज्यांचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात आहे.\nबीड येथील भाजीमंडईत भाज्यांची चांगली आवक होत आहे. शहरालगतच्या व तालुक्यातील शेतकºयांनी खरीप व नंतर रबी पिकांसह भाजी शेतीवरही भर दिला. त्यामुळे रोज ताज्या भाज्या घेऊन शेतकरी येत आहेत. मेथी, कोथिंबीर, पुदीना एक रुपयाला तर पालक, शेपू, चुका जुडी दोन रुपयांना विकली जात आहे. भेंडीचे दर स्थिर असून ३० ते ४० रुपये किलो भाव आहे. वाल शेंग २० ते २५ रुपये तर कारले ४० ते ६० रुपये किलो विकले जात आहे. लिंबुचे दर १२ रुपये किलो आहे. टोमॅटोचे भावही कमालीचे घसरलेले आहेत. हलक्या प्रतीचे टोमॅटो ५ तर चांगल्या प्रतीचे टोमॅटो १० रुपये किलो आहेत.\nदोन दिवसांपुर्वी १५ ते २० रुपये किलो विकलेल्या कांद्याची मागणी वाढल्याने तेजी आली आहे. किरकोळ बाजारात २५ रुपये किलो भाव आहे. बटाट्याचे दर मात्र १० रुपये किलोप्रमाणे स्थिर आहेत.\nफ्लॉवर १० रुपये किलो\nफ्लॉवर, पत्ता कोबी १० रुपये किलो असून मोठ्या प्रमाणात आवकमुळे विक्रेत्यांवर सांभाळण्याची वेळ आली आहे. कोबीबरोबरच वांगीचे भावही कमालीचे कोसळले आहे. वांगी आणि गिलकेदेखील १० रुपये किलो आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nबीडमध्ये मुलाने वाहतूक नियम तोडल्यास पालकाला दंड\nधनगर समाजाच्या जल्लोषाची तारीख कधी \nकेजमध्ये बांधकाम मजुरांचा विविध मागण्यांसाठी तहसीलवर मोर्चा\nधरणामध्ये गुराढोरांसह धरणे आंदोलन\nरोहयोच्या पैशावर पोस्टमास्तरचा डल्ला \n३०२ अतिरिक्त शिक्षक होणार कार्यमुक्त\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.maaybolimarathi.com/tag/artista-ajinkya-bhosale-article/", "date_download": "2018-11-17T09:05:27Z", "digest": "sha1:ESBSIIODJHXJHR7HQWWTM4JNLPFUOVCW", "length": 10372, "nlines": 101, "source_domain": "www.maaybolimarathi.com", "title": "artista ajinkya bhosale article – मायबोली मराठी", "raw_content": "\nज्यादा तास सुटल्यावर वाटेत रस्त्याच्या अलीकड धनु आणि पलिकड शुभम होता. त्यान काहीतरी खुणावल तिला आणि ती समजून गेली. जे काही समजून जायचं होत ते. मग घरी येऊन …\nसकाळी आई बाबा सांगलीला निघाले. इकड श्रद्धा हि कॉलेजला निघाली. धनुने घर आवरून काढल. आणि स्वतसाठी नाष्टा करायला लागली. नाष्टा झाला. पोहे बनवलेले आणि चहा. दोन्ही खाऊन पिऊन …\nuknonw shivaji maharaj | माहित नसलेले शिवाजी महाराज | अजिंक्य भोसले लेख\nशिवाजी कि जय…. शिवाजी अमर आहे नावान आणि त्यांच्या पराक्रमान. शिवाजी म्हणताना मी राजे , महाराज अस का बोलले नाही असा प्रश्न पडेल तुम्हला पण या लेखात काही गोष्टी मी …\nतिला विचारताना विचार करा त्याचा. नवऱ्याचा. मला अस वाटत माणूस सुखी कधी राहू शकत नाही. कारण काही न काही त्याच्या अपेक्षा या असतात आणि एक अपेक्षा पूर्ण झाली कि त्याहून …\nप्रेमाची शप्पथ आहे तुला : भाग ०५ | Ajinkya Bhosale Articles\nपावसाने जोर धरला आणि त्याच्या मनात बरेच प्रश्न यायला लागतात. मघापासून तो तिच्या जवळ जाण्यासाठी आसुसलेला असतो. पण तिच्या एका वाक्यान त्याच्यातली सगळी मिलनाची भावना विरून जाते. आणि …\n म्हणू का काय म्हणू श्री.श्री.श्री.छ. शिवाजी शहाजी राजेभोसले. यांस , काय होणारे श्री.श्री.श्री.छ. शिवाजी शहाजी राजेभोसले. यांस , काय होणारे काल गोव्यातून तुमचा पुतळा हलवला उद्या दिल्लीतून हटवतील. मग रस्त्यांवरच्या पुतळ्यासोबत रस्त्याला …\nप्रेमाची शप्पथ आहे तुला : भाग ०३\n( आता बाहेर पाउस पडायला सुरुवात झालेली ) आज , आत्ता , अस जवळ आहोत. बाहेर पाउस पडायला लागलाय. तुला आठवतय का ग बघ बर , तेव्हा तू भिजत …\nनिमित्त मराठी राजभाषा दिनाच.\nमराठी हि भाषा आहे ,हा एक संवाद आहे , त्या उपर हे एक नात आहे जन्मापासून ते मरेपर्यंत. मेल्यानंतरही श्राद्धाच्या विधी-संवादापार्यंत. मराठी हि कुणाची हक्काची भाषा नाही. मराठी बोलावच …\nप्रेमाची शप्पथ आहे तुला.\nउगीच कोणी कुणासाठी काहीच करत नाही. समाजात आपण राहतो. हा समाज आपल्याला चांगल बोलतो म्हणून सबंध हा समाज चांगला आहे अस होत नाही. काही वेळा आपण फसलो जातो त्यांच्या …\nशिवाजी राजे एक ब्रांड | अजिंक्य भोसले लेख |\nशिवाजी महाराज कि जय… शिवाजी अमर आहे नावान आणि त्यांच्या पराक्रमान. शिवाजी म्हणताना मी राजे , महाराज अस का बोलले नाही असा प्रश्न पडेल तुम्हला पण या लेखात काही …\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\nRBI ने तुम्हाला दिलेले “हे” अधिकार तुमच्या बँकेने तुम्हाला सांगितले का..\n25 गाय चा स्वयंचालित गोठा सरकार च्या सब्सिडी सहित बैंक लोन सहित बनवून मिळेल.\nकसे मिळेल १० लाख रु कर्ज पहा., आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना.\nsildenafil viagra - प्रेमाची शप्पथ आहे तुला : शेवटचा भाग\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/sport/cricket-sports/matt-askin-the-handicap-cricketer-of-england-photos-video-story-295858.html", "date_download": "2018-11-17T09:33:48Z", "digest": "sha1:NT62XZ7WXNBJYLA7CSGXZVDBIB2VAID3", "length": 3157, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - आहे फक्त एकच हात पण लगावतो जबरदस्त षटकार !–News18 Lokmat", "raw_content": "\nआहे फक्त एकच हात पण लगावतो जबरदस्त षटकार \nअपंगत्वावर मात करत यशाची शिखरं गाठणारे अनेक रोल मॉडेल आपण पाहिले आहेत. आज अशात एका अफलातून व्यक्तीची ओळख आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याला एक हात नाही आहे. पण तरीही क्रिकेट श्रेत्रात त्याची एक वेगळीच ओळख आहे. एक हात नसल्याने फक्त एका हाताने खेळून तो आता धमाकेदार षटकार लगावतो. लहानापणापासून अंपग असल्याने खचून न जाता आपली आवड जोपासत त्याने क्रिकेट खेळायला सुरूवात केली.\nया प्रेरणादायी क्रिकेटरचं नाव आहे 'मॅट अस्किन'. त्याने त्याच्या उत्तम खेळीने देशाला अनेत सामने जिंकून दिले आहे. इंग्लंड क्रिकेटच्या अधिकृत ट्विवरवरून मॅकच्या आयुष्यावर आधारित व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-cultivation-sweet-jowar-agrowon-maharashtra-1388", "date_download": "2018-11-17T09:39:26Z", "digest": "sha1:3HBRRDT7IATUKH6FA5RGACYDSHOEBUQS", "length": 18637, "nlines": 177, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture stories in Marathi, cultivation of sweet jowar, AGROWON, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगोड ज्वारी : खरीप ज्वारीस पर्यायी पीक\nगोड ज्वारी : खरीप ज्वारीस पर्यायी पीक\nगोड ज्वारी : खरीप ज्वारीस पर्यायी पीक\nडॉ. हि. वि. काळपांडे, अंबिका मोरे, डॉ. यू. एन. आळसे, आर. एल. औढेकर\nरविवार, 24 सप्टेंबर 2017\nगोड ज्वारी ही आपल्या नेहमीच्या खरीप ज्वारीसारखीच असते. मात्र, जास्त कायीक वाढ आणि तिच्या ताटाच्या रसामध्ये अधिक साखरेचे प्रमाण (ब्रिक्‍स) असल्याने त्यास गोड ज्वारी म्हणतात.\nया ज्वारीच्या ताटामध्ये उसासारखी गोडी असते. त्याच्या रसापासून काकवी किंवा गूळ आणि इथेनॉल बनविता येते. गोड ज्वारीच्या ताटापासून रस काढल्यानंतर राहिलेला चोथा गुरांना चारा म्हणून वापरता येतो.\nगोड ज्वारी लागवड तंत्रज्ञान हे खरीप किंवा रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानाप्रमाणेच असून, खालील काही मुद्दे वेगळे आहेत.\nगोड ज्वारी ही आपल्या नेहमीच्या खरीप ज्वारीसारखीच असते. मात्र, जास्त कायीक वाढ आणि तिच्या ताटाच्या रसामध्ये अधिक साखरेचे प्रमाण (ब्रिक्‍स) असल्याने त्यास गोड ज्वारी म्हणतात.\nया ज्वारीच्या ताटामध्ये उसासारखी गोडी असते. त्याच्या रसापासून काकवी किंवा गूळ आणि इथेनॉल बनविता येते. गोड ज्वारीच्या ताटापासून रस काढल्यानंतर राहिलेला चोथा गुरांना चारा म्हणून वापरता येतो.\nगोड ज्वारी लागवड तंत्रज्ञान हे खरीप किंवा रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानाप्रमाणेच असून, खालील काही मुद्दे वेगळे आहेत.\nपेरणीची वेळ आणि पद्धत : गोड ज्वारी ही खरीप आणि उन्हाळी हंगामात घेता येते. खरीप हंगामात ज्वारीची पेरणी योग्य पाऊस झाल्याबरोबर १५ दिवसाच्या आत करावी. उन्हाळी हंगामात गोड ज्वारीची पेरणी डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत करावी. पेरणीच्या वेळी रात्रीचे तापमान १० ते १२ सेल्सिअस पेक्षा जास्त असावे. सरी वरंबा पद्धतीने लागवड केल्यास जमिनीत ओलावा कायम टिकून राहतो.\nओळीतील अंतर : गोड ज्वारीसाठी दोन ओळींतील अंतर ६० सें.मी. व दोन झाडामधील अंतर १५ सें.मी. ठेवणे गरजेचे आहे, त्यामुळे झाडाची संख्या एक लाख दहा हजार प्रतिहेक्‍टरी राहील.\nगोड ज्वारीचे प्रचलीत वाण : एसएसव्ही-८४ फुले अमृता (आर एस एस व्ही-९), शुगरग्रे, ऊर्जा, सीएसएच-२२, आयसीएसव्ही- ९३०४६, आयसीएसव्ही- २५२७४\nखताची मात्र : पेरणी पूर्वी १२ ते १५ बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत वापरावे. १०० किलो नत्र, ४० किलो स्फुरद व ४० किलो पालाश प्रति हेक्‍टरी या रासायनिक खताची शिफारस आहे.\nहिरव्या चाऱ्याचे उत्पादन ३६-४० टन प्रतिहेक्‍टर\nधान्याचे उत्पादन ३-८ क्विंटल प्रतिहेक्‍टर.\nरसातील गोडवा ब्रिक्‍स १७-१८\nगुळाचे उत्पादन ३०-३२ क्विंटल प्रतिहेक्‍टर.\nइथेनॉलचे उत्पादन १८००-२००० लिटर प्रतिहेक्‍टर.\nवरीलप्रकारे काटेकोर व्यवस्थापन केल्यास गोड ज्वारीचा एकरी १२ ते १५ टन हिरवा चारा मिळू शकतो आणि रसापासून आपणास हेक्‍टरी २००० ते २५०० लिटर इथेनॉल मिळू शकते.\nरस काढल्यानंतर शिल्लक राहणारा लगदा ज्वलनासाठी तसेच जनावरांचे पौष्टिक खाद्य म्हणून वापरता येतो. त्याचा वापर दुग्धोत्पादन वाढीला हातभार लावेल, तसेच गोड ज्वारीच्या सिरपला ही मागणी राहील. या सिरपपासून काकवी तयार करण्यासाठी इक्रिसॅटमध्ये संशोधन सुरू आहे. ती मधुमेहीसाठी उपयुक्त असेल.\nगोड ज्वारी अधिक लाभदायी का\nगोड ज्वारीचे पीक हे ४ महिन्यांत येते. दर वर्षी दोन पीक घेता येतात.\nगोड ज्वारी हे जिरायत पीक आहे. हे पीक जमिनीतील पाण्याचा कार्यक्षमपणे वापर करणारे पीक (सी ४) म्हणून ओळखले जाते.\nगोड ज्वारीचा लागवडीचा खर्च कमी.\nगोड ज्वारीमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असून, हा रस इथेनॉलसाठी योग्य.\nबियाण्यांपासून लागवड करू शकतो.\nगोड ज्वारीच्या चोथा पशुखाद्यासाठी उपयुक्त.\nकाही प्रमाणात धान्याचे उत्पादन.\nसंपर्क : डॉ. हि. वि. काळपांडे, ०२४५२-२२११४८\n(लेखक ज्वारी संशोधन केंद्र, वसंतराव नाईक\nमराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी य़ेथे कार्यरत आहेत)\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/newshahrukh-khan-kareena-kapoor-karishma-kapoor-303153.html", "date_download": "2018-11-17T08:37:24Z", "digest": "sha1:JPWZRDAVOOQX4YHUWHXVJAOZGEYZNXCK", "length": 5760, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - करिना,करिष्मा आणि शाहरूख खान दिसणार एका पडद्यावर–News18 Lokmat", "raw_content": "\nकरिना,करिष्मा आणि शाहरूख खान दिसणार एका पडद्यावर\nशाहरूख खान सध्या सातव्या आसमानात आहे. आणि नसायला काय झालं तो करिना कपूर, करिष्मा कपूर आणि शर्मिला टागोर यांच्या सोबत स्क्रीन शेअर करतोय.\nमुंबई, 31 आॅगस्ट : शाहरूख खान सध्या सातव्या आसमानात आहे. आणि नसायला काय झालं तो करिना कपूर, करिष्मा कपूर आणि शर्मिला टागोर यांच्या सोबत स्क्रीन शेअर करतोय. फॅन्ससाठी तर ही स्पेशल ट्रीट ठरणार आहे. हे सगळे सुपरस्टार्स एकत्र एका स्क्रीनवर दिसणार आहेत. यात सासू आणि सूनही आहे. किंग खाननं तसं ट्विट केलंय.आपल्या ट्विटमध्ये त्यानं म्हटलंय, 'या स्त्रियांसोबत स्क्रीन शेअर करण्याचा अनुभव अविस्मरणीय. लक्ससोबत टबमध्ये राहण्याचा हा फायदा.' म्हणजे हे चारही जण लक्सच्या जाहिरातीत दिसणार आहेत. करिना, करिष्मा आणि शर्मिला टागोर यांनी गोल्डन रंगाचा पोशाख परिधान केला होता. सासुबाई शर्मिला टागोर सूनबाई करिनाला चांगली स्पर्धा देत होत्या. शाहरूख खान त्यात काळ्या सूटमध्ये देखणा दिसत होता.\nकिंग खाननं आतापर्यंत लक्सची जाहिरात कतरिना, माधुरी दीक्षित, दीपिकासोबत शूट केलीय.शाहरूख खान सध्या झीरो सिनेमात बिझी आहे. कतरिना आणि अनुष्कासोबतच्या या सिनेमाचं शूटिंग संपलंय आणि आता पोस्ट प्राॅडक्शनचं काम सुरू आहे. इकाॅनाॅमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यानं आपण हाॅलिवूडला का जात नाही हे सांगितलं. तो म्हणाला मी अॅप्रोच होणार नाही. त्यांना हवं तर मला विचारावं.शाहरूख खान म्हणाला, बाॅलिवूडमध्ये ओम पुरींनी हाॅलिवूड कल्चर सुरू केलं. प्रियांका चोप्रा तर हाॅलिवूडमध्येच आहे. इरफाननंही हाॅलिवूडपट केलेत. अमितजींनी केलेत. शाहरूख म्हणाला, माझं इंग्लिश चांगलं नाही. मला वाटतं मी हाॅलिवूडसाठी फिट नाही. मी फक्त बाॅलिवूडचाच विचार करतोय. माझी इच्छा आहे की टाॅम क्रूझनं म्हणायला हवं त्याला हिंदी सिनेमात काम करायचंय. तो दिवस सर्वात चांगला असेल.VIDEO : सुप्रिया सुळेंची 'सेल्फी विथ खड्डे' ही मोहीम पुन्हा सुरू\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVideo : मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/bmc-penalty-for-4_78-lakhs-of-lalbaug-raj-mandal-269794.html", "date_download": "2018-11-17T08:42:50Z", "digest": "sha1:WQEXZQTHEAUOAAHOKAV4YXFS2F4UZJJU", "length": 13153, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खड्डे न बुजवणाऱ्या लालबागच्या राजा मंडळाला 4.78 लाखांचा दंड", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nखड्डे न बुजवणाऱ्या लालबागच्या राजा मंडळाला 4.78 लाखांचा दंड\nखड्डे न बुजवल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं मंडळाला तब्बल 4.78 लाखांचा दंड ठोठावलाय.\n13 सप्टेंबर : मुंबईतल्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मुंबई महापालिकेनं चांगलाच दणका दिलाय. खड्डे न बुजवल्याप्रकरणी मंडळाला तब्बल 4.78 लाखांचा दंड ठोठावलाय.\nगणेशोत्सवा दरम्यान लालबागच्या राजा मंडळाने ठिकठिकाणी खड्डे खोदले होते. पण खोदलेले केलेले खड्डे न बुजवल्या प्रकरणी पालिकेनं मंडळाला ४.८७ लाख रूपयांचा दंड ठोठावलाय.\nमुंबई महापालिका रस्त्यावर करण्यात येणाऱ्या खड्यांसाठी सर्वच गणेशोत्सव मंडळाला अशा प्रकारचा दंड ठोठावते. पण मंडळानं २४७ खड्डे न भरल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आलाय. इतर मंडळाच्या तुलनेत लालबाग मंडळाने केलेले खड्डे जास्त आहेत. यापूर्वी ही अनेकदा मंडळाकडून दंड वसूल करण्यात आलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/ramrav-udavant/", "date_download": "2018-11-17T08:38:55Z", "digest": "sha1:ETXUUDCJXZDNM57INGJBM6C4JLDZAI2D", "length": 9873, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ramrav Udavant- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nचोरीला गेलेल्या गाड्या शोधण्याचा अनोखा छंद,3 वर्षांत शोधून दिल्या तेराशे गाड्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये राहणारे रामराव उदावंत चोरीला गेलेल्या गाड्या शोधून देतात.\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/wheeldrive-news/article-on-car-engine-engine-types-1590128/", "date_download": "2018-11-17T09:13:08Z", "digest": "sha1:AZYEIVX4KAF2TBI2JTSUEVW2OFFZQI2D", "length": 25293, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on car engine engine types | इंजिन कुछ कहता है.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nइंजिन कुछ कहता है..\nइंजिन कुछ कहता है..\nमारुती सुझुकी, ह्यूंदाई या कार कंपन्यांची इंजिन गाजलेली आहेत.\nकारचे इंजिन हा कारमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. यावर कारची कामगिरी अवलंबून असते. इंजिन चांगले असल्यास देखभाल खर्च कमी होतो. इंजिन चांगले असल्याने काही कंपन्यांची विक्रमी विक्री झाली आहे, तर काही कंपन्या या उत्तम इंजिन उत्पादक म्हणून नावारूपाला आल्या. सध्या वापरात असलेल्या व चांगल्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनचा घेतलेला आढावा.\nगाडी मग ती कोणतीही असो दुचाकी की चारचाकी आपल्याला त्याबद्दल उत्सुकता असतेच. त्यामुळेच भलेही बाजारात आलेली प्रत्येक गाडी घेऊच असे नाही. पण, तिच्याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न असतो. गाडीचे रंग, रूप, फीचर यांच्याबद्दल जोरदार चर्चा होते वा ती सर्वाधिक चर्चिली जाते. पण, गाडीचे इंजिन याबाबत चर्चा वा त्याबद्दल जाणून घेण्यात फारची रुची नसते. गाडीला किती सीसीचे, किती बीएचपीचे, कोणत्या तंत्रज्ञानाचे इंजिन बसविले आहे, यावर भर देण्यापेक्षा ते इंजिन किती इंधनक्षम आहे याबद्दल फार तर विचारणा होते.\nप्रत्यक्षात कारचे स्टाइल, फीचर, डिझाइन यापेक्षाही महत्त्वाचे इंजिन असते आणि त्याबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेण्यावर भर दिला पाहिजे. इंजिनाबद्दल माहिती ही आपला मेकॅनिक वा तज्ज्ञांकडून नक्कीच मिळू शकते. काही वेळा कंपन्याही आपल्या इंजिनाची जाहिरात करतात. कारण, इंजिन दमदार तर गाडीची कामगिरी दमदार, असे एक गणितच असते. इंजिन जेवढे चांगले तेवढा कारचा देखभाल खर्च कमी असतो. अर्थात, काही कारचे सुटे भाग महाग असतात, हे वेगळे. पण, असो. इंजिन हे गाडीमधील महत्त्वाचा हिस्सा आहे. काही वेळा इंजिन चांगले असूनही बाजारात गाडी चालत नाही, या मागे वेगवेगळी कारणे असतात. दुचाकीपेक्षा कार उत्पादक कंपन्यांकडून इंजिनबद्दल अधिक माहिती जाहीर केली जाते.\nमारुती सुझुकी, ह्यूंदाई या कार कंपन्यांची इंजिन गाजलेली आहेत. तसेच, काही कंपन्यांची इंजिन चांगली असली तरी त्यांच्या कार मात्र व्यावसायिक पातळीवर अपयशी ठरल्याची उदाहरणे आहेत. यावेळी कोणत्याही कारबद्दल माहिती न लिहिता इंजिनाबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.\nके सीरिज पेट्रोल इंजिन\nगेल्या दोन दशकात देशातील वाहन तंत्रज्ञानात नक्कीच बदल झाला आहे आणि पर्यावरणाचे निकष बदलल्याने तसेच मायलेज प्रिय बाजारपेठेत आपले स्थान भक्कम करण्याबरोबर अधिकाधिक बाजारहिस्सा काबीज करण्यासाठी उत्तम इंजिनाची निर्मिती करण्यावरही कार उत्पादक कंपन्यांनी भर दिला आहे. पेट्रोल इंजिनमध्ये २००५ नंतर सर्वाधिक बदल झाले आणि इंजिनमध्ये अ‍ॅल्युमिनियमचा वापरदेखील वाढला. यामुळे इंजिनाचे लाइफ वाढते. मारुती सुझुकीने २००८ मध्ये आपल्या पेट्रोल इंजिनमध्ये मोठा बदल केला आणि पूर्वीच्या इंजिनच्या जागी अधिक इंधनक्षम, ताकदवान इंजिन विकसित केले. हेच इंजिन पुढे के-सीरिज इंजिन म्हणून प्रसिद्ध झाले. केवळ भारतीय बाजारपेठेसाठीच नव्हे तर जागतिक पातळीवर विकल्या जाणाऱ्या सुझुकीच्या प्रत्येक पेट्रोल कारसाठी हे इंजिन वापरण्यात येत आहे. इंजिनची कामगिरी दमदार असल्याने मारुतीच्या अनेक पेट्रोल कार यशस्वी झाल्या असून, विक्रीचे विक्रमही स्थापित केले आहेत. तसेच, या इंजिनला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. के-सीरिज इंजिन सुरुवातीस २००८ मध्ये मारुती सुझुकीने भारतात ए-स्टार (आता विक्री नाही) या कारमध्ये बसविले आणि त्यानंतर अल्टो के १०, सेलेरियो, वॅगन आर, स्विफ्ट डिझाइयर, अर्टिगा, रिट्स, सियाझ या कारना बसविले गेले आहे. नवीन इंजिनमध्ये कंपनीने कार्बन डायऑक्साइडचे पहिल्या तुलनेत कमी उत्सर्जन प्रमाण, इंजिनच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यावर भर दिला गेला आहे. यांच्यामुळे मायलेजमध्ये कमालीची सुधारणा होऊ शकली आहे. मारुती सुझुकीचे के सीरिज इंजिन एक हजार सीसीपासून सुरू असून, कारच्या सेगमेंटनुसार त्याच्या सीसीमध्ये बदल करण्यात आला आहे. इंजिन पॉवर ६७ बीएचपीपासून ९० बीएचपीपर्यंत आहे. त्यामुळेच इंजिनच्या क्षमतेनुसार व मॉडेलनुसार मायलेजमध्येही फरक आहे. एक हजार सीसीचे व ६७ बीएचपी असलेल्या अल्टो के १० कारचे मायलेज प्रति लिटर २४.०७ असल्याचा कंपनीचा दावा आहे. तसेच, वॅगनआर, सेलेरियो यांनाही एक हजार सीसीचे इंजिन बसविले आहे आणि या कारचे मायलेजही जवळपास सारखे आहे. मात्र, या कारना सीएनजीचा पर्याय असल्याने त्याचे मायलेज यापेक्षाही अधिक आहे. के सीरिजमधील १.२ लिटर इंजिनचे मायलेज प्रति लिटर २२ किमी, तर १.४ लिटर इंजिनचे मायलेज प्रति लिटर २० किमी आहे. मायलेज, मेंटेनन्स फ्रेंडली इंजिन असल्याने मारुती सुझुकीचे के सीरिज इंजिन प्रसिद्ध आहे. डिझेल इंजिनच्या कार मारुती सुझुकी विकत असली तरी डिझेल इंजिन मारुती सुझुकी उत्पादित करीत नाही. मात्र, मारुती वापरत असलेले डिझेल इंजिन उत्तम आहे.\n१.३ लिटर मल्टिजेट डिझेल इंजिन\nडिझेल इंजिनचे तंत्रज्ञान सुधारल्याने कार उत्पादक कंपन्यांनी डिझेल इंजिन असलेल्या कार बाजारात आणण्यास सुरुवात केली. उत्तम इंजिन, उत्तम मायलेज, कमी आवाज, कमी देखभाल तसेच, डिझेल आणि पेट्रोलच्या दरात असणारी मोठी (पाच-सहा वर्षांपूर्वी) तफावत यांच्यामुळे भारतात डिझेल कारची विक्रीही जोरात होती. आता पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये फरक मोठा नसल तरी तो आहे आणि दिवसाला किमान पन्नास ते सत्तर किमी रनिंग असणारे डिझेल कारच घेणे पसंत करतात. मारुती सुझुकीच्या रिट्स, स्विफ्ट, डिझायर, इग्निस, व्हिटारा ब्रेझा, सियाझ आदी कारना वापरण्यात येणारे डिझेल इंजिन हे फियाटचे १.३ लिटरचे मल्टिजेट डिझेल इंजिन आहे. तसेच, टाटा मोटर्सही अनेक वर्षे व्हिस्टा आणि मांझा या कारसाठी आणि आता झेस्ट आणि बोल्ट कारसाठी इंजिन वापरते. या इंजिनास क्वाड्राजेट इंजिन असे म्हंटले असून, ते १.३ लिटर ७५ पीएस व ९० पीएस पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यातील ७५ पीस पॉवर आणि १९० एनएम टॉर्क असणारम्य़ा इंजिनला जॉमेट्री टर्बोचार्जर आहे. मात्र, प्रत्येक कार कंपनीनुसार इंजिची पॉवर व टॉर्कमध्ये फरक आहे. ९० पीएस पॉवर आणि २०० एनएम असणारे इंजिन हे डिझेलमध्ये कॉम्पॅक्ट सेदान वा प्रीमियम हॅचबॅक कारमध्ये वापरले जाते. ९० पीएसमुळे इंजिनच्या पिकअपमध्ये कमालीचा फरक जाणवतो. या इंजिनमध्ये व्हेरिएबल जॉमेट्री टबरेचार्जर वापरला जातो. यामुळे आवश्यकता असताना इंजिनला अतिरिक्त पॉवर देता येते. ९० पीएसची कार चालविताना पॉवर कमी पडत असल्याचे जाणवत नाही. फियाटचे मल्टिजेट डिझेल इंजिन चांगले असल्यानेच मारुती सुझुकीच्या डिझेल मॉडेलनाही चांगली मागणी आहे. मात्र, उत्तम इंजिनचे उत्पादन करणाऱ्या फियाटच्या कारना ग्राहकांनी आपलेसे केले नाही. त्यामुळे फियाटची कार विक्री ही अगदी मर्यादित आहे.\nजागतिक पातळीवर पर्यावरण मानकांचे निकष बदलल्यावर ह्यूंदाईनेही आपल्या कारच्या इंजिन तंत्रज्ञानामध्ये बदल केला. पहिल्या इंजिनचे उत्पादन थांबवून नव्याने विकसित केलेले अ‍ॅल्युमिनियचा वापर केलेले कप्पा इंजिन आपल्या कारमध्ये वापरण्यास सुरुवात केली. भारतात याची सुरुवात आय १० या कारपासून सुरू झाली. हे इंजिन १.२ लिटर ते १.४ लिटर क्षमतेचे असून, ते ७७ पीएस ते १०७ पीएस पॉवरचे आहे. पहिल्या इंजिनच्या तुलनेत हलके आणि अधिक मायलेज देणारे, कमी प्रदूषण करणारे, असे हे ह्यूंदाईचे इंजिन आहे. यामध्ये मल्टि पॉइंट फ्यूएल इंजेक्शन प्रणाली वापरण्यात आली आहे. यामुळे इंजिनला अपेक्षित असा इंधन पुरवठा आणि ताकद मिळते. कप्पा इंजिन भारतात ग्रँड आय टेन, एक्सेंट, व्हर्ना या कारमध्ये वापरण्यात येत आहे. कप्पा इंजिनचे मायलेज प्रति लिटर १८-२० किमीपेक्षा अधिक आहे. मात्र, कारच्या मॉडेल आणि बीएचपीनुसार यामध्ये फरक आहे. एपीएफआय सिस्टिममध्ये बॅच्ड्, सायमलटेनियस आणि स्विक्वेन्शियल, असे तीन प्रकार आहेत. मारुती सुझुकी, ह्यूंदाई तसेच अन्य कंपन्याही पेट्रोल इंजिनासाठी एपीएफआय हीच सिस्टम वापरण्यात येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1036/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE;_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C", "date_download": "2018-11-17T08:25:53Z", "digest": "sha1:XGRV6ZHZT7XYVDWUDAZ625X6VKP6XKXD", "length": 8070, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराजर्षी शाहू महाराजांना भारतरत्न द्या; खासदार धनंजय महाडिक यांची मागणी\nआरक्षणाचे जनक लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांना भारतरत्न किताबाने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सोमवारी लोकसभेत केली. लक्षवेधी सुचनेमध्ये महाडिक यांनी हा मुद्दा उपस्थित केला.\nमहाडिक म्हणाले की, आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचे समाजिक कार्यात मोठे योगदान आहे. आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक न्यायासाठी प्रयत्न केले. आपल्या करवीर संस्थानातून त्यांनी देशातील पहिले आरक्षण लागू केले होते. यापूर्वी अनेकांना मरणोत्तर भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे राजर्षी शाहू यांचा भारतरत्नने सन्मान करावा, अशी मागणी धनंजय महाडिकांनी संसदेत लक्षवेधी सुचनेदरम्यान केली.\nसामाजिक चळवळीत अग्रणी असलेले थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनाही भारतरत्नने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी यापूर्वी करण्यात आली आहे. त्यानंतर आता शाहू महाराजांना भारतरत्नने सन्मानित करण्याची मागणी होत आहे.\nकांद्याच्या हमीभाव मिळावा यासाठी नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर ...\nयुती सरकारने तातडीने कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात रास्ता रोको करण्यात आला. सरकारने कांद्याला हमीभाव जाहीर करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पगार यांनी दिला आहे. निर्यात मुल्य शून्य असताना देखील निर्यात धोरणांबाबत मोदी सरकारच्या धरसोड वृत्तीमुळेच भारतीय कांद्याला मागणी कमी झाली असल्याचा आरोप पगार यांनी यावेळी केला. मोदी सरकार ...\nपुरक पोषण आहार कंत्राटाची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा - नवाब मलिक ...\nपुरक पोषण आहार कंत्राटाची ‘एसीबी’ मार्फत चौकशी करा - Nawab Malik महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी.महिला व बालकल्याण विभागाची पूरक पोषण आहाराची सहा हजार कोटींपेक्षा जास्त किमतीची कंत्राटे रद्द करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने आज दिले आहेत. राज्यसरकार ज्या निविदा काढते, त्यापैकी मोठ्या किंमतीच्या या निविदा होत्या. चिक्की प्रकरणातील अनेक अनियमितता याआधीही उघड झाल्या होत्या. निकृष्ट दर्जाचा चिक्कीपुरवठा तसेच बचत गटांना डावलून मर्जीतल्या कंत्राटदारांना कंत्राटे ...\nनाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं आत्महत्यासत्र सुरूच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कर्जमाफीची ...\nनाशिक जिल्ह्यामधील दिंडोरी तालुक्याच्या खेडगाव येथील माणिक अशोकराव रणदिवे या ३५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. आत्महत्याग्रस्त रणदिवे कुटुंबियांच्या घरी भेट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार आणि आमदार नरहरी झिरवाळ यांनी त्यांचे सांत्वन केले. १५ महिन्यात नाशिकमधील सुमारे ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जमाफी देण्यासाठी अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची सरकार वाट पाहणार आहे असा सवाल अॅड. रविंद्र पगार य ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maaybolimarathi.com/tag/ajinkya-bhosale-articles/", "date_download": "2018-11-17T09:03:44Z", "digest": "sha1:7YPG4QXW5SZ4QPAISAWJAFYLB2TR776Z", "length": 10313, "nlines": 101, "source_domain": "www.maaybolimarathi.com", "title": "ajinkya bhosale articles – मायबोली मराठी", "raw_content": "\nlove story | जिव्हार भाग : ११\nसकाळ झाली आणि धनुच्या अंगावर काटा आला.पण शाळेत जाव लागणार होतच. तिने स्वतःच आवरल आणि गेली आई जवळ भूक लागली सांगायला. पण आई तिच्याशी बोलली नाही. बाहेर येऊन …\nसकाळी आई बाबा सांगलीला निघाले. इकड श्रद्धा हि कॉलेजला निघाली. धनुने घर आवरून काढल. आणि स्वतसाठी नाष्टा करायला लागली. नाष्टा झाला. पोहे बनवलेले आणि चहा. दोन्ही खाऊन पिऊन …\nधनु आजारी होती. शाळेत दोन दिवस गेली नाही. शाळेत अनुपस्थिती लागत होती. वर्गशिक्षकांनी वडिलांना घरी पत्र पाठवल. धनुचे वडील शाळेत गेले. शाळेत गेल्यावर शिक्षकांनी त्यांना थोडावेळ बसवलं. आणि मग …\nछत्रपती सिवाजी राजे यांस , पत्र काही कारणास्तवच लिहावे असा काही नियम नाही. म्हणून या पत्रास हि काही विशेष कारण नाही. बस तुमची याद आल्याने काहीतरी …\nसबंध महाराष्ट्रात श्री.श्री.श्री.छ.शिवाजी महाराज यांच्याबद्दल नवा इतिहास शोधण आणि लिहीण हा एक मोठा गुन्हा आहे. पण सध्या होत चाललेल्या शिव-इतिहासच विकृतीकरण याला आळा कोण घालेल \nप्रेमाची शप्पथ आहे तुला : शेवटचा भाग\nरस्त्यावर अंधार आहे. अगदी मुख्य रस्त्यावर ते दोघ नसतात त्यामुळ गाड्यांचा राबता हि तिथ नव्हता. पूर्ण शुकशुकाट. फक्त पावसाचा जोर आणि पावसाचाच आवाज. एकाच छत्रीत चालताना अजिंक्याने छत्री धरलेली …\nतिला विचारताना विचार करा त्याचा. नवऱ्याचा. मला अस वाटत माणूस सुखी कधी राहू शकत नाही. कारण काही न काही त्याच्या अपेक्षा या असतात आणि एक अपेक्षा पूर्ण झाली कि त्याहून …\nप्रिये , *** आज पण तुझ नाव नाही लिहिणार मी जगाला कळेल कि तू कोण आहेस. तुला कुणावर प्रेम झालंय का असेल झाल तर सांग कारण मी …\nप्रेमाची शप्पथ आहे तुला : भाग ०५ | Ajinkya Bhosale Articles\nपावसाने जोर धरला आणि त्याच्या मनात बरेच प्रश्न यायला लागतात. मघापासून तो तिच्या जवळ जाण्यासाठी आसुसलेला असतो. पण तिच्या एका वाक्यान त्याच्यातली सगळी मिलनाची भावना विरून जाते. आणि …\nप्रेमाची शप्पथ आहे तुला : भाग ०४ | ajinkya bhosale article\nहे बघ प्रेम फक्त तूच करतोस अस नाही मीही तुझ्यावर अजून तितकच प्रेम करतीय. पण संसाराच्या गाड्यात कधीतरी विसरते मी तुला. कारण त्याचा त्रास मलाच होतो. आधीही मला …\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\nRBI ने तुम्हाला दिलेले “हे” अधिकार तुमच्या बँकेने तुम्हाला सांगितले का..\n25 गाय चा स्वयंचालित गोठा सरकार च्या सब्सिडी सहित बैंक लोन सहित बनवून मिळेल.\nकसे मिळेल १० लाख रु कर्ज पहा., आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना.\nsildenafil viagra - प्रेमाची शप्पथ आहे तुला : शेवटचा भाग\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://meghraajpatil.com/tag/jan-lokpal-bill/", "date_download": "2018-11-17T09:10:02Z", "digest": "sha1:J27JQD6GIVUANQSWWWD4MAZTWMRL4CCR", "length": 14514, "nlines": 187, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "JAN LOKPAL BILL | मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nअण्णांचं आंदोलन आणि बार्शी\nमाझा प्रत्येक सोमवार हा बार्शीसाठी राखीव असतो. अण्णाचं आंदोलन अतिशय महत्वाच्या टप्प्यावर असतानाही मला कोर्टाच्या तारखेसाठी दर सोमवारप्रमाणेच कालही बार्शीला जावं लागलं. मी प्रत्येक रविवारी रात्री मुंबईतून बसतो आणि सोमवारी रात्री बार्शीतून निघून मंगळवारी सकाळी मुंबईत, पुन्हा कामाला हजर…\nPosted in स्वतंत्र लिखाण\nअण्णांना ऑनलाईन माध्यमातून मोठा सपोर्ट\nअण्णांच्या आंदोलनाने काय साध्य होईल, भारताला एक सशक्त लोकपाल मिळेल का नाही, की निरंकुश सत्तेला आणि अधिकाराला चटावलेले सत्ताधारी पुन्हा काहीतरी बहाणेबाजी करत पुढच्या निवडणुकीची वाट पाहतील. आता काहीच सांगता येणार नाही. पण अण्णांच्या आधीच्या म्हणजे, पाच महिन्यांपूर्वीच्या आणि आताच्या आंदोलनाने एका बाबीवर मात्र शिक्कामोर्तब केलं, ती म्हणजे अण्णांसाठी सक्रिय झालेले डिजीटल नेटिव्ह किंवा नेटिझन्स.. आणि त्यानी अण्णांना दिलेला ऑनलाईन सपोर्ट…\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nकाळ्या पैश्याचं काळं वास्तव\nदेशपातळीवर अण्णा हजारेंचं आंदोलन आणि जन लोकपाल विधेयक याची चर्चा सुरू असतानाच राज्य सरकारने रात्री तब्बल दीडच्या सुमारास जलविधेयक मंजूर करवून घेतलं. त्यासाठी झोपलेल्या आमदारांना पुन्हा सभागृहात आणण्यात आलं. काही सभागृहातच होते कारण त्यादिवशी महिला आरक्षण दुरूस्ती विधेयकासाठी सभागृह उशीरापर्यंत सुरू होतं. राज्यातला पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम बदलणाऱ्या सरकारच्या या प्रयत्नावर मोठी टीका झाली, त्यानंतर सत्तेतला भागीदार पक्ष काँग्रेसला जाग आली आणि त्यांनी पाणीवाटपाचा प्राधान्यक्रम बदलणार नसल्याचं स्पष्ट केलंय. हा सर्व घटनाक्रम वेगवेगळ्या वृत्तपत्रातून टीव्ही चॅनेलमधून येऊन गेलाय.\nPosted in स्वतंत्र लिखाण\n…म्हणे निवडणूक लढवून दाखवा\nअण्णाचं उपोषण संपलं, अण्णा राळेगण सिद्धीमध्ये परतले, तिथं त्याचं जंगी स्वागत झालं. आता हळू हळू उपोषणाचा विषयही मागे पडतोय. मधल्या काळात आयपीएल आहे. 2G घोटाळ्यात आरोपपत्रही दाखल होऊ लागलेत. पुन्हा पाच राज्यातल्या निवडणुका आहेत… विषयांना काही तोटा नाही, पण मधल्या काळात चिडीचूप असलेल्या वाचाळ नेत्यांना आता वाचा फुटायला लागलीय.\nअण्णांच्या उपोषणाच्या काळात अण्णांना जो देशव्यापी असा अभूतपूर्व पाठिंबा मिळाला, त्यामुळे पायाखालची जमीन हललेले सर्वच नेते आता भानावर येऊ लागलेत.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nनुसतं फेसबुक स्टेटसवर लाईक करून किंवा कॉमेन्ट टाकून कसा देता येईल पाठिंबा\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस. सरकारला आता त्यांच्या आंदोलनाचे चटके बसायला लागलेत.\nरात्रीच शरद पवार यांनी यासंदर्भातल्या मंत्रीस्तरीय गटाचा राजीनामा दिला. हे तसं तर अण्णांच्या आंदोलनाचं यश मानता येईल… पण त्यापेक्षा शरद पवारांचा राजकीय स्वार्थच त्यामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे.\nआज सरकारने लोकपाल विधेयकासंदर्भात अण्णा हजारेंच्या प्रतिनिधींशी चर्चा केली, चर्चेच्या या फेरीत पाचपैकी तीन मागण्या मान्य झाल्या आहेत. पण महत्वाच्या दोन अजून शिल्लक आहेत, चर्चा सुरूच राहणार आहे. जनलोकपालाच्या आंदोलकाच्या प्रमुख पाच मागण्या आहेत. त्यापैकी लवकरात लवकर जनलोकपाल विधेयक संसदेत मांडावं, तसंच जनपाल विधेयकाचा मसुदा ठरवण्यासाठी तातडीने समिती स्थापन करावी आणि या समितीत सरकार आणि आंदोलकाचं प्रतिनिधीत्व समसमान म्हणजे पन्नास पन्नास टक्के असावं. आता सरकारने या तीनही मागण्या मान्य केल्या. म्हणजे समिती स्थापन होणार, त्यामध्ये आंदोसक आणि सरकार यांचं प्रतिनिधीत्व समसमान असणार, तसंच येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक संसदेत मांडणार… मात्र इतर दोन मागण्या म्हणजे या समितीच्या स्थापनेसाठी सरकारी अधिसूचना जारी करायला सरकार अजूनही तयार नाहीय तसंच या समितीचं अध्यक्षपद आंदोलकांच्या प्रतिनिधींकडे म्हणजेच अण्णा हजारेंकडे द्यायला तयार नाही.\nPosted in स्वतंत्र लिखाण\nVideo : पांढरवाडीतील एक शुष्क दिवस… (abpmajha)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (55)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/funny-photos-which-is-perfect-for-laugh-5930398.html", "date_download": "2018-11-17T09:06:25Z", "digest": "sha1:D4K2A4ZTHMKVJ34HQW6QEIQ4P3K77GRN", "length": 5586, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny Photos Which Is Perfect For Laugh | FUNNY: भाऊ गोठ्यात जाते का ही बस, हे फोटो पाहून नक्की हसायला येईल", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nFUNNY: भाऊ गोठ्यात जाते का ही बस, हे फोटो पाहून नक्की हसायला येईल\nदिवसाची सुरूवात हसत खेळत झाली की, संपूर्ण दिवस शरीरामध्ये उर्जा असते. दिवसही चांगला जातो आणि मनसुध्दा प्रसन्न राहाते.\nदिवसाची सुरूवात हसत खेळत झाली की, संपूर्ण दिवस शरीरामध्ये उर्जा असते. दिवसही चांगला जातो आणि मनसुध्दा प्रसन्न राहाते. हीच बाब हेरून आज आम्ही खास तुमचादिवस आनंददायी करण्यासाठी ४० मजेदार फोटोज आणले आहेत. जे पाहून तुमचा दिवस तर नक्कीच चांगला जाईल. सोबतच तुमच्या सहवासात असलेल्या सर्वांनाही तुमचा स्वभाव आज बददलेला दिसेल..\nचला तर मग हसायला तयार रहा...\nपुढील स्लाईडवर पाहा, एकापेक्षा एक धमाकेदार फोटोज...\nमी आत्ताच तर Alto, पाहा कारची नावे वापरताना सोशल मीडियावरच्या कलाकारांना काय काय सुचले\nतुम्हाला असे जुगाड करता येत असतील तर तुम्हाला पैसे खर्च करावेच लागणार नाही, एकदा पाहाच\nEngineering Masters : यांना इंजिनीअर कोणी बनवले रे.. हे फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही हेच विचाराल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://abnnitv.asia/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6/", "date_download": "2018-11-17T09:47:52Z", "digest": "sha1:6MNM53ILF5HL3US72PV5SM5JFR2A4M4J", "length": 13743, "nlines": 123, "source_domain": "abnnitv.asia", "title": "नरेंद्र मोदींचा प्रसिध्दीचा हव्यास, भाजपा सरकारांचा खोटेपणा आणि प्रशासकीय लबाडीत वैकुंठी जाटवचा हकनाक बळी – aBNNI TV", "raw_content": "\nनरेंद्र मोदींचा प्रसिध्दीचा हव्यास, भाजपा सरकारांचा खोटेपणा आणि प्रशासकीय लबाडीत वैकुंठी जाटवचा हकनाक बळी\nनरेंद्र मोदींचा प्रसिध्दीचा हव्यास, भाजपा सरकारांचा खोटेपणा आणि प्रशासकीय लबाडीत वैकुंठी जाटवचा हकनाक बळी\nवैकुंठी जाटव ही राजस्थानातील साठ वर्षीय केंद्र-राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळावा, म्हणून सरकारी कार्यालयात चकरा मारून थकली. ना तिच्या घरावर छत आहे, ना तिच्या घरात गॅस आहे. पण उज्ज्वला गॅस योजनेची लाभार्थी म्हणून ती पंतप्रधानांच्या जनसंवाद कार्यक्रमात ती बसली होती. घरावर छत देण्याच्या बहाण्याने तिला कार्यक्रमात आणण्यात आलं होतं. कार्यक्रमातून घरी परतताना बसमध्ये बसायला जात असताना, एका वाहन ठोकरीत तिचा मृत्यू झाला आणि आश्चर्याची बाब म्हणजे थेट मुख्यमत्री स्तरावरून तिच्या कुटुंबाला तातडीने मदत देण्यासाठी सूत्रे हालली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रसिध्दीचा हव्यास, भाजपा सरकारांचा खोटेपणा आणि प्रशासकीय लबाडीत वैकुंठी जाटवचा हकनाक बळी गेला.\nवैकुंठी जाटव यांच्या पतीचं काही महिन्यांपूर्वीच निधन झालं होतं. आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची. एक दत्तकपुत्र व सुनेसोबत त्या राहत होत्या. राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील कठुमर तालुक्यातील समूची हे त्यांचं गाव. घरावर छत टाकून मिळावं, शौचालय बांधून मिळावं आणि गॅस कनेक्शन मिळावं, म्हणून गावच्या सरपंच आणि ग्रामसचिवाकडे चकरा मारून वैकुंठी हतबल झाल्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्या लाभार्थी नव्हत्या, हे उघड झाल्यावर सरकारी यंत्रणांचं धाबं दणाणलं. हे प्रकरण दाबण्याची जबाबदारी खाद्यमंत्री बाबुलाल वर्मा आणि स्थानिक आमदार मंगल राम यांनी घेतली. रात्री अकरा वाजता या दोघांनी गावात जाऊन वैकुंठीच्या कुटुंबाला अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचं आश्वासन दिलं.\nपण समूची ग्रामस्थ संतप्त होते. लाभार्थी नसतानाही वैकुंठीला जनसंवाद कार्यक्रमाला का नेण्यात आलं, असा जाब विचारू लागले. त्यांना पोलिस आणि प्रशासनाने दाबलं. रात्री बारा वाजता दोन्ही नेत्यांनी वैकुंठीच्या मुलाने, सुनेने तोंड उघडू नये, म्हणून दहा लाखांची मदत जाहिर केली. चेकही मागवला गेला. पण कोणाचे खाते नव्हते. अर्थात, ते नंतर उघडूनही चेक वठवता आला असता, पण चोराच्या मनात चांदणं, तसं रातोरात पाच लाख रोख रक्कमेची व्यवस्था करण्यात आली. उजाडायच्या आधीच प्रशासन आणि पोलिसांच्या दबावाने वैकुंठीचा अंत्यसंस्कारही घडवूनच दोन्ही नेते परतले.\nआता, वैकुंठीला उज्ज्वला गॅस योजनेची लाभार्थी ठरवण्यासाठी राजस्थानातील भाजपाच्या वसुंधरा सरकारची केविलवाणी धडपड सुरू आहे. समूची गावापासून दोन किलोमीटरवरच्या खेरली गावातील देवऋषी गॅस एजन्सीकडे वैकुंठीची नोंद नाही. मग प्रशासन म्हणू लागलं, तसई गावातील अंजली गॅस एजन्सीकडे तिची नोंद आहे. प्रशासनाने मिडियाला वैकुंठीच्या घरातली गॅस शेगडीही दाखवली. ती हिंदुस्थान पेट्रोलियमची होती. पण अंजली गॅस एजन्सी भारत पेट्रोलियमची आहे. शिवाय, तसई गाव वैकुंठीच्या गावापासून २५ किमी लांब आहे. जिथे वैकुंठीचं गॅस कनेक्शन असणं अतार्किक आहे. वैकुंठीच्या मुलाने व सुनेने आधी कॅमेर्‍यासमोर सांगितलंय की त्यांना कुठल्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही.\nया घटनेतील सत्यासत्यता चर्चेचा किंवा उलटतपासणीचा विषय होऊही शकतो, पण एका रस्ते अपघातातील मृत्यूसाठी सरकार इतक्या तातडीने मदत कधीपासून करू लागलं, का सरकार इतकं धडपडतंय, काय दडपू पाहतंय राजस्थानातील भाजपा सरकार राजस्थानातील अनेक शहीद परिवार गेल्या तीन महिन्यांपासून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर वैकुंठी प्रकरणात राजस्थान सरकारने दाखवलेली तत्परता निश्चितच संशयास्पद आहे.\n(” द वायर ” वरील हिंदी बातमीचं मुक्त भाषांतर)\ncredits – कायद्याने वागा लोकचळवळ – Kaydyane Waga\naBNNI TV विश्वसमाज क्रांतीं की पहल…\nलोकसेवकांसाठीच्या कलम 353 मध्ये सुधारणांसाठी संयुक्त समिती ‎- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nडेक्कन क्वीन आणि कल्याण\nगावातील विकास कामांना गावकऱ्यांनी सहकार्य करावे – राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर\nसभी गैर-सूचीबद्ध सार्वजनिक कंपनियों को केवल डीमैट स्‍वरूप में ही समस्‍त शेयरों को जारी और हस्तांतरित करना होगा\naBNNI TV विश्वसमाज क्रांतीं की पहल…\nब्राम्हण भारतीय नाहीत…ते परकेच – राखीगढीचा रहस्यभेद \nमा. श्री. गणपतराव जाधव यांच्या हस्ते “श्री रामलिंग महात्म्य” या लघु चित्रपटाचे प्रदर्शन\nसभी गैर-सूचीबद्ध सार्वजनिक कंपनियों को केवल डीमैट स्‍वरूप में ही समस्‍त शेयरों को जारी और हस्तांतरित करना होगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-07-september-2018/", "date_download": "2018-11-17T08:35:42Z", "digest": "sha1:WTBD4JUPO4IXWNIQ6FRCZ6NKUNGR3HW2", "length": 14350, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 07 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतातून चोरी झालेल्या कोट्यवधी डॉलर्सचे दोन प्राचीन पुतळे अमेरिकेच्या दोन संग्रहालयांमध्ये प्रदर्शित केले गेले असून त्यांना भारतात परत पाठविले आहे.\n1.4 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक खर्च असणारे सिंगापूरमध्ये आशियातील पहिले डाटा सेंटर तयार करण्याची घोषणा फेसबुकने केली आहे.\nअर्थमंत्र्यांच्या आर्थिक समावेश योजनेवर टिप्पणी करताना अरुण जेटली यांनी एका महत्वाकांक्षी योजनेत सांगितले की, मंत्रिमंडळाद्वारे जन धन अकाउंट्स ओव्हरड्राफ्ट कॅपला 5000 रुपयांवरून दहा हजार रुपयांपर्यंत वाढवण्यास मान्यता दिली आहे.\nतुर्कीमध्ये 7 सप्टेंबर, 2018 रोजी सुरु होणाऱ्या भारत 87 व्या इझमिर इंटरनेशनल ट्रेड शोमध्ये सहभागी देश आहे.\nबाराव्या पंचवार्षिक वन्यजीव अभयारण्याचा एकत्रित विकास केंद्र पुरस्कृत योजनेची अंमलबजावणी करण्यास मंत्रिमंडळ मान्यता दिली आहे.\nकेंद्रीय गृहमंत्री श्री राजनाथसिंह यांनी कायदा अंमलबजावणी एजन्सीजकडे दहशतवादासाठी आपली क्षमता वाढवण्यासाठी आणि जन्मभुमी सुरक्षिततेसाठी उदयोन्मुख आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.\nकेंद्रीय हिंदी कमिटीची 31 व्या बैठक नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.\nसेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरनमेंट (सीएसई) ने केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की गेल्या वर्षीच्या भाडे वाढीनंतर, व्हिएतनामच्या हनोईनंतर दिल्ली मेट्रो जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात अधिक अप्राप्य वाहतूक नेटवर्क बनला आहे.\nGoogle ने ‘डेटासेट सर्च’ नावाचे एक नवीन शोध इंजिन लाँच केले जे वैज्ञानिकांना, डेटा पत्रकारांना मदत करण्यासाठी आणि इतरांना त्यांच्या कामासाठी लागणारे डेटा शोधण्यास मदत करेल.\nगुजराती लेखक आणि पत्रकार भगवती कुमार शर्मा यांचे निधन झाले आहे. ते 84 वर्षांचे होते.\nPrevious (NTA UGC NET) राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-2018\nNext (RINL) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये 664 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://meghraajpatil.com/tag/internet/", "date_download": "2018-11-17T09:03:22Z", "digest": "sha1:WMOUPTSSKTRHSJF3VC537X2A2XWB4XPU", "length": 26728, "nlines": 293, "source_domain": "meghraajpatil.com", "title": "INTERNET | मेघराज पाटील", "raw_content": "\nमधुरतम जो बातें मैं कहना चाहता हूँ, आज तक नहीं कह सका हूँ\nकानामागून आला आणि तिखट झाला…\nहे मोबाईल युग आहे, असं म्हणायची एक पद्धत आपल्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक प्रमुख कालखंडाला त्या त्या काळातल्या प्रमुख घटनेनं ओळखण्याची एक पद्धत आपल्याकडे रूढ झालीय. म्हणजे आदीम युग, अश्म युग, लोह युग… असं. हे सर्व आपल्या उत्क्रांतीचे टप्पे… अगदी अर्वाचीन काळापुरतं बोलायचं तर विज्ञान युग, तंत्रज्ञान युग… जाहिरात युग… इंटरनेट युग असं कशालाही तुम्ही युग हा शब्द जोडू शकता. ज्यावेळी जो संदर्भ महत्त्वाचा वाटेल, ते युग तुमच्यासाठी आहे, असं खुशाल समजा… पुन्हा एक सोय अशी की तुम्हाला कोणी असा रेफरन्स दिल्यावर कशावरून हे विज्ञान युग किंवा तंत्रज्ञान युग किंवा जाहिरात युग असं विचारत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या युगाचं असं नामकरण केल्यानंतर त्याचा प्रतिवाद करण्याच्या फारसं कुणी फंदात पडत नाही.\n(कृषिवल, मंगळवार, दि. 5 मार्च 2012)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nही भूमिका आपण आपल्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात शाळेतच शिकलेलो असतो. म्हणजे भारतात प्रत्येकाला घटनेनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण आपल्याला अभिव्यक्तीचा अधिकार आहे, याचा अर्थ असा नसतो की आपण दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणावी किंवा आपल्या स्वातंत्र्याने एखाद्याच्या भावना दुखावतील किंवा भडकतील… हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या जबाबदारीतच अपेक्षित आहे. हीच भूमिका आपण शाळांमधून शिकलेलो असतो. आता ट्वीटरने पुन्हा एकदा याचीच आठवण करून दिलीय.\n(कृषिवल, मंगळवार, दिनांक 31 जानेवारी 2012)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nएक विजय : अभिनव ऑनलाईन लोकआंदोलनाचा\nहे दोन शब्द आता ऑनलाईन किंवा वेब कम्युनिटीसाठी आता अनाकलनीय राहिलेले नाहीत. विकीपीडियाने गेल्या बुधवारी म्हणजे 18 तारखेला केलेल्या अभिनव बंदमुळे सोपा आणि पिपाविरोधी जनमत तयार होण्यास मोठी मदत झाली. आणि काँग्रेसला प्रस्तावित कायद्याचा हट्ट सोडून द्यावा लागला. हे केवळ शक्य झालं ते एक दिवसाच्या ब्लॅक आऊट आंदोलनामुळे…\nसोपा म्हणजे SOPA आणि पिपा म्हणजे PIPA. त्याचा विस्तारीत रूप म्हणजे STOP ONLINE PIRACY ACT आणि PROTECT IP म्हणजेच INTELLECTUAL PROPERTY. हे दोन्ही कायदे आनलाईन पायरसी रोखण्यासंदर्भात अमेरिकी संसद म्हणजे काँग्रेसने प्रस्तावित केलेले कायदे आहेत.\nआता एक महत्वाचा मुद्दा… हे सर्व हे काही होतंय ते अमेरिकेत, मग आपण त्या निषेधात सहभागी व्हायचं किंवा आपला म्हणजे एक सर्वसामान्य वेब यूजर किंवा इनमिन इंटरनेटवर एखादा ईमेल आयडी किंवा फक्त फेसबुकवर अकांऊट एवढाच काय तो आपला वेबशी संबंध… बऱ्याचदा आपण ईमेल किंवा फेसबुक चेक करण्यासाठी कधीतरी इंटरनेट कॅफेमध्ये जातो, मग आपल्याला इथे भारतात बसून काय फरक पडणार आहे, कितीही कायदे आले तरी…\n(कृषिवल, मंगळवार, दिनांक 24 जानेवारी 2012)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nआपल्याकडे गेल्या वर्षभरात जशी लोकपाल कायद्याची चर्चा होती, तशीच आता अमेरिकेत सोपा आणि पिपा या दोन कायद्याची आहे. हे दोन्ही कायदे अँटी पायरसी विरोधी आहेत. सोपा म्हणजे SOPA स्टॉप ऑनलाईन पायरसी अॅक्ट… तर पिपा म्हणजे PIPA प्रोटेक्ट आयपी अॅक्ट… पिपाचा प्रस्ताव सिनेटचा आहे. तर सोपाचा प्रस्ताव हाऊसचा म्हणजेच हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिवचा आहे. या दोन कायद्यांमुळे इंटरनेटच्या क्षेत्रातली म्हणजेच ऑनलाईन पायरसीला पूर्णपणे आळा बसेल, असं या कायद्याच्या समर्थकांना वाटतं.\n(स्टार माझा डॉट कॉमवर पूर्वप्रकाशित)\nPosted in स्टार माझा ब्लॉग\nइंटरनेट खरोखरच नियंत्रित करता येईल\nमागच्याच आठवड्यात याच स्तंभात लिहिलेल्या लेखात इंटरनेट हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक असला तरी मूलभूत मानवाधिकार मात्र नक्कीच नाही, याची चर्चा केली होती. तसं आपल्यापैकी कित्येकांना फेसबुकशिवाय करमत नाही, अशी स्थिती आहे, पण सरकार किंवा न्यायालयीन कारवाईने फेसबुक कधी बंद झालं तर काय… विचार फारसा कुणी करणार नाही, कारण फेसबुक बंद झालं तर अजून दुसरं काही तरी नक्कीच आपल्याला अभिव्यक्त करण्यासाठी उपलब्ध होईल, पण जग आणि संपर्क विज्ञान-तंत्रज्ञान ज्या झपाट्याने बदलतंय, तो झपाटा पाहता खरोखरच फेसबुक बंद करता येईल का\n(कृषिवल, दिनांक 17 जानेवारी 2012)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nइंटरनेट : जीवनावश्यक आहे, पण मूलभूत नक्कीच नाही\nएक चर्चा सुरू झालीय, पाश्चिमात्य देशांमध्ये… तशी ही चर्चा आपल्याकडे यायला अजून वेळ आहे. इंटरनेटच्या 3G स्पीडमुळे कदाचित सुरू होईलही आपल्याकडे लवकरच….\nइंटरनेट हा मानवाधिकार असावा का, म्हणजे मूलभूत मानवी हक्काचा दर्जा देण्याइतपत त्याचं महत्व असावं. तसं पाहिलं तर इंटरनेटचं महत्व आज कुणालाच अनुल्लेखित करता येणार नाही. कारण इंटरनेटची माहिती आणि संदेशवहनाची क्षमता अफाट आहे. त्यात दिवसेंदिवस वाढच होत राहणार आहे.\nइंटरनेट आता आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला असला तरी इंटरनेटने ज्यांच्या कल्पनेतून जन्माला आलं त्यांनीच ही एक नवी चर्चा सुरू केलीय, ती म्हणजे इंटरनेट हा मूलभूत मानवी हक्क असू नये…\n(कृषिवल, दिनांक 10 जानेवारी 2012)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nआज आपल्याकडे ट्वीटरवर असलेले राजकारणी कोण कोणते, तर सर्वात पहिलं नाव येतं, शशी तरूर याचं. पण शशी तरूर हे राजकारणात येण्याआधीपासानूच ट्वीटरवर सक्रीय आहेत, एवढंच नाही तर सध्या त्यांची फॉलोअर्सची संख्या देशात सर्वाधिक आहे. सत्तेच्या राजकारणातून म्हणजे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्रीपदावरून पायउचार झाल्यानंतरही ते ट्वीटरवर तेवढेच सक्रीय आहेत, जेवढे पूर्वी होते. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही सातत्याने वाढतेच आहे. त्यांनी आपल्या ट्वीटने अनेकदा राष्ट्रीय पातळीवर होडलाईन होतील, अशा बातम्याही दिल्यात. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री नरेन्द्र मोदी, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, भाजपच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज अशी काही मोजकी नावे ट्वीटरवर सक्रीय असलेल्यांची म्हणून घेता येतील. उमर अब्दुल्ला यांनी आपल्या ट्वीटमधून हेडलाईन्सच्या अनेक बातम्या दिल्या.\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nसोशल नेटवर्किंगने अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची आजपर्यंतची सर्व परिमाणेच बदलून टाकली. काही मोजक्या लोकांच्या पलिकडे अमेरिकेच्या संबंध जनतेला बराक ओबामा आणि त्याचं जगप्रसिद्ध वाक्य, ज्याला नंतर आपल्याकडे सुभाषिताचा दर्जा मिळाला, Yes We Can ते फक्त अमेरिकेत नाही तर जगभरात पोहोचलं ते फक्त सोशल नेटवर्किंगमुळेच.\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nस्टीव्ह जॉब्स बुधवारी गेला. आपल्याकडे बातमी समजली तेव्हा गुरुवार उजाडला होता. पेपरवाल्यांना त्याच्या निधनाची बातमी शुक्रवारच्या अंकात घ्यावी लागली. स्टीव्ह जॉब्स गेल्यापासून ते थेट आजपर्यंत आपापल्या मगदुराप्रमाणे त्याच्या क्षेत्रातल्या जाणकारांनी लिहिण्याचा प्रयत्न केलाय. जॉब्सच्या द्रष्टेपणाचं सगळ्याच लहानथोरांना कौतुक… सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं कॉलेज ड्रॉपआऊट असूनही जगज्जेता असणं, जगभरातल्या लोकांना सर्वाधिक भावलं असावं.\n(कृषिवल दिनांक 11 ऑक्टोबर 2011)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nइंटरनेट: विकासाची मूलभूत गरज\n‘इंटरनेट’ म्हणजे समृद्धी हे आता सगळ्यांनाच पटायला लागलंय. अलेक रॉस हे आता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयात काम करतात. त्यांची अमेरिकी प्रशासनासोबत काम करण्याची सुरुवात मात्र त्याही अगोदर म्हणजे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रचार मोहिमेच्या काळात झालीय. बराक ओबामा यांनी ज्या पद्धतीने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून प्रचार मोहिमेत आघाडी घेतली… हा आता सर्वांच्या अभ्यासाचा विषय आहे. त्या प्रचार मोहिमेत सोशल नेटवर्किंगचा वापर कसा कसा करायचा, त्यामागचं डोकं हे या अलेक रॉस यांचं होतं. म्हणूनच आता जेव्हा ते इंटरनेट हे फक्त माहितीचं नाही तर समृद्धीचंही वाहक आहे, असं जेव्हा सांगतात, तेव्हा आपल्याला त्यांचं बोलणं काळजीपूर्वक ऐकावं लागतं.\n(कृषिवल, दि. 4 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेला लेख)\nPosted in अन्यत्र प्रकाशित\nVideo : पांढरवाडीतील एक शुष्क दिवस… (abpmajha)\nसलाम… (मंगेश पाडगावकरांची कविता)\nसंदीप रामदासींचा आणखी एक ब्लॉग\nमहायात्रा : वारी विधानसभेची II\nलोकांनी लोकांसाठी चालवलेला ज्ञानयज्ञ\nजेव्हा फेसबुकला ‘हळद’ लागते…\nवर्गवारी Select Category अन्यत्र प्रकाशित (39) स्टार माझा ब्लॉग (14) स्वतंत्र लिखाण (55)\nनवीन पोस्टच्या माहितीसाठी मेल आयडी नोंदवा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/5901-photos-marathi-film-pipsi-shot-at-drought-hit-locations", "date_download": "2018-11-17T09:24:36Z", "digest": "sha1:PX7ZZJF4M72MFEO27SRQUA6F7X5BJIPE", "length": 10687, "nlines": 224, "source_domain": "marathicineyug.com", "title": "दुष्काळग्रस्त भागात पार पडले 'पिप्सी' चे शुटींग - पहा फोटोज् - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nदुष्काळग्रस्त भागात पार पडले 'पिप्सी' चे शुटींग - पहा फोटोज्\nPrevious Article \"संजू\" चे लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार 'सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी'\nNext Article 'शरद केळकर' ची \"यंग्राड\" मध्ये महत्वाची भूमिका\n'अ बॉटल फूल ऑफ होप' अशी टॅगलाईन असणारा 'पिप्सी' हा आशयघन सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमाचे सौरभ भावे यांनी लिखाण केले आहे. रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' हा सिनेमा महाराष्ट्रातील ग्रामीण भागावर आधारित आहे. त्यामुळे, सिनेमा वास्तवदर्शी होण्यासाठी 'पिप्सी' सिनेमाचे संपूर्ण चित्रीकरण विदर्भात करण्यात आले आहे. यवतमाळ येथील अरणी तालुक्यात एन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या सिनेमाचे चित्रीकरण झाले असल्यामुळे, चित्रीकरण संपेपर्यंत संपूर्ण युनिटला दुष्काळाचा तडाका सोसावा लागला होता.\n'फिल्म शाला' द्वारे विद्यार्थी करणार 'पिप्सी' चित्रपटाचे समीक्षण\n'पिप्सी' चे 'गूज' हे मातृतुल्य भावनीक गाणे नक्की पहा\n'पिप्सी'चे सप्तरंगी गाणे - 'ता ना पि हि नि पा जा'\nपाण्याची कमतरता, चाहुबाजूस केवळ सुकलेले रान आणि ३५ डिगरीहून अधिक तापमान असणाऱ्या या भागात बालकलाकारांसोबत चित्रीकरण करणे आव्हानास्पद होते. कारण प्रचंड उन्हामुळे मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशीच्या घशाला चित्रीकरणादरम्यान सतत कोरड पडत होती. तसेच अतिउष्णतेमुळे त्यांची तब्येतदेखील बिघडण्याची दाट शक्यता होती. मात्र, या दोघांनी या खडतर वातावरणाचा परिणाम आपल्या कामावर पडू न देता, आपापला अभिनय चोख बजावला. विशेष म्हणजे, त्यानंतर पार पडलेल्या ५५ व्या राज्य पुरस्कार सोहळ्यामध्ये 'पिप्सी' सिनेमातील भूमिकेसाठी मैथिलीला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कारदेखील देण्यात आला. शिवाय साहिल जोशी यानेदेखील 'रिंगण' सिनेमासाठी २०१६ सालच्या ५३ व्या राज्यपुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा सन्मान मिळवला असल्यामुळे, 'पिप्सी' सिनेमातील त्याच्या कसदार अभिनयावर दुष्काळी वातावरणाचा तसूभरही परिणाम झाला नाही. अश्याप्रकारे राज्यपुरस्कार विजेते असलेल्या दोन बालकलाकारांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना दर्जेदार अभिनयाची अनुभूती देणारा ठरणार आहे. लहान मुलांच्या निरागस डोळ्यातून सादर होत असलेली 'पिप्सी' ची ही बाटली प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच वास्तविकतेकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोनदेखील देऊन जाणार आहे, हे निश्चित \nPrevious Article \"संजू\" चे लूक्स डिझाइन करणारे शिल्पकार 'सुरेंद्र साळवी – जितेंद्र साळवी'\nNext Article 'शरद केळकर' ची \"यंग्राड\" मध्ये महत्वाची भूमिका\nदुष्काळग्रस्त भागात पार पडले 'पिप्सी' चे शुटींग - पहा फोटोज्\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/category/marathi-news/karad-marathi-news/", "date_download": "2018-11-17T09:16:16Z", "digest": "sha1:X5YH6DN6LMFXHXU6P22IHYJXNGST63TY", "length": 9820, "nlines": 263, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Karad Marathi News | Latest & Breaking Marathi News Updates", "raw_content": "\n‘विठ्ठल ‘ चित्रपटातील श्रेयस तळपदेचे ‘विठ्ठला विठ्ठला’ गाणे प्रदर्शित\nकल्याण : पत्रीपूल पाडणार; मध्य रेल्वेच्या वाहतूक वेळापत्रकात बदल\nकाँग्रेसने दिली नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरच्या अध्यक्षांची नावे\nसार्वजनिकरित्या येण्याचं टाळत, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यात बंदद्वार चर्चा\nपद्मश्री एड गुरु एलीक पदमसी का निधन\nपश्चिम बंगाल में सीबीआई को प्रवेश नहीं – सीएम ममता बनर्जी\nमध्यप्रदेश : बीजेपी का घोषणापत्र जारी, मुफ्त में बाटेंगे स्कूटी -शिवराज…\nतेलंगाना : कांग्रेस और भाजपा की उम्मीदवारों की अगली सूची जारी\nसाताऱ्याच्या कृष्णा नदीत मराठा बांधवांचे अर्धजलसमाधी आंदोलन\nकराड : आराक्षणाच्या प्रश्नावर प्रशासन गंभीर नाही. त्यामुळे कराड तालुक्यातील मराठा बांधवांनी निषेध म्हणून कृष्णा व कोयना नदीच्या प्रीतिसंगमात उतरून निषेध व्यक्त केला. सरकारने...\nन्यायालयात शपथपत्र दाखल करण्यास १७ महिने का लागले\nकराड (सातारा ): काँग्रेसची सत्ता असतांना मराठा समाजाच्या आरक्षणावर २०१२ पासूनच आम्ही तत्कालीन मंत्री खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गटाची एक उपसमिती नियुक्त...\nजीएसटीमुळे नुकसान झल्याने कंटाळून सोने व्यापाऱ्याची आत्महत्या \nकराड: जीएसटीला कंटाळून एका सोन्याच्या व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना कराडमध्ये समोर आली आहे. शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान कोपर्डे हवेली गावाच्या हद्दीत रेल्वे रुळाखाली येऊन...\nधर्मा पाटील यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा रास्ता रोको\nकराड : प्रकल्पासाठी जमीन संपादन करूनही योग्य मोबदला न दिल्याने मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे ८० वर्षांचे धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांचा जे.जे....\nउसाला एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई अटळ\nकृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा इशाराशासनाने कांद्याला किलोला १ रुपयाप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून, ऊसदरप्रश्नी शेतकऱ्यांबरोबरच राहणार आहे. एफआरपीपेक्षा कमी ऊसदर देणाऱ्या कारखान्यांवर...\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nलग्न न टिकण्यामागे ही आहेत कारणे\nअश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nलिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-special-article-poor-implementation-loan-waiwe-scheem-1279", "date_download": "2018-11-17T09:29:19Z", "digest": "sha1:TCMK75AEPTXLACK3O34IPMGT5HIGXEQG", "length": 24519, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon special article on poor implementation of loan waiwe scheem | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगुरुवार, 21 सप्टेंबर 2017\nकर्जमाफीनंतर ‘ऑनलाइन’ अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. पण ऑनलाइनच्या सुविधा सर्व गावात नाहीत आणि तेवढी तांत्रिक माहिती सर्व शेतकऱ्यांना नसल्यामुळे या सर्व सोपस्काराला आधार मिळाला नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र चालूच राहिले आहे.\nकर्जमाफीच्या अंमलबजावणीतील गोंधळामुळे भाजप सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेस आणि विरोधी पक्षांना संधी मिळाली आणि शेतीक्षेत्रात अशांतता निर्माण झाली आहे. असे का घडले आहे आणि फडणवीस सरकारने या महत्त्वाच्या मुद्द्यावर का विचार केला नाही खरं तर कर्जमाफी देणे खूप सोपे आहे. जर राज्य सरकारला माफी द्यावी लागणार असेल तर शिवसेना, काँग्रेस व शेतकरी संघटना यांच्या आग्रहाप्रमाणे विचार करणे शक्य आहे आणि विरोधकांपेक्षा शेतकरी हितासाठी असा विचार सरकारने केला पाहिजे.\nकर्जमाफी किती देता येईल अगर द्यावी हे प्रथम ठरविले पाहिजे. एक, दोन अथवा तीन लाखांपर्यंत कर्ज देता येत असेल तर संबंधित बँकांना सरळ आदेश द्यावा. त्या मर्यादेपर्यंतच्या कर्जावरील माफी दिली जावी, त्यानुसार नोंद करून ठेवा आणि शेतकऱ्यांचे छळ थांबवा, असा स्पष्ट आदेश सरकारला देता येईल. त्या मर्यादेवरील कर्ज असेल तर त्या कर्जाच्या वसुलीसाठी समिती नेमून कोणत्या पद्धतीने वसुली करावी, कर्जाची पुनर्रचना करावी काय, याचा निर्णय समितीने घ्यावा व तोपर्यंत कर्जदारांना कोणत्याही प्रकारे बँकांनी त्रास देऊ नये असाही आदेश दिला पाहिजे.\nनिश्चित मर्यादेपर्यंत कर्ज त्वरित माफ करणे व कोणत्याही स्वरूपाचा किंवा तांत्रिक अडथळा न होता त्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदतीचा हात देणे हा सर्वोत्तम आणि सर्वांत सुरक्षित मार्ग आहे. यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्यांना असे आश्वासन देण्यात येते, की कर्जाचा विळखा सुटत आहे आणि गंभीर उदासीनतेमुळे टोकाचे पाऊल उचलण्याची गरज नाही. याशिवाय राज्य सरकारच्या गॅरंटीनुसार सर्व शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची त्वरित सवलत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले असताना बँकांनी त्वरित प्रतिसाद दिला असता तरीही हे शक्य झाले असते. बँकांनी नकार दिला आणि मग मुख्यमंत्रयांनी बँकांवर कारवाई करण्याची धमकी दिली. शेतकरी संतप्त झाले व बँकांविरोधी आंदोलन करू लागले तर नकारात्मक भूमिका घेणाऱ्या बँकांना संरक्षण दिले जाणार नाही, असाही दम दिला. मग फडणवीस सरकारने कारवाई का केली नाही कारवाई करण्यास सरकार अयशस्वी ठरले आणि बँका आपल्या ग्रामीण ग्राहकांच्या अडचणीकडे दुर्लक्ष करण्याच्या नकारात्मक भूमिकेपासून धडा शिकू लागले नाहीत.\nकाही बँक व्यवस्थापकांनी असे सांगितले, की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) किंवा नाबार्डकडून कोणतीही सूचना नसल्यामुळे ते काही करू शकले नाहीत. पण आरबीआय आणि नाबार्ड हे दोन शेतकरी हिताविरोधी म्हणून ओळखले जातात. शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर आरबीआयने कर्ज शिस्त बिघडली अशी ओरड केली. नाबार्डने सुप्रीम कोर्टात शेतकरीहिताविरोधी अपील केले.\nमुंबई हायकोर्टाने ४४ हजार शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. ज्याला पूर्वीच्या शासनकाळात माफी देण्यात आली होती आणि नाबार्डला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असेही नायालयाने स्पष्ट केले असताना रुपये ९० कोटी ते आता व्याजासह २५० कोटी परत दिले पाहिजेत. ही रक्कम कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरण्याऐवजी नाबार्डने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी ज्या बँकेचा जन्म झाला त्याच नाबार्डने शेतकरीविरोधी पवित्रा घेतला हे विशेष.\nराज्य शासनाने हमी दिली असली तरीही बँकांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यास नकार दिला पण, कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी बँका कशा आतुर असतात ते पाहण्यासारखे आहे. उदाहरणार्थ, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) अरुंधती भट्टाचार्य ज्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात पहिले विधान केले की, कर्ज सवलत व माफी हा पत-शिस्तीत अडथळा आणणारा आहे. त्यांनी बड्या थकबाकीदारांसाठी वसुली करण्याची एक सुरक्षित आणि सावकाश चालणारी प्रक्रिया निश्चित केली आहे. एसबीआयने ६० मोठ्या खात्यांसाठी कर्ज पुरविण्याकरिता इतर सात बँकाच्या सहकार्याने विशेष प्रयत्न केले होते. ही चार लाख कोटी थकीत रक्कम आता वसूल करावयाची आहे (ज्या प्रकारे कर्जाची रक्कम मंजूर केली, रास्त नियम पाळले की मंजुरीतही सवलत दिली हे अर्थात गुप्त\n'एसबीआय सब्सिडियरी' कंपनीला या प्रकरणाची जबाबदारी सोपवली आहे.कॉर्पोरेट क्षेत्रातील मोठ्या रकमा (एनपीए) वसूल करण्यासाठी नवीन कायद्याखाली ‘दिवाळखोरीची’ कारवाई अशाप्रकारे सुधारायची की वसुली प्रक्रियेस विलंब लागून तेवढा वेळ थकबाकीदारांना सहज मिळावा, अशी विलंबाने वसुलीची व्यवस्था शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांना का नाही त्यांना त्रास देण्याच्या प्रक्रियेच्या अगदी उलट अशी ही प्रक्रिया आहे. कर्ज पुरविण्यातील सवलत, त्यांना वसुली प्रक्रियेतही सवलत आणि विलंब अशी ही पक्षपाती व्यवस्था आहे.\nशेतकरी आणि सामान्य ग्राहकांच्या विरोधी ही प्रक्रिया आहे. रिझर्व्ह बँक, राष्ट्रीयीकृत बॅंका आणि नाबार्ड या राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) किंवा भाजपच्या केंद्र सरकारच्या राजकीय नियंत्रणाखाली आहेत. महाराष्ट्रातही भाजप सरकार आहे. आणि तरीही या तीनही संस्था फडणवीस सरकारशी सहकार्य करण्यास असमर्थ आहेत, हे सांगण्याचे पुरेसे धाडस दाखवितात. या परिस्थितीचा अर्थ काय असेल\nभाजपच्या एका खासदाराने दिल्लीतील एका पत्रकाराला सांगितले, की जर मोदी सरकारला अपयशाच्या संकटाला सामोरे जावे लागले तर ते देशातील बहुसंख्य मतदारांची संख्या असणारे शेतकरी असतील. माध्यमातून प्रकट झालेल्या या संभाषणामध्ये एक महत्त्वपूर्ण संदेश आहे, जो मोदी सरकारला संभाव्य आव्हान म्हणून विचार करायला भाग पाडेल.\nसंभाव्य स्पष्टीकरण असे दिसते की, माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने वरील तीनही संस्था स्थापन केल्या आहेत आणि जर त्यांनी ठरविले की शेतकरी क्षेत्रातील अशांतता इतकी सातत्याने चालू ठेवत राहायचे की ते २०१९ च्या निवडणुकीत मोदी सरकारविरुद्ध शेतकरी मते देतील व सरकार पडेल. कारण मोदी सरकारने रिझर्व्ह बँकेचे प्रमुख बदलले असले तरी रिझर्व्ह बॅंकेतील अन्य बोर्ड सदस्य आणि सर्व राष्ट्रीयीकृत बँकातील संचालक हे काँग्रेसने नेमलेले आहेत. बँकिंग प्रणालीवर त्यांचे पूर्ण नियंत्रण असल्यामुळे शेतकऱ्यांना असंतुष्ट ठेवण्याचे उद्दिष्ट ते ठेवू शकतात. काँग्रेसची ही रणनीती असेल तर मोदी सरकारला ते आव्हान आहे.\n(लेखक वरिष्ठ पत्रकार आहेत.)\nकर्ज कर्जमाफी सरकार शेती पूर एनडीए\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nउगवत्या सूर्याच्या देशातील मोहक शेतीह वाई वाहतुकीच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राचे...\n...तरच वाढेल डाळिंब निर्यातफॉस्फोनिक ॲसिडच्या अंशामुळे (रेसिड्यू) डाळिंबाची...\nउच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...\nआर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...\nऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...\nमेळघाटातील शेती आणि समाजमेळघाटात अादिवासी शेतकरी बांधव अजूनही निसर्गाला...\nथेट पणन उत्तम पर्याय दसरा, दिवाळी आणि लग्न-...\nबँकिंग क्षेत्रावरील 'बुडीत' भार बुडीत कर्जे ही सध्या बँकिग व्यवस्थेतील मोठी...\nइडा पिडा टळो दिवाळीची धामधुम सर्वत्र चालू आहे. बळीच्या...\nशेतीतील अंधार करुया दूर... माझ्या आईवडिलांना शेतीची खूपच आवड होती....\n\"आशा'कडून न होवो निराशा \"आशा' हे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...\nबीजोत्पादनातून साधा आर्थिक उन्नती विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा...\nसाखरेचा वाढला गोडवाशेतीमध्ये रासायनिक खते आणि कीडनाशकांच्या वाढत्या...\nधरणात गाळ आणि गाळात शेतकरीजगणं मुश्किल झालेल्या शेतकऱ्यांच्या आयुष्यात अजून...\nझळा व्यापार युद्धाच्याअमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध जुंपल्यापासून...\nधनत्रयोदशी : जीवनतत्त्वाच्या पूजनाचा...धनत्रयोदशी म्हणजे धनाची पूजा. अर्थात धन म्हणजे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/horoscope/page/4", "date_download": "2018-11-17T09:12:30Z", "digest": "sha1:NSQ6LRJDE25Q7ZR2SLZPZCQR3DS7JSPK", "length": 8698, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भविष्य Archives - Page 4 of 65 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमेष तुळा राशीत रवि प्रवेश, बुध, शुक्र युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात लोकांच्या हितानुसार निर्णय घ्यावा लागेल. दसऱयाच्या दिवशी तुम्ही तुमचे विचार सर्वांना पटवून देऊ शकाल. धंद्यात वाढ होईल. नवीन ओळखीचा फायदा करून घ्या. संसारात शुभ समाचार मिळेल. वाद मिटवता येईल. मुलांची प्रगती होईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. कोर्टकेस लवकर संपवा. परीक्षेत यश येईल. नवरात्रीत ...Full Article\nआजचे भविष्य शनिवार दि. 13 ऑक्टोबर 2018\nमेष: हाती घेतलेल्या कामात यश मिळेल, वस्त्र, अलंकार खरेदी योग. वृषभः इतरांच्या मदतीने उचित ठिकाणी बदलीचे काम होईल. मिथुन: स्वतःची मालमत्ता होण्यासाठी प्रयत्न करा, यश येईल. कर्क: चुकीच्या पासवर्डमुळे ...Full Article\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 12 ऑक्टोबर 2018\nमेष: मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा, चांगला फायदा होईल. वृषभः सर्वत्र कौतुक होईल असे कार्य कराल. मिथुन: सहज झालेल्या एखाद्या घटनेमुळे जीवनात मोठा बदल घडेल. कर्क: गंभीर समस्येतून मुक्त व्हाल ...Full Article\nआजचे भविष्य गुरुवार दि. 11 ऑक्टोबर 2018\nमेष: नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने नवे बदल शक्य. वृषभः तांत्रिक क्षेत्रात नोकरी मिळेल, स्वतःचा व्यवसाय सुरु कराल. मिथुन: विवाहाची बोलणी, साखरपुडा यात यश. कर्क: महत्त्वाच्या प्रवासाच्या दृष्टीने ग्रहमान उत्तम व ...Full Article\nनवरात्र कुलधर्म कुलाचार बुध. दि. 10 ते 16 ऑक्टोबर 2018 आजपासून नवरात्र सुरुवात होत आहे.कुलदेवतेचे देवत्व अधिक प्रभावी व्हावे त्याचे आपल्या कुटुंबियावर कायम कृपाछत्र रहावे व सर्व प्रकारच्या अनिष्ट ...Full Article\nआजचे भविष्य मंगळवार दि. 9 ऑक्टोबर 2018\nमेष: वस्तू हरवली असेल तर प्रयत्नाने परत मिळण्याची शक्यता. वृषभः कलाकौशल्य, संगीत, गायन, वादन यात प्राविण्य. मिथुन: नवीन व्यवसाय किंवा कारखाना सुरु करण्याची संधी. कर्क: विद्युत क्षेत्राशी संबंधित सर्व ...Full Article\nआजचे भविष्य सोमवार दि. 8 ऑक्टोबर 2018\nमेष: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, शारीरिक दुखापतींपासून जपा. वृषभः दुरवरचे प्रवास टाळा, आर्थिक व्यवहार जपून करावेत. मिथुन: संततीच्या दृष्टीने त्रासदायक, आरोग्याच्या तक्रारी. कर्क: आर्थिक बाबतीत चांगले योग, अनेक कामात मोठे ...Full Article\nरवि.7 ते 13 ऑक्टोबर 2018 मेष 11 ऑक्टोबर रोजी गुरु ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करीत आहे. मेष राशीला आठवा गुरु आहे. चंद्र, शुक्र युती होत आहे. राजकीय, सामाजिक कार्यात ...Full Article\nआजचे भविष्य शनिवार दि. 6 ऑक्टोबर 2018\nमेष: प्रवासात चांगला, कागदोपत्री व्यवहारात सावधगिरी बाळगा. वृषभः घाईगडबडीत बनावट नोटा हाती पडण्याची शक्यता. मिथुन: पूर्वीची काही प्रकरणे उकरुन काढाल तर गोत्यात याल. कर्क: अंगच्या सुप्त कलागुणांना योग्य न्याय ...Full Article\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 5 ऑक्टोबर 2018\nमेष: प्रेमप्रकरणापासून कायम दूर राहा, फसवणूक होण्याची शक्यता. वृषभः आर्थिक लाभ होतील, धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च कराल. मिथुन: बुद्धिमत्तेच्या जोरावर पैसा मिळेल, कायदा क्षेत्रात उत्तम. कर्क: वक्तृत्व, लिखाण यातून ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/stalker/amp_articleshow/65520987.cms", "date_download": "2018-11-17T08:43:23Z", "digest": "sha1:J6GJHSQ7QFSXIFHKHDFQKTBXDME4VEMI", "length": 9531, "nlines": 67, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "Nashik News: stalker? - सूत्रधारांची पाठराखण? | Maharashtra Times", "raw_content": "\nविनानिविदा औषधखरेदी दोषारोप पत्रच नाही म टा...\nविनानिविदा औषधखरेदी दोषारोप पत्रच नाही\nम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक\nनव्वद लाख रुपयांच्या विनानिविदा औषध खरेदी प्रकरणात दोन कर्मचारी निलंबित करत आयुक्तांनी तत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही बदलीही केली होती. परंतु, या घटनेला तीन महिने उलटले तरी अद्यापही दोषींविरोधात आरोपपत्रच दाखल करण्यात न आल्याने संशय वाढला आहे. प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याने तेसुद्धा या प्रकरणी अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nमहापालिकेचा वैद्यकीय विभाग नेहमीच औषध खरेदीसाठी वादग्रस्त ठरला आहे. या विभागातील एका फार्मासिस्टकडूनच करण्यात येत असलेल्या कोट्यवधीच्या खरेदीच्या सुरस कहाण्याही चर्चिल्या जात होत्या. मात्र, आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्याकडे आल्यानंतर हा सगळा प्रकार बंद होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, मुंढे यांच्या कर्तव्य कठोरतेकडे दुर्लक्ष करत तातडीची गरज म्हणून वैद्यकीय अधीक्षकांसह दोन कर्मचाऱ्यांनी विनानिविदा ९० लाखांची औषध खरेदी उरकली. या खरेदीला स्थायीची मान्यता आवश्यक असल्याने खरेदीनंतर हा प्रस्ताव स्थायीवर मान्यतेसाठी ठेवण्यात आला. त्यामुळे हा सगळा प्रकार उजेडात आला. आयुक्त मुंढे यांनीही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत कैलास निकम व नंदकुमार कापसे यांचे निलंबन केले. तर तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांची तडकाफडकी बदली करीत डॉ. कोठारी यांच्याकडे या पदाचा प्रभार दिला. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश मुंढे यांनी दिले होते. त्यामुळे ही औषध खरेदी करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आरोग्य व वैद्यकीय विभागने या निलंबित कर्मचाऱ्यांना अभय मिळेल, यासाठीच प्रयत्न केले आहेत. गेल्या तीन महिन्यांत यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करण्याची प्रक्रियाच केली नसल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे ठेकेदार बिले मंजूर करून घेण्यासाठी महापालिकेत चकरा मारत असल्याचे चित्र आहे. एकीकडे दोषारोपपत्र दाखल केले जात नाही तर दुसरीकडे ठेकेदाराचे बिलमंजुरीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे डॉ. कोठारी आता गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nवैद्यकीय विभागातील कैलास निकम हाच अनेक वर्षांपासून औषध खरेदीचा टेबल सांभाळत होता. त्यांचे सर्व वैद्यकीय अधीक्षकांसोबत मधुर संबध असल्याने त्याच्यावर आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रकरण उघडीस आल्यानंतर स्थायी समिती पूर्व मान्यता न घेताच व खरेदीसाठी निविदा न काढताच खरेदी का केली, याबाबतचा जाब संबंधितांना विचारून त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करणे गरजेचे होते. संबंधिताचे निलंबन मे महिन्यात करण्यात आले होते. परंतु, या निलंबनाला तीन महिने लोटले तरी अद्याप कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे दोषींना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा संशय असून प्रशासनाकडून आता वैद्यकीय विभागालाच नोटीस पाठविण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे कोठारींच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.\nदारुगोळा स्फोटात एकाचा मृत्यू\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-electricity-employees-stick-101751", "date_download": "2018-11-17T09:47:59Z", "digest": "sha1:A4UDN7GHABREL74QA3E26EIDTJV7XDAJ", "length": 15800, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Electricity Employees on stick वीज कर्मचाऱ्यांचा 48 तासांच्या संपाचा इशारा | eSakal", "raw_content": "\nवीज कर्मचाऱ्यांचा 48 तासांच्या संपाचा इशारा\nगुरुवार, 8 मार्च 2018\nमिरज - वीज कंपनीच्या खासगीकरणासह विविध धोरणांना विरोध म्हणून कर्मचाऱ्यांनी 26 व 27 मार्चला 48 तासांच्या राज्यव्यापी संपाचा निर्णय घेतला आहे. वीज कर्मचारी व अभियंत्यांच्या संयुक्त कृती समितीने काल ( ता. 7 ) मुंबईत उर्जामंत्री आणि वीज कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना तसे पत्र दिले.\nमिरज - वीज कंपनीच्या खासगीकरणासह विविध धोरणांना विरोध म्हणून कर्मचाऱ्यांनी 26 व 27 मार्चला 48 तासांच्या राज्यव्यापी संपाचा निर्णय घेतला आहे. वीज कर्मचारी व अभियंत्यांच्या संयुक्त कृती समितीने काल ( ता. 7 ) मुंबईत उर्जामंत्री आणि वीज कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना तसे पत्र दिले.\nवीजवितरणातील कंत्राट पद्धती बंद करावी\nमहानिर्मिती व महापारेषणमधील खासगीकरण थांबवावे\nपेन्शन योजना लागू करावी\nकर्मचारी व अभियंत्यांच्या मागण्यांबाबत वारंवार चर्चा करुनही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही; त्यामुळे राज्यभरातील 85 हजार कर्मचारी, अधिकारी व अभियंत्यांत असंतोष आहे. महावितरणने तोटा कमी करण्यासाठी काही विभागांच्या खासगीकरणाची कार्यवाही सुरु केली आहे. कर्मचारी संघटनांनी त्याला विरोध केला आहे. यापुर्वी जळगाव, औरंगाबाद, नागपूर व मुळा-प्रवरा येथे खासगीकरणाचा यापुर्वीचा प्रयत्न फसला आहे. हजारो कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. हा वाईट अनुभव गाठीशी असताना पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती सुरु आहे.\nसात विभागांतील वीजवितरण यंत्रणा खासगी कंपनीकडे देण्यासाठी महावितरणने निविदा मागवल्या आहेत. जनतेच्या मालकीचा उद्योग भांडवलदारी कंपन्यांच्या घशात देण्याचा प्रयत्न सुरु आहे असा आरोप संयुक्त कृती समितीने केला आहे. वीजेचे उत्पादन महामंडळाने करायचे आणि वितरण खासगी कंपन्यांनी करायचे असे खासगीकरणामागे नियोजन आहे.\nमहावितरण कंपनीने कामगार संघटनांशी चर्चा करुन अंतर्गत सुधारणांचा कार्यक्रम हाती घ्यावा. वितरण हानी व वीजचोरीचे विभाग नफ्यात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी कृती समितीने केली आहे. ठेका दिला तर औद्योगिक शांततेवर प्रतिकुल परिणाम होईल असा इशारा दिला आहे.\nखासगीकरणाच्या माध्यमातून सौरउर्जा प्रकल्प, अतिउच्चदाब वाहिन्यांची उभारणी अशी कामे महावितरण व महापारेषणमध्ये सुरु आहेत. या खासगीकरणाला संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. गेल्या 12 फेब्रुवारीरोजी राज्यभरात निदर्शने करण्यात आली. इलेक्‍ट्रीक वर्कर्स असोसिएशन, वीज कामगार महासंघ, सबऑर्डीनेट इंजिनीअर्स असोसिएशन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, वीज तांत्रिक कामगार संघटना आणि वीज कामगार काँग्रेसचे सभासद आंदोलनात सहभागी झाले होते. पुढील टप्पा म्हणून 26 आणि 27 मार्चला 48 तासांच्या संपाचा निर्णय घेण्यात आला आहे; याकडेही दुर्लक्ष केले तर हाच संप बेमुदत म्हणून जाहीर केला जाईल.\nकामगारांना सामाजिक सुरक्षा म्हणून पेन्शन योजना सुरु करावी असे निर्देश शासनाने दिले आहेत; त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. 26 फेब्रुवारीरोजी पुण्यात संयुक्त कृती समितीच्या बैठकीत याविषयी जोरदार चर्चा झाली.\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-friday-2-june-2017-free-daily-horoscope-in-marathi-5612487-PHO.html", "date_download": "2018-11-17T08:50:09Z", "digest": "sha1:2OK2OSYC3AIMWYIRZVNAQBGLHHFSN2XE", "length": 10652, "nlines": 182, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Friday 2 June 2017 Free Daily Horoscope In marathi | शुक्रवार : खास काम करण्यापूर्वी वाचा काय लिहिले आहे तुमच्या राशीत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशुक्रवार : खास काम करण्यापूर्वी वाचा काय लिहिले आहे तुमच्या राशीत\nशुक्रवारचे ग्रह-तारे वज्र आणि ग्रहण योग तयार करत आहेत. या योगांचा अशुभ प्रभाव 12 पैकी सहा राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील.\nशुक्रवारचे ग्रह-तारे वज्र आणि ग्रहण योग तयार करत आहेत. या योगांचा अशुभ प्रभाव 12 पैकी सहा राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात राहील. यामुळे नोकरदार आणि बिझनेस करणाऱ्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. धनहानी होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त उत्तराफाल्गुनी नक्षत्र असल्यामुळे इतर सहा राशीच्या लोकांवर या योगांचा अशुभ प्रभाव कमी राहील.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस...\nमेष - आज इच्छापूर्तीचा दिवस असून हितशत्रूंवर सहजपणे मात करू शकाल. विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक मेहनतीस यश मिळेल. गृहिणींना कामाचा उरक राहील. शुभरंग : हिरवा, अंक- ४.\nवृषभ - आज तुमच्या आकर्षक पेहरावाने इतरांचे लक्ष वेधून घ्याल. उद्योग व्यवसायातील उद्दिष्टे सहज गाठू शकाल. गृहिणींना पैशाचे नियोजन कामी येईल. शुभरंग: क्रीम, अंक- ३.\nमिथुन - किरकोळ घर दुरुस्तीच्या कामात लक्ष घालावे लागेल. आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेर जाईल. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील. वाद टाळा. शुभरंग : स्ट्रॉबेरी, अंक- ६.\nकर्क - दिवस अनुकूल असल्याचा फायदा घेऊन महत्त्वाची कामे उरकूनच टाका. आज आवक पुरेशी असेल. लहान भावाशी काही मतभेद होण्याची शक्यता आहे. शुभरंग :चंदेरी, अंक- ५.\nसिंह - व्यपारी वर्गास अनुकूल दिवस असून समोरची व्यक्ती तुमच्या प्रभावात राहील. गोड बोलून स्वार्थ साधाल. विवाहविषयक बोलणी यशस्वी होतील. शुभरंग : केशरी, अंक-८.\nकन्या - दुकानदारांनी आज रोख उद्या उधार अशी पाटी लवावी. आज भविष्यकाळाच्या दृष्टीने केलेली एखादी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. खर्चावर ताबा गरजेचा. शुभरंग : निळा, अंक-६.\nतूळ - व्यवसायात उलाढाली वेग घेतील. आज विविध मार्गांनी आर्थिक उन्नत्ती होईल. काही दुरावलेली मित्रमंडळी जवळ येतील. आज प्रियजनांच्या गाठीभेटी होतील. शुभरंग : मोतिया, अंक- ५.\nवृश्चिक - आज प्रामाणिक मेहनत सकारात्मकतेने अशक्य कामेही शक्य होतील. आज तुम्ही वादविवादात आपल्या मताशी ठाम असाल. अधिकार वापरावे लागतील. शुभरंग : पिवळा, अंक-२.\nधनू - कार्यक्षेत्रातस तर्कतेने पावले उचलायला हवीत. सरकारी नियमांचे उल्लंघन महागात पडेल. प्रामाणिक कष्टांस दैवाची साथ मिळेलच. दानधर्म कराल. शुभरंग : गुलाबी, अंक-१.\nमकर - जमा खर्चाचा तराजू डळमळीत झालेला असताना पैशाचे व्यवहार जपून करावेत. जोडीदारास काही लाभ होण्याची शक्यता आहे. वाहनाच्या वेगावर ताबा ठेवा. शुभरंग : जांभळा, अंक-२.\nकुंभ - वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असून काही जुन्या स्मृतींना उजाळा द्याल. मुलेही आज्ञेत वागतील. इतरांच्या भांडणात मध्यस्थी कराल. शुभरंग : सोनेरी, अंक-७.\nमीन - येणी वसूल झाल्याने नव्या व्यावसायिकांचा उत्साह वाढेल. प्रकृतीच्या बाबतीत मात्र तुटेपर्यंत ताणून चालणार नाही. बेरोेजगारांची भटकंती थांबेल. शुभरंग : पिवळा, अंक-९\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार\nप्रत्येक कामात 100 टक्के यश प्राप्त करण्यासाठी फॉलो करा हे शास्त्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/49888", "date_download": "2018-11-17T08:43:00Z", "digest": "sha1:DU74S5NNI7SFOCGR7VY2IDW6GOUS4YIO", "length": 30629, "nlines": 178, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विषय क्रमांक २ - 'हरी ॐ' | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /विषय क्रमांक २ - 'हरी ॐ'\nविषय क्रमांक २ - 'हरी ॐ'\n'हरी ॐ' काकांची आणि माझी भेट पुण्यातल्या एका वृद्धाश्रमात झाली. आमच्या कंपनीतील काहीजण मिळून आम्ही दर एक, दोन महिन्याला एखाद्या गरजू संस्थेला, अनाथआश्रमाला वगैरे गरजेनुसार वस्तूंची थोडीफार मदत करतो. असंच एकदा आम्ही सर्व त्या वृद्धाश्रमात गेलो होतो . सकाळची वेळ होती आश्रमातली पुरुष मंडळी, स्त्रिया सकाळच्या कोवळ्या उन्हात फेरफटका मारत होते. कोणी आमच्या सारखेच काही कामानिम्मित आलेले होते. तर काही जण खुर्च्या टाकून बसले होते.\nआम्हाला ज्या व्यक्तीशी काम होतं त्या तिथे उपलब्ध नसल्याकारणाने मग आम्ही बाहेर ताटकळत उभे होतो तेंव्हा 'ते' आश्रमाच्या आतल्या भागातून येताना दिसले. मध्यम उंची, गौर वर्ण,तरतरीत लांब नाक, आयुष्याचे साठच्या वर पावसाळे पाहिलेले, माथ्यावर जेमतेम केस राहिलेत, छातीपर्यंत वाढलेली काळी-पांढरी दाढी, नेहरू छाप खादी कुर्ता आणि पायजमा अश्या पोषाखात, ते ओळखीच्या प्रत्येक माणसाला उद्देशून 'हरी ॐ' म्हणत आमच्यापर्यंत येउन पोचले.\nत्यांना पाहताच हि व्यक्ती समाजकार्यात असावी अशी शंका आलीच होती, पण त्यांच्या भेटलेल्या प्रत्येकाला उद्देशून 'हरी ॐ' म्हणण्याच्या लकबीमुळे उत्सुकता जास्तच जागृत झाली होती. पुढे आम्हीच त्यांच्याशी परिचय करून घेतला आणि त्यांची खरी ओळख झाली.\nआज कालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीत सात्तत्य राखणे किती अवघड झालं आहे. मग ते 'जिम' ला जाणं असो कि नियमित वाचन असो , बऱ्याच सेल्फ हेल्प पुस्तकामधून वाचायला मिळतं कि कोणत्याही गोष्टीत सातत्य हवं असेल तर ती गोष्ट कमीत कमी सलग २१ दिवस केली पाहिजे म्हणजे त्या क्रियेत आपलं सातत्य पुढेही राहत, तिथे हरी ॐ काकांनी गेली २५- ३० वर्ष झालं समाजसेवेच्या कामात कुठलंही वेतन न घेता स्वतःला अक्षरशः वाहून घेतलंय . निवृत्ती नंतर तर ते अधिकच जोमाने काम करतायत, अन तेहि कोणत्याही सेल्फ हेल्प पुस्तकांच्या कुबड्या न वापरता.\nगेली २५-३० वर्ष झालं काका ग्रामीण भागातील गरजू मुलांसाठी मदत गोळा करत आहेत, ते जवळपास तेवढ्याच संस्थाशी जुडलेले आहेत. मदत, ती मग कश्याच्याही स्वरूपात असुद्या पैसे, वह्या, पुस्तके, गोष्टींची पुस्तके, कादंबऱ्या, जुने कपडे, जुनी खेळणी, जुन्या वापरण्याच्या वस्तू, असं काहीही जे वापरण्यायोग्य आहे. तसच ते मुलांना दत्तक देणे/घेणे यासारखी मदत गरजूंना करतात.\nमला काका भेटेपर्यंत अशी एकही व्यक्ती आढळली नव्हती कि जिने आपल्या पहिल्या पगारापासून ते कालच्या पेन्शन पर्यंतचा थोडा का होईना हिस्सा समाजकार्यात लावला असेल. काका आज ५१ वर्ष झालं हे न चुकता दर महिन्याला करतात. ते 'लिड विथ एक्झाम्पल' चे मूर्तिमंत उदाहरणच म्हणता येतील.\nते म्हणतात \"मी ब्राह्मण आहे आणि ब्राह्मणी वृत्ती हेच सांगते कि स्वतः तर करायचच पण दुसऱ्यालाही ते करण्याला प्रवृत्त करायचं.\"\nकाकांच्या आणि देणाऱ्यांच्या मदतीने आजपर्यंत अनेक मुलांनि आपलं शिक्षण पूर्ण केलंय.\nकाका सांगत होते \" अश्यातच एक मुलगा C.A.झाला, सध्या दोन गरजू मुलं सध्या इंजिनीयरिंग करतायत. त्यांचा दर महिन्याला ५ हजार खर्च येतो, तो असंच देणाऱ्या लोकाकडून कडून मिळवून त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे.\"\nआणि विशेष म्हणजे तो C.A. झालेला विद्यार्थी काकांना बाकीच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करत आहे.\n\"एक झाड जे माझ्या मामांनी लावलं, मी तोच वसा पुढे चालू ठेवलाय.\" असं काका म्हणतात आणि त्याहीपुढे जाऊन त्यांच्या मदतीने शिकलेली मुले त्यांच्या कामात आज हातभार लावतायत.\nबहुत करून काका ग्रामीण भागातील संस्था यांच्याशी जोडले गेले आहेत. ते म्हणतात तिकडेच खरी गरज आहे आज शहरामध्ये शासकीय मदतीशिवाय उभ्या असलेल्या संस्थांना मुबलक पैसा मिळतो पण ग्रामीण भागात एवढा पैसा कुठून येणार पण असहि नाही कि ते कोणीही आला कि त्याला मदत करतात . गरजूंची पूर्ण चौकशी करूनच, खरी गरज जाणूनच ते मदत करतात.\nते महानगरपालिकेतून सेवा निवृत्त झाले, पण आजही आपल्या पेन्शन मधून काही वाटा गरजू संस्थेला/ विध्यार्थ्यांना देतात.\nआपल्यात असे बरेच आढळतील ज्याना समाजासाठी खूप काही करायचं असतं पण त्यांना हि भिती असते कि आपली मदत योग्य लोकापर्यंत पोहचेल कि नाही त्यांना काका गरजूंची माहिती देतात किंवा त्यांचा परिचय त्या संस्था,विद्यार्थी यांच्याशी करून देतात.\nआम्ही भेटलो त्या दिवशी त्यांच्या खिश्यात दीड लाखांचा बेअरर चेक होता. ते सांगत होते आता लोकांचा विश्वास बसलाय ते निसंदेह्पणे माझ्याकडे मदत सोपवतात, त्यामुळे माझीही जबाबदारी दिवसेंदिवस वाढत चाललीये आणि यातूनच आपल्याला उर्जा मिळते.\nआजपर्यंत काकांनी अंदाजे ५० लाख रुपयापर्यंत मदत केलेली आहे. अर्थातच त्यातलि बहुतेक रक्कम देणाऱ्या गटाकडून आलेली असेल.\nआज काका 'देणारा' गट आणि 'घेणारा' गट यांच्यामधला सेतू बनले आहेत.\nते सांगतात, \"एक वेळ आम्ही एक वेगळाच उपक्रम राबवला होता, आम्ही असे १९ शिक्षक निवडले जे कि तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. त्यांना ते करीत असलेल्या योगदानाची जान ठेऊन, दिवाळीच्या पहिल्या दिवशी प्रत्येकाला पाच हजार रुपये दिले. त्यात त्या गुरुजनांचा आदर सत्कार करण्याचीच इच्छा होती.\nत्यात एका शिक्षकाने तर एक रकमी पाच हजार रुपये आजपर्यंत पाहिलेहि नव्हते. तेव्हाचे त्यांच्या डोळ्यातील अश्रू , चेहऱ्यावरचा आनंद , तिच माझी प्रेरणा आहे. या सर्वातूनच आत्मिक आनंद मिळतो.\"\nत्यांना नावाबद्दल विचारलं असतां ते सांगतात, \"स्वामी चिन्मयानंद यांच्या चिन्मय मिशनचे काम करत होतो, त्यांची एक गोष्ट फार आवडली. ते भेटले कि 'हरी ॐ' असं म्हणायचे आणि प्रतिउत्तर हि तेच यायचं, पुढे जसा सामाजिक क्षेत्रात काम करू लागलो तसं ती सवय काही गेली नाही आणि मग पुढे तर नावच पडलं 'हरी ॐ' म्हणून, तुम्ही माझं खरं नाव घेऊन 'सदाशिव मालशे' म्हणून विचारलत इथे तर खूप थोडे ओळखतील पण 'हरी ॐ' म्हटल तर लगेच लक्ष्यात येईल.\"\nकाका सांगत होते, \"मला बरेचजण विचारतात आता रिटायर झाल्यावर तुम्हाला देव देव करायला भरपूर वेळ मिळत असेल, त्यावर ते सांगतात, जे पोथी पुराणांमध्ये सांगितलंय तेच मी आचरणात आणतो, त्यामुळे मला काय गरज आहे देव देव करण्याची\nकिती खरं आहे ते. नाहीतर आज कालचे टीव्ही च्यानेल्स वर पोथी, पुराणे सांगणारे बरेच बाबा त्यांच्या आचरणाने जेल मध्ये आहेत.\nकाकांनी धोपट मार्ग सोडला खरा पण त्यांनी त्यातही सुवर्णमध्य साधला आणि संसारहि तेवढ्याच जिद्दीने केला. आज त्यांच्या दोन्ही मुली लग्न होऊन आपआपल्या घरी सुखाने नांदताहेत, पण दुर्देवाने त्यांच्या पत्नीचं कॅन्सरने निधन झालं.\nकाही माणसे खरच विचित्र असतात त्यांना कुठे काय बोलावे काही कळत नसतं, अश्याच एकाने जेंव्हा त्यांच्या पत्नी वारल्या त्यावर काकांना \"तुमच्यासोबत असं का व्हावं असं विचारलं होतं. तर न रागावता न चिडता काका बोलले. \"बहुतेक परमेश्वरालाच असं वाटतंय कि ह्याला आता प्रपंचातून मुक्त केलं पाहिजे म्हणजे हा त्याच्या सामाजिक कामात जास्त लक्ष्य देऊ शकेल.\"\nकाकांचा परमेश्वरावरील विश्वास अजूनही दृढ आहे आणि ते किती सकारात्मक आहेत हे त्याचं उदाहरणच आहे.\nकाकांच्या बोलण्यात दोन वाक्य नेहमी येतात.\n\"थोडा हात तिरका करायला शिका\" आपण अर्ध्य देतोना तसं. या अर्थाने, कोणाला तरी द्यायला काय हरकत आहे\nआणि \"तुम्हाला नको असलेली वस्तू माझी गरज आहे.\" फक्त ती वस्तू वापरण्यायोग्य पाहिजे.\nकाका सांगत होते \"आम्ही बऱ्याच अनाथ आश्रमासाठी दिवाळीचा फराळ वगैरे गोळा करतो. त्यांच्याही दारी दिवाळी पहिल्याच दिवशी सुरु व्हावी, असा आमचा प्रयत्न असतो. पण काही लोकं घरी कोण खात नाही म्हणून राहिलेला फराळ आणून देतात, चिवड्यात चकली, लाडू निघतो. असं नकोय आम्हाला, भलेही तुम्ही फक्त एक लाडू द्या पण तो मनापासून द्या, मी तोच त्यांच्यापर्यंत नेउन देईन मला शंभर लाडू जे राहिलेले आहेत ते नकोत.\"\n\"तुम्हीच एखादी संस्था का नाही सुरु करत \" काकांना असं विचारलं असता, त्यावर ते फार मार्मिक बोलतात \"मी नवीन संस्था सुरु करणार पुन्हा त्यासाठी मदत मागत फिरणार, त्यापेक्ष्या ज्या संस्था सध्या डबघाईला आलेल्या आहेत त्यांनाच का संजीवनी देऊ नये \" काकांना असं विचारलं असता, त्यावर ते फार मार्मिक बोलतात \"मी नवीन संस्था सुरु करणार पुन्हा त्यासाठी मदत मागत फिरणार, त्यापेक्ष्या ज्या संस्था सध्या डबघाईला आलेल्या आहेत त्यांनाच का संजीवनी देऊ नये\nअसा उद्दात्त विचार करणाऱ्या काकांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते पुरस्काराची रक्कम सुद्धा अर्थातच सामाजिक कामासाठी वापरतात.\nसामाजिक कामात सातत्य आवश्यक असतं आणि याचसाठी जणू ते गेली १७ वर्ष झालं रोज सकाळी ८ ते १ विना वेतन पुण्यातल्या निवारा वृद्धाश्रमात उपलब्ध असतात.\nकाकांचं गाव कोकणातलं चिपळूण जवळचं एक खेडेगाव 'गांग्रई'. काका लहान असतानाच त्यांचे वडील वारले. त्यांचे मामा श्री गजानन जयराम बापट हे काकांना त्यांच्या आई व बहिणी सोबत पुण्याला घेऊन आले.\n\"त्या काळात मामांना पगारही फारसा नव्हता पण तरीही त्यांनी आपल्या विधवा बहिण व भाच्यांना तिकडे गावाकडे न ठेवता पुण्याला आणलं. त्यांचा मी खूप ऋणी आहे. आज मी जो काही आहे तो माझ्या मामांशिवाय झालो नसतो. एक मजेची गोष्ट आठवली , ज्या वेळेस पहिल्यांदा पुण्यामध्ये आलो तेंव्हा विजेचा दिवा आयुष्यात पहिल्यांदा पाहिला आणि मोठं आश्चर्य वाटायचं कि कळ दाबली कि कसं काय दिवा पेटतो,\"\nजुन्याकाळी एक 'नादारी' म्हणून संकल्पना होती. ६०% पेक्ष्या जास्त मार्क्स असणाऱ्या विध्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जाई. त्याद्वारे काकांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. तरीपण त्यांना टर्मफी असायचीच, ती माफ होत नसे. ती माफ होण्यासाठी काका शाळेचे पटांगण साफ करणे,त्यावर पाणी मारणे अशी कामे करत.\nकाकांनी हलाखीची परिस्थिती असून सुद्धा न डगमगता शिक्षणासाठी भरपूर कष्ट केले, वेळेवर ते घरगडी झाले, त्यांनी वृत्तपत्रे टाकली अशी कामे करून ते कॉमर्स ग्र्याजूएट झाले.\nपुढे काका सांगत होते, \" मला कोणी 'रम्य ते बालपण' वगैरे असं म्हटलं कि एक प्रकारचा उद्वेग येतो मनामध्ये, कोण म्हणतं बालपण रम्य असतं, आम्हाला ते नाही जाणवलं, आमचं नाही गेलं तसं म्हणून असेल कदाचित.\"\nअसा मनामध्ये बालपणाबद्दल किंतु ठेऊन एखादा आयुष्यभर स्वतःच्या नशिबाला दोष देत बसला असता किंवा बऱ्यापैक्की कमवायला लागल्यावर सुखी आयुष्य उपभोगत बसला असता, पण काका त्यातले नक्कीच नाहीत, ते आपल्याला जे भोगावं लागलं ते दुसऱ्यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून सतत झटत आहेत.\nकाकांना मी जेंव्हा विचारलं कि, \"तुमच्यावर लिहूका\" तर त्यांचं पहिल वाक्य होतं \" प्रसिद्धी साठी लिहित असाल तर नको, पण जर याद्वारे मी समाजातील देणाऱ्या वर्गापर्यंत पोचणार असेल तर जरूर लिहा. \"\nअसे कित्येक लोक असतील कि जे प्रसिद्धी साठी काय काय करतात पण इथेही त्यांना प्रसिद्धी नको तर वंचितांचीच जास्त काळजी वाटते. त्यांच्यासारखे असे खूप थोडे लोक समाजामध्ये असतील जे स्वतःला दिव्याच्या वातीसारखे जाळून बाहेरच्या अंधकारात प्रकाश देत आहेत.\n' हरी ॐ' तथा सदाशिव मालशे\n९१ दत्तवाडी, कुंडले जोशी यांचे घर\nदत्तवाडी मशिदीसमोर, पुणे ४११०३०\nनि:स्वार्थीपणे अशी सेवा करणारी 'देवतुल्य' माणसे फारच दुर्मिळ झाली आहेत.\nखूप छान;लेख आणि माहिती. थँक्स\nखूप छान;लेख आणि माहिती. थँक्स विशाल\nअतिशय सुंदर लेख लिहिला आहे .\nअतिशय सुंदर लेख लिहिला आहे .\nत्यांच्यासारखे असे खूप थोडे लोक समाजामध्ये असतील जे स्वतःला दिव्याच्या वातीसारखे जाळून बाहेरच्या अंधकारात प्रकाश देत आहेत.>>> ++१\nसध्याच्या काळातही अशी निरलसपणे नि:स्वार्थी भावनेने कामे करणारी माणसे आपल्या आसपास आहेत हे आपले भाग्यच....\nखरच असे लोक कमी होत चालले\nखरच असे लोक कमी होत चालले आहेत.\nयांना प्रत्यक्ष भेटायला आवडेल\nछान लिहिलंय मीही भेटलेय\nछान लिहिलंय मीही भेटलेय याना.>>>>जर याद्वारे मी समाजातील देणाऱ्या वर्गापर्यंत पोचणार असेल तर जरूर लिहा.>>> आवडलच.श्वासाइतकी सहज असते अशा लोकांची समाजसेवा.\nसध्याच्या काळातही अशी निरलसपणे नि:स्वार्थी भावनेने कामे करणारी माणसे आपल्या आसपास आहेत हे आपले भाग्यच.... >>>>> +१००००\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23824", "date_download": "2018-11-17T08:44:13Z", "digest": "sha1:D2WLTD6YRBZRU6RCEZA7XTXABHRYTX7K", "length": 3820, "nlines": 85, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कविता kavita Marathi : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमऊ माया लाल मातीची.\nह्या भाषेची थोरवी अशी\nदगडी जाते गाते इथे ओवी \nवीर पोवाडे शाहीरांस स्फुरती.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1173/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-11-17T09:02:40Z", "digest": "sha1:DBRH7CX4OGOAOK6UZVEPU2E2OCWPD72B", "length": 10276, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nप्रत्यक्षात शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळेपर्यंत पाठपुरावा करणार - आ. राणाजगजितसिंह पाटील\nउस्मानाबाद व लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१७ मधील सोयाबीन पिकाचा विमा मिळावा यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आक्रमक लढा व पाठपुरावा सातत्याने सुरूच आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीतील निर्णयाप्रमाणे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पीक कापणी प्रयोगातील त्रुटी, अनियमितता व जिल्हा प्रशासनाकडून योजना राबवताना झालेल्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच महसूल मंत्री यांनी नागपूर येथील पावसाळी अधिवेशनामध्येच विमा देण्याचे मान्य केलेले असताना देखील आजवर यापासून वंचित राहिल्यामुळे शासनाप्रती शेतकऱ्यांच्या मनात असलेला प्रचंड असंतोष व तीव्र भावना त्यांच्या कानी घातल्या.\nशेतकऱ्यांनी भरलेल्या पीक विमा हप्त्यापोटी त्यांना अनुज्ञेय विमा प्रशासनाच्या चुकीमुळे मिळालेला नाही. विमा कंपनी आता विमा देण्यास तयार नाही. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे हक्काच्या विम्यापासून शेतकऱ्यांना वंचित रहावे लागत आहे. त्यांच्यावर होत असलेला हा अन्याय दूर करण्यासाठी विशेष बाब म्हणून पीक विम्यापोटी अनुज्ञेय रक्कम उपलब्ध करुन देण्याची आग्रही मागणी या बैठकीमध्ये आ. पाटील यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी सर्व मुद्दे विचारात घेऊन शेतकऱ्यांची काही चूक नसताना असा अन्याय होऊ देणार नाही, विशेष बाब म्हणून मंजूरी नक्की देऊ, या शब्दात आ. राणाजगजितसिंह पाटील यांना या बैठकीमध्ये आश्वासित केले व प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश दिले.\nपीक विम्यासंदर्भात खुद्द मुख्यमंत्र्यांनीच मदत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे. या कामी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना पैसे मिळेपर्यंत राष्ट्रवादीचा पाठपुरावा व शेतकऱ्यांसाठीचा लढा चालूच राहील असे देखील आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.\nराज्यातील पाच लाख विद्यार्थी शाळाबाह्य – आ.प्रकाश गजभिये ...\nराज्यातील पाच लाख विद्यार्थी शाळाबाह्य असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधान परिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी शुक्रवारी सभागृहात दिली. विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण देणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्यासाठी सरकारने सर्वेक्षण केले होते. यात ७४ हजार शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आले आहेत. यातील ५० हजार विद्यार्थ्यांना शाळांत प्रवेश दिला असून २५ हजार विद्यार्थी शाळाबाह्य असल्याची माहिती सरकारने दिली होती. ही माहिती साफ चुकीची असल्याचा दावा आमदार प्रका ...\nपीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक ...\nउस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हक्काची रब्बी हंगाम २०१५ मधील पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक आहे. पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर शासनस्तरावर सदर रब्बी पीक विम्याबाबत कृषी प्रधान सचिव श्री.बिजयकुमार व अतिरिक्त मुख्य सचिव वित्त विभाग डी.के.जैन यांच्याकडून दोन दिवसात तातडीने रब्बी पीक विम्यापोटी राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम अदा होणार असल्याचे कळविण्यात आले. उस्मानाबाद ...\nसंघर्ष करण्यासाठी परवानगीची गरजेचे नाही, चूक वाटले तेथे विरोध करा - जयंत पाटील ...\nसांगली येथे आज पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी संबोधित केले. सांगलीकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय हा अर्धवट तयारीने घेतला गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झालेलाच नाही असे सांगतानाच पक्षाची संघटना मजबूत करून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक मजबूत फळी निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी येथे बोलताना या सरकारला ग ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Vari-Guinness-record-book-says-Sujit-jhavare/", "date_download": "2018-11-17T08:51:59Z", "digest": "sha1:W2F4FKGPD3VDD3GP4EKVNVHKBIMYCR3L", "length": 6256, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वारीची नोंद गिनिज बुकमध्ये व्हावी : सुजित झावरे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › वारीची नोंद गिनिज बुकमध्ये व्हावी : सुजित झावरे\nवारीची नोंद गिनिज बुकमध्ये व्हावी : सुजित झावरे\nपारनेर/ टाकळी ढोकेश्‍वर : प्रतिनिधी\nपंढरीच्या वारीची नोंद गिनिज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी, यासाठी आपण संबंधितांकडे पाठपुरावा करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सांगितले.\nआषाढी एकादशीनिमित्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पळशी येथील विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा झावरे यांच्या हस्ते करण्यात आली. महापूजेनंतर झावरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तालुक्यात मुबलक पाऊस पडून बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे, असे साकडे आपण विठुरायास घातल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले, प्रत्येक भक्‍त मंदिरात जाऊन देवाकडे काही ना काही मागणे मागतो. परंतु पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला वारीला जाणार्‍या वारकर्‍यांची भावना निरपेक्ष असते. त्यांना पांडुरंगास काही मागायचे नसते. पांडुरंगाच्या भेटीने त्यांना वर्षभराची ऊर्जा मिळते. राज्यभरातून लाखो वारकरी दिंडीने पंढरीकडे प्रस्थान ठेवतात, हे आश्‍चर्यच असून, त्याची गिनिज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, यासाठी आपण संबंधितांकडे पाठपुरावा करणार आहोत. आपल्या या प्रयत्नांना नक्‍कीच यश येईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.\nपुरातन असलेल्या पळशी येथील विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचा शासनाच्या क वर्ग देवस्थान योजनेमध्ये आपण समावेश केला असून, त्या माध्यमातून भक्‍तनिवास तसेच परिसर सुशोभिकरणासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मंदिर तसेच परिसरातील विकास कामांसाठी आणखी 25 ते 30 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची ग्वाही झावरे यांनी यावेळी दिली. यावेळी प्रभाकर अण्णा पोळ, बा. ठ. झावरे, मिठू जाधव, संतोष जाधव, किसन वाळुंज, रामचंद्र जाधव, अप्पासाहेब शिंदे, उमाहरी मोढवे, संतोष सुडके, संतोष बोरुडे, स्वप्नील राहिंज, अमोल उगले, प्रसाद झावरे, दत्ता जगदाळे आदी यावेळी उपस्थित होते.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Dream-Land-Project-Feature-of-tourist-attractions-of-Sindhudurg-Says-Naik/", "date_download": "2018-11-17T08:58:11Z", "digest": "sha1:GHREDVL42O2M5BZTMJZMHJVAX5RDZVCP", "length": 7013, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘ड्रिमलॅन्ड’ मुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन वैभवात भर पडणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘ड्रिमलॅन्ड’ मुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन वैभवात भर पडणार\n‘ड्रिमलॅन्ड’ मुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन वैभवात भर पडणार\nप्रत्येकाच्या आयुष्यात एक ड्रीमलॅन्ड प्रकल्प असतो. इलियास आदम शेख यांनी पिंगुळी गोंधयाळेमध्ये साकारलेला भव्य दिव्य ड्रीमलॅन्ड प्रकल्प पर्यटन सिंधदुर्गसाठी पूरक आहे. अशा प्रकारचे पर्यटन प्रकल्प जिल्ह्यात ठिकठिकाणी उभे राहिल्यास जिल्ह्याच्या पर्यअन वैभवात भर पडेल असे मत आ. वैभव नाईक यांनी व्यक्‍त केले.\nकुडाळ- पिंगुळी- गोंधयाळे येथील ड्रीमलॅन्ड गार्डन रेस्टॉरंन्ट आणि वॉटरपार्कचा उद्घाटन सोहळा बुधवारी आ. वैभव नाईक व सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. जि.प. सदस्य संजय पडते, ड्रीमलॅन्ड प्रकल्पाचे मालक इलियास आदम शेख, माजी जि.प. अध्यक्ष विकास कुडाळकर, फिल्म प्रोडुसर साईनाथ जळवी, जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, माजी पं.स. सदस्य अतुल बंगे, जिल्हा बँकेचे कर्जव्यवस्थापक प्रमोद गावडे, जिल्हा मुस्लिम समाज उत्कर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मुश्ताक शेख, प्रकल्पाचे मॅनेजर महेश पाटकर आदी उपस्थित होते.\nआ. नाईक म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. किल्ले सिंधुदुर्गला प्रतिवर्षी जवळपास 4 लाख पर्यटक भेट देतात. मात्र पर्यटकांनी किमान चार दिवस जिल्ह्यात थांबवे, असे ठिकाण जिल्ह्यात नव्हते. ड्रीमलॅन्ड गार्डनच्या माध्यमातून पर्यटकांची ही गरज पूर्ण झाली आहे. या गार्डनकडे येणार्‍या रस्त्यासाठी येत्या सहा महिन्यात निधी उपलब्ध करण्याची ग्वाही आ. नाईक यांनी दिली.\nसंजय पडते म्हणाले, पिंगुळी मतदार संघात असे भव्य गार्डन निर्माण झाल्याने नजिकच्या काळात या भागाचा विकास झपाट्याने होईल. विकास कुडाळकर म्हणाले, सिंधुदुर्गच्या पर्यटनात इलियास शेख यांनी गार्डनच्या माध्यमातून मानाचा तुरा रोवून गोवेरी गाव पर्यटन नकाशावर आणण्याचे काम केले. अतुल बंगे व विद्याप्रसाद बांदेकर यांनीही प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या. इकबाल शेख, जमीर शेख, मौलाना खालीद, शपी शेख, माजी पं.स. सदस्य गंगाराम सडवेलकर, माजी सरपंच राजन पांचाळ, दत्ता साळगांवकर, श्री. चौधरी आदीसह पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक साईनाथ जळवी यांनी तर निवेदन नागेश नेमळेकर. आभार मुश्ताक शेख यांनी मानले.\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फार्म्युला...\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/The-building-collapsed-in-the-Zaveri-Bazar-market-at-mumbai/", "date_download": "2018-11-17T08:45:41Z", "digest": "sha1:JI54XHV4HFCVDRFCY2TEKVMHBNBRENCY", "length": 3778, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " झवेरी बाजारमध्ये इमारत कोसळली, २ जण ढिगाऱ्याखाली अडकले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › झवेरी बाजारमध्ये इमारत कोसळली, २ जण ढिगाऱ्याखाली अडकले\nझवेरी बाजारमध्ये इमारत कोसळली, २ जण ढिगाऱ्याखाली अडकले\nमुंबईच्या झवेरी बाजारमध्ये सीपी चाळ ५०/५२ इमारतीचा मोठा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत २ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर, ६ते ७ जणांना ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.\nबचाव कार्य पथक घटनास्‍थळी पोहचले असून, मदत कार्य सुरु आहे.\nझवेरी बाजारमध्ये इमारत कोसळली, २ जण ढिगाऱ्याखाली अडकले\nशेतकर्‍यांची फसवणूक, कापसाची ४४०० क्विंटल दराने विक्री\nठाणे झेडपीत भगवा इतिहास\nविद्यापीठाच्या परीक्षाशुल्कात मोठी कपात\nखाजगी रुग्णालयांच्या मनमानी बिलवसुलीला चाप\nवैशिष्ट्यपूर्ण ‘कलवरी’ पाणबुडी शत्रूला भारी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Urula-Ghat-vehicle-accidents-continue-the-session/", "date_download": "2018-11-17T08:42:57Z", "digest": "sha1:YEGT6BJFJ4EWFBHDN7P4AZLP43CHWBNS", "length": 7467, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उरूल घाट ठरतोय मृत्यूचा सापळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › उरूल घाट ठरतोय मृत्यूचा सापळा\nउरूल घाट ठरतोय मृत्यूचा सापळा\nमारूल हवेली : धनंजय जगताप\nपाटण तालुक्यातील उरूल घाटात वाहन अपघातांचे सत्र सुरूच आहे. यापूर्वीही घाटात वाहने कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. उरूल घाट हा वाहनधारकांसाठी मृत्युचा सापळा बनत असून होणार्‍या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गममावा लागला आहे. त्यामुळे या घाटातील सुरक्षीत वाहतुकीचा प्रश्‍न पुन्हा एकदा समोर आला आहे. अरूंद मार्गासह घाटातील भक्कम सुरक्षाकठड्यांचा अभाव व ठिकठिकाणी रिफ्लेक्टर नसल्याने येथील वाहतूक सुरक्षा राम भरोसेच आहे.\nउरूल घाटातून पाटण, उंब्रज मार्गे चिपळूण व पुणे, मुंबई दिशेला जाणार्‍या वाहनांची वर्दळ मोठ्याप्रमाणात असते. रात्रीच्यावेळीही या मार्गावर प्रवासी व मालवाहतूक गाड्यांचे प्रमाण जास्त आहे. बर्‍याच वेळा प्रवासी गाड्या वळणावर आल्या असत्या समोरून येणार्‍या गाड्यांना हुलकावणी बसते. त्यामुळे वाहने दरीत कोसळण्याची शक्यता असते. धोकादायक घाटामध्ये यापूर्वीही अनेकदा मोठ्या अपघाताच्या दुर्घटना घडल्या आहेत.\nउरूल घाटात यापूर्वी कोयना प्रकल्पाची जीप वेगावर नियंत्रण न राहिल्याने दत्त मंदिरापासून खोल दरीत कोसळली होती. त्यामध्ये प्रकल्पाचे कर्मचारी जागेवर ठार झाले होते. त्यानंतर या घाटात बर्‍याच वेळा दुचाकी व चारचाकी वाहनांची टक्कर होऊन अपघात झाले आहेत. त्यामध्ये अनेकांना आपले अवयव गमवावे लागले होते. कोकणकडे निघालेला रसायनाने भरलेला टँकर ऐन पावसाळ्यात या घाटातून दरीत कोसळला होता. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसली तरी टँकरमधील रसायन पाण्यात मिसळल्यामुळे पाणी दूषित झाले होते. त्यामुळे अनेक मासे मृत्यूमुखी पडले होते. त्यावेळी नदीकाठच्या जनतेला हे पाणी पिल्यानंतर बाधा होऊ नये म्हणून कोयना धरणाच्या जलाशयातून पाणी सोडून रसायनयुक्त पाण्याची तीव्रता कमी करावी लागली होती. त्यानंतर याच ठिकाणी प्लास्टिकचे बॅरेल घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला होता. त्यात वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच येथे एक वर्‍हाडाचा ट्रक घसरून पलटी झाला होता.\nदिवसेंदिवस या मार्गावरील वाहनांची संख्या वाढत आहे. यामध्ये अवजड वाहनांसह प्रवासी वाहनांचा समावेश असतो. मात्र नागमोडी वळणाचा असणारा उरूल घाट प्रवासासाठी धोकादायक ठरत आहे. तीव्र उतारासह नागमोडी वळणे असल्याने व पूर्वेला खोल दरी असल्याने हा घाट अपघात क्षेत्र ठरत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधकाम विभागाने घाटाच्या रूंदीकरणासह आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Students-Should-Participate-Development-Of-Personality-Says-Shobha-Khedgi-In-Akkalkot/", "date_download": "2018-11-17T08:41:04Z", "digest": "sha1:Z7CSGS4X4LR4CAMTCTOAJXKQPRFH6ORM", "length": 7880, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यार्थ्यांनी व्यक्‍तिमत्त्व विकासासाठी रासेयोमध्ये सहभागी व्हावे : शोभा खेडगी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › विद्यार्थ्यांनी व्यक्‍तिमत्त्व विकासासाठी रासेयोमध्ये सहभागी व्हावे : शोभा खेडगी\nविद्यार्थ्यांनी व्यक्‍तिमत्त्व विकासासाठी रासेयोमध्ये सहभागी व्हावे : शोभा खेडगी\nविद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्तव विकास करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नगराध्यक्षा शोभा खेडगी यांनी केले. अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी.बी. खेडगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने आपत्ती निवारण व व्यवस्थापनासाठी युवक या उद्देशाने बॅगेहळ्ळी ( ता. अक्कलकोट ) येथे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा शोभा खेडगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन शिवशरण खेडगी होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच महादेव किणगे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवी गायकवाड, प्रभारी प्राचार्य डॉ. एस.सी. अडवितोटे, उपप्राचार्य दत्तात्रय फुलारी, पर्यवेक्षक बसवराज चडचण, कार्यक्रमाधिकारी डॉ. सी. डी. कांबळे, डॉ. एस. डी. काळे, प्रा. शिवाजी धडके, प्रा. संध्या परांजपे, प्रा. संध्या इंगळे, ग्रामसेवक भडकुंबे उपस्थित होते.\nनगराध्यक्षा शोभा खेडगी पुढे म्हणाल्या की, राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय एकात्मतेचे सशक्त साधन मानले गेले आहे. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे विविध सामाजिक गटांना एका राष्ट्रीय घटकात आणि प्रवाहात सामील करून घेण्याची प्रक्रिया आहे. दत्तक गावात कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी हे राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व पटवून सांगतात व क्रियात्मक रूप देतात. व्यक्तिमत्त्व विकास योजनेचे ध्येय आहे. शिक्षित जनशक्तीच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करून उत्तम राष्ट्रभक्त नागरिक घडवण्याची प्रक्रिया म्हणजे रासेयो होय. व्यक्तिमत्त्वाच्या निरनिराळ्या व्याख्या करण्यात आल्या आहेत. राजस आणि तामस असे दोन प्रकारचे व्यक्तिमत्त्व मानतात.\nडॉ. अडवितोटे म्हणाले, अध्ययनामुळे निर्माण होणार्‍या अर्जित प्रवृत्ती म्हणजे गुणविशेष. लहानपणापासून व्यक्तीला जे विविध अनुभव येतात त्यातून हळूहळू गुणविशेष निर्माण होतात. रा. से. योजना तर अनुभवांचे भांडारच आहे. याप्रसंगी प्रा. संध्या इंगळे, ग्रामसेविका भडकुंबे, तानाजी मोरे, गुणवंत शिरसाड, प्रा. काकासाहेब तोडकरी, प्रा. विजया कोन्हाळी, डॉ. लता हिंडोळे व विद्यार्थी-विद्यार्थिनी, ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.\nउद्यान विभागाच्या कार्यालयाची तोडफोड\nलाचखोर सहायक भांडारपालास अटक\nपारेवाडीतील महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन\nतुळजापुरातून मराठवाड्यात हल्लाबोल आंदोलनाची सुरुवात\nभीमा कोरेगावप्रकरणी मोडनिंब येथे रास्ता रोको\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://gajananbuwajoshi.com/75_aundh_festival_appeal", "date_download": "2018-11-17T09:49:26Z", "digest": "sha1:N2253XZ2TV6HVMYPOMQQ3OD3C546EIP3", "length": 16033, "nlines": 60, "source_domain": "gajananbuwajoshi.com", "title": "Appeal by the Trust- 78th Mahotsav: oct 29, 2018 | Gajananbuwa Joshi", "raw_content": "\nऔंध संस्थान, जिल्हा सातारा, तालुका खटाव चे राजगायक गायनाचार्य पंडित अनंत मनोहर जोशी आणि त्यांचे पुत्र पंडित गजाननबुवा यांनी आपले आध्यात्मिक गुरु शिवानंद स्वामी यांच्या समाधी स्थानी त्यांच्या पहिल्या पुण्यातिथीस दत्त मंदिराची प्रतिष्ठापना केली आणि त्यांच्या स्मरणार्थ १९४० साली अश्विन वद्य पंचमीस औंध संगीत महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली . प्रारंभी जोशी कुटुंबीयांनी चालवलेला हा उत्सव सन १९८१ पासून पंडित गजाननबुवा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानद्वारे सुनियोजित व भव्य प्रमाणावर सुरु झाला. १९४० साली सुरु झालेला हा उत्सव या वर्षी ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.\nपंडित अनंत मनोहर जोशी हे पंडित बाळकृष्णबुवा इचलकाराजीकारांचे ज्येष्ठ शिष्य होते. ग्वाल्हेर गायकीच्या महाराष्ट्रातील प्रचार आणि प्रसाराचे ते एक आधारस्तंभ होते. त्यांचे अध्यात्मिक गुरु शिवानंद स्वामी यांना स्वर सुमनांजली वाहण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या औंध संगीत महोत्सवाने गेल्या ७४ वर्षात संगीताच्या प्रचार, प्रसार आणि शिक्षणात मोलाची. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील त्यांच्या बहुमोल कामगिरीचा गौरव त्यांना १९५५ साली सरकारने \"संगीत नाटक अकादमी पुरस्कार\" देऊन केला.\nशिवानंद सामी संगीत प्रतिष्ठान ह्या संस्थेची स्थापना पंडित गजाननबुवा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ४ जानेवारी १९८१ साली झालिग़ेलि ३४ वर्षे हे संस्था संगीत क्षेत्रात अनेक उपक्रम चालवत आहे. संगीताचा प्रचार व प्रसार करणारी संगीत शिक्षण शिबिरे, परिसंवाद,चर्चासत्रे, कार्यशाळा आदी उपक्रम संस्थेने गेली अनेक वर्षे यशस्वीपणे आयोजीत १९८१-१९८८ पर्यंत सपन्न्न झालेले २-३ दिवसांचे संगीत समारोह, १९९० साली औंध येथे महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागातून आलेल्या असंख्य रसिकांच्या उपस्थितीत व पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडलेला औंध संगीत १९९१ साली भारत रत्न पंडित भिमसेन जोशी यांच्या मैफिलीने झालेला त्याचा सांगतासमारंभ, १९९५ सालचे आय टी सी संमेलन, २००० साली पद्मविभूषण गंगुबाई हंगल यांच्या गायनाने रंगलेला हिरक महोत्सव, २०१० साली पंडित गजाननबुवांच्या जन्म शताब्दी वर्षात पद्मभूषण गिरिजादेवी यांच्या गायनाने रंगलेला उत्सव असे एक ना अनेक कार्यक्रम औंध संगीत महोत्सव हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आयोजीत केला जाणारा आणि गेली ७४ वर्षे सातत्याने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेस अभिजात संगीताची गोडी लावण्यात यशस्वी ठरलेला एकमेव संगीत महोत्सव आहे.\nअश्विन वद्य पंचमीस होणाऱ्या या उत्सवाला मुंबईच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून संगीताचा अवीट स्वरानंद अनुभवतात.\nशिवानंद स्वामींच्या समाधी समोर आजपर्यंत अनेक प्रतिथयश बुजुर्ग कलाकारांनी संगीत सेवा अर्पण करण्याच्या भावनेने आपली कला सादर केलेली आहे तसेच संस्थेने अनेक होतकरू कालाकारांना व्यासपीठ मिळवून दिलेले आहे. यात स्वतः पंडित गजाननबुवा जोशी, पंडित निवृत्तीबुवा सरनाईक,पंडित बाळासाहेब पूछ्वाले , पंडित दिनकर कायकिणी ,पंडित वसंतराव देशपांडे, छोटा गंधर्व, पंडित यशवंतबुवा जोशी,स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, पंडित मधुकर जोशी, पंडित उल्हास कशाळकर, पंडिता धोंडूताई कुलकर्णी, पंडिता गंगुबाई हंगल, पंडिता गिरीजा देवी,पंडित जितेंद्र अभिषेकी, उस्ताद शाहिद परवेझ, पंडित भाई गायतोंडे, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर,पंडित योगेश समसी, पंडित विजय घाटे,रोणू मजुमदार, प्रवीण गोडखिंडी, नृत्यांगना पंडिता रोहिणी भाटे, श्रीमती शमा भाटे, सुचेता भिडे -चाफेकर, योगिनी गांधी असे एक ना अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकारांनी हा रंगमंच बहरलेला औंध संगीत महोत्सवास पुणे विद्यापेठाच्या ललित कला केंद्रा (गुरुकुल) पुणे विद्यापीठ ने सातत्याने पाठींबा दिलेला आहे. दर वर्षी उत्सवात संगीतविषयक अभ्यासपूर्ण लिखाणाचा अंतर्भाव करणारी व सर्वांच्या स्मरणात राहील अशी \"रियाझ\" ही वार्षिक स्मरणिका प्रकाशित\nसंस्थेच्या संकेत स्थळावर अनेक रागांचे रेकॉर्डिंग मोफत उपलब्ध करून देणे.\nपं अंतुबुवा व पं. गजाननबुवांच्या बंदिशी पुस्तक व सीडी रुपात विद्यार्थ्यांपर्यंत\nअनेक दर्जेदार मैफलींचे आयोजन करून ही कला प्रवाही ठेवणे.\n२००८ या वर्षी संस्थेने पंडित अनंत मनोहर जोशी व पंडित गजाननबुवा जोशी यांच्या रचनाचे पुस्तक \"मालानिया गुंदे लावोरी \" व त्याची सीडी या दोन्हीचे प्रकाशन केले. तसेच २०१२ साली पंडित गजाननबुवा जोशी च्या www.GajananbuwaJoshi.com या संकेत स्थळाचे उद्घाटन केले. या संकेतस्थळावर रसिकाना पंडित गाजनंबुवांच्या गायनाचे आणि व्हायोलीन वादनाच्या कार्यक्रमांचे ध्वनी मुद्रण उपलब्ध करून देण्यात आले आहे तसेच\nशिष्यांना शिकवताना चे रेकॉर्डिंग देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मुळे विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा झालेला आहेहे संपूर्ण ध्वनी मुद्रण विनामूल्य डाउनलोड करता येते. संस्थेच्या ह्या विशेष उपक्रमामुळे विद्यार्थी तसेच शिक्षक व कालाकारानही ह्या ध्वनी मुद्रणाचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग होत असलेला दिसून येत आहे.\nसर्व उपक्रमांचा हेतू अभिजात संगीताचा प्रसार हा आहे. कुठल्याही आर्थिक नफ्या साठी वर्षी औंध संगीत महोत्सवाचे ७५ वे वर्ष असून हा अमृत महोत्सव दिमाखदारपणे साजरा व्हावा या साठी सर्व कार्यकर्ते कार्यरत आहेत. उत्सवा साठी पिण्याच्या पाण्यापासून, जेवणाची सोय तसेच आलेल्या कलाकार व रसिक श्रोते यांच्या राहण्याच्या, व येण्याजाण्याच्या व्यवस्थेची आखणी करण्याचे औंध सारख्या अतिशय छोट्या खेड्यातील व्यवस्थापनेच्या सर्व छोट्या मोठ्या कामात आपल्या सारख्या दानशूर लोकांचा पुरस्कर्ते म्हणून सहभाग असावा ही नम्र विनंती .\nआपल्या सारख्या मोठ्या मनाच्या देण्गीदारांशिवाय हा उत्सव चा पुढे नेण्याचे कार्य सोपे नहि. दरवषी वाढत जाणारा खर्च बघता त्याच्या तुटपुंज्या व्याजातून हा उत्सव चालविणे अत्यंत कठीण होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या परिसरातील कारखानदार, धनिक वर्ग, ह्यांनी जाहिराती, देणग्या या द्वारे सहकार्य करावे व हा उत्सव अशाच प्रकारे पुढे चालू राहण्यासाठी संस्थेला मदतीचा हात द्यावा ही विनंती.\n२०१५ हे साल औंध संगीत महोत्सवाचे अमृत महोत्सवी वर्ष असून हा उत्सव एका उंचीवर नेण्याचा मानस आहे. या कार्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. आपण आमच्या कार्याची दखल घेऊन संस्थेस आर्थिक पाठबळ दिल्यास परंपरेने चालत आलेला हा उत्सव अशाच प्रकारे जोमाने आणि नेटाने चालू ठेवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहिल.\nशिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-6/", "date_download": "2018-11-17T08:23:42Z", "digest": "sha1:XSFNVB2RF6OOA6ZP3M6DFS6RSCVPM5JO", "length": 8521, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक – फडणवीस | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nमराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक – फडणवीस\nमुंबई – मराठा समाजाच्या सर्वच मागण्यांवर शासन सकारात्मक असून विविध निर्णयांची अंमलबजावणी होत आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.\nमराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी तसेच मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन करण्यासाठी काकासाहेब पंडीत मात्रे-पाटील या तरुणाने औरंगाबाद ते मुंबई अशी पदयात्रा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात आज भेट घेऊन काकासाहेब यांनी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले.\nबाळापूर (ता. जि. औरंगाबाद) येथील काकासाहेब पंडीत मात्रे-पाटील यांनी 1 सप्टेंबरपासून औरंगाबाद येथील क्रांती चौकातून पायी प्रवास सुरु केला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काकासाहेब यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर सर्वच मागण्यांवर शासन सकारात्मक आहे. विविध निर्णयांची अंमलबजावणीही सुरु झाली आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.\nमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना काकासाहेब म्हणाले, मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मराठा समाजाच्या मागण्या निश्‍चित पूर्ण होऊ शकतील. त्यामुळे मराठा तरुणांनी नैराश्‍य न बाळगता वाटचाल करावी.\nआत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. यामुळे कुटुंबाचे मोठे नुकसान होते. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलाल तर जेव्हा आरक्षण लागू होईल तेव्हा त्याचा उपयोग कोणाला होणार, असे भावनिक उद्‌गार काकासाहेब यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयुवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी विराज शिंदे\nNext articleमराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणी सुरू\nमराठा आरक्षणावरून श्रेयाची लढाई सुरू\nअद्यापही 154 पीएसआय प्रतीक्षेतच\nराज्याची तिजोरी शेतकऱ्यांसाठी खुली – मुख्यमंत्री\nआंदोलन नव्हे,जल्लोषाची तयारी करा : देवेंद्र फडणवीस\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nमराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाचा प्रश्न प्राधान्याने सोडवू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/buldhana/distribution-highway-extension-helps-disturb-grant-counting/", "date_download": "2018-11-17T09:49:08Z", "digest": "sha1:TMRIUA3FX7RBI2HNHMG2MAAZW75COVJO", "length": 35661, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Distribution Of The Highway Extension Helps Disturb The Grant Of Counting | महामार्ग विस्तारीकरणात मोजणीच्या गोंधळाने अनुदानात अडथळा | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nमहामार्ग विस्तारीकरणात मोजणीच्या गोंधळाने अनुदानात अडथळा\nनांदुरा: सन २0११-१२ मध्ये सुरू झालेली भूमी अभिलेख कार्यालयाची मोजणी व संयुक्त मोजणी अहवाल तयार होऊन आता तब्बल पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही काही ठिकाणच्या संयुक्त मोजणी अहवालातील गोंधळामुळे शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. शेतकर्‍यांची एकत्र नावे, क्षेत्रफळात तफावत तर काही शेतकर्‍यांचे क्षेत्र संपादित होत असूनही संयुक्त मोजणी अहवालात दाखविलेच नसल्याने काही शेतकर्‍यांना मोबदल्यापासून अद्यापही वंचित राहावे लागले आहे.\nठळक मुद्देवेगवेगळ्या अधिकार्‍यांकडून वेगवेगळे नियम\nनांदुरा: सन २0११-१२ मध्ये सुरू झालेली भूमी अभिलेख कार्यालयाची मोजणी व संयुक्त मोजणी अहवाल तयार होऊन आता तब्बल पाच ते सहा वर्षांचा कालावधी उलटला असला तरी अद्यापही काही ठिकाणच्या संयुक्त मोजणी अहवालातील गोंधळामुळे शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत. शेतकर्‍यांची एकत्र नावे, क्षेत्रफळात तफावत तर काही शेतकर्‍यांचे क्षेत्र संपादित होत असूनही संयुक्त मोजणी अहवालात दाखविलेच नसल्याने काही शेतकर्‍यांना मोबदल्यापासून अद्यापही वंचित राहावे लागले आहे.\nमहामार्ग क्र.६ च्या विस्तारीकरणात मलकापूर उपविभागा अंतर्गत आतापर्यंत २५ गावामधील शेतकर्‍यांची जमीन संपादित करण्यात आली असून, एकूण ४७ निवाडे पारीत करण्यात आले आहेत. संपादित होणार्‍या १४७ हेक्टर पैकी १0३ हेक्टर क्षेत्रासाठी १0८ कोटी रुपयांचा मोबदला वाटप करण्यात आला आहे.\nसन २0१३ मध्ये मंजूर निवाड्यात शेताच्या कर आकारणीनुसार ठरलेल्या गटातील संपादित जमिनीसाठी ग्राहय़ धरलेल्या दरापेक्षा त्यानंतर तीन वर्षांनी २0१६ मध्ये मंजूर निवाड्यात त्याच शेतकर्‍यांच्या त्याच गटातील संपादित जमिनींना २0१३ पेक्षा कमी दर ग्राहय़ धरल्याने रेडीटेकनरचे रेट कमी कसे झाले, असा संभ्रम शेतकर्‍यांमध्ये आहे. २0१३ मध्ये झालेले निवाडे हे राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६ नुसार झाले आहेत; परंतु १ जानेवारी २0१५ पासून ‘भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियमन २0१३ हा नवा कायदा राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनींना लागू झाल्याने १ जानेवारी २0१५ नंतरचे निवाडे या कायद्यानुसार होणे आवश्यक आहे. संयुक्त मोजणी अहवालात बर्‍याच शेतकर्‍यांचे होणे आवश्यक आहे. संयुक्त मोजणी अहवालात बर्‍याच शेतकर्‍यांचे बांधकामाचे व इतर व्यावसायिक नुकसानीचा समावेश नसल्याने त्या मोबदल्यापासूनही शेतकरी वंचित आहेत. २0१६ मध्ये झालेल्या निवाड्याची ३ (ए) व ३ (डी) अधिसूचना २0१३ मध्ये प्रसिद्ध झालेली असल्याने २0१३ नंतर साधारणत: एका वर्षात निवाडे होणे अपेक्षित असताना २0१६ मध्ये निवाडे झाले व रेडीरेकलरचे दर हे २0१२ चे गृहीत धरण्यात आल्याने आमच्यावर अन्याय झाल्याचे शेतकरी सांगत आहेत, तर सर्व प्रक्रिया नियमानुसार झाल्याची भूमिका अधिकार्‍यांची आहे.\nमलकापूर व नांदुरा तालुक्यात ऊस, केळी अशी बारमाही बागायती पिके नसल्याने बागायती जमिनीचे दर शेतकर्‍यांना लावण्यात आले नाहीत; परंतु विहिरी, बोअरवेल असूनही बर्‍याच शेतकर्‍यांना हंगामी बागायती ऐवजी कोरडवाहूचे दर लावल्याने शेतकरी वर्गाचे नुकसान झाले आहे.\nसंभाव्य बिनशेती जमिनी गृहीत धराव्यात\nवास्तविक महामार्गात संपादित होणारी संपूर्ण जमीन ही मार्गालगतचीच असल्याने भविष्यात या जमिनींचा उद्योग व्यवसायांकरिता बिनशेती उपयोग होऊ शकतो. त्यामुळे या सर्व जमिनींना ‘संभाव्य बिनशेती जमिनी’ गृहीत धरून जमिनीचे दर लावण्यास हवे, अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे.\nमहामार्गासाठी संपादित जमिनींच्या मोबदला वाटपाच्या दरात सर्वच शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच २0१६ च्या निवाड्यात २0१२ चे दर गृहीत धरले आहेत. सदर नुकसानीबाबत दाद मागणार आहे.\n- रमेश अढाव, शेतकरी, धानोरा\nराष्ट्रीय महामार्ग भूसंपादन व मोबदल्याबाबत शेतकर्‍यांच्या काही हरकती, समस्या असल्यास जिल्हाधिकारी हे लवाद अधिकारी असून, त्यांच्याकडे शेतकर्‍यांची हरकती, समस्या दाखल करव्यात.\nभूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, मलकापूर\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपरभणी : वळण रस्त्यासाठी ६७ कोंटीची गरज\nसिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरिकरण प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटप : नीता सावंत-शिंदे\n...अन् दुचाकीच्या सीटखाली निघाला साप; माजी सैनिकासह पत्नीची उडाली भंबेरी\nसिंधुदुर्ग : महामार्ग ठेकेदाराचे डंपर माघारी पाठविले, तिथवली येथील प्रकार\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामाच्या गुणवत्तेची चौकशी करा\nरत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणातील कामे अद्याप सुरु\nकरवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य येणार एकाच व्यासपीठावर\n शेतकरी महिलेनं स्वत:च रचलं सरण, त्यातच पत्करलं मरण\nधावत्या एसटीने घेतला अचानक पेट, चालक-वाहकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी टळला अनर्थ\nPlastic ban : प्लास्टिक व्यावसायिकांकडून 13 हजाराचा दंड वसूल\nशेती हडपली सावकारी कायद्यातंर्गत तिघांविरोधात गुन्हा\nस्वीकृत नगरसेवकाच्या लेटर ‘बॉम्ब’ने खामगाव पालिकेत खळबळ\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/jarahatke/order-online-wife-iphone-7-soap-wad-came-box/", "date_download": "2018-11-17T09:50:39Z", "digest": "sha1:VL4MSKI5QEGPJCYN4CUFXXOS4JSK56MZ", "length": 31946, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Order Online For The Wife Of The Iphone 7, The Soap Wad Came In The Box | बायकोसाठी ऑनलाइन ऑर्डर केला आयफोन 7, बॉक्समध्ये आली साबणाची वडी | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nबायकोसाठी ऑनलाइन ऑर्डर केला आयफोन 7, बॉक्समध्ये आली साबणाची वडी\nबायकोला आयफोन 7 गिफ्ट करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे.\nठळक मुद्देबायकोला आयफोन 7 गिफ्ट करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे. बॉक्स उघडल्यावर त्यातील सामान पाहून त्या दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मोबाइलच्या जागी साबणाची वडी होती.\nगुडगाव- बायकोला आयफोन 7 गिफ्ट करण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे. ऑनलाइन ऑर्डर आल्यानंतर खुश होऊन पतीने तो बॉक्स पत्नीला दिला. बॉक्स उघडल्यावर त्यातील सामान पाहून त्या दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कंपनीने डिलिव्हरी दिलेल्या बॉक्समध्ये मोबाइल चार्जर, इयर फोन, फोन कव्हरसह सगळ्या एक्ससरीज होत्या पण मोबाइलच्या जागी साबणाची वडी होती. बॉक्समध्ये मोबाइलच्या जागी साबणाची वडी असल्याचं पाहिल्यावर पतीने त्वरीत सोसायटीच्या सिक्युरीटी गार्डची मदत घेऊन डिलिव्हरी बॉयला पकडलं व त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली. कंपनीकडे ही तक्रार गेल्यावर कंपनीने तात्काळ त्या ग्राहकाच्या अकाऊंटमध्ये मोबाइलची पूर्ण किंमत जमा केली.\nप्रिस्टने एस्टेट सोसायटीमध्ये राहणाऱ्या राजीव जुल्का यांनी सांगितलं की, त्यांनी 24 नोव्हेंबर रोजी त्यांच्या पत्नीला गिफ्ट द्यायला अॅमेझॉनवरून आयफोन 7 बूक केला होता. फोनची किंमत 44 हजार 900 रूपये होती. त्यांनी फोन बूक करताना आगाऊ रक्कम भरली होती. दोन दिवसांनी मोबाइलची आज डिलिव्हरी होईल, असा मेसेज राजीव यांना आला. आशीष नावाचा व्यक्ती मोबाइलची डिलिव्हरी देईल, असंही त्या मेसेजमध्ये मोबाइल नंबरसह नमूद करण्यात आलं होतं.\nत्यानंतर रविवारी संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास डिलिव्हरी बॉय मोबाइल घेऊन आला. त्यांने सोसायटीमध्ये फोनचं पॅकेट दिल. राजीव यांनी तो बॉक्स उघडल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या बॉक्समध्ये फोनच्या जागी साबणाची वडी होती. बॉक्समध्ये चार्जर, इयरफोन, कव्हर आणि इतर सामान तसंच होतं. राजीव यांनी तात्काळ डिलिव्हरी बॉयला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.\nपोलिसांनी त्या डिलिव्हरी बॉयची कसून चौकशी केली असून अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं. अॅमेझॉन कंपनीने डीएलएफ भागात जी फोर एसला डिलिव्हरीचं काम दिलं आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बंगळुरूवरून मानेसर वेअर हाऊसमध्ये त्यांचं सामान येतं. त्यानंतर जीएलएफ टूमध्ये डिलिव्हर होतं. सेक्टर-53 स्थानक प्रभारी इन्स्पेक्टर अरविंद कुमार यांनी सांगितलं की रविवारी संध्याकाळीच बुकिंग करणाऱ्या अकाऊंटमध्ये मोबाइची रक्कम ट्रान्सफर करण्यात आली त्यानंतर त्यांनी तक्रार मागे घेतली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n फुलांचं नुकसान केल्याने पोलिसांनी गाढवांनाच केली अटक, चार दिवस कारागृहात ठेवलं डांबून\nमालेगाव येथील पोलीस शिपायाची गळफास घेऊन आत्महत्या\nनिलंबित, बडतर्फ अधिका-यांची माहिती नाही\nमनसे-काँग्रेस राडा प्रकरण : विक्रोळीला छावणीचे स्वरूप\n...तेव्हा चुकला काळजाचा ठोक \nधाड टाकून भोंदू तांत्रिकाकडून ३४ तोळे सोने जप्त\nजरा हटके अधिक बातम्या\n घणसोलीत सापडला बोलका कावळा\nव्हेल मासेही गातात गाणी, १०० पेक्षा जास्त गाणी रेकॉर्ड\n महिलेच्या पोटात दीड किलो खिळे, नट-बोल्ट; डॉक्टरही हैराण\nया महिलेने ४३ वर्षी दिला २१व्या बाळाला जन्म, म्हणाली आता बस्स\nअनोखी परंपरा : येथे जुंपते जावयांची कुस्ती\nया गावात २०० वर्षांपासून दिवाळी साजरी करण्यावर बंदी, अजब आहे कारण\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/onion-production-hovering-due-slowdown-demand-and-shortage-large-quantity-onion-onion/", "date_download": "2018-11-17T09:49:36Z", "digest": "sha1:LZ5DZJKQWXOMCM5Y5JP6RVOPW2PDRIJF", "length": 30445, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Onion Production Hovering Due To Slowdown In Demand And Shortage Of Large Quantity Of Onion Onion. | परदेशात कमी झालेली मागणी व रांगड्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन भावातील घसरणीमुळे कांदा उत्पादक हवालदिल | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nपरदेशात कमी झालेली मागणी व रांगड्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन भावातील घसरणीमुळे कांदा उत्पादक हवालदिल\nऔंदाणे : परदेशात कमी झालेली मागणी व रांगड्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन यामुळे एका क्विंटलला चार हजारापर्यंत पोहोचलेले कांद्याचे दर अडीच हजारांपर्यंत घसरल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर उमटला.\nठळक मुद्देशेतकरी सुखावला होता उत्पादकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया\nऔंदाणे : परदेशात कमी झालेली मागणी व रांगड्या कांद्याचे मोठ्या प्रमाणात झालेले उत्पादन यामुळे एका क्विंटलला चार हजारापर्यंत पोहोचलेले कांद्याचे दर अडीच हजारांपर्यंत घसरल्याने कांदा उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर उमटला. या घसरलेल्या भावाची व कांदा उत्पादकांमध्ये असलेल्या नाराजीची दखल घेत केंद्र सरकारने पहिल्यांदाच निर्यातमूल्य शून्य केल्याची घोषणा केल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. बाजारपेठेत चारशे ते पाचशे रुपये क्विंटलला विकला जाणारा कांदा गेल्या काही महिन्यांमध्ये साडेचार हजार रुपयांपर्यंत विकला गेल्याने कांदा उत्पादक शेतकरी सुखावला होता. चालू वर्षी मुसळधार पावसामुळे कांद्याच्या रोपांना मोठा फटका बसला तर तयार झालेला कांदा पावसात भिजला; मात्र उशिरा लागवड केलेल्या रांगडा कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघाल्याने हा कांदा विक्रीसाठी बाजारपेठेत आल्याने मागणी कमी व पुरवठा जास्त अशी परिस्थिती झाली. त्यामुळे कांद्याचे भाव साडेचार हजारांवरून अडीच हजार रुपयांपर्यंत घसरले गेले. हे भाव अजून कमी होणार या धास्तीने कांदा उत्पादकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. या घसरलेल्या दराची केंद्र सरकारने त्वरित दखल घेत भाव स्थिर राहण्यासाठी निर्यातमूल्य शून्य केल्याची घोषणा केली. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कांद्याला हवा असा बाजारभाव मिळाला नव्हता; मात्र गेल्या काही महिन्यांपासून कांद्याला चांगला बाजारभाव मिळाल्याने यंदा रांगडा कांद्याची लागवड झाली होती.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nगारगोटीत बियाणे खरेदीसाठी झुंबड देशी वाणांना मागणी\nऔरंगाबाद मध्ये भाजीमंडई कुठे रस्त्यावर, तर कुठे चिखलात\nआता मका, सुपारीच्या पानांच्या पत्रावळ्या बाजारात येणार\nसांगलीच्या हळदीला अखेर जीआय मानांकन-मुंबईच्या इंडियन पेटंट कार्यालयाकडून मान्यता\nनाशिक बाजारपेठेत मेथी, शेपूची आवक वाढली\n‘हेल्मेट ड्राइव्ह’मधून दहा लाखांची कमाई\n६२ हजार मिळकतींना डिसेंबरमध्ये धाडणार नोटिसा\nभुजबळ यांच्या इशाऱ्याने जलसंपदा खाते नरमले\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/kolhapur/page/12", "date_download": "2018-11-17T09:14:38Z", "digest": "sha1:52HEN4MNS4BA7M3W23VIHFB4VKZM4677", "length": 9478, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापुर Archives - Page 12 of 490 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर\nपुण्यतिथी, जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर\nप्रतिनिधी/ कोल्हापूर जिल्हा व शहर कॉग्रेस सेवा दल यांच्यावतीने इंदिरा गांधी पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी 31 रोजी हे शिबीर पार पडले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शिबीरासाठी जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष श्रीरंग देवणे व शहर सेवा दलाचे अध्यक्ष संजय पवार-वाईकर यांनी विशेष परिश्रम ...Full Article\nकल्पवृक्ष फौंडेशनच्या वतीने पाटीलवाडी शाळेस गॅस कनेक्शन प्रदान\nप्रतिनिधी/ गगनबावडा विद्या मंदिर पाटीलवाडी शाळेस कल्पवृक्ष फौंडेशन कदमवाडी कोल्हापूर यांच्या वतीने नुकतेच गॅस कनेक्शन व शेगडी भेट देण्यात आली तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मणदूर येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच ...Full Article\nभ्रष्टाचार विरुध्द दक्षता जनजागृती रॅलीने शहर दुमदुमले\nप्रतिनिधी /कोल्हापूर : भ्रष्टाचार टाळा – देश मजबूत करा, लाच घेणे – देणेही गुन्हा आहे. लाचेची नशा – करते जीवनाची दुर्दशा, कायदेशीर व्यवहार – दूर ठेवी भ्रष्टाचार अशा अनेकविध ...Full Article\nसातवा वेतन आयोग लागू करा\nप्रतिनिधी /कोल्हापूर : केंद्रशासनाप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱयांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी बुधवारी सरकारी निम सरकारी कर्मचारी व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने ...Full Article\nमराठा बटालियन सैन्यदलाची शान\nप्रतिनिधी /कोल्हापूर : सैन्य दलात विजयाचा इतिहास असणाऱया व शत्रूला नेहमीच पाणी पाजवून, नेहमी विजयी होणारी, मराठा बटालियन ही देशाची व भारतीय सैन्य दलाची एक शान असल्याचा गर्व आहे. ...Full Article\nप्रतिनिधी /कोल्हापूर : ‘या जन्मावर..या जगण्यावर..’ यासारख्या गाजलेल्या भावगितांना संगीतबद्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी मंगळवारी निधन झाले. संगीतकार यशवंत देव यांचे कोल्हापूरशी नाते होते. त्यांचा शिवाजी विद्यापीठातील ...Full Article\nराजाराम महाविद्यालयात सीड पेपर्स वाटप\nप्रतिनिधी /कोल्हापूर : दि कॉन्झर्वेशन फौंडेशन ऑफ इंडिया तर्फे पश्चिम महाराष्टात प्रथमच सीड पेपरवर छापलेल्या माहिती पत्रकाचे प्रकाशन नुकतेच विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ...Full Article\nगांजा विक्री करण्यास आलेल्याला अटक\nप्रतिनिधी /कोल्हापूर : गांजा विक्री करण्यास शहरामध्ये आलेला सर्जेराव पवार (वय 39 रा. राम गल्ली, शिंगणापूर, ता. करवीर) याला शाहूपुरी पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. त्याच्याकडून सुमारे ...Full Article\nकोल्हापूर पार पडली दोषसिध्दी प्रशिक्षण कार्यशाळा\nप्रतिनिधी /कोल्हापूर : न्यायालयात चालणार्या गुह्याचे तपासादरम्यान राहणार्या त्रुटीबाबत अवगत करुन, त्या कशा पध्दतीने टाळता येतील. गुन्हा घडलेपासून गुह्याची माहिती फिर्यादी दाखल झाल्यापासून तपासातील प्रत्येक गोष्ट जशी फिर्याद, घटनास्थळ ...Full Article\nडेंग्यू, कचरा, प्रदूषणावर ऍक्शन प्लॅन करा\nप्रतिनिधी / कोल्हापूर शहरात स्वाईन फ्लू, डेंग्यूच्या साथीच्या रुग्णाची संख्येत वाढ होत आहे. माणंसे मरत आहे. महापालिका प्रशासन नेमके करते तरी काय असा सवाल आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/another-attack-kashnmir-police-home-37044", "date_download": "2018-11-17T09:41:17Z", "digest": "sha1:CVZFIQVURVAMYNBCKA2XBDMSIAGCQHI3", "length": 12588, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Another attack on Kashnmir police home काश्‍मीरमध्ये आणखी एका पोलिसाच्या घरावर हल्ला | eSakal", "raw_content": "\nकाश्‍मीरमध्ये आणखी एका पोलिसाच्या घरावर हल्ला\nरविवार, 26 मार्च 2017\nदहशतवाद्यांनी काल (शनिवारी) रात्री बडगाम जिल्ह्यात एका पोलिस उपनिरीक्षकाच्या घरात घुसून गोंधळ घातला आणि त्याच्या मुलाला, तसेच पुतण्याला ओलीस ठेवले. त्याचप्रमाणे घराच्या काचा फोडल्या आणि नंतर एका गाडीने पसार झाले. अशा प्रकारच्या सलग दुसऱ्या घटनेमुळे काश्‍मीर खोऱ्यातील पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nश्रीनगर - दहशतवाद्यांनी काल (शनिवारी) रात्री बडगाम जिल्ह्यात एका पोलिस उपनिरीक्षकाच्या घरात घुसून गोंधळ घातला आणि त्याच्या मुलाला, तसेच पुतण्याला ओलीस ठेवले. त्याचप्रमाणे घराच्या काचा फोडल्या आणि नंतर एका गाडीने पसार झाले. अशा प्रकारच्या सलग दुसऱ्या घटनेमुळे काश्‍मीर खोऱ्यातील पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nदहशतवादी दोन मुलांना घेऊन एका गाडीतून पळून गेले. मात्र, नंतर त्यांना सोडून दिले आणि वाहनाला आग लावली, अशी माहिती पोलिसांनी दिली. एम. सुभान भट असे पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. तीन आठवड्यांपूर्वी शोपियॉं येथेही एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी घराच्या काचा फोडल्या होत्या. या घटनांमुळे गेल्या 26 वर्षांपासून दहशतवाद्यांशी लढा देत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.\nपोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस उपनिरीक्षक एम. सुभान भट यांना ठार मारण्याची दहशतवाद्यांची इच्छा होती. पूर्वी दहशतवादी असलेला आणि आता फुटीरतावादी नेता बनलेला मसरत अलम स्थानबद्ध असलेल्या बारामुल्ला जिल्हा कारागृहात भट सध्या कार्यरत आहेत. या घटनेला जबाबदार असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिस महासंचालक एस. पी. वैद यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\nअवघ्या नऊ तासांत माहीची सुटका\nपिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/2611-terror-attack/", "date_download": "2018-11-17T09:51:08Z", "digest": "sha1:CS5VUPTSTP3MDM3ZHXFAHFRK7NJC2TDE", "length": 29575, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest 26/11 terror attack News in Marathi | 26/11 terror attack Live Updates in Marathi | 26/11 दहशतवादी हल्ला बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\n26/11 दहशतवादी हल्ला FOLLOW\n26/11 Terror Attack : मुंबई पोलिसांसाठी लंडनच्या 'सुपरफास्ट' बोटी, सागरी सुरक्षेला बळकटी\nBy पूनम अपराज | Follow\nनव्या अत्याधुनिक ('इमिजिएट सपोर्ट व्हेईकल') बोटी 'राॅयल इन्स्टिट्यूशन आॅफ नेव्हल आर्किटेक्ट' या कंपनीकडून येणार आहे. लंडन बनावटीच्या या बोटींची क्षमता सागरी सुरक्षेसाठी महत्वपूर्ण आहे. ... Read More\nकसाबसोबतच्या कटू आठवणी पुस्तकातून उलगडणार....\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nतपास अधिकारी रमेश महालें यांचे '26/11 कसाब आणि मी' पुस्तक ... Read More\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nViral Photos26/11 terror attackMumbaiSyriaव्हायरल फोटोज्26/11 दहशतवादी हल्लामुंबईसीरिया\nसुपर कॉप राकेश मारिया यांच्या कारकिर्दीवर वेबसीरीज; दिग्दर्शिका मेघना गुलजार दिग्दर्शित करणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n26/11 चा मुंबईतील दहशतवादी हल्ला, 1993 चा साखळी बॉम्बस्फोट, शीना बोरा हत्याकांड, नीरज ग्रोव्हर हत्याकांड या घटना वेबसीरिजमधून दाखविणार ... Read More\nCrimeentertainmentPolice26/11 terror attackSheena Bora murder caseRakesh Mariaगुन्हाकरमणूकपोलिस26/11 दहशतवादी हल्लाशीना बोरा हत्या प्रकरणराकेश मारिया\n26/11 मुंबई हल्ल्याचा दोषी डेव्हिड हेडलीवर शिकागो तुरुंगात जीवघेणा हल्ला\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदोन कैद्यांनी हेडलीवर 8 जुलै रोजी हा गंभीर हल्ला केला; प्रकृती चिंताजनक ... Read More\nCrimeInternationalMumbai26/11 terror attackterroristगुन्हाआंतरराष्ट्रीयमुंबई26/11 दहशतवादी हल्लादहशतवादी\nहाफिज सईदला 'सुटीसाठी' दुसरीकडे पाठवा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nदहशतवादी हाफिज सईदला पश्चिम आशियाई देशात पाठवावे असे चीनने सूचवले आहे. ... Read More\nhafiz saedchinaPakistan26/11 terror attackMumbaiTerror AttackTerrorismterroristहाफीज सईदचीनपाकिस्तान26/11 दहशतवादी हल्लामुंबईदहशतवादी हल्लादहशतवाददहशतवादी\n'मुंबईवरील 26/11चा हल्ला भारतानंच घडवून आणला'\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाकिस्तानच्या माजी गृहमंत्र्यांचं वादग्रस्त विधान ... Read More\nमुंबई हल्ल्याबद्दलच्या विधानाचा भारतीय माध्यमांकडून अर्थाचा अनर्थ - नवाज शरीफ\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय माध्यमांनी माझ्या वक्तव्याची चुकीची व्याख्या केल्याचं नवाज शरीफ यांनी म्हटलं आहे. ... Read More\nहोय, मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी पाकिस्तानचेच होते; नवाज शरीफ यांची कबुली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना सक्रीय असल्याचं शरीफ यांनी एका मुलाखतीत मान्य केलं ... Read More\nHimanshu Roy: कसाबची फाशी... ऑपरेशन एक्स... अन् 'स्पेशल १७'मधील हिमांशू रॉय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n‘ऑपरेशन एक्स’च्या 17 महत्त्वाच्या अधिकाऱ्यांमध्ये होता हिमांशू रॉय यांचा समावेश. ... Read More\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/1620", "date_download": "2018-11-17T09:34:15Z", "digest": "sha1:BOLHZKYDEM3CXGOF63MY4WZW24LMOLSF", "length": 7963, "nlines": 103, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news swadesi Navigation satellite ISRO IRNSS-1I | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nइस्त्रोकडून स्वदेशी नॅविगेशन उपग्रह IRNSS-1I चं यशस्वी प्रक्षेपण..\nइस्त्रोकडून स्वदेशी नॅविगेशन उपग्रह IRNSS-1I चं यशस्वी प्रक्षेपण..\nइस्त्रोकडून स्वदेशी नॅविगेशन उपग्रह IRNSS-1I चं यशस्वी प्रक्षेपण..\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nचेन्नई : भारताचा दूरसंवेदन उपग्रह 'आयआरएनएसएस-1आय' या उपग्रहाचे आज (गुरुवार) पहाटे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. इस्त्रोकडून आज पहाटे चार वाजून चार मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. हा 1425 किलोग्रॅमचा उपग्रह पीएसएलव्ही-सी41 या प्रक्षेपकाद्वारे अवकाशात सोडण्यात आला. श्रीहरिकोटा येथून सोडण्यात येणार असणाऱ्या या उपग्रहाचे आयुष्यमान दहा वर्षांचे आहे. दिशादर्शक उपग्रहांच्या मालिकेतील हा नववा उपग्रह आहे. 'आयआरएनएसएस-1ए' या उपग्रहाची जागा नवा उपग्रह घेईल. 'आयआरएनएसएस-1ए' उपग्रहातील आण्विक घड्याळ बिघडले आहे. इस्त्रोचे प्रमुख के.\nचेन्नई : भारताचा दूरसंवेदन उपग्रह 'आयआरएनएसएस-1आय' या उपग्रहाचे आज (गुरुवार) पहाटे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. इस्त्रोकडून आज पहाटे चार वाजून चार मिनिटांनी हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. हा 1425 किलोग्रॅमचा उपग्रह पीएसएलव्ही-सी41 या प्रक्षेपकाद्वारे अवकाशात सोडण्यात आला. श्रीहरिकोटा येथून सोडण्यात येणार असणाऱ्या या उपग्रहाचे आयुष्यमान दहा वर्षांचे आहे. दिशादर्शक उपग्रहांच्या मालिकेतील हा नववा उपग्रह आहे. 'आयआरएनएसएस-1ए' या उपग्रहाची जागा नवा उपग्रह घेईल. 'आयआरएनएसएस-1ए' उपग्रहातील आण्विक घड्याळ बिघडले आहे. इस्त्रोचे प्रमुख के. सिवान यांनी या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.\nचेन्नई भारत उपग्रह इस्त्रो\nस्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय जगात दुसऱ्या स्थानावर\nनवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय आता जगात दुसऱ्या स्थानावर आले आहेत....\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\nदेशभरातील CBI कार्यालयांसमोर कॉंग्रेस करणार आंदोलनं\nआज काँग्रेस देशभरातील सीबीआय कार्यालयाला घेराव घालणारे. राहुल गांधी आणि सीबीआयच्या...\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट..\nपाकिस्तानचे 100 दहशतवादी भारतावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक...\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\nVideo of भारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\nऐन सणासुदीत वाढणाऱ्या इंधन दरामुळे सर्वसामान्यांवर संक्रांत\nपेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे त्रस्त झाली आहे....\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/the-opulent-inauguration-of-the-painting-exhibition-organized/", "date_download": "2018-11-17T09:00:51Z", "digest": "sha1:ZITKGQKOT3JS6RQHZDHNYIVAR2ACR5NI", "length": 13697, "nlines": 266, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित दृकश्राव्य चित्रप्रदर्शनीचे दिमाखदार उद्घाटन - Maharashtra Today", "raw_content": "\nसार्वजनिकरित्या येण्याचं टाळत, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यात बंदद्वार चर्चा\nमराठा आंदोलन आजपासून होणार तीव्र\nप्रसार माध्यमांशी आणि चाहत्यांशी नम्रतेनं वाग; बीसीसीआयची विराटला तंबी\nपद्मश्री एड गुरु एलीक पदमसी का निधन\nपश्चिम बंगाल में सीबीआई को प्रवेश नहीं – सीएम ममता बनर्जी\nमध्यप्रदेश : बीजेपी का घोषणापत्र जारी, मुफ्त में बाटेंगे स्कूटी -शिवराज…\nतेलंगाना : कांग्रेस और भाजपा की उम्मीदवारों की अगली सूची जारी\nHome Maharashtra News सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित दृकश्राव्य चित्रप्रदर्शनीचे दिमाखदार उद्घाटन\nसांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित दृकश्राव्य चित्रप्रदर्शनीचे दिमाखदार उद्घाटन\nराज्यात वर्षभर कार्यशाळांचे होणार आयोजन\nमुंबई: ग.दि.माडगुळकर, सुधीर फडके आणि पु.ल.देशपांडे यांनी महाराष्ट्राला जो सांस्कृतिक ठेवा दिला आहे तो पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज दिली.\nविलेपार्ले येथील स्वातंत्र्यवीर सावरकर पटांगणात महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने पु.ल.देशपांडे जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त चित्रप्रदर्शनीचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनीचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार पराग अळवणी, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, अभिनेते प्रदीप वेलनकर, अतुल परचुरे, अशोक पानवलकर, सांस्कृतिक संचालनालयालयाच्या संचालक स्वाती काळे, मुकूंद चितळे आदी उपस्थित होते.\nमंत्री श्री. तावडे म्हणाले, आपण सांस्कृतिक मंत्री म्हणून ग.दि.माडगुळकर, सुधीर फडके आणि पु.ल.देशपांडे आदी थोर पुरूषांची जन्मशताब्दी साजरी करू शकलो, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या महापुरूषांनी राज्याला जो सांस्कृतिक ठेवा दिला तो पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाऊ शकलो तरच जन्मशताब्दी सोहळा खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. महाराष्ट्रातील नव्या पिढीने सहज, सोप्या भाषेत साहित्य निर्माण करावे. यासाठी तालुकास्तरावर वर्षभर 100 कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून नावाजलेले साहित्यीक आणि नवोदित लेखक यांच्यामध्ये विचारांची आदान प्रदान होऊन दर्जेदार साहित्यीक तयार होतील.\nयावेळी सांस्कृतिक मंत्री यांनी पु.ल. देशपांडे यांच्या आठवणीला उजाळा दिला. मुंबई, पुण्यातील धकाधकीचे जीवन जगत असताना मनाला येणारा विषन्नपणा घालविण्यासाठी पु.ल. यांचे साहित्य कसे उपयोगी आहे हे सांगितले. पु.ल. यांचे साहित्य माणसाला जीवन जगण्यासाठी आवश्यक उर्जा पुरवणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.\nमहापौर श्री. महाडेश्वर यांनी प्रत्येक माणसाला ‘माणूस’ म्हणून जगण्यासाठी जी साधना करावी लागते, त्यासाठी पु.लं.चे साहित्य किती उपयोगी आहे, याबद्दल विचार व्यक्त केले. कार्यक्रमात आमदार पराग अळवणी यांनी छायाचित्र प्रदर्शनामागची भूमिका विषद केली.\nयावेळी कलाकार उपेंद्र भट, आदित्य ओक, विजय केंकरे, सोनिया परचुरे, प्रसाद पाध्ये, अर्चना गोरे, विनीत गोरे आदींचा सत्कार करण्यात आला. वीर सावरकर येथील पटांगणस्थळी आयोजित केलेली दृकश्राव्य प्रदर्शनी आठवडाभर चालू राहणार असून त्यानंतर ती मुंबई आणि उपनगरातील विविध महाविद्यालयात भरविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक स्वाती काळे यांनी तर सूत्रसंचालन समीरा जोशी यांनी केले.\nPrevious articleपुल, गदिमा, बाबूजींचा साहित्य व सांस्कृतिक ठेवा युवा पिढीपर्यंत पोहचिवणार – विनोद तावडे\nNext articleमेहुल चोकसीच्या सहका-याला 12 नोव्हेंबरपर्यंत कोठडी\nसार्वजनिकरित्या येण्याचं टाळत, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यात बंदद्वार चर्चा\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nलग्न न टिकण्यामागे ही आहेत कारणे\nअश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nलिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1/page/213/", "date_download": "2018-11-17T09:37:06Z", "digest": "sha1:I3K72VK3NSTNOVF3YFYUYPOCMOFGR62T", "length": 11263, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "पिंपरी-चिंचवड | Chaupher News | Page 213", "raw_content": "\nपिंपरी : राज्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी. यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राज्यातील बैलगाडा मालकांना एकत्रित करून लढा सुरू...\nपिंपरीत काँग्रेसला सोडचिठ्ठीची लागण\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत एकेकाळी काँग्रेसची एकहाती सत्ता होती, आता ती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. येत्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे गतवैभव पुन्हा मिळवण्याची भाषा पक्षात सुरू...\nपंडित नेहरु यांना काँग्रेसतर्फे अभिवादन\nपिंपरी : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जंयतीनिमित्त त्यांना काँग्रेसतर्फे चिंचवड येथील चापेकर चौकातील पक्षकार्यालयात अभिवादन करण्यात आले. काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हाध्यक्ष सचिन...\nपालिकेच्या मुलगी दत्तक व कुटुंब नियोजन योजनेचा 5 वर्षांत 324 पालकांना लाभ\nपिंपरी : मुलगी दत्तक घेणाऱ्या दाम्पत्यास महापालिकेच्या वतीने 10 हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येते. तर अशी योजना राबविणारी राज्यातील प्रथम महापालिका आहे. या योजनेचा...\nप्रभागनिहाय मतदारयादीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण\nपिंपरी : अवघ्या तीन महिन्यावर आलेल्या महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांची राज्य निवडणूक आयोगातर्फे जोरदार तयारी सुरु झाली आहे. त्याचाच भाग म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागातर्फे...\nचित्रकला स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद\nपिंपरी : बालदिनाच्या निमित्ताने सायन्स पार्क आणि भावसार व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने ”स्वच्छता अभियान” आणि ”स्मार्ट सिटी” या विषयावर आधारित घेतलेल्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त...\nनिवडणुका अनेकांसाठी अस्तित्वाची लढाई..\nपिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पट आता चांगलाच सजलाय. सर्वच राजकीय पक्षांनी डावपेच टाकारला सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी सर्वच विरोधक प्रयत्न करताहेत.....\nभाऊ – दादा समर्थक अनेक नगरसेवक लवकरच भाजपात\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकीय कोलांटउड्या सुरु झाल्या आहेत. डिसेंबर महिन्यात भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि...\nमहाराजांचा इतिहास समजण्यासाठी, संस्कृतीचे जतन होण्यासाठी उपक्रम व्हावेत – देवदत्त नागे\nपिंपरी : विद्यार्थी व बालकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून सांगण्यासाठी स्थानिक पातळीवर किल्ले बनवा स्पर्धांसारखे उपक्रम आणि कुटूंबातील एकोपा वाढीस लागण्यासाठी गौरी सजावट...\nइंदिरा गांधींनी गरीबी हटवली, मोदी गरीबाला हटवतात – सचिन साठे\nचलन बदलाचा निर्णय जनते विरोधी सहकार मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घ्या पिंपरी (दि.15 नोव्हेंबर 2016) स्वर्गिय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गरीबी हटवाचा नारा देऊन देशातील गरीबी हटवण्यासाठी...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/861/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A4%E0%A4%A3_%E0%A4%B9%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9A_%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%89%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8_", "date_download": "2018-11-17T09:04:29Z", "digest": "sha1:F2IGXS6WSN5S3WNFKSENMXFOIKFDJJUR", "length": 8389, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nभाजपच्या सत्तेचे तण हा बळीराजाचा नांगरच आता उखडून फेकेल\nमंत्री गिरीश महाजन यांनी कापसाला सात हजार भाव मिळावा म्हणून विरोधात असताना अंगावर रॉकेल ओतून घेतले होते. आज कापसाला तीन हजार भाव आहे, पण आता ते याबद्दल एक चकार शब्द बोलत नाहीत. विरोधी पक्षात असताना कापसाच्या भावासाठी आग्रही असणारे गिरीश महाजन सत्तेत असताना गप्प का, असा सवाल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. हल्लाबोल आंदोलनाच्या धरणगाव येथील सभेत ते बोलत होते.\nसंजय गांधी निराधार योजनेची अंमलबजावणी नीटपणे होत नाही, अशी तक्रार ठिकठिकाणी महिला करत आहेत. आमचे सरकार असताना ही योजना सुरळीत सुरू होती. आता पुन्हा सत्ता आल्यावर एक दिवस आधीच या योजनेचे पैसे मिळवून देऊ, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला देशाचा चौकीदार म्हणवून घेत होते. पण आता या चौकीदाराला घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असेही त्या म्हणाल्या.\nराज्यात बळीराजाचे राज्य यावे, यासाठी आम्ही नांगराचे पूजन केले आहे. भाजपच्या सत्तेचे तण हा बळीराजाचा नांगरच आता उखडून फेकेल, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की मी पंतप्रधान नाही तर या देशाचा चौकीदार आहे. मग मल्ल्या, मोदी हजारो कोटी घेऊन पळाले. त्यातले काही चौकीदाराला मिळाले की काय,असा सवाल त्यांनी केला.\nशरद पवार साहेबांनी प्रत्येक नुकसानीला भरपाई दिली. पण या सरकारला लाल्या कळत नाही की तुडतुड्या कळत नाही की काळ्या कळत नाही, असे हे शेती न कळणारे सरकार आहे, अशी टीका जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीशअण्णा पाटील यांनी केली.\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रयत्नांमुळे धरणगाव येथे उड्डाणपूल झाला. आज जिल्ह्यात असे काही उड्डाणपुल आहेत, ज्याचे काम अपूर्ण आहे. या सरकारला विधायक कामे करता येत नाहीत. या सरकारची परिस्थिती म्हणजे “नाचता येईना, अंगण वाकडे’ अशी झाली आहे, असे माजी मंत्री गुलाबराव देवकर म्हणाले.\nपाण्यासाठी महिनाभर वाट पहावी लागत असेल तर असला लोकप्रतिनिधी काय कामाचा – धनंजय मुंडे ...\nपाण्यासाठी माझ्या भगिनींना पायपीट करावी लागते. तब्बल २९ दिवसानंतर इथल्या जनतेला पाणी मिळते. पाण्यासाठी महिनाभर वाट पहावी लागत असेल तर असला लोकप्रतिनिधी काय कामाचा असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. काल जगभर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली गेली. मात्र संघ आणि भाजपच्या लोकांनी कुठेही शिवजयंती साजरी केल्याचे दिसले नाही. यांच्या मनात आमच्या राजाबाबत द्वेष असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले. आज हल्लाबोल आंदोलनातील सतरावी सभा बोदवड येथे झाली.सत्ता आल्यावर मी ...\nजामनेरच्या हल्लाबोल सभेत पवार साहेबांची ‘व्हर्च्युअल’ हजेरी ...\nजामनेर येथील अठराव्या हल्लाबोल सभेचे वैशिष्ट्य म्हणजे पवार साहेबांनी या सभेला मोबाइल फोनद्वारे ‘व्हर्च्युअल’ हजेरी लावली.खासदार सुप्रियाताईंनी त्यांच्या फोनमधून डायरेक्ट साहेबांना व्हिडियो कॉल लावला होता आणि मग उपस्थित मोठा जनसमुदाय पवारसाहेबांना दिसावा म्हणून त्यांनी जनतेसमोर हा मोबाइल धरला. त्यानंतर एकच जल्लोष उडाला. प्रत्यक्ष शरद पवार या सभेत आपल्याला पाहतायत हा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.सुप्रियाताईंच्या या कृतीने या सभेचा नूरच पालटून गेला. या आधी थोडा काळ सभेत काही घुसखोर गटांनी विर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/872/%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%20%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87,%20%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%20%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2018-11-17T09:30:17Z", "digest": "sha1:J5R337OK3G7SSLNNLWZENJ6XGNPHQBTV", "length": 10479, "nlines": 44, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nफक्त श्रीमंतांच्या मुलांनीच शिक्षण घ्यावे, असे सरकारला वाटते का\n'आरटीई'ची योजना मागील सरकारने काढली. त्या योजनेसाठी या सरकारने ५६३ कोटी रूपये दिले नाहीत. असे का फक्त श्रीमंतांच्या मुलांनीच शिक्षण घ्यावे, असे सरकारला वाटते का फक्त श्रीमंतांच्या मुलांनीच शिक्षण घ्यावे, असे सरकारला वाटते का, असा सवाल विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला. आज #हल्लाबोल आंदोलनात #चिंचवड येथील सभेत ते बोलत होते.\nते पुढे म्हणाले की पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे बहुमत आहे. मात्र आम्ही दोघे भाऊ मिळून खाऊ अशी परिस्थिती आहे. कोणी प्रश्न विचारायला नाही म्हणून हे घडत आहे. कचऱ्याचा प्रश्न येथे गंभीर आहे. सत्ताधारी याबाबत काही बोलत नाहीत. पिंपरी चिंचवडमध्ये रिंगरोड बाधितांचे हाल चालले आहेत. ज्या भागातून रिंगरोड जात आहे, तेथील लोक उद्ध्वस्त होत आहेत.\nहल्लाबोलचे बॅनर येथे लागले, तर ते काढण्याचा प्रयत्न झाला. ते बॅनर अनधिकृत नसूनही तसा प्रयत्न झाला. हे सरकार स्वतःची बॅनरबाजी सोयीस्कररीत्या विसरत आहे, असा आरोप त्यांनी केला. पाण्याच्या प्रश्नासाठी मी पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तांसोबत बैठक घेतली. माझा जीव आहे तोपर्यंत पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा प्रयत्न करेन, असा शब्द त्यांनी दिला.\nखासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की तुम्ही जर गुगलवर फेकू शब्द टाइप करून सर्च केले, तर त्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचे नाव येते. स्मार्ट सिटी हे फेकूचे दुसरे उदाहरण आहे. पक्ष सोडून गेलेल्यांना आता पक्षात थारा नाही. पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत हे तुम्हीच बघा, असेही त्या म्हणाल्या.\nज्यावेळी हल्लाबोल आंदोलनाची सुरूवात विदर्भ येथून झाली, त्यावेळी खऱ्या अर्थाने सरकारविरोधातील संघर्षाला सुरुवात झाली. ज्या पद्धतीने लोक या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्या वरून स्पष्ट होते की ही परिवर्तनाची नांदी आहे, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले.\nविधानसभा निवडणुकांच्या काळात काहींनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी दगा केला. त्यांची अवस्था बघून हेराफेरी हा चित्रपट आठवला. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, पिंपरी चिंचवडचे लोक तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत, असेही ते म्हणाले. आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी नीरव मोदींच्या नावे मते मागतील. मोदी, फडणवीस यांच्या भाषणावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले.\nसरकारकडून ऊसतोड कामगारांची फसवणूक आणि स्व. मुंडे साहेबांचा अवमान - धनंजय मुंडे ...\nस्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची केवळ घोषणा करून ते सुरुवात करण्याआधीच गुंडाळणे हा केवळ राज्यातील लाखो ऊसतोड कामगारांचाच नव्हे तर स्व. गोपीनाथराव मुंडे साहेबांचाही सरकारने अवमान केला आहे. ही कामगारांची फसवणूक आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपला संताप व्यक्त केला.साधारण साडेतीन वर्षांपूर्वी सरकारने स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या नावे ऊसतोड कामगार महामंडळ सुरू करण्याची व त्याचे कार्यालय परळी येथे सुरू करण्याची घोषणा केली होती. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ ...\nशेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा - अॅड. रविंद्र पगार ...\nनिवडणूक काळात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा तातडीने कोरा करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केले आहे. बागलाण विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी अॅड. रविंद्र पगार बोलत होते. बागलाण सारख्या शेतीप्रधान तालुक्यात शेतकरी मोठया प्रमाणात आत्महत्या करत आहेत ही चिंतेची बाब आहे. अभूतपूर्व पाण ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारचा आज २६ मे २०१८ रोजी चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. यानिमित्ताने पारदर्शकतेचा डांगोरा पिटणाऱ्या मोदी सरकारमधल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या संपत्तीत लोकसभा निवडणूक २०१४ नंतर मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं उघडकीस आले आहे. नॅशनल इलेक्शन वॉच (एनईडब्लू) आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्मच्या एका अहवालानुसार ही मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्र्यांचे पितळ उघडे पाडणारी आकडेवारी समोर आली आहे. यावरून या सरकारच्या काळात नक्की कोणाला अच्छे दिन आले आहेत, हे स्प ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/burden/", "date_download": "2018-11-17T09:43:10Z", "digest": "sha1:EOJEU4LXWC3T4KWOUI7G4EUIGNKPM7DC", "length": 6849, "nlines": 79, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "ओझं - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nदोन भाऊ होते. दोघेही वयाने तसे लहान. मोठा १३ वर्षांचा तर लहान भाऊ ७ वर्षांचा. वडील वारले, त्यामुळे गरीबी आली होती. आई घरकाम करायची. मोठ्या भावाचे लहान भावावर पुष्कळ प्रेम. अगदी जीवापेक्षाही जास्त. दिवस गरीबीत जात होते.\nतरीही मुलांनी कधी आईजवळ हट्ट केला नाही. गरीबी असली तरी ते सुखी होते. एके दिवशी त्यांच्या मामाचं म्हणजेच आईच्या भावाचं लग्न ठरलं. प्रवास लांबचा होता. आई जाऊ शकत नव्हती. मुलांनी हट्ट धरला.\nआई म्हणाली की आपल्याकडे एवढे पैसे नाही. त्यामुळे आपण जाऊ शकत नाही. या गावातून मामाच्या गावी जाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे टेकडी चढून जाणे. आईचे गुडघे दुखत, म्हणून आईला टेकडी चढून जाऊ शकत नव्हती. मुलांनी आईकडे हट्ट धरला की आम्ही टेकडी चढून जातो. आईने आधी नाहीच म्हटचे. काळजाच्या तुकड्यांना असं एकटं पाठवणं अशक्यच होतं तिच्यासाठी. पण मुलांच्या लाडीक हट्टापायी आईला नमावे लागले. मुलं टेकडी चढू लागली.\nलहान भावाचे पाय दुखले की मोठा बहऊ त्याला खांद्यावर उचलून घेत. शेवटी ते मामाच्या गावी पोहोचले. लग्न उरकले व काही दिवसांनी पुन्हा परतण्यासाठी टेकडी चढू लागले. लहान भाऊ चालून चालून थकला. मोठ्या भावाने त्याला खांद्यावर उचलून घेतले. समोरुन एक बाई येत होती. त्या बाईला मुलाची दया आली.\nतिनं विचारलं, “अरे बाळा तू थकशील, त्रास होईल तुला.. एवढं ओझं उचलून टेकडी चढू नकोस” मुलगा थांबला व बाईला म्हणाला “काकू हे ओझं नाही, माझा भाऊ आहे” आणि पुन्हा टेकडी चढू लागला…\nतात्पर्य : कोणत्याही कामाला ओझं समजून करु नका. कामावर प्रेम करा. काम सोपं होतं.\nलेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री\nदर्जेदार शिक्षण असे देता येईल.\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/MNP-will-retain-twenty-assets-mortgages/", "date_download": "2018-11-17T08:42:33Z", "digest": "sha1:74BFFNXHYZWOXKV7G4BRIJHDW36EFQP2", "length": 5222, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनपा वीस मालमत्ता ठेवणार गहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › मनपा वीस मालमत्ता ठेवणार गहाण\nमनपा वीस मालमत्ता ठेवणार गहाण\nभूमिगत गटार योजनेच्या ठेकेदाराचे पैसे देण्यासाठी 98 कोटी 31 लाख रुपयांचे कर्ज काढण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केलेला आहे. आता या कर्जासाठी मनपाच्या कोणकोणत्या मालमत्ता गहाण ठेवता येतील याची प्रशासनाने सादर केली आहे. या यादीत मनपाच्या वीस मालमत्तांचा समावेश आहे.\nकर्ज काढण्याच्या प्रस्तावावर शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होणार आहे. मागील सभेत कर्ज काढण्याच्या प्रस्तावास भाजप, एमआयएमने तीव्र विरोध दर्शविला आहे. या प्रस्तावास विरोध करण्यात शिवसेनेचे सदस्यही मागे नव्हते. माजी महापौर त्र्यंबक तुपे, राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ, आत्माराम पवार आदींनीही प्रस्तावाला विरोध केला होता. मनपावर अगोदरच कर्जाचा डोंगर आहे. त्यामुळे आता नवीन कर्ज काढू नका, अशी भूमिका या नगरसेवकांनी मांडली होती. योजना पूर्ण झाली पाहिजे, यात दुमत नाही, पण त्यासाठी कर्ज काढू नये, मनपाच्या बजेटमध्येच त्या निधीची तरतूद करावी, अशी मागणी या सदस्यांनी केली होती. शिवसेना नेत्यांनी मात्र कर्जाचा प्रस्ताव मंजूर करण्याचे महापौरांना आदेश दिले होते. त्यामुळे कोंडीत सापडलेल्या महापौरांनी मागील सभेत या प्रस्तावावर निर्णय न घेता ही सभा तहकूब केली होती. त्यानंतर महापौरांनी या कर्जासाठी कोणकोणत्या इमारती गहाण ठेवता येतील याची यादी सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने मंगळवारी 20 मालमत्तांची यादी सादर केली आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/new-bridge-dangerous-condition-in-khanapur/", "date_download": "2018-11-17T08:43:52Z", "digest": "sha1:UMA6ZDALCC476WIXYTP5F6O2O5I6JE3E", "length": 7007, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवा पूल बनला आणखी धोकादायक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › नवा पूल बनला आणखी धोकादायक\nनवा पूल बनला आणखी धोकादायक\nबेळगाव-पणजी महामार्गावरील मलप्रभा नदीच्या पुलाचे कठडे धोकादायक बनले आहेत. शहराच्या बाजुकडील संरक्षण खांब मोडून पडल्याने सताड मृत्यूचे दरवाजे प्रवाशांच्या अपघाताची वाट बघत आहेत.\nगेल्या वर्षभरात नगरपंचायतीने या पुलाच्या दुरुस्तीसाठी महामार्ग प्राधिकरणाच्या धारवाड विभागाला तीनवेळा पत्र पाठविले आहे. तरीही यंत्रणेचे डोळे उघडलेले नाहीत.\nनव्या पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्याचे लोखंडी पाईप गायब झाल्याने हा पूल अत्यंत धोकादायक बनला आहे. पादचार्‍यांना जीव मुठीत घेवून पूल ओलांडावा लागतोे. रुमेवाडी, रुमेवाडी क्रॉस, करंबळ, शेडेगाळी, हारुरी या भागातील बरेच विद्यार्थी या पुलावरुन चालत खानापूरला येतात. मात्र पावसामुळे पुलावर दोन्ही बाजुला पाणी साचत असून भरधाव येणार्‍या वाहनांमुळे साचलेले पाणी पादचार्‍यांच्या अंगावर उडतेे. वाहनांना चुकवण्याच्या प्रयत्नात विद्यार्थी कठड्याच्या अगदी जवळ जात असल्याने त्यांना धोका आहे.\nवास्तविक पुलावर साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी जागोजागी छिद्रे सोडण्यात आली आहेत. पण बरीच वर्षे मातीचा थर जाऊन बसल्याने पुलावरील छिद्रे बुजली आहेत. परिणामी पुलावरील पाण्याचा निचरा होणे बंद झाले आहे. त्याकरिता जोराच्या पावसाला सुरुवात होण्यापूर्वी बुजलेली छिद्रे खुली करुन पादचार्‍यांचे हाल तरी दूर करण्याची गरज आहे. पुलाची उभारणी करताना दोन्ही बाजूला पिलर उभा करून त्यामधून लोखंडी पाईप घालण्यात आले होते. महामार्गावरुन येणार्‍या वाहनांना पुलाचा अंदाज यावा. तसेच एखादे वाहन रस्त्यावरुन घसरल्यास ते नदीत कोसळू नये, यासाठी संरक्षण यंत्रणा म्हणून हे खांब उभारण्यात आले होते.\nतथापि, संरक्षक कठड्याची देखरेख ठेवण्यात आली नसल्याने काही ठिकाणी केवळ पाईपांचे अवशेष शिल्लक आहेत. परिणामी दोन्ही पिलरमधील जागा पोकळ बनल्याने त्या पोकळ जागेतून अपघात झाल्यास दुचाकी वाहन अगदी सहज मलप्रभा नदीत पडू शकते.\nबेळगाव-पणजी महामार्ग सध्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग झाला आहे. या पुलावरुन दररोज हजारो वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून दोन्ही बाजुच्या कठड्याला केवळ पाईपच नव्हे तर दोन्ही बाजुने सात ते आठ फुटाची जाळी मारणे गरजेचे आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/rajapur-nagar-palika-2-50-crore-balance-budget/", "date_download": "2018-11-17T08:53:21Z", "digest": "sha1:G253YKMDGBKQTHUYEFUTNQQLCYEJVU4H", "length": 5625, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अडीच कोटींचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › अडीच कोटींचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर\nअडीच कोटींचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर\nउपनगराध्यक्ष जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या न. प.च्या सभेत शहरासाठी 2 कोटी 55 लाखांचा शिलकीचा अर्थसंकल्प बहुमताने मंजूर करण्यात आला. या अर्थसंकल्पात नागरिकांवर कोणत्याही प्रकारच्या करवाढीचा बोजा टाकलेला नाही. या अंदाजपत्रकात सायबाचे धरण, शहरातील रस्ते, गटारे, सांडपाणी व्यवस्था आदी विविध कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे.\nराजापूर नगरपरिषदेच्या नाथ पै सभागृहामध्ये उपनगराध्यक्ष खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. या सभेला विरोधी गटनेते विनय गुरव, मुख्याधिकारी नयना ससाणे, मुख्य लिपिक किशोर जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nस्थायी समितीने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये किरकोळ बदल करून सन 2018-19 चा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. रस्ता अनुदानाचा निधी फक्‍त कोंढेतड पुलाच्या कामासाठी खर्च न करता शहरातील अन्य भागातील रस्त्यांच्या कामासाठी खर्च करण्याची तरतूद ठेवण्याची सूचना विनय गुरव यांनी मांडली तर शहरातील गुजराळी येथील श्री लक्ष्मी-नारायण मंदिराच्या येथील बांधकामासाठी भरीव तरतूद करण्याची मागणी शिवसेनेच्या प्रतीक्षा खडपे आणि राष्ट्रवादीचे संजय ओगले यांनी केली. त्याप्रमाणे या कामासाठी 25 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.\nयावेळी झालेल्या चर्चेमध्ये उपनगराध्यक्ष खलिफे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हनिफ युसूफ काझी, स्नेहा कुवेस्कर, शिवसेनेच्या शुभांगी सोलगावकर, पूजा मयेकर यांच्यासह बांधकाम सभापती बाकाळकर, पाणीपुरवठा सभापती चव्हाण, क्रीडा समिती सभापती खडपे आदींनी चर्चेत भाग घेतला.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Do-not-follow-Western-culture-Sindhutai-Sapkal/", "date_download": "2018-11-17T08:41:26Z", "digest": "sha1:YA772GPIVKPTKSFVSB5LGIP6VSRTEVZK", "length": 4495, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करु नका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करु नका\nपाश्‍चात्यांचे अंधानुकरण करु नका\nआपण मायभूमीला भारतमाता म्हणतो पण अमेरिकेला तिथं मावशीपण सुद्धा म्हणत नाहीत. आपल्या देशाची संस्कृती महिला-मुलींनी ती जपली अन टिकवली पाहिजे. त्यांच्या संस्कृतीचे अंधानुकरण करु नका, असे आवाहन समाजसेविका डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केले.\nदहिवडी, ता. माण येथे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतुन रयत संकुल, माणदेश फाउंडेशन, ड्रीम फाउंडेशन, पुणे यांच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षा अनुराधा देशमुख, तहसीलदार सुरेखा माने, जि. प. सदस्या डॉ. भारती पोळ, सोनाली पोळ, नगराध्यक्षा साधना गुंडगे, म्हसवडच्या उपनगराध्यक्षा स्नेहल सुर्यवंशी, प्रा.कविता म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.\nडॉ. सपकाळ म्हणाल्या, आई-वडील लाडक्या मुलीला चांगले शिक्षण, कपडे, मोबाईल घेऊन देतात चांगला खर्च करतात. त्यामुळे सासरी जाताना आई-बाबांच्या डोळ्यांतून पाणी येऊ देऊ नका. यावेळी डॉ. सिंधुताईंच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला तसेच आदर्श मातांचा गौरव करण्यात आला. प्रभाकर देशमुख, रमेश पाटोळे, डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, आदी मान्यवर उपस्थित होते.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-india-bags-gold-rowing-competition-asian-games-2018-2773", "date_download": "2018-11-17T08:55:07Z", "digest": "sha1:WZXBJ4T7VW37XA4HR55HJ25C63VDSXDB", "length": 7661, "nlines": 106, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news india bags gold in rowing competition at asian games 2018 | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n#AsianGames2018 : रोईंग क्रीडा प्रकारात क्‍वाडरपल गटात भारताला सुवर्णपदक\n#AsianGames2018 : रोईंग क्रीडा प्रकारात क्‍वाडरपल गटात भारताला सुवर्णपदक\n#AsianGames2018 : रोईंग क्रीडा प्रकारात क्‍वाडरपल गटात भारताला सुवर्णपदक\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nरोईंग क्रीडा प्रकारात क्‍वाडरपल गटातून भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदक काबीज केले. त्यामुळे इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे.\nया संघात नाशिकच्या चांदवड तालुक्‍यातील व सध्या लष्कारात असलेल्या रॉईंगपटू दत्तू भोकनळचा समावेश आहे. त्याच्यासमवेत ऑलिंम्पिकपटू सवरण सिंग आणि ओम प्रकाश, सुकमीत सिंग या संघाने शर्यत 6:17:13 अशी वेळ नोंदवत सूवर्णपदकावर नाव कोरले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे भारताचे पाचवे सुवर्णपदक आहे.\nरोईंग क्रीडा प्रकारात क्‍वाडरपल गटातून भारतीय संघाने अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदक काबीज केले. त्यामुळे इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर पडली आहे.\nया संघात नाशिकच्या चांदवड तालुक्‍यातील व सध्या लष्कारात असलेल्या रॉईंगपटू दत्तू भोकनळचा समावेश आहे. त्याच्यासमवेत ऑलिंम्पिकपटू सवरण सिंग आणि ओम प्रकाश, सुकमीत सिंग या संघाने शर्यत 6:17:13 अशी वेळ नोंदवत सूवर्णपदकावर नाव कोरले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील हे भारताचे पाचवे सुवर्णपदक आहे.\nस्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय जगात दुसऱ्या स्थानावर\nनवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय आता जगात दुसऱ्या स्थानावर आले आहेत....\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\nदेशभरातील CBI कार्यालयांसमोर कॉंग्रेस करणार आंदोलनं\nआज काँग्रेस देशभरातील सीबीआय कार्यालयाला घेराव घालणारे. राहुल गांधी आणि सीबीआयच्या...\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट..\nपाकिस्तानचे 100 दहशतवादी भारतावर आत्मघातकी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक...\nभारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\nVideo of भारतावर मोठ्या दहशदवादी हल्ल्याचं सावट.\nऐन सणासुदीत वाढणाऱ्या इंधन दरामुळे सर्वसामान्यांवर संक्रांत\nपेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे त्रस्त झाली आहे....\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-09-november-2018/", "date_download": "2018-11-17T08:35:24Z", "digest": "sha1:PM4Z5PU6MI57BHZYJD66E6KU7FVP55TO", "length": 14656, "nlines": 122, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 09 November 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nअलाहाबाद बँकेने जून तिमाहीत ₹ 1,944 कोटी रुपयांचा तोटा झाला होता, जो एक वर्षापूर्वी 28.8 कोटी रुपयांचा होता. यावर्षी जुलैमध्ये बँकेला सरकारकडून 1,790 कोटी रुपयांचे भांडवल मिळाले होते. भारतीय रिजर्व बँकेने (आरबीआय) यावर्षी मे मध्ये त्वरित सुधारित कृती (पीसीए) फ्रेमवर्क अंतर्गत बँकांवर अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत.\nइल्सन मस्क यांच्या जागी रॉबिन डेनहोल्म यांना टेस्लाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nचीनमध्ये जगातील पहिल्या एआय न्यूज अँकरचा अनावरण झाले आहे. चिनी प्रेस एजन्सी झिंहुआने एआय-आधारित अँकरचे अनावरण केले जे नैसर्गिकरित्या प्रोफेशनल न्यूज अँकर म्हणून इंग्रजी आणि चीनी भाषेत बातम्या वाचू शकते.\n2018 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था 7.4 टक्के वाढेल, परंतु पुढील आर्थिक वर्षात ही वाढ 7.3 टक्के होईल. 2018 च्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी-जून) 7.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nसॅमसंगने आपले पहिले फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोन प्रोटोटाइप अनावरण केले आहे, जे उघडल्यावर, ते लहान खिशाच्या आकाराचे टॅब्लेटमध्ये बदलते. सॅमसंगने फोल्ड करण्यायोग्य फोन तंत्रज्ञानाला ‘इन्फिनिटी फ्लेक्स डिस्प्ले’ म्हटले आहे. बंद केल्यावर डिव्हाइस मानक स्मार्टफोनसारखा दिसतो. हे उघडल्या नंतर, 7.3-इंच डिस्प्ले पुस्तकासारखे दिसते, जे आतापर्यंत जारीर झालेल्या सर्वात मोठ्या फोन स्क्रीनपैकी एक असेल.\nपर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी थाई कॅबिनेटने 20 देशांतील अंदोरा, बुल्गारिया, भुतान, चीन, सायप्रस, इथियोपिया, फिजी, भारत, कझाकस्तान, लातविया, लिथुआनिया,मालदीव, माल्टा, मॉरीशस, पापुआ न्यू गिनी, रोमानिया, सॅन मरिनो, सौदी अरेबिया, युक्रेन आणि उझबेकिस्तान या देशांतील व्हिजिट-ऑन-इनवेरिंग फीवर माफी जाहीर केली आहे.\nवाढत्या तक्रारीमुळे भारतीय रिझर्व्ह बँक (बँक ऑफ इंडिया) बँकिंग लोकपालावरील ओझे कमी करण्यासाठी मार्चपर्यंत डिजिटल पेमेंटसाठी लोकपाल स्थापन करू शकते.\nPrevious (Canara Bank) कॅनरा बँकेत 800 जागांसाठी भरती [आज शेवटची तारीख]\nNext (AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये ‘सहाय्यक पर्यवेक्षक’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/if-irregularities-should-be-discussed-19433", "date_download": "2018-11-17T09:07:17Z", "digest": "sha1:2N4SLTZOQDJ4XYIH3JE2KKCVS246QUMG", "length": 16624, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "If irregularities should be discussed! गैरव्यवहाराची चर्चा तर झालीच पाहिजे! | eSakal", "raw_content": "\nगैरव्यवहाराची चर्चा तर झालीच पाहिजे\nशुक्रवार, 9 डिसेंबर 2016\nकोल्हापूर - जलसंधारणातील ‘टॉप टू बॉटम’ गैरव्यवहार सुरू असतानाच कारवाईच्या नावानं... अशीच अवस्था झाली आहे. एकीकडे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी भाजप सरकार सर्वसामान्यांना बॅंकांच्या दारात रांगेत उभे करीत आहे. दुसरीकडे खुलेआम सुरू असलेल्या जलसंधारणातील ‘टॉप टू बॉटम’ यंत्रणेला अभय मिळत आहे. एकही लोकप्रतिनिधी जलसंधारणातील गैरव्यवहाराच्या विरोधात बोलत नाही. भ्रष्टाचारमुक्त कारभार करणारे भाजप सरकार जलसंधारणातील गैरव्यवहारावर हिवाळी अधिवेशनात चर्चा करणार काय विरोधकांकडून या विषयावर आवाज उठवला जाणार काय\nकोल्हापूर - जलसंधारणातील ‘टॉप टू बॉटम’ गैरव्यवहार सुरू असतानाच कारवाईच्या नावानं... अशीच अवस्था झाली आहे. एकीकडे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी भाजप सरकार सर्वसामान्यांना बॅंकांच्या दारात रांगेत उभे करीत आहे. दुसरीकडे खुलेआम सुरू असलेल्या जलसंधारणातील ‘टॉप टू बॉटम’ यंत्रणेला अभय मिळत आहे. एकही लोकप्रतिनिधी जलसंधारणातील गैरव्यवहाराच्या विरोधात बोलत नाही. भ्रष्टाचारमुक्त कारभार करणारे भाजप सरकार जलसंधारणातील गैरव्यवहारावर हिवाळी अधिवेशनात चर्चा करणार काय विरोधकांकडून या विषयावर आवाज उठवला जाणार काय विरोधकांकडून या विषयावर आवाज उठवला जाणार काय त्रयस्तांमार्फत चौकशी सुरू करून भ्रष्टाचाराची साखळीला तोडली जाणार की तोंड बंद ठेवून सगळेच त्याला खतपाणी घालणार\nएखाद्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी प्रसंगी सभागृहातील कामकाज थांबविले जाते. विरोधक इतके आक्रमक होतात की, राज्यभर एकच चर्चा होते. अशाच पद्धतीने २००८ पासून आजपर्यंत झालेल्या जलसंधारणातील धरणांच्या कामांची चर्चा झाली पाहिजे. किती कामे दिली\nटेंडरपेक्षा किती जादा इस्टिमेंट होते ठेकेदारांनी दिलेल्या शपथपत्रांतील कागदपत्रे खरी आहेत की खोटी आहेत ठेकेदारांनी दिलेल्या शपथपत्रांतील कागदपत्रे खरी आहेत की खोटी आहेत स्वतःची मशिनरी दाखविली आहेत, ती खरोखर तीच आहेत की नाहीत स्वतःची मशिनरी दाखविली आहेत, ती खरोखर तीच आहेत की नाहीत एका ठेकेदाराला किती कामे दिली जाऊ शकतात एका ठेकेदाराला किती कामे दिली जाऊ शकतात प्रत्यक्षात किती दिली आहेत प्रत्यक्षात किती दिली आहेत काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत किती काम अपेक्षित होते काम सुरू झाल्यापासून आजपर्यंत किती काम अपेक्षित होते किती पैसे देणे आवश्‍यक होते किती पैसे देणे आवश्‍यक होते प्रत्यक्षात काम किती झाले आणि बिल किती आदा केले प्रत्यक्षात काम किती झाले आणि बिल किती आदा केले कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना कामे मंजूर झाली कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होताना कामे मंजूर झाली निवृत्त होताना जाता जाता कोणी किती कामांना मंजुरी दिली निवृत्त होताना जाता जाता कोणी किती कामांना मंजुरी दिली ठेकेदारांनी सिमेंटची दिलेली बिले, प्रत्यक्षात कामावर वापरलेले सिमेंट यांचे तांत्रिक गणित जमते काय ठेकेदारांनी सिमेंटची दिलेली बिले, प्रत्यक्षात कामावर वापरलेले सिमेंट यांचे तांत्रिक गणित जमते काय या विषयावर जर ठेकेदारांची सखोल चौकशी झाली तर ‘दूध का दूध और पानी का पानी’ नक्कीच होईल. मात्र तेही त्रयस्तांमार्फत चौकशी झाली तरच हे शक्‍य आहे. अन्यथा खात्यातील व्यक्तींकडून याची चौकशी केली तर खरोखरच सत्य बाहेर येईल की नाही यावरही प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल.\nमाहिती अधिकारातील माहितीतून पुढे आलेल्या मुद्द्यांवर ‘सकाळ’ने ‘टॉप टू बॉटम जलसंधारण’ ही मालिका प्रसिद्ध केली. त्यातूनही काही ठेकेदारांचे बिंग फोडले आहे. त्याचीही चौकशी झाली तर खरोखरच जलसंधारणांच्या कामात किती ‘पाणी मुरते’ आणि कोणकोणत्या पातळीवर मुरते हे स्पष्ट होते. यावर चर्चा झालीच पाहिजे.\nएका कामात तर मिनिटाला पाचशेहून अधिक किलो सिमेंट वापरल्याचे दिसून येते. हे गणित कोणत्याच नियमात बसत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तरीही कोणीही काहीच बोलत नाही. बनावट शपथपत्र टेंडर प्रक्रियेत जोडले आहे. नोटरीही बनावट असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. बनावट वाहनांची आरसी शपथपत्रात जोडल्या आहेत. त्यामुळे याची चौकशी झालीच पाहिजे. अन्यथा काळ पुन्हा सोकावणार आहे.\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T09:36:17Z", "digest": "sha1:ZNKJBRWNCJFB4KKU6HBCQAWDBYFRKY4A", "length": 11222, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "रक्तदान शिबीराने पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वर्धापनदिनाचा प्रारंभ | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड रक्तदान शिबीराने पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वर्धापनदिनाचा प्रारंभ\nरक्तदान शिबीराने पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वर्धापनदिनाचा प्रारंभ\nचौफेर न्यूज :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात महापौर राहूल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने यांनी रक्तदान करून या शिबिराचा प्रारंभ केला.\nआज सकाळी महानगरपालिकेच्या प्रांगणातील अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास महापौर राहूल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने यांनीही पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर सचिन चिंचवडे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौघुले, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ह प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसदस्य शितल शिंदे, माऊली थोरात, बाबु नायर, केशव घोळवे, शैलेश मोरे, मोरेश्वर शेंडगे, नगरसद्स्या आरती चौंधे, निर्मला कुटे, निता पाडाळे, शैलजा मोरे, शर्मिला बाबर, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर, दिलीप गावडे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.\nवर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या महापौर संघ विरुद्ध आयुक्त संघ या रस्सीखेच स्पर्धेत आयुक्त संघाने बाजी मारली. त्यानंतर झालेल्या संगीत खुर्ची स्पर्धेत पुरूष गटात महापौर राहूल जाधव यांनी प्रथम बबन झिंजुर्डे यांनी द्वितीय तर प्रमोद ओंभासे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. यानंतर रंगलेल्या खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये महिला पदाधिकारी, अधिकारी, कर्मचा-यांनी मोठ्या संख्येने सह्भाग घेतला. मनपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे ८० जणांनी रक्तदान केले. दुपारी आयोजित करण्यात आलेल्या अभिरूप सभेत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचा-यांनी आपल्या विविध मागण्यांनी एकच धमाल उडवून दिली. अभिरूप सदस्यांच्या गोंधळामुळे अभिरूप सभा वर्षभरासाठी तहकूब करण्यात आली.\nतत्पूर्वी सकाळी वर्धापननिमित्त पर्यावरण वाचवा हा संदेश देण्यासाठी मनपा व सेफ किड्स संस्थेच्या सयुंक्त विद्यमाने चाफेकर चौक ते मनपा मुख्यालय अशी सायकल फेरी काढण्यात आली. याचे उदघाटन सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले. यामध्ये आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य सुरेश भोईर, नगरसदस्या अपर्णा डोके, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे यांच्या १०० हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते.\nPrevious articleमोरेवस्ती येथील महिलेचा ‘स्वाईन फ्लू’ने मृत्यू, बळींची संख्या ३२ वर\nNext articleखान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे रविवारी आयोजन\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/auto/auto-expo-2018-delhi-maruti-suzuki-launch-future-s-concept/", "date_download": "2018-11-17T09:47:44Z", "digest": "sha1:ZE353DCTZJPQGIS7N2XWETBTM7EKLTF2", "length": 32472, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Auto Expo 2018 Delhi Maruti Suzuki To Launch Future S Concept | Auto Expo 2018: Maruti Suzuki कडून Future S संकल्पनेचे अनावरण; जाणून घ्या खास गोष्टी | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nAuto Expo 2018: Maruti Suzuki कडून Future S संकल्पनेचे अनावरण; जाणून घ्या खास गोष्टी\nभारतातील ग्राहक वाहन खरेदी करताना त्यामधील सुविधांना विशेष प्राधान्य देतात.\nनवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या Maruti Suzuki ने दिल्लीत सुरु झालेल्या Auto Expo 2018 मध्ये बुधवारी आपल्या इलेक्ट्रिक कारच्या Future S संकल्पनेचे अनावरण केले. Maruti Suzuki e-Survivor ही एक ओपन टॉप, दोन आसनी स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल प्रकारात मोडणारी गाडी आहे. Future S संकल्पनेचा वापर करून या अद्यायावत गाडीचे डिझाईन करण्यात आले आहे.\nMaruti Suzuki e-Survivor गाडीच्या अनावरणप्रसंगी Maruti Suzuki चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ केनेची अयुकवा यांनी म्हटले की, भारतातील ग्राहक वाहन खरेदी करताना त्यामधील सुविधांना विशेष प्राधान्य देतात. ग्राहकांना वाहनांमध्ये जास्तीत जास्त सुविधा हव्या असतात. त्यासाठी Maruti Suzuki सातत्याने काम करत असल्याचे त्यांनी म्हटले.\nकेंद्र सरकार 2030 पर्यंत देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व भारतीय कंपन्यांना यासंबंधी निर्देश दिले आहेत. Maruti Suzuki ने 2020 पर्यंत भारतात पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. Maruti आणि Toyota या दोन्ही कंपन्या त्यासाठी संयुक्तपणे काम करत आहेत. दरम्यान, दिल्लीतील Auto Expo 2018 मध्ये Maruti Suzuki e-Survivor शिवाय 2018 Maruti Suzuki Swift आणि कंपनीने नव्याने डिझाईन केलेली Future S संकल्पना लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.\nयंदाच्या ऑटो एक्सपोमध्ये 24 नव्या गाडया लाँच होतील. या एक्सपोमध्ये 100 कंपन्या सहभागी होणार आहेत. मागच्यावेळी 88 कंपन्या होत्या अशी माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी दिली. विशेष म्हणजे मागच्यावर्षी एक्सपोमध्ये 11 स्टार्ट-अप कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यावेळी फक्त दोन कंपन्या सहभागी होणार आहेत. एसीएमएम, सीआयआय आणि सियाम या तिघांनी मिळून संयुक्तपणे ऑटो एक्सपो : द मोटर शो 2018 चे आयोजन केले आहे. या शो ला इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ मोटर व्हेइकल मॅन्युफॅक्चर्स संघटनेची मान्यता आहे.\nआठ लाखापेक्षा जास्त लोक या ऑटो एक्सपोमध्ये सहभागी होतील अशी शक्यता आहे. सर्वसामान्य 9 ते 14 जानेवारी दरम्यान सहभागी होऊ शकतात. या शो मध्ये 36 पेक्षा जास्त ऑटोमेकर्स आपल्या गाडया, एसयूव्ही, टू व्हीलर आणि कमर्शिअल वाहने प्रदर्शनासाठी मांडणार आहेत. इलेक्ट्रीक वाहने या ऑटो एक्सपोचे खास वैशिष्टय असेल. या ऑटो एक्सपोत बिझनेस हवर्समध्ये तिकीटाचे दर 750 रुपये आहेत. पब्लिक हवर्समध्ये तिकिटाची किंमत 350 रुपये आहे. बिझनेस हवर्स सकाळी 10 ते 1 पर्यंत असेल तर पब्लिक हवर दुपारी 1 ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असेल. वीकएण्डला तिकिटाची किंमत 475 रुपये आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAuto Expo 2018Maruti SuzukiMaruti Suzuki e-SurvivorElectric Carऑटो एक्स्पो २०१८मारुती सुझुकीमारुती सुझुकी फ्यूचर एस कन्सेप्टइलेक्ट्रिक कार\nमूर्ती लहान, पण कीर्ती महान... Volvo XC40ची वेगळीच शान\nमारू ती कंपनीला ग्राहक न्यायमंचाचा दणका ; सात लाख पंचाहत्तर हजार रू पये ग्राहकाला देण्याचा आदेश\n'चायना ऑटो शो'मधल्या या भन्नाट गाड्या पाहिल्यात का\nनागपुरात १,३३५ ई-रिक्षाची नोंदणी\nप्रवाशांच्या दिमतीला बॅटरीवरील कार\nहोंडाची नवी दमदार बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nफोक्सवॅगनला छेडछाड प्रकरणात 100 कोटींचा दंड\nसहा महिने थांबा...महिंद्राची आणखी एक इलेक्ट्रीक कार येतेय...\nरॉयल एनफिल्डने 650 सीसीच्या जुळ्या बुलेट केल्या लाँच...\nबुलेटप्रेमींचा उद्या ब्रेकअप ठरलेलाच\nविजेवर धावणारी अल्टो, वॅगन आर आली; 210 किमीचा वेग पकडणार\nतब्बल 33 वर्षे देशसेवेत असलेली जिप्सी घेणार अखेरचा निरोप...\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/64138", "date_download": "2018-11-17T09:39:06Z", "digest": "sha1:U2I6AUBQBJDT2NUXSVBFYGMTH7BQ4U5X", "length": 9529, "nlines": 104, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / कायदेशीर सल्ला/मदत मिळेल का\nकायदेशीर सल्ला/मदत मिळेल का\nमाझ्या मावसभावाच्या बाबतीत खालील घटना घडल्या आहेत , कृपया जाणकार लोकांनी योग्य तो सल्ला द्यावा \n१) याने एका सेबी नोंदणीकृत कंपनीत DMAT अकाउंट उघडला होता.त्या कम्पनीने मोठ्या मोठया गोष्टी सांगून त्याला कमोडिटी ट्रेडिंग करण्यास सांगितले.काही काळानंतर त्याच्याकडून ५० हजार रुपये ऍडव्हान्स ब्रोकरेज म्हणून घेतले.आता त्याला अकाउंट बंद करायचा आहे कारण त्याचे बरेच पैसे त्यांच्या टिप्स\nमुळे बुडले आहेत.पण आता ती कंपनी पैसे परत देण्यास नकार देत आहे कारण आमच्याकडे अशी काही पद्ध्धत नाही म्हणत आहे.तुम्ही जो प्लॅन घेतला होता तो नॉन रिफंडबल होता असे त्यांचे म्हणणे आहे पण आधी असे काहीच आणि कुठेच सांगितलेले नसल्यामुळे हा आता पेचात पडला आहे.त्यांच्याकडे तक्रार करून पण काही उपयोग होत नाहीये.या केस मध्ये सेबी कडे तक्रारीत करून काही फायदा होऊ शकेल कागेलेले ब्रोकरेज वजा करून उरलेले पैसे मिळू शकतील का \n२)याच महाशयांचा दुसरा उद्योग म्हणजे एका नॉन सेबी registered माणसाच्या \"एका महिन्यात दुप्पट\" या थापेला भुलून त्याला स्वतःचा लॉगिन पासवर्ड दिला DMAT चा आणि त्याने एकाच दिवसात ७० हजार चा लॉस केला यांच्याकडे याचे document वगैरे काही नाही फक्त एका महिन्यात दुप्पट चा whatsapp मेसेज,त्यावरील यांचे chat आणि त्याची ५ हजार फी भरल्याची नेट बँकिंग ची रिसीट आहे. या बळावर सायबर complaint करू शकतो का यांच्याकडे याचे document वगैरे काही नाही फक्त एका महिन्यात दुप्पट चा whatsapp मेसेज,त्यावरील यांचे chat आणि त्याची ५ हजार फी भरल्याची नेट बँकिंग ची रिसीट आहे. या बळावर सायबर complaint करू शकतो काकाही फायदा होईल का\nसर्वांचे धन्यवाद , आपल्या सल्ल्या च्या प्रतीक्षेत \nकायद्याची माहिती व संकलन\nयाच महाशयांचा दुसरा उद्योग\nयाच महाशयांचा दुसरा उद्योग म्हणजे एका नॉन सेबी registered माणसाच्या \"एका महिन्यात दुप्पट\" या थापेला भुलून त्याला स्वतःचा लॉगिन पासवर्ड दिला DMAT चा आणि त्याने एकाच दिवसात ७० हजार चा लॉस केला>>>\nपासवर्ड शेअर केल्यावर काहिच करु शकत नाही. हॅक वगैरे प्रकार असता तर तक्रार करता आलि असति. हे तर असं झालं की चोराने 'मी तुमच्या तिजोरीत पैसे ठवतो' असं सांगितल्यावर तिजोरीची किल्ली त्याच्या हातात देण्यासारखं आहे..\n५० हजार रुपये ऍडव्हान्स ब्रोकरेज चा slab \nhigh turnover करयचा असेल तर झिरोधा चालला असता ना....\nऍडव्हान्स ब्रोकरेज परत मिलत नसतात...\nपर्याय२: small brokerage मुळे small exit point असनार.. त्यामुळे high turnover मारुन ०.२०-०.५० पोइन्ट मध्ये ट्रेड exit करुन ऍडव्हान्स ब्रोकरेज वापरुन प्लन संपवा (रिस्कि आहे)\nFor २): सेबी registered असला तरि क्लायंटचा लॉगिन पासवर्ड मागता येत नाही...\nआणि non registered असला तर त्याची अजुन पंचाईत होईल....\nपण एक प्रष्न आहे त्या नॉन सेबी registered माणसाला वैयक्तिकरित्या ओऴखता का नसाल तर अवघड आहे.... नाव खोटे, नंबर ही खोटे असतत... कंप्लेन्ट झालि कि ते नंबर बंद होतात..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nकायद्याची माहिती व संकलन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cots-bassinets/latest-cots-bassinets-price-list.html", "date_download": "2018-11-17T08:48:37Z", "digest": "sha1:QAWGFET5HVXEZ2KF25TXFJG6D5RUTLAE", "length": 15326, "nlines": 381, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या कोट्स & बस्सीनेट्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest कोट्स & बस्सीनेट्स Indiaकिंमत\nताज्या कोट्स & बस्सीनेट्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये कोट्स & बस्सीनेट्स म्हणून 17 Nov 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 21 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक मोथेरतोयच वंडर कराडले पिंक 1,975 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त कॉट अँड बस्सीनेत गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश कोट्स & बस्सीनेट्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 21 उत्पादने\nवल्लींगतों संत ए कॉलेक्टिव\nशीर्ष 10 कोट्स & बस्सीनेट्स\nताज्या कोट्स & बस्सीनेट्स\nगराचो पॅक N प्ले बसे लिटातले होवोत\nवल्लींगतों संत कॉलेक्टिव बेबी कॉट व्हाईट\nमोथेरतोयच कॉम्पॅक्ट कराडले रेड\nमोथेरतोयच हिंग कॉम्पॅक्ट कराडले स्काय ब्लू\nमोथेरतोयच कॉम्पॅक्ट कराडले ब्लू\nमोथेरतोयच वंडर कराडले रेड\nमोथेरतोयच वंडर कराडले ब्लू\nमोथेरतोयच रॉकिंग कराडले पिंक\nमोथेरतोयच कॉम्पॅक्ट कराडले ब्लू पोलका डॉट\nमोथेरतोयच वंडर कराडले पिंक\nमोथेरतोयच बेबी कराडले कम कॉट रेड\nमोथेरतोयच हिंग कॉम्पॅक्ट कराडले पिंक\nअब्राकॅडबरा 4 पसिस कॅरिब सेट फैरी गार्डन\nगुडबाबी फोल्डबळे ट्रॅव्हल कॉट कम प्लायपेन\nगुडबाबी बेबी कॉट विथ बस्सीनेत\nहैप्पी दिनो बेबी कॉट विथ बस्सीनेत\nओक प्ले ओक प्ले प्ले पेन\nनव नटराज ट्विन्स कराडले\nइन्फान्तो बेबी चोकून कराडले\nइन्फान्तो बेबी प्लायपेन कम कॉट\nनव नटराज बेबी कराडले\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T09:35:35Z", "digest": "sha1:LCX5SZGH3LWD62LQDWKRDWZSV6FFUR4B", "length": 10302, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शरद पवारांना निवेदन | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शरद पवारांना निवेदन\nहिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी शरद पवारांना निवेदन\nचौफेर न्यूज – हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाच साकडे घालण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी यासंदर्भात पवारांची भेट घेऊन कायम स्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली. त्यानंतर शरद पवार यांनी याप्रश्नासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, पीएमआरडीए, एमआयडीसी, पोलीस, दोन्ही पालिकेचे आयुक्त, आयटी पार्कचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांच्यासोबत पुढील आठवड्यात संयुक्त बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मयुर कलाटे यांनी दिली.\nहिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत नगरसेवक कलाटे यांनी शिष्टमंडळासह शरद पवार यांची भेट घेतली. हिंजवडीत होणा-या वाहतूक कोंडीची सद्यस्थिती सांगितली. तसेच दीर्घकालीन तोडगा काढण्याबाबत निवेदन दिले. त्यावर पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अधिकारी, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले. शिष्टमंडळात हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत जाधव होते.\nहिंजवडीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. हिंजवडीत प्रचंड वाहतूक कोंडी होत असून वाहनांच्या लांबचलांब रांगा लागत आहेत. यामुळे वाहतूक समस्या गंभीर झाली आहे. आयटीयन्सना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.\nमयूर कलाटे म्हणाले, हिंजवडी आयटी पार्कची स्थापना पवार यांनी केली आहे. त्यांच्यामुळे हिंजवडी गावाचे नाव जगाच्या नकाशावर उमटले आहे. त्यांना हिंजवडीतील वाहतूक कोंडीची सद्यस्थिती सविस्तर सांगितली. त्यानंतर पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पीएमआरडीए, एमआयडीसी, पोलीस, दोन्ही पालिकेचे आयुक्त, आयटी पार्कचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांच्यासोबत पुढील आठवड्यात संयुक्ती बैठक घेण्यात येईल, असे पवार साहेबांनी सांगितले. तसेच यामध्ये शरद पवार संयुक्त बैठक घेणार आहेत. आयटीपार्क येथे होणा-या वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन प्रभावी तोडगा काढण्यासाठी या बैठकीत उपाय काढण्यात येईल.\nPrevious articleमोदींनी नोटबंदी नव्हे, तर अर्थव्यवस्थेची नसबंदी केली – सचिन साठे\nNext articleपिंपरी चिंचवड शहरात मनसेचे रस्त्यांवर झोपून आंदोलन\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/international/international-news/we-take-revenge-said-by-pakistan-army-chief/amp_articleshow/65727726.cms", "date_download": "2018-11-17T08:46:24Z", "digest": "sha1:534GD57QCV2JFOF42RP5MW73BLXFCPLS", "length": 7490, "nlines": 64, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "par army chief bajwa: we take revenge said by pakistan army chief - रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ; पाकची दर्पोक्ती | Maharashtra Times", "raw_content": "\nरक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ; पाकची दर्पोक्ती\n‘सीमेवर सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ,’ अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी गुरुवारी, पाकिस्तानच्या ५३व्या संरक्षण दिनाच्या सोहळ्यात बोलताना, भारताचे नाव न घेता केली.\nटाइम्स वृत्त, नवी दिल्ली\n‘सीमेवर सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ,’ अशी दर्पोक्ती पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांनी गुरुवारी, पाकिस्तानच्या ५३व्या संरक्षण दिनाच्या सोहळ्यात बोलताना, भारताचे नाव न घेता केली. पंतप्रधान इम्रान खान यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानकडून प्रथमच असे चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आले आहे.\nरावळपिंडी येथील लष्करी मुख्यालयात नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. ‘सन १९६५ आणि १९७१च्या युद्धातून आम्ही खूप मोठा धडा घेतला आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी संपूर्ण पाकिस्तान एक झाला आहे. पाकिस्तानच्या शहिदांचे स्मरण करण्यासाठी ६ सप्टेंबर हा महत्त्वपूर्ण दिवस आहे. हा पाकच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे,’ असेही बाजवा यावेळी म्हणाले.\nपाकिस्तानच्या सध्याच्या सरकारला पाकिस्तानी लष्कराचे मोठे पाठबळ आहे. असे असले, तरी इम्रान खान यांनी सत्तेत आल्यापासून भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्याला प्राधान्य असल्याचे वारंवार म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर इम्रान यांच्या सत्ताग्रहणानंतर प्रथमच पाकिस्तानने चिथावणीखोर भूमिका घेतली आहे.\nपाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या या वक्तव्यामुळे क्रिकेटपटू व काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हे पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य झाले आहेत. १८ ऑगस्ट रोजी इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांना अलिंगन दिल्याने मायदेशी यांच्यावर टीकेची झोड उठली होती. इम्रान खान यांनी दिलेल्या आमंत्रणावरून एक मित्र म्हणून आपण त्या कार्यक्रमाला हजर राहिलो होतो, बाजवा यांनी शांततेसाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितल्याचे सिद्धू यांनी त्यावेळी टीकाकारांना म्हटले होते. मात्र बाजवा यांची दर्पोक्ती ही भारताला डिवचणारे असल्याचे टीकाकारांनी म्हटले आहे.\nअमेरिकेतील हिंदुंनो एकत्र या, सरसंघचालकांचं आवाहन\nचीनची चार बंदरे नेपाळसाठी खुली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/344-caror-plan-sanction-gharapuri-36991", "date_download": "2018-11-17T09:00:24Z", "digest": "sha1:556HNM7TBWVY3DQ5PVX35Z3PXEOVLBWF", "length": 11471, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "344 caror plan sanction for gharapuri 'घारापुरी'साठी 344 कोटींचा आराखडा मंजूर - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\n'घारापुरी'साठी 344 कोटींचा आराखडा मंजूर - मुख्यमंत्री\nरविवार, 26 मार्च 2017\nमुंबई - घारापुरी (एलिफंटा) बेटावरील पर्यटन सुविधांच्या विकासाला गती देण्यात यावी. हे पर्यटनस्थळ जागतिक दर्जाचे होईल यादृष्टीने या पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी आवश्‍यक मंजुरी तातडीने देण्यात येईल. केंद्र सरकारकडील मंजुरी मिळविण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले. एकूण 344.37 कोटी रुपयांच्या पर्यटन सुविधा विकास आराखड्यास आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.\nया संदर्भात झालेल्या बैठकीत घारापुरी बेटांवर पर्यटन सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 92.87 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली. याशिवाय खासगी सार्वजनिक भागीदारीतून या पर्यटनस्थळाच्या विकासासाठी 251.50 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 344.37 कोटी रुपयांच्या पर्यटन सुविधा विकास आराखडा या वेळी मंजूर करण्यात आला.\nबैठकीस पर्यटन मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री मदन येरावार, मुख्य सचिव सुमित मलिक, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते.\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\n'काकडे तुम्ही कमी बोला, मग शिरोळे बोलतील'\nपुणे : मितभाषी, सच्चा, प्रामाणिक, कामाचा पाठपुरावा करणारा आणि लोकसभेत अधिकाधिक वेळ देणारा खासदार अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/blog-space/blog-on-nitish-kumar-resigns-266037.html", "date_download": "2018-11-17T09:26:37Z", "digest": "sha1:2GVDHBIPJUV55WOI6LKYOWNKPHA5ZLMQ", "length": 14960, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - नितीशकुमारांची 'रागबिहारी' राजकीय खेळी...–News18 Lokmat", "raw_content": "\nनितीशकुमारांची 'रागबिहारी' राजकीय खेळी...\nकालपर्यंत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींसमोर सशक्त पर्याय म्हणून जे लोक नितीशकुमारांकडे डोळे लावून बसले होते, त्यांना हा बिहारी धक्का अजूनही पचनी पडलेला नाहीये. पण याची पटकथा 2015 च्या बिहार विधानसभेच्या निकालानंतरच लिहिली गेली होती.\nकौस्तुभ फलटणकर ,नवी दिल्लीबिहारमधे बुधवारी झालेल्या राजकीय उलथापालथी नंतर विरोधक अजूनही धक्क्यात आहेत. या बिहारी राजकीय भूकंपाची तीव्रता कमी व्हावी, म्हणून नितीशकुमार तीन महिन्यापासून भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती आमच्याकडे होती, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलेय. पण यातूनच काँग्रेसची हतबलता जास्त दिसली. कालपर्यंत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींसमोर सशक्त पर्याय म्हणून जे लोक नितीशकुमारांकडे डोळे लावून बसले होते, त्यांना हा बिहारी धक्का अजूनही पचनी पडलेला नाहीये. पण याची पटकथा 2015 च्या बिहार विधानसभेच्या निकालानंतरच लिहिली गेली होती.खरंतर नितीशकुमार आणि भाजप यांचे राजकीय सूत हे 17 वर्षांपासूनचं आहे. त्यात 10 वर्ष बिहारमधे दोघांनी मिळून सत्ता चालवली, या काळात भाजपच्या बिहार नेत्यांनी नितीशकुमारांना 'ओव्हरटेक' करण्याचा कधीच प्रयत्न केला नाही, त्यामुळेच कदाचित बिहारच्या सत्ताकारणात नेहमीच नितीशकुमारांचा एकहाती अंकुश राहिलाय. या सत्तेच्या जोरावरच संपूर्ण बिहारमधे नितीशबाबूंनी आपल्या विश्वासू अधिका-यांचे जाळे निर्माण केले, आणि त्या माध्यमातून स्वच्छ प्रशासन देणारा 'विकास बाबू' अशी प्रतिमा यशस्वीपणे निर्माण केली. याच दरम्यान, नितीशकुमारांनी स्वतःच्या पक्षातही दूसरा चेहरा निर्माण होऊ दिला नाही. जातीपातीत विभागलेल्या बिहारी राजकारणालाही त्यांनी विकासाच्या माध्यमातूनच यशस्वीपणे छेद दिला. याच काळात बिहारच्या बाहेरही नितीशकुमार यांची विकासपुरूष अशी प्रतिमा निर्माण झाली. नितीशकुमार स्वतः ला पंतप्रधान पदाचे भविष्यातले उमेदवार म्हणून तेव्हापासूनच पुढे आणू पाहत होते. 2013 मधे भाजपाच्याच काही नेत्यांनी त्यांच्या या प्रतिमेला हवा दिली आणि NDA पासून दूर होण्याचा सल्ला दिला होता. कारण तेव्हा मोदी पंतप्रधान होण्यासाठी धडपड करत होते, अशा त्रिशंकू परिस्थितीत भाजपाला बहुमत मिळाले नाही तर बाहेरून नितीशकुमारांना पाठिंबा द्यायचा, अशी ही योजना होती पण 2014च्या निकालाने त्यावर पूर्ण पाणी फेरले.\nअशातच राबडी देवींनी मुलगा तेजस्वीला मुख्यमंत्री करण्याची मागणी सार्वजनिकपणे केल्याने नितीशकुमार चांगलेच हादरले. या घटनेपासूनच नितीशकुमारांचे 'ऑपरेशन लालू' सुरु झाले. यावेळेपर्यंत आपण 2019 ला मोदींसमोर समर्थ राजकीय पर्याय होऊ शकणार नाही, याचीही चाणाक्ष नितीशकुमारांना पुरती जाणिव झाली होती. आणि तिथून पुढेच खऱ्याअर्थाने त्यांनी आपण पुन्हा NDA त यायला तयार असल्याचे संकेत देणे सुरु केले, आधी सर्जिकल स्ट्राईक नंतर नोटबंदीचे त्यांनी जाहीररित्या समर्थन केल्याचे बघायला मिळाले. नितीशकुमारांची बदलती भूमिका खरंतर तेव्हाच अनेकांच्या लक्षात यायला लागली होती. पण लालू आणि काँग्रेस हे नितीशकुमारांवर आंधळा विश्वास ठेऊन बेसावध राहिले. आणि दुसरीकडे धूर्त नितीशकुमार पावलागणिक भाजपशी जवळीक वाढवण्याची संधी शोधू लागले.अशातच सीबीआयने लालूंच्या विरोधात रेल्वे कॅटरिंग घोटाळ्यात गुन्हे दाखल केले आणि नितीशकुमारांना लालू भ्रष्टाचारी असल्याचा नव्याने साक्षात्कार झाला. लालूंच्या कुटुंबियांच्या भ्रष्टाचाराचाचं आयतंच कोलित हाती आल्याने नितीशकुमारांनी लागलीच तडकाफडकी राजीनामा दिला आणि अवघ्या 16 तासात तेच नितीशकुमार भाजपशी घरोबा करून पुन्हा मुख्यमंत्रीही झाले. नितीशकुमारांच्या या धूर्त राजकीय खेळीला विरोधकांनी 'प्रिस्क्रिप्टेड बिहारी ड्रामा' म्हणून झोडपलं खरं पण तोपर्यंत बिहारसारखं मोठं राज्यं मोदी-शहा जोडगोळीने अलगदपणे विरोधकांच्या हातून काढून घेतलं होतं. नितीशकुमारांच्या या राजकीय खेळीला काहीजणांनी संधीसाधूपणा म्हणून हिनवलं असेलही पण सत्ताकारणात आजवर हेच होत आलंय.नितीशकुमारांची एनडीए आघाडीत घरवापसी झाल्याने भाजपसाठी 2019ची राजकीय लढाई आणखीनच सोपी झालीय. तर विरोधक पुरते सैरभैर झालेत. 40 लोकसभा सीट असलेल्या बिहारमधे भाजपाने 2014साली 33 जागा जिंकल्या होत्या. पण 2015च्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश - लालू -काँग्रेस महागठबंधनच्या माध्यमातून एकत्र आल्याने भाजपला सपशेल हार पत्करावी लागली होती. म्हणूनच बिहारसारखं मोठं राज्य आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने नितीशकुमारांना पुन्हा जवळ केलंय. हे अगदी जगजाहीर आहे. बिहारमधल्या या नव्या राजकीय सोयरिकीबद्दल दिल्लीच्या वर्तुळात जोरदार चर्चा अशी आहे की उत्तरप्रदेश निवडणुकीच्या काळात प्रशांत किशोर यांनी दिल्ली जवळ एका फार्महाउस मधे नितीशकुमार आणि अमित शाह यांची भेट घडवून आणली होती आणि तिथूनच खऱ्याअर्थाने नितीशकुमारांच्या 'एनडिए घरवापसी'ची रणनीती तयार झाली. या नंतरची बोलणी थेट मोदी आणि नीतीश कुमार यांच्यात झाली ज्यात फक्त महागठबंधन तोडण्यासाठीचं 'टायमिंग' आणि प्रासंगिक कारणं तयार करण्याची अंतिम चर्चा झाली.खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश आणि भाजपामधे जो करार झाला आहे त्यानुसार मोदी - अमित शाह बिहारच्या राजकारणापासून दूर राहतील आणि त्या बदल्यात नितीशकुमार 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वोतपरी मदत करतील. खरंतर ही राजकीय तडतोड दोघांसाठीही 'विन विन' सिच्युवेशन आहे. कारण नितीशकुमारांना आपलंसं करून मोदींनी आपला एक प्रतिस्पर्धी कमी केलाय शिवाय विरोधकांच्या महागठबंधन आघाडीला मोठं खिंडार पाडून त्यांचा आत्मविश्वास सुद्धा तोडलाय. दूसरीकडे नितीशकुमारांना लालूंची सद्दी संपवून पुन्हा आपली जमीन मजबूत करता येणार आहे. शिवाय केंद्राच्या सत्तेत 13 वर्षांनी सहभागी होऊन बिहारसाठी भरगोस निधी मिळवण्यात सुद्धा नितीशकुमार आता यशस्वी होतील. पाहुयात विरोधक आतातरी या रागबिहारी धक्क्यातून सावरताहेत की नाही ते...पण या धूर्त खेळीच्या नादात नितीशकुमार आपला 'तत्वनिष्ठ' समाजवादी चेहरा गमावून बसलेत हेही तितकंच खरं...\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/archive.cms?year=2011&month=6", "date_download": "2018-11-17T09:56:40Z", "digest": "sha1:NUX5IIEVLNWPG73R55IBA6FU3MAW3EK2", "length": 12457, "nlines": 228, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "News in Hindi, Latest Hindi News India & World News, Hindi Newspaper", "raw_content": "\nराजीनामा मंजूर करण्याबाबत वर्तमानपत्रात जाहिरात\nमराठा आरक्षण: 'मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभ...\nमुंबईः अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\nमुंबईः पार्किंगवरून वाद; मारहाणीत एकाचा मृ...\n हुबळीत मुंबईचे सहा ठार, शहापुरात...\nब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदनपुरी यांचं निधन\nयू-ट्यूब पाहून कंपनीला घातला २ लाखांचा गंड...\n​कर्नाटकात भीषण अपघात; मुंबईचे ६ ठार\nMP: भाजपचा जाहीरनामा; विद्यार्थ्यांना फ्री...\nशबरीमलाः मंदिर समिती जाणार सर्वोच्च न्याया...\nपत्रकार खशोगी यांच्या हत्येमागे प्रिन्स सलमान \nतिहार जेल सुरक्षित; ब्रिटन कोर्टाचे शिक्का...\nश्रीलंकेच्या संसदेत राडा, खासदारांनी मिर्च...\nहडप्पा संस्कृतीचा नाश हवामानामुळे\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमाना...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nएअरटेल धमाकाः ४१९ रुपयांमध्ये १०५ जीबी डेटा\n पीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख...\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुडवे रडारवर\nमीडिया आणि लोकांशी नम्रतेनं वाग\nभारताला आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nरोहित, विराटपेक्षा मिताली सरस\nस्मिथ, वॉर्नरविना ऑस्ट्रेलिया म्हणजे...\nटी-२० मध्ये मिताली 'राज'\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nबाबा सहगल, एम.एम. श्रीलेखा अमरावत..\nयुपी: पती जिवंत असूनही २२ जणी घेत..\nऑनर किलिंग : तामिळनाडूत पती-पत्नी..\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदम..\nहिमाचल प्रदेश: माजी लोकसेवा आयोगा..\nराजस्थान : पुष्कर येथे भरली प्राण..\nशेतकरी, नोकरी, सामाजिक सुरक्षेवर ..\nआपण इथे आहात - होम » मागील अंक\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलं\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलंWATCH LIVE TVx\nमागील अंक > 2011 > जून\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/articlelist/19360383.cms?curpg=5", "date_download": "2018-11-17T09:55:11Z", "digest": "sha1:3RDIUYW5KKF5BIX7WA4LAKOIBNY3L3YB", "length": 7660, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 5- Entertainment Gossip in Marathi: Gossip, Bollywood Gossip, Entertainment । Maharashtra Times", "raw_content": "\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलं\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलंWATCH LIVE TV\nबॉलिवूडमध्ये सध्या चरित्रपटांची लाट आली आहे बॉलिवूडचा यशस्वी दिग्दर्शक रोहित शेट्टीला आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सिनेमा बनवायचा आहे...\n'या' अभिनेत्याचा मुलगा आहे आशुतोष गोखले\nकोण म्हणतं 'खऱ्या'ची दुनिया राहिली नाही\nबर्थडे स्पेशल: 'सदाबहार' पद्मिनी कोल्हापुरे\nबर्थडे स्पेशल: ...आणि ईशा देओलने 'त्याच्या' श...\nपुण्यातील 'या' गोष्टींमुळे अमृता खानविलकर भार...\n...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/india-news/veteran-congress-leader-gurudas-kamat-died-due-to-heart-attack/amp_articleshow/65496652.cms", "date_download": "2018-11-17T08:41:47Z", "digest": "sha1:7WTDJKIRJ5ZD5H2OK4JFMD4YQKGNHCW6", "length": 6981, "nlines": 63, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "Gurudas Kamat: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन | Veteran Congress Leader Gurudas Kamat Died Due to Heart Attack", "raw_content": "\nGurudas Kamat: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचे निधन\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज सकाळी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार गुरुदास कामत यांचे आज सकाळी दिल्लीच्या चाणक्यपुरी येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते.\nकामत मुंबईतील लोकसभेच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून २००९ मध्ये निवडून आले होते. तत्पूर्वी ईशान्य मुंबई मतदारसंघातून ते १९८४, १९९१, १९९८ आणि २००४ मध्येही निवडून गेले होते. मुंबईच्या पश्चिम उपनगरात गुरुदास कामत यांचं वर्चस्व होतं.\nगुरुदास कामत यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९५४ रोजी कर्नाटकातील अंकोला येथे झाला. मुंबईत चेंबूर येथे त्यांचं बराच काळ वास्तव्य होतं. पेशाने वकील असलेले कामत यांनी मुंबईच्या आर. ए. पोदार महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून लॉची पदवी मिळवली. २००९ ते २०११ या कालखंडातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये गुरुदास कामत यांनी गृहमंत्रालयाचे राज्यमंत्रीपद सांभाळले. त्यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान खात्याचीही अतिरिक्त जबाबदारी होती.\n१९८० मध्ये महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसच्या सरचिटणीस पदी कामत यां ची नियुक्ती झाली. त्यानंतर १९८४ मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे अध्यक्ष झाले. २००३ मध्ये कामत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले. २००८ पर्यंत ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. २०१३ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या महासचिव पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्याकडे राजस्थानस गुजरात, दादरा-नगर हवेली, दिव-दमणची जबाबदारी सोपवण्यात आली होती. २०१४ मध्ये त्यांचा लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांनी पराभव केला. २०१७ मध्ये मुंबई काँग्रेसमधील वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला.\nKeral Floods: विदेशी मदत भारताने नाकारली\nयावेळी इको फ्रेंडली ईद: बकऱ्याऐवजी कापणार केक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/decline-to-provide-municipal-hospital-for-work-experience-1751246/", "date_download": "2018-11-17T09:35:28Z", "digest": "sha1:JTQKPGNV4LX4L4B5IJSRLOU7KAIGAWGT", "length": 17565, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Decline to provide municipal hospital for work experience | कार्यानुभवासाठी पालिका रुग्णालय देण्यास नकार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nकार्यानुभवासाठी पालिका रुग्णालय देण्यास नकार\nकार्यानुभवासाठी पालिका रुग्णालय देण्यास नकार\nमहापालिकेच्या कारभाराला शिस्त लावणाऱ्या मुंढे यांच्या त्रिसूत्रीमुळे सत्ताधारी ‘भाजप’ची अडचण झाली आहे.\nहिरे कुटुंबियांच्या केबीएच दंत महाविद्यालयाला महापालिकेचा हिसका\nमहापालिका रुग्णालयात १० एमबीबीएस आणि दोन दंतरोग तज्ज्ञ उपलब्ध करण्याची अट मान्य न केल्याने महानगरपालिकेने महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित पंचवटीतील के. बी. एच. दंत महाविद्यालयाला जेडीसी बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय कार्यानुभवासाठी उपलब्ध करण्यास नकार दिला आहे. पालिका रुग्णालयांशी संलग्नता राखण्याचा संस्थेचा प्रस्ताव फेटाळल्याची बाब महापालिकेने अखिल भारतीय तंत्रशिक्षण विभागाला पत्राद्वारे कळविली आहे. रुग्णालय संलग्नता रद्दबातल केल्याने संस्थेच्या पदव्युत्तर दंत (एमडीएस) आणि पदवी दंत (बीडीएस) अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना पालिका रुग्णालयात कार्यानुभवाचे दरवाजे बंद झाले आहेत. जिल्ह्य़ाच्या राजकारणात प्रभाव राखणाऱ्या हिरे कुटुंबियांची ही संस्था असून त्यांच्या महाविद्यालयाला परवानगी नाकारत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला धडाका सुरूच ठेवला आहे.\nमहापालिकेच्या कारभाराला शिस्त लावणाऱ्या मुंढे यांच्या त्रिसूत्रीमुळे सत्ताधारी ‘भाजप’ची अडचण झाली आहे. वाढीव मालमत्ता करावरून आयुक्तांविरोधात अविश्वास प्रस्ताव आणत त्यांना हटविण्याची रणनीती अपयशी ठरली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे तो प्रस्ताव मागे घ्यावा लागला. दरम्यानच्या काळात पालिकेच्या मालमत्ता अल्प भाडय़ात ताब्यात ठेवणाऱ्या राजकीय मंडळींच्या संस्थांकडे पालिका प्रशासनाची नजर वळली. त्याचा फटका\n‘भाजप’चे आमदार बाळासाहेब सानप यांच्या संस्थेला बसला. पालिकेने नऊ लाखांहून अधिकचे भाडे भरण्याबाबत त्यांना नोटीस बजावली. सातपूर येथे ‘मनसे’च्या कार्यालयासाठी घेतलेल्या गाळ्याचा व्यावसायिक कारणास्तव वापर होत असल्यावरून संबंधितांनाही नोटीस बजावली गेली. आता मातब्बर राजकीय घराणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरे कुटुंबियांच्या शैक्षणिक संस्थेला महापालिकेने दणका दिल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते.\nपंचवटी येथील केबीएच दंत महाविद्यालयातील बीडीएस, एमडीएस अभ्यासक्रमासाठी पालिकेचे नाशिकरोड येथील जेडीसी बिटको आणि कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यानुभवाकरिता अनेक वर्षांपासून उपलब्ध करून दिले जाते. कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयाला संलग्न रुग्णालय असणे आवश्यक ठरते. या अनुषंगाने केबीएच दंत महाविद्यालय आणि नाशिक महापालिका यांच्यात झालेला करार संपुष्टात आला. त्याची मुदत पुढील पाच वर्षांसाठी वाढवून मिळावी, अशी मागणी महाविद्यालयाने महापालिकेकडे केली होती. या अनुषंगाने महाविद्यालयाचे प्राचार्य, संस्था व्यवस्थापक आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात चर्चा झाली. महापालिका रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची कमतरता आहे. यामुळे पालिका रुग्णालयात कार्यानुभवाची सुविधा देण्याच्या बदल्यात केबीएच महाविद्यालयाने १० एमबीबीएस आणि दोन एमडीएस अर्थात दंतरोग तज्ज्ञ उपलब्ध करावेत, अशी मागणी आयुक्तांनी केली होती. त्यास महाविद्यालयाने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. डॉक्टर उपलब्ध करून न दिल्याने केबीएच दंत महाविद्यालयास पालिकेचे रुग्णालय उपलब्ध करून देता येणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संस्थेला पत्राद्वारे कळविले आहे. इतकेच नव्हे तर, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेला केबीएच दंत महाविद्यालयाचा प्रस्ताव महापालिकेने रद्द केल्याची माहिती पत्राद्वारे दिली आहे.\nकेबीएच दंत महाविद्यालय आणि महापालिका यांच्यात झालेल्या कागदपत्रांवरून या घडामोडी उघड झाल्या आहेत. केबीएच दंत महाविद्यालय मागील १० ते १५ वर्षांपासून शैक्षणिक कार्यानुभवासाठी महापालिकेच्या रुग्णालयांचा वापर करीत आहे. महापालिकेच्या मागण्यांबाबत संस्था चालकांशी चर्चा केली जात असून त्यातील शक्य असतील त्या मागण्यांची पूर्तता करून हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लागेल. महापालिका प्रशासनाचे आजवर सर्वतोपरी सहकार्य मिळाले आहे. पुढेही ते कायम राहील.\n-डॉ. संजय भावसार (प्राचार्य, केबीएच दंत महाविद्यालय)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nतुमचे 'आजी- आजोबा' इंग्रजांसोबत होते; कपिल सिब्बल यांचे मोदींना प्रत्युत्तर\n१३ वर्षापासून निक जोनासला आहे 'हा' आजार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Mumbai-Goa-highway-contractor-problem-in-konkan/", "date_download": "2018-11-17T08:41:15Z", "digest": "sha1:2T6LEIUGMH7NKZVZV7FD55IA7UJYO23W", "length": 7062, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबई-गोवा महामार्ग ठेकेदाराकडून मनमानी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मुंबई-गोवा महामार्ग ठेकेदाराकडून मनमानी\nमुंबई-गोवा महामार्ग ठेकेदाराकडून मनमानी\nमुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून या कामामुळे काही जणांचे अपघातात मृत्यू झाले आहेत. ठेकेदार काम करताना मनमानी करीत असून मंत्री आणि अधिकारी खिशात असल्याचे जनतेला भासवत आहेत. ठिकठिकाणी खोदाईमुळे सध्या असलेला महामार्ग वाहतुकीस धोकादायक झाला आहे. रस्त्याच्या कामाला वापरणारे स्टील हे कोटेड स्टील असावे असे डीएसआर मध्ये नमूद असताना ते का वापरले नाही याचा खुलासा करावा, अशी मागणी मनसेचे नेते माजी आ. परशुराम उपरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याकडे पत्राद्वारे केली आहे. तसेच दर्जेदार रस्ता न झाल्यास जनहीत याचिका दाखल करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nमुख्य अभियंत्यांना दिलेल्या पत्रात परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे की, मुंबई-गोवा महामार्ग ज्या ज्या गावातून जात आहे, त्या त्या गावातील ग्रामपंचायतीत तेवढ्या भागाचा व तालुक्यातील तहसील कार्यालयात मुंबई-गोवा महामार्गाचा थ्रीडी नकाशा जनतेला पाहण्यासाठी ठेवावा. बर्‍याच गावातील जनतेमध्ये गावातून जाणार्‍या मुंबई-गोवा महामार्गाबाबत गैरसमज निर्माण झाले आहेत. तो दूर करण्यासाठी वरील सूचना संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना द्याव्यात. ठेकेदार नदीतील गाळ काढून तो भरावाच्या कामाला वापरेल, त्यामुळे नदीच्या पात्रात मुबलक पाणी उपलब्ध होईल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले होते. मात्र, ठेकेदार गाळ उपसा न करता नदीपात्रातील पाण्याचा वापर केवळ कामासाठी करत आहे. त्यामुळे नळयोजनांच्या विहिरींचे स्त्रोत आटले असून गावांना पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे ठेकेदाराला योग्य ती समज द्यावी.\nराज्य शासनाने सर्व कारभार मराठीतून करण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना ठेकेदाराने महामार्गावर लावलेले मार्गदर्शक सूचना फलक हे हिंदीतून आहेत. ते तातडीने मराठीतून करावेत. बर्‍याच ठिकाणी रस्त्याच्या कामामुळे महामार्ग उंच झाला आहे तर काही ठिकाणी तो सखलही झाला आहे. काही वळणे आहेत, काही ठिकाणी मातीचा भर टाकला आहे. सखल भागाच्या ठिकाणी किंवा पुलाच्या लगत तकलादू काठ्या उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यटक आणि वाहनचालकांना अपघात घडत आहेत.त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षेसाठी आवश्यक सक्षम उपाययोजना करावी, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली आहे.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Independent-charge-for-smoking-zone-in-Mumbai/", "date_download": "2018-11-17T09:05:33Z", "digest": "sha1:JWLRPYHOYAI6UIGVQKIHDIADDWHEHDTG", "length": 6320, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईत हॉटेलमधील स्मोकिंग झोनसाठी स्वतंत्र शुल्क! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत हॉटेलमधील स्मोकिंग झोनसाठी स्वतंत्र शुल्क\nहॉटेलमधील स्मोकिंग झोनसाठी स्वतंत्र शुल्क\nमुंबई : राजेश सावंत\nमुंबईतील हॉटेलमध्ये असलेल्या स्मोकिंग झोनसाठी आता हॉटेल व्यावसायिकांना स्वतंत्र शुल्क भरावे लागणार आहे. याबाबतचा ठराव पालिका सभागृहाने मंजूर केला असून याला पालिका प्रशासनही अनुकूल असल्याचे समजते. मात्र याचा सविस्तर अभ्यास करून, निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे याच्या अंमलबजावणीला किमान वर्षभराचा अवधी लागण्याची शक्यता आहे.\nमुंबई शहर व उपनगरातील उपाहारगृहांना पालिकेच्या आरोग्य, अनुज्ञापन व दुकाने व आस्थापना या विभागाकडून परवाने देण्यात येतात. यासाठी दुकाननिहाय शुल्क आकारण्यात येते. अलिकडेच सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानुसार मोठ्या हॉटेलमध्ये स्मोकिंग झोनसाठी स्वतंत्र जागा ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी महापालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. पण यासाठी पालिका हॉटेल व्यवसायिकांना कोणतेही शुल्क आकारत नाही. त्यामुळे पालिकेला महसूलावर पाणी सोडावे लागत आहे.\nमुंबईत सुमारे 1700 हॉटेलला स्मोकिंग झोनचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यात क्लबसह जिमखान्यांचाही समावेश आहे. अजून काही हॉटेल व्यवसायिकांनी स्मोकिंग झोनसाठी अर्ज केला आहे. या अर्जाची अग्निशमन दल व पालिकेच्या अनुज्ञापन विभागाकडून छाननी करून, स्मोकिंग झोनचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यात येते. यात स्वतंत्र शुल्काची तरतूद केल्यास पालिकेच्या महसूलात वाढ होईल, असा ठराव भाजपा नगरसेवक अ‍ॅड. मकरंद नार्वेकर यांनी पालिका सभागृहात मांडला होता. याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा देत, ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.\nदरम्यान पालिका सभागृहाने मंजूर केलेला प्रस्ताव पुढील अंमलबजावणीसाठी पालिका आयुक्तांकडे पाठवण्यात येणार असल्याचे पालिकेच्या चिटणीस विभागाकडून सांगण्यात आले.\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/young-killed-on-the-spot-in-a-two-wheeler-accident/", "date_download": "2018-11-17T08:43:34Z", "digest": "sha1:BEE3OHY6W4ZEZNQWHWQO3X244KSTYYCQ", "length": 4712, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुचाकी अपघातात तरुण जागीच ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › दुचाकी अपघातात तरुण जागीच ठार\nदुचाकी अपघातात तरुण जागीच ठार\nभिवंडीतील जुन्या नाशिक मार्गावरील मिल्लतनगरमधील अबूजी कॉम्प्लेक्ससमोर भरधाव दुचाकी स्पीड ब्रेकरवरून घसरल्याने झालेल्या अपघातात तरुण जागीच ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. असहाब निसार अहमद अन्सारी (19) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अब्दुल्लाह शमशाद खान (18) हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे दोघेही भिवंडीतील अवचितपाडा परिसरात राहणारे आहेत.\nरविवारी सकाळी अकराच्या सुमाराला अब्दुल्लाह हा मित्र असहाब याला दुचाकीवरून बसवून शानदार मार्केटकडून वंजारपट्टी नाका येथे जात होता. त्याच सुमाराला अबूजी काम्प्लेक्ससमोर असलेल्या स्पीड ब्रेकरवरून भरधाव दुचाकी उडाल्याने दोघेही दुभाजकावर आदळून विरुद्ध दिशेने जाणार्‍या रस्त्यावर पडले. त्याच सुमाराला एक भरधाव ट्रक त्यांच्या अंगावरून गेला. या अपघातात पाठीमागे बसलेला असहाब याचा जागीच ठार तर दुचाकी चालवणारा अब्दुलाह हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतक असहाब याचा मृतदेह इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.अपघाताची नोंद निजामपूर पोलीस ठाण्यात झाली असून तपास पोउनि दिलीप भंडे करत आहेत.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/600-unrecognized-teachers-approval-canceled/", "date_download": "2018-11-17T09:30:07Z", "digest": "sha1:CZ3JENPPIARTZXWE4DDYHGUPXWAJFV25", "length": 6278, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 600हून अधिक शिक्षकांच्या मान्यता रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › 600हून अधिक शिक्षकांच्या मान्यता रद्द\n600हून अधिक शिक्षकांच्या मान्यता रद्द\nराज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शासनाचे अनुदान घेऊन चालविल्या जाणार्‍या अनुदानित शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने नियुक्‍त करण्यात आलेल्या 4 हजार 11 शिक्षकांपैकी जवळपास 3 हजार मान्यतांची चौकशी पूर्ण झाली आहे. यातील 1 हजार मान्यतांवर अंतिम निर्णय घेण्यात आला असून, काही मान्यता नियमित करण्यात आल्या आहेत. तर जवळपास 600 पेक्षा अधिक शिक्षकांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. आता उर्वरित मान्यतांची चौकशी आणि निर्णयासाठी येत्या 15 ऑक्टोबरची डेडलाईन देण्यात आल्याची माहिती शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांनी दिली आहे.\nराज्यात नियमबाह्य पद्धतीने प्राथमिकच्या 488, माध्यमिकच्या 2 हजार 805 आणि उच्च माध्यमिकच्या 718 मान्यता देण्यात आल्या आहेत. या नियमबाह्य मान्यतांची व्हीआरएस म्हणजे रिक्‍त जागा, बिंदुनामावली आणि निवड प्रक्रिया यानुसार योग्य निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, याची चौकशी करण्यात येत आहे. परंतु, अपुर्‍या मनुष्यबळाअभावी ही चौकशी दिवसेंदिवस लांबणीवर पडत आहे.\nमान्यतांच्या चौकशीप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांनादेखील लेखी खुलासे मागविण्यात आले आहेत. जे अधिकारी कामचुकारपणा करत आहेत त्यांच्यावरदेखील कारवाई करण्यात येणार आहे. ज्या मान्यता चुकीच्या पद्धतीने दिल्या गेल्या आहेत. त्या मान्यता रद्द करण्यात येतील. तसेच ज्या मान्यता पुनर्पडताळणीमध्ये योग्य सिद्ध होतील त्या शिक्षकांना कामावर कायम करण्यात येणार आहे. तर ज्या शिक्षकांच्या मान्यता रद्द करण्यात आल्या आहेत, अशा शिक्षकांचे पगार थांबविण्यात येणार आहेत. तशा प्रकारचे आदेशदेखील पे युनिटला देण्यात आले आहेत. ज्या शिक्षकांचे पगार थांबविण्यात येणार आहेत अशा शिक्षकांना कामावर ठेवायचे की नाही, याचा निर्णय संस्थाचालकांनी घ्यायचा आहे. उर्वरित शिक्षकांच्या मान्यतांची चौकशी होऊन दोषी शिक्षकांवरदेखील कारवाईचा बडगा उगारला जाईल.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/tukaram-mundhe-insults-pmp-workers/", "date_download": "2018-11-17T09:05:29Z", "digest": "sha1:OCUBVQISLR3HV3ZAR373NXSJIPLNZWAF", "length": 4341, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : तुकाराम मुंढेंना एवढा राग का आला? (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे : तुकाराम मुंढेंना एवढा राग का आला\nपुणे : तुकाराम मुंढेंना एवढा राग का आला\nपुणे महानगर परिवहन महामंडलाचे (पीएमपी) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांची हेकेखोर, हुकुमी, आक्रस्ताळी आरडाओरड एका व्हिडीओतून समोर आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यावरून मुंढे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. पीएमपीने कर्मचारी भरती संदर्भात यादी प्रसिद्ध केल्याचे समजते. पण, त्यात पूर्वीपासून प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना डावलण्यात आल्याने ते कर्मचारी पीएमपीच्या स्वारगेट येथील कार्यालयाबाहेर जमले होते. त्या वेळी तेथे येऊन मुंढे यांनी या कामगारांना अत्यंत अपमानस्पद वागणूक दिल्याचे या व्हिडिओतून समोर आले आहे.\nया व्हिडिओतील संभाषण असे\nमुंढे : काय प्रॉब्लम आहे\nकामगार : नावे आली नाहीत\nकामगार : नावे आली नाहीत\nमुंढे : कायम स्वरूपी ब्लॅक लिस्ट करून टाकीन. समजलं का लवकर लागायले म्हणून काय जास्त नाटकं करायला लागले काय लवकर लागायले म्हणून काय जास्त नाटकं करायला लागले काय दोन मिनिटात निघायचं, नाहीतर अरेस्ट (अटक) करत असतो. जा पळा, चला...काय समजता काय\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/sharad-pawar-slams-on-cm-devendra-fadanvis/", "date_download": "2018-11-17T08:42:55Z", "digest": "sha1:RN2RRAVBVECWUZVOUDDKY4PAM67KOXGQ", "length": 5502, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्र्यांचे 'ते' वक्तव्य वर्षातील सर्वात मोठा विनोद : शरद पवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मुख्यमंत्र्यांचे 'ते' वक्तव्य वर्षातील सर्वात मोठा विनोद : शरद पवार\nमुख्यमंत्र्यांचे 'ते' वक्तव्य वर्षातील सर्वात मोठा विनोद : शरद पवार\nकराड : पुढारी ऑनलाईन\nआज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पुण्यतिथी असल्याने कराडमधील प्रीतिसंगमावर राज्यातील नेत्यांची मांदियाळी आहे. या ठिकाणीही नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचे काम हे सरकार करतेय, असे आपल्या भाषणात म्हटले होते. त्याला आपल्या खास शैलीत शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.\nमुख्यमंत्र्यांचे हे वक्तव्य म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा विनोद असल्याचे टीकास्त्र शरद पवारांनी सोडले. आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी कराडातील प्रीतिसंगम या स्मृतीस्थळावर जाऊन यशवंतरावांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर काहीच वेळात राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार त्या ठिकाणी आले. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे इतर नेतेही होते.\nविशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आजपासून सरकारविरोधात राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलन केले जाणार आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळापासून या आंदोलनास सुरूवात करण्यात आली.\nएड्स हद्दपारीसाठी आता निर्णायक लढा\nमुजवलेल्या विहिरीवरील मोटारीचेही वीज बिल\nमहामार्गावर सुसज्ज रुग्णालयाची मागणी\nसातारा : खंबाटकी बोगद्यानजीक अपघात, १४ विद्यार्थी जखमी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/stop-car-and-looted-8-lacks-in-kurduwadi/", "date_download": "2018-11-17T09:05:50Z", "digest": "sha1:R3HSOFSBVV5Y27F5ZSUF3EBMKJEYT6IS", "length": 8545, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चार वाहने अडवून 8 लाखांची लूट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › चार वाहने अडवून 8 लाखांची लूट\nचार वाहने अडवून 8 लाखांची लूट\nकुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावरून जात असलेल्या 4 वेगवेगळ्या वाहनांना अडवून सुमारे 8 लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे. ही प्रवासी वाहने मराठवाड्यातून पुण्याकडे जात होती.\nकुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर रिधोरे गावानजीक आरडा पूल आहे. या पुलावर गतिरोधकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे येथे गाड्यांचा वेग कमी होतो. याचवेळी तेथे लपून बसलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी गाड्यांचा दरवाजा उघडून ही चोरी केली आहे. काही मिनिटांच्या अंतरात 4 गाड्या या दोन चोरांनी लुटल्या. यामधील एक जण सडपातळ, तर दुसरा जाड असल्याची माहिती प्रवाशांनी दिली.\nमध्यरात्री अंबाजोगाईचे डॉ. सुधीर भास्करराव धर्मपत्रे हे पुण्याकडे निघाले होते. पहाटे 4 च्या सुमारास ते रिधोरे गावाजवळ आल्यानंतर दोन चोरट्यांनी त्यांची गाडी अडवून डिकी उघडली व चार बॅगा पळवल्या. यामध्ये रोख रक्‍कम, कागदपत्रे आहेत. 50 हजार रुपयांचा मुद्देमाल गेल्याची तक्रार धर्मपत्रे यांनी दाखल केली आहे.\nदुसरी तक्रार चालक राजाभाऊ दत्तू कोंडकरी (रा. माकडीचे उपळे, ता. उस्मानाबाद) यांनी दिली आहे. ते 30 प्रवाशांना घेऊन पुण्याकडे पहाटे साडेसहा वाजता जाताना गाडीचा वेग कमी झाला असता, ती अडवून डिकी उघडून त्यामधून राहुल सरवदे यांचे रोख 2 हजार रुपये, सुजित आगळे यांचे रोख 4 हजार रु. व एक तोळे सोने, 7 हजार रुपये किमतीचा मोबाईल व अंकित तिवारी यांचा 25 हजार रुपयांचा लॅपटॉप असा 68 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याच ठिकाणी तिसरी घटना तासाभराच्या अंतराने घडली आहे. अशोक महादेव तळेकर (रा. धायरी, पुणे) यांच्या गाडीचा मागील दरवाजा उघडून संजीवनी लिंबाजी चव्हाण यांच्या दोन बॅगा हिसकावून घेतल्या. यामध्ये दीड लाख रुपये किंमतीचा अंगठी, बोरमाळ, गंठण, सोन्याचे दागिने व मोबाईल आदी ऐवज होता. राधा सुरेश वाघमारे यांच्या बॅगेतील रोख 20 हजार रुपये तसेच 1 ग्रॅम नथ हा ऐवज होता.\nयाच दरम्यान मागून आलेल्या अजिज ट्रॅव्हल्समधून आण्णा चव्हाण यांची बॅग लुटून नेली. या बॅगमध्ये रोख 3 हजार रुपये, 3 हजार रुपये किंमतीचा रु.चा मोबाईल, रफिक शेख यांच्या बॅगेतील रोख 18 हजार रुपये, हाजी मुक्तार शेख यांच्या बॅगेतील सोन्याचे 25 हजारांचे दागिने असा एकूण 2 लाख 22 हजार रुपयांचा ऐवज लुटला.\nदरम्यान, पहाटे साडेपाच वाजता छाया प्रमोद बाजीतखाने (रा. रंगवार गल्ली, उदगीर) ह्या महिलेच्या अल्टो गाडीचा मागील दरवाजा बळजबरीने उघडून हातातील पिशवी ओढून घेतली. या पिशवीत 3 तोळ्यांचे गंठण, पाटल्या, लॉकेट, नेकलेस, अंगठ्या असा 4 लाख 12 हजार 500 रुपयांचा ऐवज व रोख 50 हजार रु. असा 4 लाख 62 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.\nचार वाहने अडवून 8 लाखांची लूट\nअकलूजच्या लावणी स्पर्धेला ब्रेक\nसोलापूर : डेपोमधून एसटी प्रशासनाची १४ लाखाची पेटी लंपास\nलग्‍नास नकार दिल्याने युवतीस पेटवले\n‘अटल टिंकरिंग लॅब’मध्ये सोलापूरच्या २ शाळा\nएक कोटी ११ लाखांची फसवणूक; पाचजणांना पोलिस कोठडी\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/at-7-6-gdp-growth-points-to-fastest-growing-large-economy-1245168/", "date_download": "2018-11-17T09:10:04Z", "digest": "sha1:TDNPO5B2GTHCFD5IFCJ3A3QX5SIAOOJW", "length": 17022, "nlines": 225, "source_domain": "www.loksatta.com", "title": "At 7.6%, GDP growth points to fastest growing large economy | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nअर्थव्यवस्थेचा पंचवार्षिक सर्वोत्तम वेग\nअर्थव्यवस्थेचा पंचवार्षिक सर्वोत्तम वेग\nभारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत ७.९ टक्के\nचौथ्या तिमाहीत ७.९ टक्के विकासदर; भारत जगातील सर्वात वेगवान अर्थव्यवस्था\nभारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत ७.९ टक्के, तर संपूर्ण २०१५-१६ वर्षांसाठी तो ७.६ टक्के राहिला आहे. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातील (जीडीपी) वाढीचा हा दर गेल्या पाच वर्षांतील सर्वोत्तम राहिला आहे. तर जागतिक स्तरावरही सर्वात वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था म्हणून भारताचे स्थान यातून भक्कम बनले आहे.\nगेल्या काही महिन्यांपासून मरगळ असलेल्या निर्मिती क्षेत्राने झेप घेतली असून त्याला कृषी क्षेत्रानेही साथ दिली आहे. परिणामी केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने मंगळवारी जाहीर केलल्या आकडेवारीतून, संपूर्ण २०१५-१६ आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्था ७.६ टक्के दराने वाढल्याचे स्पष्ट झाले. फेब्रुवारीत अंदाजलेल्या दराइतकाच प्रत्यक्ष वृद्धीदर नोंदला गेला आहे.\n२०१५-१६ मधील पहिल्या तीन तिमाहीत विकास दर अनुक्रमे ७.५ टक्के (एप्रिल ते जून), ७.६ टक्के (जुलै ते सप्टेंबर) व ७.२ टक्के (ऑक्टोबर ते डिसेंबर) राहिला आहे. तर जानेवारी ते मार्च २०१६ दरम्यान तो थेट ७.९ टक्के नोंदला गेला आहे. चौथ्या तिमाहीच्या रूपात भारताने गेल्या सात वर्षांच्या तळात विकास प्रवास राखणाऱ्या चीनलाही मागे टाकले आहे.\nजानेवारी ते मार्च २०१६ या आर्थिक वर्षांच्या चौथ्या तिमाहीत निर्मिती क्षेत्राची वाढ ९.३ टक्के तर सलग दुसरे अवर्षणाचे वर्ष झेलणाऱ्या कृषी क्षेत्राच्या वाढीचा दर २.३ टक्के राहिला आहे. या दरम्यान खनिकर्माची वाढ ८.६ टक्के दराने झाली आहे. त्याचबरोबर ऊर्जा, वायू तसेच इतर सेवा क्षेत्राची वाढ ९.३ टक्केदराने झाली आहे.\nचौथ्या तिमाहीत बांधकाम क्षेत्र ४.५ टक्क्याने तर व्यापार, आदरातिथ्य, वाहतूक, दळणवळण आदी सेवा ९.९ टक्क्यांनी विकसित झाल्या आहेत. वित्तीय तसेच स्थावर मालमत्ता क्षेत्राची वाढ ९.१ टक्के राहिली आहे, तर सार्वजनिक व्यवस्थापन, संरक्षण क्षेत्र ६.४ टक्क्यांनी वाढले आहेत.\nसंपूर्ण २०१५-१६ मध्ये कृषी क्षेत्र आधीच्या वर्षांतील ०.२ टक्के घसरणीतून यंदा १.२ टक्क्यांनी वाढण्या इतपत सावरले आहे. याच दरम्यान निर्मिती क्षेत्र ५.५ टक्क्यांवरून ९.३ टक्क्यांवर झेपावले आहे.\nप्रमुख क्षेत्राची वाढ चार वर्षांच्या उच्चांकावर\nचालू आर्थिक वर्षांच्या पहिल्याच महिन्यात देशाच्या पायाभूत सेवा क्षेत्राची वाढ ही गेल्या चार वर्षांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. विद्युतनिर्मिती तसेच तेल व वायू क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर एप्रिलमधील प्रमुख क्षेत्र ८.५ टक्क्याने वाढले आहे.\nऔद्योगिक उत्पादनात कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, खते, तेल व वायू उत्पादने, स्टील, सिमेंट व विद्युतनिर्मिती अशा आठ क्षेत्रांचा समावेश असलेल्या निर्देशांकाने फेब्रुवारी २०१२ नंतरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे.\nवर्ष २०१५-१६ : ७.६ टक्के\nजाने-मार्च तिमाही: ७.९ टक्के\nऑक्टो-डिसें. तिमाही: ७.२ टक्के\nजुलै-सप्टें. तिमाही: ७.६ टक्के\nएप्रिल-जून तिमाही: ७.५ टक्के\nयंदा अपेक्षित असलेल्या दमदार पावसाच्या जोरावर आगामी २०१६-१७ मध्ये देशाचा विकास दर ८ टक्के असेल. पायाभूत तसेच सामाजिक घटकांवरील भांडवली खर्चावर सरकारचा यंदाही भर राहणार आहे. चांगल्या मान्सूनमुळे कृषी क्षेत्रातील उत्पन्न वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला निश्चितच चालना मिळेल.\n’ शक्तिकांता दास, आर्थिक व्यवहार सचिव\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘नोटाच मोजल्या नाहीत, मग ३ लाख कोटी मिळाल्याचा दावा पंतप्रधान कसा करतात’\nरस्त्यावर नमाज रोखू शकत नाही, तर जन्माष्टमीवर बंदी घालायचा अधिकार मला नाही- योगी आदित्यनाथ\nGood News – भारतीय अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत, जीएसटी, नोटाबंदीचा ओसरला प्रभाव\nसात वर्षात भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होणार – सुरेश प्रभू\nसमाजासाठी प्रेरणा ठरणाऱ्या ‘त्या’ बारा जणांचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराने गौरव\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2009/02/blog-post_02.aspx", "date_download": "2018-11-17T08:40:02Z", "digest": "sha1:RXCGCVORNTI3ZTM5JDBHHARFHNNSR4IN", "length": 11213, "nlines": 133, "source_domain": "blog.khapre.org", "title": "दहशतवाद | मी मराठी माणूस", "raw_content": "\nदहशतवाद म्हणजे काय तर जबरदस्तीने, जी आपली वस्तु नाही ती धमकावून हेसकावून घेणे. दहशतवादाला जात पात धर्म कशाकशाची म्हणून चाड नसते. अतिरेकी हल्ल करतात, काहीतरी मागणी करतात, अपहरण करतात तेव्हाही मागणी करतात. मग आपलेच लोक जेव्हा आपल्यावर अत्त्याचार करतात, तो दहशतवाद नाही का फक्त नाव वेगळे, शेवटी परिणाम तोच ना फक्त नाव वेगळे, शेवटी परिणाम तोच ना फक्त त्रास देण्याचा प्रकार वेगळा. जेव्हा सामूहीक हत्याकांड होते, सामूहीक बलात्कार केला जातो, तोही एक दहशतवादाचाच प्रकार का म्हणू नये फक्त त्रास देण्याचा प्रकार वेगळा. जेव्हा सामूहीक हत्याकांड होते, सामूहीक बलात्कार केला जातो, तोही एक दहशतवादाचाच प्रकार का म्हणू नये भारतात सामान्य माणसावर जे अत्याचार होतात, त्याची जी लूट चालली आहे, ते मरण तर आम्ही सामान्य रोजच भोगतो आहोत.\nपेट्रोलचे भाव वाढले तर, रिक्षावाले, बसवाले भाडे वाढवतात, महागाई वाढते, पण आता भाव एकदम १० रूपयांनी मागील दोन महिन्यात कमी झाले,पण कोणीही भाडेवाढ कमी करत नाही, याला काय नाव द्यावे हे तर रोजचेच मरण आहे ना\nआज बातमी आहे, पुणे माहानगरपालिकेत टेंडरसेलमध्ये गुंडगिरी झाली, दहशत माजवण्यात आली, एकाने तर म्हणे धमकावण्यासाठी रिव्हाल्वर काढले होते, हा दहशतवाद नाही काय\nसामान्य माणसाची, नियम धाब्यावर बसवू्न, राजरोस लूट चालली आहे. कोर्टात वकील मंडळी, त्यांना तर दरपत्रकच नाही, हॉस्पीटल मध्ये डॉक्टर मंडळी, रस्यावर रिक्षा बसवाले, शाळा कॉलेजत शिक्षणसम्राट या सर्व ठिकाणी लोकांना आर्थिकदृष्ट्या नागवे केले जात नाही काय थोड्याफार फरकाने हा दहशतवादच होतो. या सर्व क्षेत्रात सर्वच मंडळी तशी नाहीत. खूपशे प्रामाणिकही आहेत. पण परिणाम होतातच ना\nशेतकर्‍यांच्या आत्महत्या कोणत्या प्रकारात मोडतात, कोणी समजावून सांगेल काय\nशेवटी कोणत्याही प्रकारचा दहशतवाद वाईटच, तो मोडून काढलाच पाहोजे.\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2009/08/", "date_download": "2018-11-17T08:25:31Z", "digest": "sha1:CEFDWQD7V36OXMT7MO5H5753BQQ3NSWZ", "length": 22476, "nlines": 125, "source_domain": "blog.khapre.org", "title": "Archive for August 2009", "raw_content": "\nनिवडणुकांचे वातावरण जसे तापायला लागेल, तसे राजकीय नेत्यांच्या कामगिरीबाबतही जनतेत चर्चा व्हायला सुरुवात होईल. जनतेच्या पैशावर आपल्या लोकप्रतिनिधींची कशी मौज चालते, त्याचा एक आढावा.\nआपण अगदी सकाळी उठल्यानंतर पहिला चहा घेतो तेव्हापासून सरकारला कर देऊन सरकारी तिजोरी भरत असतो. कारण चहाची पावडर आणि साखर खरेदी करताना आपण १२.५ टक्के सेवा कर भरलेला असतो. ऑफीसला जाण्याआधी तुम्ही दात साफ करणे आणि अगदी स्नान करण्यानेही सरकारी तिजोरीत भर पडत असते. तुम्ही जर दुचाकी किंवा चारचाकीतून ऑफीसला जात असाल तर ते वाहन खरेदी करतानाही अनेक प्रकारचे कर तुम्ही भरले आहेत. रोड टॅक्स म्हणजे रस्ता कर हा आणखी एक वेगळा प्रकार आहे. याचा अर्थ आपण चालत असलेल्या पावलागणिक आपल्याला कोणत्या ना कोणत्या कराने वेढलेले आहे. सेवा कर, विक्री कर, अबकारी कर आणि पै पै करुन संपत्ती जमा केली असेल तर आयक ही आपल्याला भरावा लागतो. या शिवाय घरफाळा, पाणीपट्टी, वीजबिल हे वेगळे कर आहेत.\nपण आपल्या यंत्रणेचा एक भाग असा आहे की, त्यांना या कराशी काही देणेघेणेच नाही. म्हणजे त्यांना कराची काही चिंताच नाही. कारण त्यांच्यावर सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. जसा आपल्याभोवती प्रत्येक पावलागणिक कराचा विळखा पडतो, तसा त्यांच्या प्रत्येक पावलावर जणू गालिचा पांघरला आहे. ज्या देशातील ७० टक्के जनता गरीब आहे, त्या जनतेचे प्रतिनिधींचा हा थाट आहे. या लोकांना त्यांच्या प्रत्येक कामात सरकार सवलत देते.\nआपण खात असलेल्या एका चपातीवर आपण तीन प्रकारचे कर भरतो. एक तर गहू बाजारात आल्यावर त्यावर बाजारशुल्क वसूल केले जाते. जेव्हा हा गहू किरकोळ बाजारात विकला जातो तेव्हा त्यावर १२.५ टक्के सेवा कर लागू होता. जर तुम्ही हॉटेलमध्ये खात असाल तर तुम्हाला साडेबारा टक्के वॅट करही द्यावा लागतो. याआधी गव्हाच्या आट्यावरही सेवा कर लागू केला जात होता. आता राज्यांनी तो रद्द केला आहे.\nआपल्या देशातील खासदारांना त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाथी आठ रुपये प्रति किलोमीटर या दराने प्रवासाचा भत्ता दिला जातो. त्याचबरोबर देशात कुठेही येण्या - जाण्यासाठी मोफत फर्स्टक्लास एसी ट्रेनची सवलत दिलेली आहे. विमान प्रवासासाठी बिझनेस क्लासची वर्षात ४० तिकिटे मोफत मिळतात. दिल्लीत मोफत होस्टेलची सुविधाही त्यांना दिली जाते. खासदारांना देण्यात येणार्‍या मोफत सुविधांची यादी बघितली की डोळे फिरतात. त्यांना ५० हजार युनिटपर्यंत वीज मोफत वापरता येते. १ लाख ७० हजार लोकल फोन कॉल त्यांना मोफत आहेत. या सगळ्याचा हिशेब केल्यावर एका खासदारावर वर्षाला होणारा खर्च आहे बत्तीस लाख रुपये आणि एका खासदारावर पाच वर्षे होणारा खर्च आहे १ कोटी ६० लाख रुपये. या हिशेबाने सर्व ५३४ खासदारांवरील पाच वर्षांचा खर्च सुमारे ८५५ कोटी रुपये होतो. आणि हा सगळा पैसा तुम्ही आम्ही भरत असलेल्या कराचा आहे. या मोबदल्यात हे लोकप्रतिनिधी जनतेला काय देतात याचा आता जनतेने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आपण कष्ट करुन पैसा मिळवतो, आणि करांच्या रुपाने प्रामाणिकपणे सरकारला देतो. लोकप्रतिनिधींना सवलती मिळायला हव्यात. कारण त्यांच्यावर देश चालवण्याची जबाबदारी आहे; पण ही जबाबदारी ते नीट पार पाडतात का, हा प्रश्न आहे. आपण दिलेल्या पैशांतून त्यांना सवलती मिळतात. मग त्यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली तर त्यांना जाब आपण नाही विचारणार तर कोण \nदैनिक पुढारीतील एका वाचकाचा संताप..............\n’स्वाईन फ्लू’ ला रोखण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात, गर्दी करण्याचे टाळा. पण ही गर्दी कशामुळे झाली याचा विचार कुणी केला आहे काय मतांच्या राजकारणासाठी याच राजकारण्यांनी झोपटपट्ट्या नियोमीत करण्यासठी प्रयत्न केले. परराज्यातून माणसांचा लोंढा मुंबईत येत होता तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी धोक्याचा इशारा दिला होता त्यावेळी याच काही मराठ्यांनी, जे स्वतःला बुद्धीजीवी समजतात त्यांनी विरोध केला होता. तो मराठी आक्रमणावरचा बाळासाहेबांचा इशारा समजला असता तर आज ही पाळी आली नसती. या लोंढ्यामुळे बकालपणा वाढला. स्वाईन फ्लू ला पोषक वातावरण मिळाले. कसे लोक गर्दी करण्याचे टाळणार. कारण आपणच या धार्मिक कार्यक्रमांना फाजील महत्व देऊन ठेवले आहे. शरद पवार म्हणतात राष्ट्रवादीची दहीहंडी होणार नाही. म्हणजे श्रीकृष्णाची दहीहंडी राष्ट्रवादीची झाली काय\nआताआताच सरकारणे २००० पर्यंतच्या अनधिकृत झोपड्या नियमित करण्याची घोषणा केली, त्यावेळी त्या लोकांच्या सुविधांचा विचार केला काय नाही. हे सर्व घाणेरडे राजकारण फक्त मतांसाठीच असते.\nगर्दी करायची नाहीतर या लोकांनी जायचे कुठे औषध घ्यायला जायचे तर तिथे गर्दी, दवाखान्यात तपासायला जायचे तर तिथे गर्दी, मास्क खरेदी करायला गर्दी, एवढेच काय सकाळी प्रातर्विधी उरकायलाही गर्दी. कुठे थांबणार औषध घ्यायला जायचे तर तिथे गर्दी, दवाखान्यात तपासायला जायचे तर तिथे गर्दी, मास्क खरेदी करायला गर्दी, एवढेच काय सकाळी प्रातर्विधी उरकायलाही गर्दी. कुठे थांबणार महाराष्ट्राचे समीकरण आहे, शहर म्हणजे झोपडपट्टी म्हणजे गर्दी.\nस्वाईन फ्लूचे भयानक सत्य काय तर, मानवी लोंढे, वाढती लोकसंख्या, अज्ञान, बकालीकरण, राजकारण, भ्रष्टाचार, कामचुकारपणा अगदी डॉक्टरांचासुद्धा, आणि झोपलेले सरकार.\nपण एक आहे स्वाईन फ्लूने सर्वांना उघडे पाडले.\n१९९३ च्या मुंबई बॉम्ब खटल्याचा निकाल लागला, आणि तीन आरोपींना फाशीची सजा झाली. म्हणून भारतीयांनी अथवा ज्या कुटुंबाची हानी झाली त्यांनी आनंदी होण्याचे कारण नाही, कारण संसदेवरील हल्ल्यातला आरोपी अजूनही सहा वर्षानंतर, फाशीची शिक्षा होऊनही, आजपर्यंत तुरुंगात सरकारी खर्चाने बिर्यानी झोडत आहे, अगदी सर्व भारतीयांच्या नाकावर टिच्चून. याचा सर्व बोजा आपणासर्वांवरच पर्यायाने पडतो आहे. आता हे आरोपी सुद्धा जेल मध्ये सुरक्षितरित्या पाहुणचार झोडत बसतील.\nभारतात हिंसाचार केल्यावर कायदाच संरक्षण देतो, आणि नंतरचे आयुष्य कामधंदा न करता मजेत घालवता येते म्हणल्यावर, पाकिस्तानातून काम नसणारे गरीब दहशतवादी बनून भारतात घुसतील नाहीतर काय पाकिस्तानातील खेड्यात एवढे दारिद्र्य आहे की एकवेळच्या भुकेलाही अन्न नाही, मग पाकिस्तान तो बोजा सहन करणार नाही, तर त्यांना भारतात पाठवणार आणि भारतातल्या तुरूंगात त्यांच्या खाण्यापिण्याची, कपड्यालत्त्याची सोय करणार अगदी माणसे मारून. जर त्याला शिक्षा झाली नाहीतर तो पुन्हा घातपाती कारवाया करायला तयार. हा आपल्या कायदाव्यवस्थेचा दुबळेपणा, आणि कमजोरपणा आहे. अजूनही आपण इंग्रजांच्या कायद्या व्यवस्थेला चिकटून आहोत. आपल्याला हे माहितच नाही की त्यावेळेस आतंकवादी नव्हते. भारतीय कायदाव्यवस्था पाहिल्यास कायदा पाळणे तापदायक आणि न पाळणे लाभदायक, असे चित्र ह्या आतंकवाद्यांनी सिद्ध केले आहे.\nम्हणून म्हणतो भारतीयांनो कोणाला फाशी झाली, तर आनंदाने नाचू नका, खरा आनंद त्याला, त्या फाशी झालेल्याला झालेला असेल.\nखालच्या कोर्टात शिक्षा झाली तर अपिलाला वरचे कोर्ट आहेच की. कधी कधी खालच्या कोर्टातील निकाल वरचे कोर्ट बदलते, आणि खालच्या कोर्टावर ताशेरे ओढते, आणि खालच्या कोर्टाला चूक ठरवते, म्हणजे गरीब माणूस जर वरच्या कोर्टात काही कारणामुळे जाऊ शकत नाही तर त्याने न्याय न मिळता नशिबाला दोष देत आयुष्य घालवायचे.\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5936-history-of-vari-on-serial-vithu-mauli", "date_download": "2018-11-17T08:52:02Z", "digest": "sha1:TQO2QJ7DXEE5CUKRSCKSFWLW5FSZIYIR", "length": 9007, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "'विठूमाऊली' मालिकेतून उलगडणार वारीचा इतिहास - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'विठूमाऊली' मालिकेतून उलगडणार वारीचा इतिहास\nNext Article बिग बॉस मराठी - मेघा, सई आणि पुष्कर मध्ये पुन्हा होणार मैत्री \nसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांची पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. ज्ञानोबा-तुकोबा आणि विठूनामाचा गजर करत वैष्णव तल्लीन होऊन रिंगण करत, मुक्काम करत पायी पंढरपूरला आषाढीला भेटणार आहेत. वारीचा हाच सगळा प्रवास स्टार प्रवाहच्या विठूमाऊली या मालिकेतून उलगडणार आहे. आईला संकटातून वाचवण्यासाठी निघालेल्या पुंडलिकाची वारी पूर्ण होणार का, हे 'विठूमाऊली' मालिकेत पहायला मिळणार आहे.\nकलीचा होणार नवशक्तींशी सामना - ‘विठुमाऊली’ मालिकेचे नवरात्री विशेष भाग\n‘वारी विठ्ठलाची’मधून उलगडणार विठ्ठल भेटीचा भक्तीमय प्रवास\n‘विठुमाऊली’ मालिकेत अवतरणार गणपती बाप्पा\n‘स्टार प्रवाह’वर पाहा महारविवार - ‘विठुमाऊली’ मालिकेचा महाएपिसोड\n'विठूमाऊली' मध्ये उलगडणार पुंडलिकाच्या भक्तीचा महिमा\nपुंडलिकाच्या आईवर संकट आलं आहे. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी विठ्ठल पुंडलिकाला पायी लोहदंड क्षेत्री यायला सांगतात. पुंडलिकाचा हा प्रवास पूर्ण झाला तर कलीच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. त्यामुळे कली पुंडलिकाच्या प्रवासात अडथळे आणतो. कलीने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी पुंडलिकाला विठ्ठल कशाप्रकारे मदत करतो आणि पुंडलिक लोहदंड क्षेत्रापर्यंत पोहोचतो का, या प्रश्नाचं उत्तर पुढील काही भागांतून मिळेल.\nतसंच डोक्यावर तुळस का घेतली जाते, गंधाचा टिळा का लावला जातो, रिंगणाचे खेळ का खेळतात अशा वारीतल्या परंपरांमागील कारणंही कळणार आहेत. त्यासाठी न चुकता पहा 'विठूमाऊली' सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर\nNext Article बिग बॉस मराठी - मेघा, सई आणि पुष्कर मध्ये पुन्हा होणार मैत्री \n'विठूमाऊली' मालिकेतून उलगडणार वारीचा इतिहास\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/871/%E0%A5%A7%E0%A5%A6%20%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%20%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE", "date_download": "2018-11-17T08:25:41Z", "digest": "sha1:W6CS752ZLF7KTKOWWZY6WIE5WYOM5Q26", "length": 9456, "nlines": 43, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\n१० जूनला पवार साहेबांच्या उपस्थितीत समारोपाची सभा - सुनील तटकरे\nविदर्भात कापसाच्या पिकांवर बोंडअळीचे संकट आहे. सरकारने नुकसानभरपाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही ती मदत मिळाली नाही. कर्जमाफीबाबतीतही तेच घडले. सरकारने कर्जमाफी दिली, पण त्याबाबत कोणालाही फायदा झाला नाही. त्यामुळे हे हल्लाबोल आंदोलन केले जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातील हल्लाबोल आंदोलन आज अंतिम टप्प्यात आले आहे. पक्षाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून या टप्प्याच्या समारोपाची सभा पवार साहेबांच्या उपस्थितीत पुण्यात १० जून रोजी होईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले. आज हडपसर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nआम्ही महाराष्ट्राभर फिरत आहोत. लोकांचा असंतोष आम्हाला जाणवतो आहे. भाजपने राष्ट्रवादीच्या आंदोलनाचा धसका घेतला आहे. त्यामुळे यांच्या महामेळाव्याच्या भाषणात फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच होता. भाजपने राजकारणाचा जो खालचा दर्जा गाठला आहे, तो महाराष्ट्रात कधी बघायला मिळाला नव्हता, अशी टीका त्यांनी केली.\nहल्लाबोलचा पाचवा टप्पा कोकणात होणार आहे. त्यात पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकण प्रांतातील इतर जिल्ह्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.\nएका ठिकाणी उपोषणादरम्यान भाजपचे सदस्य सँडविच खाताना दिसले. असे उपोषण म्हणजे नौटंकी आहे. त्याने काहीच साध्य होणार नाही, असे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार म्हणाले. उपोषण करून हे सरकार भावनिक वातावरण तयार करत आहे. सत्ताधारी पक्षच उपोषण करत असेल, तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा असेही ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद दिले नाही आहे. हा सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.\nयावेळी खा. वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते.\nप्रथम स्मृतिदिनानिमित्त अंजनी गावी ज्येष्ठ नेत्यांनी वाहिली आबांना आदरांजली ...\nराज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. आर. आर. पाटील उर्फ आबा यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आज तासगाव तालुक्यातील अंजनी या त्यांच्या गावी राज्यातील ज्येष्ठ नेत्यांनी आदरांजली वाहिली. आदरांजलीपर झालेल्या सभेत जयंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. तसेच शरद पवार, सुनिल तटकरे, नारायण राणे यांनी आबांच्या आठवणींना उजाळा दिला. आबांच्या कन्या स्मिता पाटील यांनी सभेचे आभारप्रदर्शन केले.\"काही माणसे अशी असतात की त्यांच्या कर्तृत्वाने, वागण्याने, समाजाच्या उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी त्यांनी केलेल्या कष्टाने ...\nहा लोकशाहीचा चमत्कार- शरद पवार ...\n\"महाराष्ट्राच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिले. मी महाराष्ट्राचा ऋणी आहे,\" अशा शब्दांत आज आदरणीय शरद पवार यांनी आपल्या जन्मदिवशी कृतज्ञता व्यक्त केली. पवार यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने 'आधारवड' या चित्रपुस्तिकेच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता. यावेळी पवार यांनी जनतेचे आभार मानले.या सोहळ्यात समोर बसून आपल्याबद्दल इतरांचे विचार ऐकणे हे एक संकटच असल्याचे म्हणत असे संकट सर्वांवर येवो अशी मिश्किल टिप्पणी पवार यांनी केली. महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतानाच महाराष्ट्र हे देशातले महत् ...\nदेशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट हेच वास्तव – शरद पवार ...\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे विविध अहवालांचे दाखले देऊन देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत खूप काही सांगत आहेत. पण प्रत्यक्षात मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट आहे आणि हेच वास्तव आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. यवतमाळ येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सुरतसारख्या उद्योगप्रधान शहरात व्यापारी त्रस्त आहेत. कारखानदारी उद्योग अडचणीत आहे. टेक्सटाईल उद्योगात २० हजार कामगारांना कामावरून कमी करण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही काही वेगळी पर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T08:25:43Z", "digest": "sha1:2KAGISIC2FLCUVCLVZELAPMHG57S4DIS", "length": 6736, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोरेगाव भीमा हिंसा प्रकरण: ५ जणांच्या नजरकैदेत वाढ | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nकोरेगाव भीमा हिंसा प्रकरण: ५ जणांच्या नजरकैदेत वाढ\nनवी दिल्ली: कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटक केलेल्या ५ जणांच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी गौतम नवलखा, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, वरवर राव आणि वरनॉन गोन्साल्वीस याना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी ताब्यात घेतले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयानं त्यांना अटक न करता त्यांना नजर कैदेत ठेवण्याचे आदेश दिले होते.\nदरम्यान, पाचही जणांच्या नजरकैद 17 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली असून त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होईल. कोरेगाव भीमा दंगलीच नक्षल कनेक्शन शोधण्यासाठी पुणे पोलिंसानी मुंबई, ठाणे मध्ये ठिकठिकाणी छापे टाकले होते. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी ५ जणांना अटक केली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleअभिनेत्री श्री रेड्डीचा क्रिकेटच्या ‘या’ महान व्यक्तीवर खळबळजनक आरोप\nNext articleशाळांमध्ये जबरदस्ती पक्षाचा प्रचार करण्याचा भाजपचा प्रयत्न- राष्ट्रवादी काँग्रेस\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/woman/", "date_download": "2018-11-17T09:38:59Z", "digest": "sha1:LBSNWAKSA5EUQI7NZJOIM2WCGV3XL2NV", "length": 11979, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Woman- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nनसबंदीच्या भीतीने रुग्णालयातून पळाली महिला, घरी दिला ११ व्या मुलाला जन्म\nशांती असं या महिलेचं नाव आहे. ११ मुलांना जन्म देणाऱ्या शांती यांची ९ मुलं जिवंत असून २ जणांचा मृत्यू झाला.\nधक्कादायक - प्रसुती शस्त्रक्रियेदरम्यान पोटातच राहिला कापूस आणि बॅन्डेज पट्टी\nदिरानं केला बलात्कार, नवऱ्याला कळताच पत्नीला पाठवली घटस्फोट नोटीस\nPHOTOS : आई आॅन ड्युटी, आपल्या लेकराला घेऊन राखली वर्दीची शान\nकट्टर मुस्लीम मेंढपाळ कुटुंबातली ही मुलगी अशी झाली फ्रान्सची शिक्षणमंत्री\nमृत्यूच्या दाढेतून 10 महिन्याच्या बाळाला वाचवणारी कोण आहे ती देवदूत\n#MeTooचं नंतर पुढे काय होतं\nVIDEO : पतीच्या मृत्यूनं खचून न जाता ती चालवतेय संसाराची 'टॅक्सी'\nअकबर यांनी चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, आणखी एका महिला पत्रकाराचा आरोप\nकर्ज देण्यासाठी शरीरसंबंधाची मागणी करणाऱ्या बँक मॅनेजरला महिलेनं धु-धु धुतलं\nपुणे : लष्कर रुग्णालयातील मूकबधीर महिला कर्मचाऱ्याचा आरोप, चार जणांनी केला बलात्कार\n...म्हणून गरोदर महिलांनी खाऊ नयेत 'ही' चार फळं\n#MeToo सपना भवनानीने चक्क अमिताभ बच्चन यांच्यावरच साधला निशाणा\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/crystal-tower-fire-society-members-threaten-to-government/amp_articleshow/65520458.cms", "date_download": "2018-11-17T08:46:13Z", "digest": "sha1:IS65EZR2JDWKVO2ZRIAZMQXJP7Z76G3K", "length": 12229, "nlines": 71, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "mumbai news News: crystal tower fire society members threaten to government - ‘... तर मातोश्री किंवा वर्षा वर आश्रय घेऊ’ | Maharashtra Times", "raw_content": "\n‘... तर मातोश्री किंवा वर्षा वर आश्रय घेऊ’\n'आमची इमारत ही सध्या राहण्यायोग्य नाही, असे मुंबई महापालिकेचे व राज्य सरकारचे म्हणणे असेल तर नियमाप्रमाणे आम्हाला पर्यायी घरे देऊन आमचे पुनर्वसन करण्यात यावे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\n'आमची इमारत ही सध्या राहण्यायोग्य नाही, असे मुंबई महापालिकेचे व राज्य सरकारचे म्हणणे असेल तर नियमाप्रमाणे आम्हाला पर्यायी घरे देऊन आमचे पुनर्वसन करण्यात यावे. अन्यथा आम्हाला मातोश्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आश्रय घेण्यावाचून पर्याय उरणार नाही. आम्हाला नाईलाजास्तव ते पाऊल उचलावे लागेल', असा इशारा अग्निकांडातील क्रिस्टल टॉवरमधील रहिवाशांनी शुक्रवारी दिला. इमारतीतील सर्व पीडित रहिवाशांची तुलसी मानस शाळेत बैठक झाली. त्यात ही भूमिका ठरवण्यात आली असल्याची माहिती या इमारतीतील एक रहिवासी आणि सर्व रहिवाशांची वकिली करत असलेले अॅड. गुणरतन सदावर्ते यांनी दिली.\nआगीच्या घटनेनंतर आग पूर्णपणे विझल्याची खात्री करून अग्निशमन दलाने गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास रहिवाशांना आत प्रवेश करण्याची परवानगी दिली. त्यानंतर रहिवाशांनी आपापल्या घरांत जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्याचवेळी महापालिकेने वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे आता या इमारतीत रहायचे कसे, हा प्रश्न या रहिवाशांना पडला आहे. यावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन इमारतीजवळच असलेल्या तुलसी मानस शाळेत संध्याकाळी बैठक घेतली. त्यात महापालिकेची संभाव्य कारवाई, न्यायालयातील प्रलंबित वाद इत्यादी मुद्यांवर चर्चा झाली. 'आमची इमारत मुंबई शहरातील आहे. शहरातील एखादी इमारत जीर्ण होऊन धोकादायक बनली किंवा राहण्याजोगी नसली की त्या इमारतीमधील रहिवाशांना बाहेर काढून त्यांना शहरातच तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी घरे दिली जातात. आमची इमारत राहण्यायोग्य नसल्याचे ठरवून वीजपुरवठा बंदच ठेवण्यात आला, तर पालिका किंवा म्हाडाने आमचे नियमाप्रमाणे पुनर्वसन करून द्यावे. तसे झाले नाही तर आम्हाला मातोश्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर आश्रय घ्यावा लागेल, अशी भूमिका बैठकीत घेण्यात आली', असे सदावर्ते यांनी 'मटा'ला सांगितले.\nबॅटरी आणि इन्व्हर्टरवर भिस्त\nआगीच्या घटनेनंतर मुंबई महापालिकेने या इमारतीचा वीज पुरवठा खंडित केला आहे. इमारतीमधील वायरिंगची यंत्रणा सुस्थितीत केल्यास पुन्हा वीजपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन वीज कंपनीने दिले आहे. त्यामुळे शुक्रवारी बहुतेक रहिवाशांनी बॅटरी व इन्व्हर्टर खरेदी केले. आता इमारतीमध्ये वीज पुरवठा पूर्ववत होईपर्यंत बॅटरी व इन्व्हर्टरवरच भिस्त राहणार असल्याचे रहिवाशांनी सांगितले.\n१४ जखमी रुग्णालयातून घरी\nक्रिस्टल टॉवरला बुधवारी लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला; तर २३ जण जखमी झाले. या जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील १४ जणांना गुरुवारी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. नऊ रुग्णांवर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू असून त्यात अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा समावेश असल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.\nनऊपैकी तीन रुग्णांच्या फुफ्फुसांना संसर्ग झाल्याने त्यांना मेडिकल इन्टेन्सिव्ह केअर युनिटमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर एका रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दोन रुग्णांवर फुफ्फुसविकार विभागात उपचार सुरू आहेत. वीणा संपत या महिला रुग्णाच्या कुटुंबीयांच्या विनंतीनुसार त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. दोन अग्निशनम दलाच्या जवानांची प्रकृतीही स्थिर आहे. राजू नरावडे या जवानाला बचाव कार्यादरम्यान हाताला दुखापत झाली होती. त्याच्या हातावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.\n२६ वर्षीय वकार शेख हा क्रिस्टल टॉवरच्या समोरील इमारतीमध्ये राहणाऱ्या आजोबांना वाशीहून भेटायला आला होता. आजोबांना भेटून इमारती बाहेर आल्यावर क्रिस्टल टॉवरमध्ये आग लागल्याचे त्याला कळले त्या टॉवरमध्ये अनेक रहिवाशी अडकल्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी वकार टॉवरमध्ये बाराव्या मजल्यापर्यंत गेला. नाकातोंडात धूर जाऊन श्वसनाचा त्रास झाल्याने तो पुन्हा खाली आला. केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या वकार यांची प्रकृती आता स्थिर आहे.\nचान्सवर होऊ दे डान्स\nKerala Floods: एसटी कर्मचाऱ्यांकडून १० कोटी\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/afghanistan-taliban-peace-talks-ashraf-ghani-100452", "date_download": "2018-11-17T09:28:45Z", "digest": "sha1:LHHO2H4OWEJJON7UX7IGAELCDX2MKXYE", "length": 12825, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "afghanistan taliban peace talks ashraf ghani तालिबानला राजकीय मान्यता देऊ; बिनशर्त चर्चेस तयार: अफगाणिस्तान | eSakal", "raw_content": "\nतालिबानला राजकीय मान्यता देऊ; बिनशर्त चर्चेस तयार: अफगाणिस्तान\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nघनी यांनी याआधी अनेक वेळा तालिबानचा \"दहशतवादी' आणि \"बंडखोर' असा उल्लेख केला आहे. या पार्श्‍वभूमीवर हा नवा प्रस्ताव सातत्याने दबावाखाली असलेल्या घनी यांचे धोरण बदलत असल्याचे निदर्शक मानले जात आहे\nकाबूल - तालिबान या दहशतवादी संघटनेस औपचारिक राजकीय मान्यता देऊन बिनशर्त चर्चा करण्याचा प्रस्ताव अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी मांडला आहे. अफगाणिस्तानमध्ये गेल्या 16 वर्षांपासून सुरु असलेल्या हिंसाचार थांबविण्यासाठी घनी हे प्रयत्नशील असून या पार्श्‍वभूमीवर पुन्हा एकदा हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तालिबानने आत्तापर्यंत अफगाणिस्तानमधील सरकारशी थेट चर्चा करण्यासंदर्भातील प्रस्ताव अनेक वेळा धुडकावून लावले आहेत.\nया प्रस्तावांतर्गत शस्त्रसंधीच्या घोषणेबरोबरच कैद्यांना मुक्त करण्याची तयारीही घनी यांच्याकडून दर्शविण्यात आली आहे. याचबरोबर तालिबानबरोबर करावयाच्या करारासाठी राज्यघटनेमधील तरतुदींचा पुनर्विचारही करण्यात येईल, असे घनी यांनी सुचविले आहे. अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्दिष्टार्थ सुरु करण्यात आलेल्या शांतिचर्चेमध्ये (काबूल प्रोसेस) 25 देशांच्या प्रतिनिधींसमोर बोलताना घनी यांनी हा प्रस्ताव मांडला.\nघनी यांनी याआधी अनेक वेळा तालिबानचा \"दहशतवादी' आणि \"बंडखोर' असा उल्लेख केला आहे. या पार्श्‍वभूमीवर हा नवा प्रस्ताव सातत्याने दबावाखाली असलेल्या घनी यांचे धोरण बदलत असल्याचे निदर्शक मानले जात आहे. 2001 मध्ये अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केल्यानंतर सातत्याने संघर्ष करत असलेल्या तालिबानने अमेरिकेशी चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र अफगाणिस्तानमधील सरकारशी चर्चा करण्यास मात्र तालिबानकडून ठाम विरोध झाला आहे.\nकोरेगाव-भीमा दंगल एल्गार परिषदेमुळेच\nपुणे - कोरेगाव-भीमा दंगल हा एल्गार परिषदेचाच दुष्णपरिणाम असून, त्यासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाने (सीपीआय) पूर्वतयारी केली होती. एल्गार...\nबंदीनंतरही ‘ट्रामाडोल’च्या सात कोटी गोळ्या जप्त\nमुंबई - इसिस या दहशतवादी संघटनेचे ‘फायटर ड्रग्स’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘ट्रामाडोल’ या गोळीवर एप्रिलमध्ये बंदी घालण्यात आल्यानंतर देशभरातून सात...\nपुलवामामध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (शनिवार) पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा...\nचुकीच्या आर्थिक निर्णयामुळे मंदी - शरद पवार\nबारामती शहर - ‘‘राज्यकर्त्यांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयामुळे देशात किमान वर्षभर तरी मंदीचे वातावरण कायम राहील. आगामी निवडणुकीत सत्ताबदल झाला...\nआवश्यकता सार्वजनिक सुरक्षा कायद्याची (अतिथी संपादकीय)\nमहाराष्ट्र व देशातील शांतता बिघडवण्याचे व जनतेत दहशत निर्माण करण्याचे मनसुबे काही संस्था व व्यक्तींचे असल्याचे आढळते. कोरेगाव भीमा दंगलीनंतर...\nभारताचा अनौपचारिक सहभाग : परराष्ट्र मंत्रालय\nनवी दिल्ली : गेली अनेक वर्षे तालिबानी दहशतवादाच्या झळा सोसणाऱ्या अफगाणिस्तानातील शांततेसाठी होणाऱ्या \"मॉस्को शांतता परिषदेत' तालिबानचा सहभाग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/man-tarang-news/kathakathan-by-suhas-pethe-part-6-1572676/", "date_download": "2018-11-17T09:27:24Z", "digest": "sha1:OILWDZAO2YNSWORLCFT5J2OP52MLJX7Q", "length": 25153, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Kathakathan by Suhas Pethe part 6 | वाळूतल्या रेघोटय़ा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nकुठल्या ना कुठल्या निमित्तानं समुद्रकिनाऱ्यावर माणसं जातात.\nकुठल्या ना कुठल्या निमित्तानं समुद्रकिनाऱ्यावर माणसं जातात. वाळूचे विस्तीर्ण किनारे पाहतात. लहानपणी आणि मोठेपणीही. आपल्याकडे पहिल्यापासून असे असंख्य किनारे – या शांततेसाठी, मोकळ्या हवेसाठी फिरण्याच्या जागा आहेत. वाहनं, वर्दळ, गजबज, गोंगाट – यांपासून दूर जाऊन, किनाऱ्यावरच्या वाळूत बसण्याचा अनुभव घेतलेले लोक असंख्य असतील. आता त्यांतल्या काही किनाऱ्यांवर खाण्यापिण्याच्या गाडय़ा, मुलांच्या खेळण्यांच्या, मनोरंजनाच्या वस्तू अशा गोष्टी वाढल्या असल्या तरी, अजूनही कित्येक किनारे वाळूत निवांत बसता यावं, इतके शांत आहेत. तिथली वर्दळही त्यामानानं कमी आहे. मोठय़ांना त्यांच्या लहानपणी आपल्या घरातल्या कुणा मोठय़ांबरोबर समुद्राकाठी जाऊन आल्याच्या आठवणी आजही येत असतील. आजही ते स्वत:, आजच्या पिढीतल्या लहान मुलांना घेऊन, असे समुद्राकाठी जात असतील, जात राहतीलही\nअशा किनाऱ्यांवर, विशेषत: मुलांचा उद्योग वाळूत खेळणं हा असतो. काही मुलं वाळूत मन मानेल तशा रेघोटय़ा ओढीत बसलेली असतात. वाळूत पाय रुतत असल्यामुळं तिथं पळणं, उडय़ा मारणं हासुद्धा खेळ चालू असतो. जर दोनतीन मुलं असतील, तर मग ती, त्यांच्या वाळूतल्या खेळांच्या वेगवेगळ्या कल्पना अमलात आणतात. कधी वाळूत त्रिकोण, चौकोन, कधी गोल, कधी चक्रव्यूह काढतात. वाळूचं सपाट मदान तयार करतात. मग त्या सपाट मदानाचं क्रीडांगण होतं. कधी चारही टोकांना गोल काढून, मधल्या चौकटी आखून एखादा कॅरमबोर्डसुद्धा होतो. कधी चारी रेषांत, मध्ये आडवी रेघ ओढून, व्हॉलीबॉलचं नेट तयार होतं. मग दोन गट पडतात. त्या दोन गटांत, छोटय़ाछोटय़ा खडय़ांनी, शंखांनी, शिंपल्यांनी वेगवेगळे खेळ सुरू होतात. कधी इकडचा गट जिंकतो, आनंदानं उडय़ा मारतो. दुसरा गट निराश होतो. त्यांतले निर्णय चुकीचे आहेत म्हणून, भांडण काढतो. कधी त्यात त्यांच्यातलं कुणी किंवा कधी बरोबर आलेली मोठी माणसं, तडजोड घडवून आणतात. प्रकरण मिटतं. खेळ पुन्हा सुरू होतो.\nकल्पक असलेली मुलं मोठे खेळ खेळतात. त्यांत पहिल्यांदा वाळूखालून बोगदे तयार करणं सुरु होतं. दोघा मुलांनी अंदाज घेऊन, थोडं खोल जाऊन वरची वाळू पडू न देता, खालच्या ओल्या वाळूपर्यंत जाऊन, हातानं हलकेच वाळू काढीत, असे बोगदे काढण्यातला आनंद घेतला जातो. ज्या क्षणी, त्या खोलवरून काढलेल्या बोगद्यात एकमेकांची बोटं एकत्र येऊन बोगदा पूर्ण होतो, तेव्हा त्यांना होणारा आनंद अवर्णनीय असतो. तो पाहायला आईवडील, मोठी माणसं, आजूबाजूचे लोकसुद्धा कौतुकानं जमतात. काही मुलांचं वाळूतली घरं, मनोरे तयार करण्याचं, एकापेक्षा दुसऱ्यानं मोठा आणि उंच मनोरा, घर तयार करण्याचं काम सुरू असतं. त्यांतल्या त्यात उंच घर, मनोरा तयार झाला की करणारी मुलं टाळ्या वाजवतात. ज्यांना तेवढं जमलेलं नसतं, त्यांतली काही मुलं टाळ्या वाजवून, या मुलांच्या आनंदात सहभागी होतात. तर काही मुलं खट्ट होतात. काही खोडकर असतात, ती त्या मनोऱ्याला कुणाचं लक्ष नाही असं बघून, मागून अलगद धक्का देतात आणि तो पाडतात. मग कधी तो पडल्याचा आनंदही मुलं घेतात, तर काही मुलं चिडून जाऊन उरलासुरला मनोराही हातानं उधळून टाकतात. काही मुलांची वाळूतली घरं तयार होतात, बोगदे तयार होतात. मध्ये रेघोटय़ा मारून हे तुझं घर, हे माझं, हे त्याचं. मग कुणाचं अधिक छान झालं आहे, यावर त्यांच्या गप्पा होतात. तिकडं समुद्राला भरती असली, तर मनोरा, बोगदा, घरं – कुणाचीही आणि कितीही लहानमोठी असली, चांगली असली, नीट जमली नसली तरीही, समुद्रातून जवळ आलेल्या लाटेनं ती सारी सपाट होतात. वाळूत पुन्हा मिसळून जातात. खोलगट केलेल्या वाळूत थोडंफार पाणी भरून राहतं. थोडा वेळ टिकतं आणि वाळूत मुरून जातं.\nबाजूला बसलेल्या, बरोबर आलेल्या मोठय़ा माणसांचे हे वाळूतले खेळ सुरू नसले तरी, गप्पा सुरू असतात. त्यात जुन्या आठवणी, पटल्या – न पटलेल्या गोष्टी चालतात. कधी, पुढं काय काय करायचं यांच्या बेतांवर चर्चा होते. कुणाला फ्लॅट, कुणाला बंगला घ्यायचा असतो. त्याच्यावर विचार, मतं सुरू असतात. कुठल्यातरी मित्रमंडळींचे, नातेवाईकांचे विषय निघतात. दोघांना चांगल्या वाटलेल्या आठवणींचा आनंद मिळतो तर, एकाला आवडलेल्या आणि दुसऱ्याला न आवडलेल्या गोष्टींबद्दल मतभेद होतात. प्रत्येकजण आपलं कसं बरोबर आहे, हे पटवण्याचा प्रयत्न करीत असतो. काहींच्या सासर-माहेरच्या, ऑफिसमधल्या व्यक्तींच्या वागण्यांवरून चर्चा सुरू असतात. या सगळ्यांत चांगले विषय चालतात, त्या वेळी नकळत बाजूच्या वाळूत, वेगवेगळ्या आकारांच्या हलक्या रेषा बोटांनी नकळत ओढल्या जात असतात. कधी कधी चर्चा तापत जातात, तशा याच रेषा वाळूत नकळत अधिक खोल, वेडय़ावाकडय़ा ओढल्या जाऊ लागतात. शेवटी अंधार पडला म्हणून, विषय आहे तसेच टाकून, मुलांना हाका मारून परतीची वाट धरली जाते. त्याही बाबतीत, एखादी मोठी लाट येते आणि हलक्या असो, खोल असो, वाळूतल्या त्या रेषा पुसून लाट समुद्रात मिसळून जाते. लहान मुलांना त्यांच्यापरीनं, तर मोठय़ांना त्यांच्यापरीनं समुद्रकाठच्या वातावरणाचा फारसा लाभ न होता, आपापल्या परीनं झालेल्या सुखदु:खांचा विचार करीत माणसं घरी परततात.\nवास्तविक, तिकडं क्षितिजापर्यंत पसरलेला समुद्र किती अथांग आहे, वरून इथं टेकणारं आकाश किती विशाल आहे – अशा अनेक गोष्टी आपल्या मनावरची मळभटं दूर व्हावीत, म्हणून अनायास समोर आणि इतक्या जवळ मांडून ठेवलेल्या असतात. आपण ज्या ठिकाणच्या किनाऱ्यावर बसलेले असू, तिथून समुद्रात बुडणारा तो जीवनदायी सूर्य, मावळताना आपला निरोप घेत असतो. एखाद्यानं मनापासून नमस्कार केला तरी, त्याकडं दुर्लक्ष होऊन त्यामागच्या भावाच्या आनंदाला मनुष्य पारखा व्हावा, तसा सूर्यानं केलेला निरोपाचा नमस्कार दुर्लक्षित राहतो. खरंतर, अशी संधी रोज येत नसते आणि त्यानं निरोप घेण्याऐवजी आपणच कृतज्ञतेनं त्याला निरोप तर द्यायचा असतोच, पण पुन्हा येऊन सूर्यानं आपलं जीवन सतेज, प्रकाशित करावं, अशी त्याला प्रार्थना करण्याची ती संधी असते. आपण जर वेगळ्या किनाऱ्यावर बसलेले असू, तर याच समुद्रात, क्षितिजावरून अथांग पाण्यातून वर येणारा आणि आपल्याला सबंध दिवसाची प्रकाशमय सोबत देण्याची खात्री देणारा सूर्य, उगवतानाही पाहायला मिळतो. त्या वेळीही त्याचं स्वागत करण्याची आणि त्याला प्रार्थना करण्याची दुर्मीळ संधी येत असते. पण, या साऱ्या वाळूतल्या रेघोटय़ा ओढणाऱ्या मुलांची आणि अनेकदा निष्फळ वादसंवादात अडकल्यामुळं मोठय़ांचीही, अशी दुर्मीळ संधी हुकते. तो समुद्र, त्यावर टेकलेलं विशाल आकाश आणि हा उगवता किंवा मावळता सूर्य – हा सारा आजचा आनंद आणि संधी ‘आजच’ असते. ती हुकते, त्या वेळेला संधी आणि नुकसान कायमचंच असतं. कारण, ते सारं शाश्वत असेल, पुन्हाही येईल. पण आपलं ‘आजचं’ नुकसान भरून काढता येत नाही हे सारं माहीत झालं, तशी संधी घेण्याचं महत्त्व\nकळलं तर, ते सारं जुळून येऊ शकतं. पण ते उद्या, पुन्हा केव्हातरी किंवा कदाचित कधीच नाही\nहे आपल्या लक्षात येईल. ते करण्यातली सुखदु:खं भोगण्यात आयुष्य कधी निघून जातं, ते कळतही नाही.मुलांनी वाळूत रेघोटय़ा मारून जेजे केलं, तेच आपण आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रांत करीत असतो, गत नाहीत असं नसतं. पण काही कर्तव्यं, काही प्रारब्धं यांच्या त्या ‘वाळूतल्या रेघोटय़ा’ असतात, हे विसरायला झालं तर, आयुष्यभर सुखदुखं संपत नाहीत, ते खेळ आहेत हे लक्षात येत नाही. मधेअधे येणाऱ्या लाटा, घरंदारं काय, राजेरजवाडे काय, सहज सपाट करून जाणारच असतात.\nआनंदाच्या या संधी कुणालाही, कुठंही आणि कुठल्याही प्रकारे निसर्ग, ईश्वर निरंतर देत असतो. त्या घेण्यासाठी ना फार खर्च करावा लागतो, ना कष्ट त्यासाठी आयुष्यातल्या अशा ‘वाळूतल्या रेघोटय़ांची’ गरज, पण तो खेळ ओळखणारं, त्याला मनमोकळेपणे सामोरं जाणारं सावध मन लागतं. मग त्यातूनच आनंदाच्या विश्वाचं द्वार उघडतं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/50821", "date_download": "2018-11-17T09:39:53Z", "digest": "sha1:VGA6TQK6ML4FLVNB4NDIEVI3R4E6RUBF", "length": 41961, "nlines": 304, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लिव्ह दाय ड्रीम्स ! - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ३ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लिव्ह दाय ड्रीम्स - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ३\n - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ३\nॐ नमः पार्वतीपते, हर हर महादे SSSSSSव \nज्यांना ज्यांना पोनी पोर्टर हवे होते त्यांना धारचुलालाच रजिस्ट्रेशन करायचे होते. परागने पुण्यातच पोनी पोर्टर करणार असे ठाम ठरविले होते. सौम्या पूर्ण ट्रेक घोड्यावरच करणार असे म्हणाला होता, डॉन कैलाशी (म्हणजे दिनेश बन्सल) पण पोनी पोर्टरच करणार होते. पण तिथे बुक करताना सगळे म्हणू लागले की अरे तू पण इन्शुरंस म्हणून पोनी घे, बसायला हवेच असे नाही. पण पाय मुरगळला तर काय करशील मग तिथे माझी द्विधा मन:स्थिती झाली. कारण इतके दिवस मी ठरवले होते की फक्त पोर्टर करायचा. मग सेक्युरीटी ओव्हरटूक माय माईंड आणि पराग, सौम्या, रानडे ह्यांचे ऐकून मी पण पोनी बुक केला. लिटिल डिड आय नो की पुढे मला माझा पोनी हॅन्डलरच जास्त मदत करणार \nधारचुलाहून सकाळी निघून जीपने आम्ही नारायण आश्रमाला आलो. येताना गेल्यावर्षीच्या पुरामुळे झालेले नुकसान अजूनही दिसत होते. नारायण आश्रमाला सगळ्यांना पोनी पोर्टर मिळणार होते. पण पोनींची संख्या कमी असल्यामुळे आज मला आज पोनी अ‍ॅलॉट नाही झाला पण पोर्टर मात्र मिळाला. संतोराम संतोराम कडे सामान देऊन आणि नारायण आश्रमाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे आजच्या मुक्कामी सिरखाला जाण्यासाठी पायी निघालो.\n३० जून - धारचुला ते नारायणस्वामी आश्रम ते सिरखा\nट्रेकला सुरूवात झाल्यामुळे आम्ही आनंदी होतो. कारण आता खरे निसर्गाच्या सानिध्यात असणार होतो आणि शिवाय कुणी ठरवणार नव्हते की इथेच थांबा, तिथेच थांबा. आज केवळ ७ किमीच पायी चालायचे होते. आणि ट्रेक रोडही तसा फार चढाचा नव्हता. थोड्यावेळात आम्ही ते ७ किमी पार केले आणि कॅम्प वर आलो.\nकॅम्प वर आल्याबरोबर जेवण मिळाले. आजपासून हॉटेल टाईप सोयी नसणार होत्या, तर बेसिक सोयी. एका रूम मध्ये ७ ते ८ लोकं आणि हीच व्यवस्था तिबेट मधील तकलाकोट पर्यंत असणार होती. अल्मोरा अन धारचुलाच्या रूम अ‍ॅलोटमेंट गोधंळ नसणार होता कारण जे पहिले आले त्यांना रूम चॉईस असली असती. आणि एकदाका तुम्ही ती रूम तुमच्या ग्रूपसाठी घेतली की झाले. बाहेर कागदावर त्यांची नाव नोंदविली आणि ७ जण भरती केले की मग ते तुमचेच विश्व. आम्ही कर्मधर्मसंयोगाने ७ होतो. पहिले तीन दिवस जनरली सगळीकडे मी आणि पराग पहिल्या ५ च्या आत असायचो. पहिले दोघे जनरली बिहार मधील शेतकरी श्री रामसेवक सिंग आणि टेकचंद असायचे. ( ऑन हाईंडसाईट ह्याचे नाव मी ट्रेकचंद ठेवायला हवे होते) ह्यानंतर पहिले तीन-चार दिवसात, पराग, मी, श्याम आणि फनीकुमार असायचो. आणि त्या पाठोपाठ पार्वते यायचा. परागने तर पहिल्या काही दिवसानंतर कैलाशी टॉप टेन असे नावही ठेवले. आम्ही खूप आधी आल्यामुळे आम्हाला हवी ती रूम, व्यवस्थित आंघोळ करणे आणि बाकी गोष्टी म्हणजे स्वच्छ संडास वगैरे मिळायचे. शिवाय आमच्यात व शेवटी येणार्‍यात साधारण ६ तास किंवा जास्त अंतर असायचे. त्यामुळे आम्ही आराम करून फ्रेश असायचो. आणि त्यामुळेच नेहमी कल्ला करायचो.\nआणि त्या रिमोट भागात लोकशाही जिवंत असण्याचा हा पुरावा \nसंध्याकाळी आम्हाला एका पिकचे कॅम्प् वरून दर्शन झाले. ITBP ने सांगीतले की तो अन्नपूर्णा आहे. पण मला खात्री होती की ते अन्नपूर्णा पिक नाही. म्हणून मग मी काही स्थानिकांना विचारले. तर ते आणि ITBP दोघेही हाच अन्नपूर्णा पिक आहे हे सांगत होते. दुसरे दिवशी माझ्या पोर्टरला विचारले, तर तो कुडिला आहे असे म्हणाला. पण आणखी एकाने कुडिला हे तेथील गाव आहे असे सांगीतले.\nशेवटी ते पिक्स अन्नपूर्णा नसून अन्नपूर्णा रेंज मधील काही पिक्स आहेत असे मल वाटले. घरी येऊन मी खात्री करून घेतली.\nभविष्यात अन्नपूर्णा सर्किट करायचे आहे. तेंव्हा ह्या पिकजवळ जाता येईल.\n१ जुलै आजचा दिवस सिरखा ते गाला असा १४ किमीचा ट्रेक होता.\nआज आम्हाला रिंगलिंग टॉप चढायचा होता. रिंगलिंग ची कहाणी अशी की, तो एक चीनी गुप्तहेर होता. भारतात येऊन त्याने हेरगीरी केली. पण शेवटी भारतीय आर्मीला कळाले. तो चीन मध्ये परत जाण्यासाठी पळत सुटला आणि Z मध्ये त्याने हा पर्वत चढला, पण पर्वतावर त्याला आपल्या लोकांनी गाठलेच. तिथे त्याने आत्महत्या केली.\nहा चढ म्हणजे पहिला मेजर चढ ( सिंहगडापेक्षा भारीच म्हणावा लागेल का ) होता. टॉप वर मंदीर आहे. त्याचा घंटानाद निदान १ किमी खाली ऐकु येत होता. तो घंटा नाद इतका मस्त होता की बास ) होता. टॉप वर मंदीर आहे. त्याचा घंटानाद निदान १ किमी खाली ऐकु येत होता. तो घंटा नाद इतका मस्त होता की बास वर चढत येणार्‍या लोकांना, चला आता टॉप आला आहे हे त्याने कळत होते.\nत्या रस्त्यावर जाताना ही कोब्रा फुलं दिसत होती. संतोराम म्हणाला की खाऊ नका, विषारी आहेत.\nदूर लांबवर जो दिसतोय तो गाला कॅम्प \nआणि मध्येच डोंगराला एक आडवा छेद दिसतोय. तिथून आता नवीन मोटारेबल रोड तयार करत आहेत.\nगाला कॅम्पवर आम्ही जेंव्हा पोचलो तेंव्हा सकाळचे केवळ १०:१५ मिनिटे झाली असावीत. आमच्या आधी १० मिनिटे सर्वात फास्ट जोडगळी श्री रामसेवक व ट्रेकचंद येऊन पोचले. त्यांना तर ITBP ने विचारून खात्री केली की तुम्ही नक्की यात्री आहात की कोण कारण १० वाजे पर्यंत तिथे (इतक्या फास्ट कोणी येत नसे.) गाला कॅम्पवर जाताना आम्हाला (द इनसेपरेबल ड्युओ) कॅम्पच्या चढावर फनि कुमार दिसला. तो स्वे होत होता. त्याच्या झोकांड्या जात होत्या. त्याला आम्ही त्याचे सामान घेऊन तू फक्त चाल, हात धर वगैरे अशी मदत देऊ केली. पण त्याने ती नाकारली. फनि देखील टॉप टेन मध्ये असायचा. पण फरक इतकाच की तो जिथे उतार असायचा तिथे खूप फास्ट म्हणजे टॉप ५ मध्ये असायचा. जिथे जिथे म्हणून चढ लागला, तिथे तिथे तो ढेपाळायचा. अगदी झोकांड्या खात चढायचा. आम्हाला ती मजा वाटायची. त्याचे फोटो घेणे ही लाजवाब होते. तो चालता चालता ते दृष्य क्लिक करायचा. जणू काही ते कॅप्चर केले नाही तर ट्रीप अपूर्णच राहील.\nआम्ही आपले चढ असो की उतार त्याच स्पिड मध्ये असायचो. ह्या पूर्ण रस्त्यावर तुम्हाला चढ उतार खूप आहे, बरेचचा आपण आपला कॅम्प ज्या उंचीवर आहे त्या पेक्षा २ ते ३००० फुट जास्त चढून परत उतरायचे असते. कारण त्यानेच बॉडी अक्लमटाईज होत असते.\nकॅम्पवर जेवण्याची खरंच खूप छान सोय आहे.\nरोज आम्ही सकाळी चार वाजता उठायचो. तो चहा बेड टी असायचा ती लोकं येऊनच उठा उठा म्हणायची.\nसकाळी पाच वाजता कुच करायचो.\nसाधारण आम्ही साडेसात वाजता ( आम्ही म्हणजे जी लवकर पोचू शकत ती मंडळी) ब्रेकफास्टच्या ठिकाणी असू.\nतेथून परत दोन तासात, लंच मिळायचा. अर्थात त्यांनी ब्रेकफास्ट आणि लंचच्या वेळा ह्या कॉमन यात्रेकरूच्या स्पिडला गृहित धरून ठेवल्याअसल्यामुळे दोन तीनदा ब्रेकफास्टसाठी आम्ही तो रेडी नसल्यामुळे थांबावेही लागले तर कधी कधी लंच १० ला आटोपले \nकॅम्पवर पोचल्याबरोबर तुम्हाला कधी चहा / ज्युस लगेच मिळतो.\nनंतर जेवणाआधी ५ वाजता सूप मिळते. ते सूप तिथे दैवी वाटतं. इतकं की आम्ही दोन दोन ग्लास आणि भीम क्वचित ४ ग्लास पण पीत असे. मग रात्री जेवणात, दाल, राईस, छोले आणि पोळी असे. (नंतर नंतर तीच टेस्ट बोअर झाली हे खरे असले तरी तिथे, तेवढ्या रिमोट भागात हे रोज मिळणे म्हणजे स्वर्ग होता थॅक्युं ITBP आणि कुमाऊं मंडळ विकास निगम \n२ जुलै - आज गाला ते बुधी\nगाला कॅम्प हाईट - २३३३ मिटर्स\nबुधी - २६८६ मिटर्स\nमॅक्स हाईट गेन - २९०० मिटर्स\nअंतर - २० किमी - (खरे गाईड मध्ये १८ दिले आहे. पण मोजल्यावर ते २० भरते)\nआज सकाळी आधी २ एक किमी थोडा चढ उतार असणार होता. पण खरी कसरत गाला ते बुधी मध्ये तुम्हाला त्या फेमस ( की इनफेमस) ४४४४ पायर्‍या उतराव्या लागतात आणि आज पूर्ण वेळ तुम्ही काली नदीच्या काठाकाठाने चालत असता. काली नदी ही भारत आणि नेपाळ मधील नॅचरल बॉन्ड्री आहे. मोस्टली हा रस्ता डाउनहिल असला तरी सगळ्यात जास्त डेंजरस आहे कारण ह्यातून मध्ये मध्ये पाणी वाहते आणि कधी कधी काली २००० फुट खाली तर कधी कधी सोबत असते. तिचे रौद्र रूप निव्वळ ऐकणे आणि बघणे म्हणजे देखील तपश्चर्याच होय\nगाला ते बुधी मध्ये लखनपूरला तुम्हाला नाश्ता मिळतो. (त्या पायर्‍या उतरल्यावर) आणि पुढे माल्पा हे गावं लागतं. माल्पा गावात पूर्वी राहायची सोय असायची. पण बहुदा १९९८ मध्ये, तिथे जेंव्हा यात्रा चालू होती आणि कॅम्पवर लोकं राहत होती, त्या दिवशी रात्रभर लॅन्डस्लाईड झाली आणि सर्व यात्रींसहीत जवळपास १५० लोक मृत्यूमुखी पडली. प्रोतिमा बेदी पण त्यातच गेली. त्यानंतरही तिथे लॅन्डस्लाईड चालूच होती, त्यात एकुण ३५० लोकं आणि पूर्ण गाव नाश पावलं. तिथे आता काही नाही.\nनिसर्गाचे असे रौद्र रूप हिमालयात नेहमीच बघायला मिळते. त्यामुळे यात्रेत सहभागी होताना तुम्ही मेलात तरी चालेल, आणि चीन मध्ये असताना मेलात तर बॉडीही घरच्यांना मिळणार नाही असे लिहून घेतात \nआणि पायर्‍यांच्या बाजूला काली उजव्या बाजूस जी पायवाट दिसते तो नेपाळ.\nकालीचे असेही एक रूप\nअ‍ॅन्ड द म्युल ट्रेन \nघोड्यांची सारखी ये-जा असते. ते मालवाहू घोडे असल्यामुळे लाथ मारू शकतात. आणि त्यांच्या धक्क्याने तुम्ही नदीत पडून कैलासाला जाण्याआधीच वैकुंठाला पोचता त्यामुळे थम्ब रूल असा की, \"घोडा येताना दिसला रे दिसला की आपण डोंगराच्या बाजूला व्हायचे\".\nते वरून पाणी पडत आहे, ते कालीत जात आहे. काली खाली वाहतेय \nआणि मग अचानक काली तुमच्या बाजूने \nआज सकाळी ७ वाजता नाश्ता आणि ९:१५ ला जेवण केलं आणि आमच्या स्पिड मुळे नेहमीप्रमाणेच टॉप ५ मध्ये होतो. कॅम्पला पोचल्यावर नेहमीप्रमाणेच आमचा दंगा सुरू झाला. आज आदरनिय आमच्या आधी पोचला, त्यामुळे त्याने आमच्या नावाचा एका खोलीत रूमाल टाकून ठेवला. काही लोकं आज संध्याकाळी ५ पर्यंत आले.\nगाला ते बुधी ही वाट अत्यंत अवघड आहे असे आम्हास सांगण्यात आले होते. तिची प्रचिती आम्हा येताना झाली. जाताना पाऊस नसल्यामुळे आणि आम्ही खूप फ्रेश असल्यामुळे काही वाटले नाही.\nप्रत्येक कँम्पचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे तो कॅम्प तुम्हाला दिसतो पण येतच नाही. आणि शेवटी चढच चढ बुधीपण त्याला अपवाद नाही. रादर बुधीला पोचताना शेवटचा चढ खूपच अवघड आहे \nआम्ही दिवसभरातल्या घडामोडी, देशी परदेशी राजकारणाच्या घडामोडी, ग्रूप मधील एकमेकांचे पाय ओढत आणि उद्या छियालेख चढायचा आहे, ह्याची नोंद घेत, वी हीट द सॅक \n - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग १\n - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग २\n - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ४\n - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ५\n - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ६\n - माझी कैलास मानसरोवर यात्रा भाग ७\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nअप्रतिम फोटोज आणि वर्णनसुध्दा\nअप्रतिम फोटोज आणि वर्णनसुध्दा मस्तच. फोटोवरूनच यात्रेच्या कठिण प्रवासाची कल्पना येतेय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.............\nतुमच्या ग्रुप बरोबर चालते आहे\nतुमच्या ग्रुप बरोबर चालते आहे असे वाटते आहे अगदी.... हा रोमान्चक प्रवास ईतका सुरेख शब्दबद्ध केला आहे तुम्ही....\nअप्रतिम फोटो.. मायबोलीवरचे हे\nअप्रतिम फोटो.. मायबोलीवरचे हे लेख म्हणजे या यात्रेचे संदर्भ पुस्तक ठरणार आहे.\nअप्रतिम छायाचित्रे...बघूनच कल्पना येतीये काय आहे तिथे ते...\nपण एक छोटीशी विनंती - वृत्तांत फारच धावता वाटतोय...\nअजून तपशीलवार वाचायला आवडेल...\nअप्रतिम प्रकाशचित्रे, आणि सुंदर वर्णन.\nहा पण भाग मस्त.\nहा पण भाग मस्त.\nत्या घोड्यांचे आणि त्यांच्या मालकांचे पण किती कष्ट ना सारखं चढायचं आणि उतरायचं. घोड्यांना बिचार्‍यांना सांगता पण येत नाही पाय दुखले तर.\nप्रचि सुंदर आहेत... वृत्तांत\nप्रचि सुंदर आहेत... वृत्तांत वाचताना धाप लागतेय.\nपायर्‍यांचा फोटो खतरनाक आहे.\nमधे नदी, इकडे भारत आणि पलिकडे नेपाळ - हे पाहून अंगावर काटा आला\nपहिला फोटो पाहून वाटलं - अरे, हे तर आपणही करू शकतो (कहने में क्या हर्ज है\nपायर्‍या खरंच खतरनाक दिसतायत,\nपायर्‍या खरंच खतरनाक दिसतायत, अगदी गुडघ्यांची परिक्षा घेणार्‍या.\nकेदार कधी भेटलात, तर तुमचे\nकेदार कधी भेटलात, तर तुमचे पाय पकडीन. जाम लकी आहात. मानस माझे स्वप्न आहे, जमणार नाही माहीत आहे. त्यामुळे तुमची ही मालिका आणी फोटो परत परत बघणार, वाचणार.:स्मित:\nएकीकडे धडकी भरवणारी पाय वाट आणी दुसरीकडे अप्रतीम पण रौद्र असे निसर्ग सौन्दर्य. अतीशय आवडले फोटो. काली नदी पण काय दिसते, कधी खेळकर तर कधी भीषण\n मस्त वाटलं फोटो बघून\n मस्त वाटलं फोटो बघून परत..\nआशु,.. डिटेलवार लिहायचं काम मी करेन.. दुसरा भागही ऑलमोस्ट लिहून झालाय आणि इतका मोठा झालाय की बस नंतर म्हणशील आटपा लवकर आता..\nवृत्तांत वाचताना धाप लागतेय. >> अरे तुझ्या सारखा सह्याद्री मित्र असे म्हणाला तर लोकं पळतील ना इथून\nआशु पग्याकैलाशी ते लिहितोय. मी देखील लिहीनच\nमानस माझे स्वप्न आहे, जमणार नाही माहीत आहे. >>\nअरे, हे तर आपणही करू शकतो फिदीफिदी (कहने में क्या हर्ज है\nरश्मी / लली एक पैसे सोडले तर त्यात न जमन्यासारखे काही नाही. वाटल्यास मी अन पग्या फिटनेस वर्कशॉप घेऊ \nपायर्‍या खरंच खतरनाक होत्या. थॅंक गॉड त्या आम्हाला चढाव्या लागल्या नाहीत. पण उतरताना ही दिड एक तास लागला. म्हणूनच त्यांनी लगेच नाश्ता ठेवला.\nभारी आहे यात्रा. मजा येतेय\nभारी आहे यात्रा. मजा येतेय वाचायला.\nइथे उंचीमुळे हवा विरळ होते तेव्हा कधी कोणाला ऑक्सीजन सिलेंडर वापरावा लागला का, लागला तर सोबत असतो का\nह्यावेळचे फोटो खास .. हा भाग जरा थ्रिलींग झाला आहे ..\n(प्रत्येक भाग वाचल्यानंतर स्फुरण चढतं आहे .. पण एखाद्या \"यात्रेला\" जावं की नाही असाही विचार येतो .. बघुया पुढच्या ४-५ वर्षांत जमण्याची शक्यता आहे का ते .. )\n>> टॉप वर मंदीर आहे. त्याचा घंटानाद निदान १ किमी खाली ऐकु येत होता. तो घंटा नाद इतका मस्त होता की बास वर चढत येणार्‍या लोकांना, चला आता टॉप आला आहे हे त्याने कळत होते.\nमस्त वर्णन आणि फोटो.\nमस्त वर्णन आणि फोटो.\nदररोज घरच्यांशी कॉन्टॅक्ट कसा\nदररोज घरच्यांशी कॉन्टॅक्ट कसा केला केदार\nकेदार, रश्मी / लली एक पैसे\nरश्मी / लली एक पैसे सोडले तर त्यात न जमन्यासारखे काही नाही. वाटल्यास मी अन पग्या फिटनेस वर्कशॉप घेऊ फिदीफिदी >> घ्याच बरं असा एक फिट्नेस वर्कशोप...\nमाझी पण जायची खूप इच्छा आहे पण फिट्नेस फ्रन्ट वर बोंब आहे\nत्या पायरया ४४४४ आहेत म्ह्णे.....\n(पण हि यात्रा करणारच एकदा तरी )\nउंचीमुळे हवा विरळ होते तेव्हा\nउंचीमुळे हवा विरळ होते तेव्हा कधी कोणाला ऑक्सीजन सिलेंडर वापरावा लागला का >>. हो एकीला. पण परतीच्या यात्रेत.\nगु़ंजी ते लिपू आणि परत येताना लिपू ते गुंजी असा एक जण डॉक्टरही असायचा.\nघरी कॉन्टॅक्ट करायला प्रत्येक कॅम्प वर एक BSNL चे बुथ असायचे. तिथून मग आम्ही घरी कॉल करून सांगायचो. तसे मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स चे एक KMY 2014 नावाचे फेसबुक पेज आहे, तिथे दर रोज प्रत्येक बॅचचे अपडेट दिले जायचे.\nकेदार/ अडम, तुम्ही ह्यावर एक\nकेदार/ अडम, तुम्ही ह्यावर एक पुस्तक किंवा गाईड सुद्धा लिहु शकता एकत्र मिळून. खात्री आहे की बर्‍याच उत्सुकांना फायदा होइल.\nकेदार तू असेच काहीसे धावते वर्णन लिही आणि पग्याला सावकाश (पाल्हाळ लावत ;)) लिहूदे. म्हणजे चवीचवीने प्रवासवर्णन वाचता येईल. हे वर्णन वाचायचा कंटाळा येईल असं वाटत नाही\nहो. पौ, तसेच काहीचे. मी\nहो. पौ, तसेच काहीचे. मी फोटोलॉग + थोडे वर्णन लिहिणार असे पग्याच्या भाग १ मध्ये लिहिले आहे.\nपग्या पूर्ण वृत्तांत (त्यातील समृद्ध अडगळी सोबत) देईलच.\nपण एखाद्या \"यात्रेला\" जावं की नाही असाही विचार येतो >>. सशल, यात्रा म्हणून नाही, मी ट्रेक म्हणून गेलो. दुर्दैवाने ( आणि माझ्या सुदैवाने ) मी भक्त कॅटॅगिरीत कधीच नव्हतो आणि असण्याच्या संबंधही नाही, त्यामुळे, मी जर करू शकतो, तर कोणीही करू शकेन.\nफोटो आणि तुमचे वर्णन जबरदस्त\nफोटो आणि तुमचे वर्णन जबरदस्त आहे\nलवकर प्लॅन करायला हवा जायचा, खुप सुंदर वाटते आहे\nपग्या पूर्ण वृत्तांत (त्यातील\nपग्या पूर्ण वृत्तांत (त्यातील समृद्ध अडगळी सोबत) देईलच. >>>> चपखल शब्द आहे अगदी. खरतर तर त्यातल्या कितीतरी गोष्टी वाचणार्‍याला नाही सांगितल्या तरी फरक पडणार नाही. पण त्या आत्ता लिहून नाही ठेवल्या तर नंतर विसरून जायला होणार.. त्यामुळे लिहून झाल्यावर काहीच एडीट करावसं वाटत नाही..\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 30 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5582-90s-favorite-character-bokya-satbande-stories-on-zee-yuva-s-gulmohar", "date_download": "2018-11-17T08:52:26Z", "digest": "sha1:IFDGB4H3FV7B7NKQ25PRO55OIRHNKBUX", "length": 10327, "nlines": 219, "source_domain": "marathicineyug.com", "title": "गुलमोहरच्या आगामी ‘बोक्या सातबंडे’ कथेमधून प्रेक्षक अनुभवणार ९०च्या दशकातील सर्वात लाडके पात्र - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nगुलमोहरच्या आगामी ‘बोक्या सातबंडे’ कथेमधून प्रेक्षक अनुभवणार ९०च्या दशकातील सर्वात लाडके पात्र\nPrevious Article बिग बॉस च्या घरामधील ४१ वा दिवस - आज कोणाची शाळा घेणार महेश मांजरेकर\nNext Article 'बिग बॉस मराठी' च्या घरामध्ये होणार 'त्यागराज खाडिलकर' यांची एन्ट्री \nगुलमोहर या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात. प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर. या मालिकेने आता पर्यंत त्यातील अप्रतिम गोष्टींद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यावेळी गुलमोहर 'बोक्या' या आगामीकथेतून ९०च्या दशकातील एका मस्तीखोर पण तितक्याच लाघवी व्यक्तिरेखेला उजाळा देणार आहे. बोक्या सातबंडेच्या ५ कथा प्रेक्षकांसाठी सादर केल्या जाणार आहेत.\nसुप्रसिद्ध लेखक दिलीप प्रभावळकर ह्यांच्या सिद्धहस्त लिखाणातून तयार झालेल्या अनेक कलाकृतींपैकी एक म्हणजेच बोक्या सातबंडे – ज्याला आपण प्रभावळकर ह्यांचा मिश्कील मानसपुत्र असं सुद्धा म्हणू शकतो. वय वर्ष दहा असलेला हा बोक्या मनाने अतिशय निर्मळ, निरागस आहे, पण वृत्तीने अतिशय धाडसी आणि साहसी आहे. हा व्रात्य आहे. पण ह्याला वांड म्हणता येणार नाही. बोक्या हा खोडकर जरी असला तरी त्याच्या खोड्या ह्या घातक नसतात. गरजू व्यक्तीला मदत करणं हे बोक्या आपलं कर्तव्य समजतो आणि हे सगळं बोक्या अतिशय निस्वार्थीपणे करतो. दुसऱ्यांना मदत करताना कधी कधी बोक्या स्वतः सुद्धा अडकतो. पण शेवटी तो संकटातून बाहेर पडतोच. बोक्याची निरीक्षण शक्ती कमाल आहे. जे इतरांना अजिबातच दिसत नाही ते बोक्याच्या नजरेतून सुटत नाही.\nबोक्याच्या बाबतीत त्याच्या घरच्यांची वेगवेगळी मत आहेत. पण बोक्याचा एकंदरीत स्वभाव सगळ्यांना आवडतो. त्याचं वागण कधीतरी आगाऊ वाटत असलं तरी त्यामागे त्याचा हेतू खूप साफ आणि स्वछ असतो. सगळ्यांचा लाडका बोक्या हा आजी साठी तर जणू दुधावरची साय आहे. आपल्या मित्रांसोबत वेगवेगळे उपद्व्याप करणारा बोक्या हा एकंदरीत सगळयांना आवडून जातो.\nबोक्या सोबत आपल्या बालपणाला उजाळा देण्यासाठी पाहायला विसरु नका गुलमोहर, प्रत्येक सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवा वर\nPrevious Article बिग बॉस च्या घरामधील ४१ वा दिवस - आज कोणाची शाळा घेणार महेश मांजरेकर\nNext Article 'बिग बॉस मराठी' च्या घरामध्ये होणार 'त्यागराज खाडिलकर' यांची एन्ट्री \nगुलमोहरच्या आगामी ‘बोक्या सातबंडे’ कथेमधून प्रेक्षक अनुभवणार ९०च्या दशकातील सर्वात लाडके पात्र\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/tiger/all/", "date_download": "2018-11-17T09:33:46Z", "digest": "sha1:YKRANMYUCPWIHYNVY3A5THW7JYZVYIIP", "length": 11715, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Tiger- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nमराठा आरक्षणामुळे आर्थिक बोझा पडला तर मी तयार आहे-मुनगंटीवार\nमराठा समाजाबरोबरच ज्यांना आरक्षण हवंय त्यांच्यावर अन्याय होणार नाही सरकार ह्याची काळजी घेतंय\n'अवनी'चे २ बछडे सापडले पण....\nरेल्वेच्या धडकेत वाघांच्या दोन बछड्यांचा जागीच मृत्यू\nराज ठाकरे : अवनीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांबरोबर उद्धव ठाकरेंवरही कुंचल्याचे फटकारे\nदिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ पुन्हा रिलेशनमध्ये\nमहाराष्ट्र Nov 12, 2018\nVIDEO : वाघाने केला पर्यटकांचा पाठलाग, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल\nVIDEO : 'आमची आई कुठे आहे\nमुनगंटीवारांकडे राजीनामा मागण्याचा प्रश्नच येत नाही- नितीन गडकरी\nVIDEO : खेळ म्हणून बिबट्याच्या छोट्या पिलाला त्यांनी असं बांधलं अन्....\nब्लॉग स्पेस Nov 9, 2018\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nहा आहे अवनीचा धक्कादायक पोस्टमार्टम रिपोर्ट\nशवविच्छेदन अहवालानंतर अवनी वाघीण प्रकरणात आणखी एक नवा खुलासा\nमहाराष्ट्र Nov 8, 2018\nअवनी वाघीण प्रकरणाला नवे वळण, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक बाब उघड\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/conviction-rate-people-accused-crimes-against-women-country-21822", "date_download": "2018-11-17T09:51:16Z", "digest": "sha1:P4N2NUZZUUTLJZHAM2VLZ53I5XEM3XBD", "length": 14535, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Conviction rate of people accused of crimes against women in the country महिलांवर अत्याचार करणारे मोकाट | eSakal", "raw_content": "\nमहिलांवर अत्याचार करणारे मोकाट\nसोमवार, 19 डिसेंबर 2016\nराजधानी दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यात एक जलदगती न्यायालय असूनही, दिल्लीत महिलांच्या विरोधात गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण फक्त 35 टक्के आहे. देशाला हादरविणाऱ्या \"निर्भया' प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी अनेक ठोस पावले उचलण्यात आली. अशा गुन्ह्यांतील आरोपींना शक्‍य तितक्‍या लवकर शिक्षा करण्याच्या उद्देशाने दिल्लीत जलदगती न्यायालये स्थापन केली असली, तरी त्यामुळे फारसा काही फरक पडलेला नाही, असे आकडेवारीवरून दिसून येते आहे.\nनवी दिल्ली - महिलांच्या विरोधात गुन्ह्यांचे आरोप असलेल्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण मागील वर्षी अवघे 21.7 टक्के असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा होण्याचे दिल्लीतील प्रमाण 2015मध्ये 35 टक्के असल्याचे भयाणक वास्तव राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागातर्फे (एनसीआरबी) प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. एकूणच दिल्लीने \"रेप कॅपिटल' ही आपली ओळख कायम ठेवल्याचे दिसून येते.\nराष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागातर्फे 2015मधील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. मागील वर्षी महिलांच्या विरोधात गुन्हे करणाऱ्या एकाही गुन्हेगाराला अरुणाचल प्रदेशात शिक्षा झालेली नाही; तर दुसरीकडे अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सर्वांधिक शिक्षा झाल्याचे प्रमाण मिझोरामध्ये आहे. अरुणाचल प्रदेशात मागील वर्षी महिलांविरोधी गुन्ह्यांची 384 प्रकरणे समोर आली असून, एकूण 408 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 303 जणांच्या नावांचा आरोपपत्रात समावेश करण्यात आला होता आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यापैकी एकालाही शिक्षा ठोठावण्यात आली नाही.\nमहिलांच्या विरोधात गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण मिझोराममध्ये (77.4 टक्के) सर्वांधिक आहे; तसेच लहान मुलांच्या विरोधात गुन्हे करणाऱ्या आरोपींना शिक्षा ठोठाविण्यातही मिझोराम (63.3 टक्के) राज्य देशात आघाडीवर आहे हे विशेष. आरोपींना शिक्षा ठोठाविण्यात नागालॅंड राज्याच्या दुसरा क्रमांक लागतो. महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांतील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण 76.7 टक्के ऐवढे आहे; तर लहान मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांमधील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण नागालॅंडमध्ये 63.6 टक्के आहे.\nलहान मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांच्या प्रकरणामधील आरोपींना शिक्षा होण्याचे दिल्लीतील प्रमाण 38 टक्के आहे. राजधानीत मागील वर्षी लहान मुलांच्या विरोधातील गुन्ह्यांची एकूण 9 हजार 489 प्रकरणे नोंदविण्यात आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/03/blog-post_8.html", "date_download": "2018-11-17T09:43:32Z", "digest": "sha1:YYHQCHS7N2BQU2JO42HS5RNP22NDD4L7", "length": 22425, "nlines": 234, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: हवामान केंद्र प्रशासन व शेतक-यांसाठी उपयुक्त", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशनिवार, ८ मार्च, २०१४\nहवामान केंद्र प्रशासन व शेतक-यांसाठी उपयुक्त\nस्वयंचलित हवामान केंद्र प्रशासन व शेतक-यांसाठी उपयुक्त\nजिल्हाधिका-यांकडून महापालिकेच्या प्रकल्पाचे कौतुक\nनांदेड(प्रतिनिधी)महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन प्रादेशिक केंद्राअंतर्गत उभारलेले हवामान केंद्र शेतकरी व प्रशासनाला वातावरणाच्या बदलाची जाणीव करून देण्यासाठी उपयुक्त आहे. या प्रयोगाच्या माध्यमातून नांदेड शहराच्या दहा किलोमीटर परिसरातील हवामानाची माहिती शेतक-यांना त्यांच्या मोबाईलवर कळविण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी शनिवारी (दि.8) या केंद्राच्या उदघाटनप्रसंगी केले.\nप्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्रातर्गत असलेल्या नांदेड शहराच्या उत्तर विभागासाठीच्या स्वंयचलित हवामान केंद्राचे उद्घघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मनपा आयुक्‍त जी. श्रीकांत कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानी होते. याप्रसंगी एम.जी.एम. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सौ. गीता लाठकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रविण फुलारी सहाय्यक आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, जनसंपर्क अधिकारी गोविंद करवा, समन्वयक श्रीनिवास औंधकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nनांदेड जिल्ह्याला विविध प्रकारच्या हवामान बदलामुळे अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. मराठवाडा विभागात उन्हाळयातील सर्वात जास्त तापमान नांदेडला असते आणि हिवाळयात हेच तापमान कमालीचे घसरते. मान्सुन पुर्व व परतीच्या मान्सुन काळात जिल्हयावर आकाशातील विजांच्या कडकडाटासह मोठया संख्येने विजा कोसळतात. यात मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्त हानी होत असते.\nवातावरणातील विविध घटक व परिणामांचा अभ्यास करणारी कोणतीही अत्याधुनिक यंत्रणा स्थानिक पातळीवर उपलब्ध नाही. त्याकरिता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राने शहरातील एम.जी.एम. महाविद्यालयातील खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्रामध्ये प्रादेशिक आपत्ती हवामान केंद्र सुरु केले आहे.या प्रकल्पाअंतर्गत शहरातील उत्तर विभागासाठी एम.जी.एम. महाविद्यालयामध्ये व दक्षिण विभागासाठी साई मंगल कार्यालय, हडको येथे दोन स्वंयचलित हवामान केंद्रे कार्यान्वीत करण्यात येत आहेत.\nमहापालिकेच्या वतीने सुरु केलेल्या या स्वंयचलित हवामान केंद्राव्दारे शहरातील तापमान, आर्द्रता, वा-याचा वेग, वा-याची दिशा, अतिनिल स्थिरांक, वातावरणाचा दाब, सुर्याची प्रकाश तीव्रता, पर्जन्यमान या संदर्भातील सर्व माहिती संकलित करता येणार आहे. तसेच सर्व माहीती अनॉराईड व इंटरनेटची सुविधा असलेल्या मोबाईलवर निश्चित वेळेत पाहणे शक्य होणार आहे. त्यासाठी वेगळे अप्लिकेशन विकसीत करण्यात आल्याचे औंधकर यांनी यावेळी सांगितले.अशा प्रकारची यंत्रणा उभारणारी नांदेड महानगरपालिका मुंबईनंतर संपुर्ण महाराष्ट्रात पहिलीच महापालिका असुन येणा-या काही दिवसामध्ये सदरील यंत्रणा प्रादेशिक विभागातील हिंगोली व परभणी येथेही उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प संपूर्ण नांदेड जिल्ह्यात पायलट प्रकल्प म्हणून चालवावा, जेणेकरुन त्याचे परिणाम दिसतील, असा सल्ला मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी यावेळी दिला.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nबेदम मारहाण.. युवक कोमात\nअंध शेतकऱ्याचा रस्त्यासाठी टाहो.\n‘इलाही’ मुळे मराठी गजल समृध्द\nबिनपदाची एक्सप्रेस अन्‌ लंगडे प्रवाशी\nडी.बी पाटलांची उमेदवारी म्हणजे अशोकरावांना ' गिफ्ट...\nअभियंता अडकला अप संपदे च्या जाळ्यात\nजिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण कोमावार\nअवैध धंदेवाल्यांनी घेतली धसकी\nरेल्वेच्या वेळापत्रकानुसार शाळेवर हजेरी..\nशेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष दयावे\nनियुक्त्या तातडीने करण्याची मागणी\nचंदन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात\nआचारसंहितेत राजकीय नेत्यांची बैनर बाजी..\nहवामान केंद्र प्रशासन व शेतक-यांसाठी उपयुक्त\nवादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका...\nलोहा-कंधार तालुक्यातील नुकसान कोटीच्या घरात\n2 लाख 64 हजारांचा एैवज जप्त\nदोन लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या\nभयमुक्त व निषपक्ष निवडणुक व्हावी\n\" बळीप्रथेला \" लगाम...\nपक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना संपविण्याचे का...\nमुंडेंचा दौरा संपूर्णतः राजकीय स्वार्थाचा ठरला.\nबारा वर्ष सक्तमजूरी व १० हजार दंड\nपत्रकारास जीवे मारण्याची धमकी\nमंदीरावर केली तुफान दगडफेक\nकॉपी-पेस्टची कमाल पोलीस प्रेसनोटची धमाल\nगारपिटीचा ५ वा बळी\nशौच्चालय बांधकामाचा निधी मिळेना\nसागवान तस्करांचे \" जंगल में मंगल \"\n९ लाखाची बेहिशोबी मालमत्ता पकडली\nडी.बी.पाटील यांची उमेदवारी दाखल\nबोगस बिले उचलण्यासाठीचे प्रयत्न\nअमिता चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज\nमुलीची छेड काढल्यावरून तणाव\nबोगस रस्त्याच्या कामाची चौकशी गुलदस्त्यात\nकाँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल\n३० रोजी मोदीची सभा\nकाँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार\nमिरवणुकीत फटाके उडविणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले...\nआचारसंहितेचे काटेकोर पालन करावे\nलोकसभेची उमेदवारी हीच कार्यवाही काय.. नरेंद्र मोदी...\n\" गुढीपाडवा \" दिनी रंगला टेंभीत डाव\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/bjp-laments-rahul-gandhis-hunger-strike/", "date_download": "2018-11-17T08:56:35Z", "digest": "sha1:5AKJQL5QKOQ43KIK2ES2M2PNBQPTXWPD", "length": 7411, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'उपवास का उपहास' भाजपने उडवली राहुल गांधींच्या उपोषणाची खिल्ली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘उपवास का उपहास’ भाजपने उडवली राहुल गांधींच्या उपोषणाची खिल्ली\nनवी दिल्ली: काँग्रेस पक्षातर्फे देशातील जातीय सलोखा व सामाजिक ऐक्य जपण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्याचे योजिले होते. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राजघाटावर येऊन सकाळी १० वाजता उपोषणाला बसतील असे सांगण्यात आले. मात्र १२ वाजले तरी राहुल गांधींचा राजघाटावर पत्ता नव्हता. दरम्यान, भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधींच्या उपोषणाची खिल्ली उडवली आहे.\nभाजपच्या अकाऊंट वरून कॉंग्रेस नेत्यांच्या हॉटेलमध्ये जेवतानाचा फोटो शेयर करण्यात आला. विशेष म्हणजे हॉटेलमध्ये जेवणारे कॉंग्रेस कार्यकर्ते आणि उपोषणाला बसलेले कार्यकर्ते यांनी सारखा ड्रेस परिधान केलेले आहेत. त्यामुळे आधी पोटभर जेवण करून कॉंग्रेसनेते उपोषणाला बसले का अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, या छायाचित्रात छोल भटुरेवर आडवा हात मारणारे काँग्रेस नेते अरविंद सिंग लवली यांनी हे छायाचित्र सकाळी आठ पूर्वीचे असल्याचे सांगत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nटीम महाराष्ट्र देशा : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे.…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-03-august-2018/", "date_download": "2018-11-17T08:50:27Z", "digest": "sha1:S2SLENI2UQRJS6A5W3FBIBC367FTX24Z", "length": 13956, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 03 August 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nसर्वोच्च न्यायालयातील 3 न्यायाधीशांची नियुक्ती केंद्र सरकारने मंजूर केली आहे – उत्तराखंडचे मुख्य न्यायाधीश के. एम. जोसेफ आणि मद्रास हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी आणि ओरिसा हायकोर्टचे मुख्य न्यायमूर्ती विनीत सरन यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) इंग्लंडचा कर्णधार जो रूट लवकर वयात सहा हजार कसोटी धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला. 25,000 कोटी रुपयांचा दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी एसबीआयशी करार केला आहे.\nमॉर्गन स्टॅन्ले अहवालाच्या मते, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये भारताचा सकल घरगुती उत्पादन वाढ 7.5% अपेक्षित आहे.\nचित्रपट निर्माते आणि कवी, गीतकार आणि कवी जावेद अख्तर यांच्या योगदानासाठी हिंदी अकादमीतील “शालका सन्मान” ने सम्मानित केले आहे.\nसंयुक्त राष्ट्राच्या ई-सरकार निर्देशांकात भारत 96 व्या क्रमांकांवर आहे.\nफूड ऑर्डर आणि डिलिव्हरी फर्म स्विगीने मुंबईस्थित ऑन डिमांड डिलीवरी प्लॅटफॉर्म स्कूटसी ला सुमारे 50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.\nगणितज्ञ म्हणून ओळखले जाणारे भारतीय वंशाचे अक्षय वेंकटेश, आणि चार विजेत्यांना गणिताचे प्रतिष्ठित फील्ड मेडल मिळाले आहे. हा पुरस्कार गणितासाठी नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.\nहार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये कार्यरत भारतीय वंशाचे प्राध्यापक भारत आनंद यांना हार्वर्ड विद्यापीठचे व्हाईस प्रोवॉस्ट म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nइंग्लंडचा कर्णधार जो रूट सर्वात कमी वयात सहा हजार कसोटी धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला.\nआसाम आणि तामिळनाडूसह विविध राज्यांचे गव्हर्नरपद भूषविले काँग्रेसचे वरिष्ठ नेते डॉ. भीष्म नारायण सिंग यांचे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते.\nPrevious (DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती – मुख्य परीक्षा [1889 जागा]\nNext महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागात 723 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/node/2452", "date_download": "2018-11-17T09:45:55Z", "digest": "sha1:GCED3546RQNE66CHC3OMICJIMME7ERM3", "length": 20658, "nlines": 126, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "आदिवासी रेडगावात डिजिटल शाळा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआदिवासी रेडगावात डिजिटल शाळा\nनाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील रेडगाव (बु) मध्ये पन्नास टक्के लोकसंख्या आदिवासी आहे. तेथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अमित निकम यांनी डिजिटल शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.\nरेडगाव(बु)ची लोकसंख्या अकराशेच्या जवळपास आहे. गावाच्या प्राथमिक शाळेत पहिली ते सहावीपर्यंत वर्ग आहेत. पटसंख्या एकशेपाच आहे. पुढील वर्षी सातवीसाठी परवानगी मिळणार आहे. त्या पुढील वर्षी आठवी. गावातील पन्नासपेक्षा जास्त मुले गावाबाहेर शाळेत जात होती. ती जिल्हा परिषद शाळेतील सुधारणा पाहून त्या शाळेत दाखल झाली. शाळेत नियमानुसार दोन शिक्षक आहेत, पण आणखी एक शिक्षक कमी पटसंख्या असलेल्या शाळेतून येथे वर्ग केले आहेत, तर एका शिक्षकाची नियुक्ती उपसरपंचानी खाजगी रीत्या केली आहे.\nमुख्याध्यापक अमीत यशवंत निकम यांचे शाळा डिजिटल करण्याचे स्वप्न होते. त्यांचे जन्मगाव निफाड तालुक्यातील चांदोरी. त्यांचे शिक्षण बी.ए., बी.एड. पर्यंत झाले आहे. त्यानी बी.ए.ला मराठी हा विषय घेतला होता. त्यांचे वडीलही शिक्षक होते. त्यांची आतापर्यंत दहा वर्षें सेवा झाली आहे. त्यांनी या पूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यात नांगरबारी या आदिवासी गावात काम केले आहे.\nरेडगावच्या शाळेला नवीन इमारतीसाठी परवानगी मिळाली व सहा लाख रुपयांचे अनुदानही मिळाले. मुख्याध्यापकांनी इमारतीच्या बांधकामात जातीने लक्ष घालून प्रत्येक कामावर देखरेख केली. सर्व हिशोब चोख ठेवले व सर्व व्यवहार पारदर्शी ठेवला. दर दिवशी होणारे काम, त्याला झालेला खर्च, याचे तपशील देणारे बोर्ड तयार करून ते गावात रहदारीच्या जागी म्हणजे देऊळ, सलून अशा ठिकाणी लावले. ग्रामस्थांना बांधकामासाठी आणलेल्या मालाचे मोजमाप करण्याची व दर्जा पडताळण्याची मुभा ठेवली. ग्रामस्थांनी श्रमदानात सहभाग घेतला. त्यामुळे मजुरीचा खर्च नियंत्रित करता आला. एका खोलीला तीन लाख रुपये अशा प्रमाणात दोन्ही खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले.\nइमारतीला निसर्गरम्य बगीचा अन् क्रीडांगण यांचा साज चढवण्यात आला आहे. शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे व तेथे पाणी उपलब्ध राहील याची दक्षता घेतली गेली आहे.\nशाळेची आधीची इमारत मोडकळीस आली होती. ती निर्लेखित न करता तिच्यासाठी मार्चअखेरीस अनुदान मिळवून आवश्यक डागडुजी करून पुन्हा वापरात आणली गेली आहे. त्यामुळे शाळेचे कामकाज करण्यास पुरेशा वर्गखोल्या उपलब्ध झाल्या आहेत.\nरेडगावच्या ग्रामस्थांनी मुलांच्या पारंपरिक शिक्षणाला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. त्यासाठी निकमसरांनी व त्यांच्या सहशिक्षकांनी ग्रामस्थाना, शिक्षण व तंत्रज्ञान यांचा समन्वय घालणे का व कसे आवश्यक आहे ते समजावून सांगितले. डिजिटल शाळेचे व ज्ञानरचनावादाचे फायदे लक्षात आणून दिले. जसे, की डिजिटल शाळा ही आधुनिक आनंददायी शिक्षणपद्धत आहे. या पद्धतीत विद्यार्थ्यांचा शिकण्याचा वेग अनेक पटींनी वाढतो. ‘ई लर्निंग’च्या माध्यमातून कठीण विषय, संकल्पना सोप्या करून सांगितल्या जातात. शिक्षणास गुणवत्ता लाभते.\nज्ञानरचनावादाच्या साधनांमुळे पांरपरिक फळयाऐवजी व्हाईट बोर्ड, ग्रीन बोर्ड, इंग्रजी अक्षर बोर्ड, गणित बोर्ड, ग्राफ बोर्ड असे विविध बोर्ड वापरून अध्यापन प्रभावी करता येते. यामध्ये विद्यार्थी गटा-गटाने हसत-खेळत ज्ञान संपादन करतात. पहिली ते चौथी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी ती शिक्षणपद्धत सुरू करण्यात आली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांचे गणित आणि मराठी हे विषय पक्के होतात. यामध्ये शिक्षकांची भूमिका मार्गदर्शकाची असते. शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये फरशीवर बसून विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाला प्रेरित करतो. अंकाचे स्थान समजून देण्यासाठी शिक्षक काड्यांचे गठ्ठे, मणी, माळा, याशिवाय एक, दहा, शंभर, पाचशे व एक हजार एवढ्या रकमेच्या खोट्या नोटा जमवून अथवा मुलांच्या मदतीने कार्डावर लिहून संख्या तयार करतात. जमिनीवरील फरशीवर किंवा पाटीवर आखलेल्या कोष्टकांमध्ये ती मांडणे व त्यानुसार संख्या अंकात लिहिणे, असे हे संस्करण आहे.\nहे सर्व ग्रामस्थांना नीट ध्यानात यावे व त्याची निकड त्यांना स्वत:ला मनापासून पटावी म्हणून ग्रामस्थांच्या पंधरा-सोळा जणांच्या गटाला घेऊन ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ‘पष्टे पाडा’ या आदिवासी गावातील ‘संदीप गुंड’ यांच्या शाळेला भेट दिली.\n‘पाष्टे पाड्या’ची शाळा पाहिल्यानंतर ग्रामस्थांनीही डिजिटल शाळेच्या उभारणीत रस घेतला व गेल्या चार वर्षांत अकरा लाख रुपये लोकवर्गणीतून जमा झाले. त्यातूनच गावातील शाळा ‘हायटेक’ झाली आहे.\nप्रत्येकी पंचवीस हजाराचे दोन लॅपटॉप दोन शिक्षकांना देण्यात आले आहेत. पुण्याच्या ‘टेक्नोसेस कंपनी’ची या कामात मदत झाली. ‘ई लर्निंग’साठी आवश्यक असलेल्या बाबींपैकी शाळेत, स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर, साउंड सिस्टीम, लॅपटॉप या सर्व बाबींचा समावेश आहे. शाळेचे अंतर्गत रंगकामही केलेले असून त्यात भींतीवर तक्ते, तसेच फरशीवर शैक्षणिक सापशिडी, अक्षर फलक ,वाक्ये फलक, आकडे पट, बेरीज व वजाबाकी करण्यासाठी विविध वस्तूंची चित्रे इत्यादी अनेक बाबी विद्यार्थ्याना ज्ञानरचना वादानुसार शिक्षण देण्यास सुलभ होईल अशा त-हेने रंगवून घेतल्या आहेत.\nशाळेत सध्या एकशेपाच विद्यार्थी आहेत व त्या पैकी पन्नास मुले संगणक हाताळू शकतात. चौथी, पाचवी व सहावीच्या मुलांना सर्व विषय संगणकावर शिकवले जातात. वीज नसेल तेव्हा शिक्षक शिकवतात. दोन्ही पद्धतीचा समन्वय घातला आहे.\nशाळेतील प्रयोग पाहण्यासाठी आतापर्यंत दीडशे शाळांनी भेटी दिल्या आहेत. तालुक्यातील दोनशे अडतीस शाळांत या शाळेचा गुणानुक्रम शेवटून तिसरा होता, तो पहिल्या तिनामध्ये स्थिरावला आहे.\nशाळेला १ जानेवारी २०१६ रोजी आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले.\nशाळा म्हटले, की तेथे चालणाऱ्या कामकाजाचे तीन बाबींत वर्गीकरण करता येते. अध्ययन-अध्यापन, मूल्यमापन व शालेय व्यवस्थापन. जर तिन्ही बाबी जी शाळा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या आधारे करत असेल तर त्या शाळेला डिजिटल शाळा असे म्हणता येईल. यातील मुल्यमापन वगळता बाकी दोन निकष या शाळेकडून पूर्णत्वास गेले आहेत. त्यामुळे ही शाळा डिजिटल ह्या उपाधीला पात्र झाली आहे.\nअनुराधा काळे या मूळच्‍या चिपळूणच्‍या. त्‍यांनी पुण्‍यात येऊन मराठी विषयात एम.ए.ची पदवी मिळवली. त्‍यानंतर त्‍यांनी 'स्‍टेट गव्‍हर्नर स्‍टॅटिस्‍टीस्‍क डिपार्टमेन्‍ट' (Economics) मध्‍ये रिसर्च ऑफिसर या पदावर काम केले. त्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संलग्‍न आहेत.\nअप्पासाहेब बाबर - डोंगरगावचा विकास\nयोगेश रायते – खडक माळेगावचा गौरव\nसंदर्भ: निफाड तालुका, फळ लागवड\nअकोला - पेरूंचे गाव\nसंदर्भ: शेती, शेतकरी, पेरू, डाळींब\nडॉ. कृष्णा इंगोले - माणदेशाच्‍या साहित्यिक जडणघडणीचे शिल्‍पकार\nसंदर्भ: साहित्यिक, नरहाळे गाव, ग्रामीण साहित्य, शिक्षक, सांगोला तालुका, सांगोला शहर\nभागवत नखाते - हाडाचे शेतकरी\nसंदर्भ: शेती, प्रयोगशील शेतकरी, अकोला गाव, कबड्डी\nआदिवासी पाड्यावरची ‘डिजिटल’ शाळा\nसंदर्भ: शिक्षण, शिक्षणातील प्रयोग, आदिवासी, शिक्षक, शाळा, अकोले तालुका, प्रयोगशील शिक्षक, डिजीटल शाळा\nअंगणवाड्यांना आयएसओ मानांकन - मनीषा कदम यांची कामगिरी\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, प्रयोगशील शिक्षक, शाळा\nदिलीप कोथमिरे - विंचूर गावचे प्रयोगशील शिक्षक\nसंदर्भ: निफाड तालुका, विंचूर गाव, व्‍याख्‍यानमाला, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण, शिक्षणातील प्रयोग\nसुयश गुरूकूल - सोलापूरचे आगळे विद्यामंदिर\nसंदर्भ: प्रयोगशील शिक्षक, शिक्षणातील उपक्रम, शिक्षणातील प्रयोग, सोलापूर शहर, सोलापूर तालुका, शिक्षण, शाळा\nउर्जा, उत्साह आणि उपक्रम\nसंदर्भ: शिक्षकांचे व्यासपीठ, शिक्षणातील प्रयोग, प्रयोगशील शिक्षक, शिक्षण\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-nagar-news-punewadi-village-development-103146", "date_download": "2018-11-17T09:10:50Z", "digest": "sha1:CQI3PJNOYXJ3J56SVXQ4FR3HLBOL6A75", "length": 13165, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news nagar news punewadi village development नगर : पुणेवाडी गावाच्या विकासपर्वाला सुरवात - सरपंच बाळासाहेब रेपाळे | eSakal", "raw_content": "\nनगर : पुणेवाडी गावाच्या विकासपर्वाला सुरवात - सरपंच बाळासाहेब रेपाळे\nगुरुवार, 15 मार्च 2018\nटाकळी ढोकेश्वर (नगर) : विकासकामे आणून क्षेत्राला सुजलाम-सुफलाम करणे आमची प्राथमिकता आहे. क्षेत्रातील मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे काम आम्ही करीत आहोत या विकासकामांच्या माध्यामातून पुणेवाडीच्या विकासपर्वाला सुरवात झाली असल्याचे प्रतिपादन सरपंच बाळासाहेब रेपाळे यांनी केले.\nपुणेवाडी (ता.पारनेर) येथे चौदाव्या वित्त आयोगातुन जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत, स्वच्छता गृह, बंदीस्त गटार अश्या सहा लाख साठ हजार रूपयांच्या विविध विकासकांमाचे भुमिपुजन गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रभाजी पूजारी व सरपंच रेपाळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.\nटाकळी ढोकेश्वर (नगर) : विकासकामे आणून क्षेत्राला सुजलाम-सुफलाम करणे आमची प्राथमिकता आहे. क्षेत्रातील मतदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे काम आम्ही करीत आहोत या विकासकामांच्या माध्यामातून पुणेवाडीच्या विकासपर्वाला सुरवात झाली असल्याचे प्रतिपादन सरपंच बाळासाहेब रेपाळे यांनी केले.\nपुणेवाडी (ता.पारनेर) येथे चौदाव्या वित्त आयोगातुन जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंत, स्वच्छता गृह, बंदीस्त गटार अश्या सहा लाख साठ हजार रूपयांच्या विविध विकासकांमाचे भुमिपुजन गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रभाजी पूजारी व सरपंच रेपाळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.\nयावेळी माजी सरपंच सुहास पुजारी, भास्कर पोटे, बाबाजी पोटे, उपसरपंच विशाल दुस्मान, संभाजी औटी, अरुण रेपाळे, गोरख पोटे, अमोल रेपाळे उपस्थित होते. रेपाळे म्हणाले,सर्वसमावेशक,स्वच्छ व पारदर्शक अश्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार आहे. शैक्षणिक दर्जा उंचविण्याचे आवाहन प्राथमिक शिक्षकांना करतानाच भविष्यात अनेक भौतिक सोयी-सुविधा देण्याचे आश्वासन दिले.\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/sangli/kidnapping-kidnapping-kidnapping-kidnapping-and-kidnapping/", "date_download": "2018-11-17T09:47:54Z", "digest": "sha1:UV5QMH5TQMXHWYY4IUJ574T7LHHVIGCD", "length": 36412, "nlines": 414, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kidnapping, Kidnapping, Kidnapping, Kidnapping And Kidnapping | सांगलीतील अपहृत तरुणाची सुटका, गुंडासह दोघांना अटक, दोन पिस्तूलसह धारदार शस्त्रे जप्त | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nसांगलीतील अपहृत तरुणाची सुटका, गुंडासह दोघांना अटक, दोन पिस्तूलसह धारदार शस्त्रे जप्त\nआठवड्यापूर्वी सांगलीतील मार्केट यार्डातून अपहरण करण्यात आलेल्या श्रीनाथ प्रदीप पंडित (वय १९, रा. गुलाब कॉलनी, शंभरफुटी रस्ता, सांगली) या तरुणाची सुखरुप सुटका करण्यात गुंडाविरोधी पथकाला मंगळवारी सकाळी यश आले. याप्रकरणी सराईत गुंडासह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसांसह धारदार शस्त्रे जप्त केली आहेत.\nठळक मुद्देगुंडासह दोघांना अटक दोन पिस्तूलसह धारदार शस्त्रे जप्तखुनी हल्ल्याचा बदला\nसांगली : आठवड्यापूर्वी सांगलीतील मार्केट यार्डातून अपहरण करण्यात आलेल्या श्रीनाथ प्रदीप पंडित (वय १९, रा. गुलाब कॉलनी, शंभरफुटी रस्ता, सांगली) या तरुणाची सुखरुप सुटका करण्यात गुंडाविरोधी पथकाला मंगळवारी सकाळी यश आले. याप्रकरणी सराईत गुंडासह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसांसह धारदार शस्त्रे जप्त केली आहेत.\nराकेश मधुकर कदम (वय २८, रा. हनुमाननगर, पाचवी गल्ली, सांगली) व सनी विजयकुमार सहानी (२०, मंगळवार बाजार, कुपवाड रस्ता, विश्रामबाग, सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. आठवड्यापूर्वी त्यांनी श्रीनाथ पंडित याचे मार्केट यार्डमधून अपहरण केले होते. याप्रकरणी त्याची आई सुजाता पंडित यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.\nगेली आठ दिवस विश्रामबाग पोलिस राकेश कदमचा शोध घेत होते. पण त्याचा सुगावा लागत नव्हता. जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा व अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख गुंडाविरोधी पथकाला तपास करण्याचे आदेश दिले होते.\nराकेश कदम हा श्रीनाथला घेऊन कवठेमहांकाळ तालुक्यात आश्रयाला असल्याची गुंडाविरोधी पथकाला मिळाली. सोमवारी रात्रीच पथक कवठेमहांकाळला रवाना झाले. स्थानिक नागरिकांकडे चौकशी केल्यानंतर राकेश कदम हा चुडेखिंडी-ढालगाव रस्त्यावर शेतात लपून बसल्याचीे माहिती मिळाली.\nमंगळवारी सकाळी पथकाने या मार्गावरील शेताची तपासणी सुरु केली. त्यावेळी राकेश कदम, त्याचा साथीदार सनी सहानी तसेच एक अल्पवयीन संशयित असे तिघेजण अपहृत श्रीनाथला घेऊन बसल्याचे निदर्शनास आले. पथकाला पाहून राकेशने पलायन केले. त्याच्या दोन साथीदारांना पकडण्यात यश आले. श्रीनाथला ताब्यात घेतले. राकेशला पथकाने पाठलाग करुन पकडले.\nतिघांची अंगझडती घेतल्यानंतर दोन पिस्तूल, नऊ जिवंत काडतुसे, कोयता, सत्तूर या धारदार शस्त्रासह एक जिलेटीन कांडीही सापडली. ही शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तिघांना घेऊन दुपारी पथक सांगलीत दाखल झाले.\nअतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी राकेशसह तिघांची कसून चौकशी केली. त्यांच्याविरुद्ध अपहरण, बेकायदा हत्यार बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपहृत श्रीनाथला नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.\nपोलिस निरीक्षक राजन माने, सहाय्यक निरीक्षक संतोष डोके, हवालदार महेश आवळे, शंकर पाटील, मेघराज रुपनर, सागर लवटे, योगेश खराडे, सचिन कुंभार, किरण खोत, मोतीराम खोत, संकेत कानडे, संतोष गळवे, आर्यन देशिंगकर, विमल नंदगावे, सुप्रिया साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nराकेश कदम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी सांगली शहर व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाचे दोन गुन्हे दाखल आहेत.\nकोल्हापूर रस्त्यावर खिलारे मंगल कार्यालयाजवळ त्याने कऱ्हाड (जि. सातारा) येथील तरुणाचा गळा चिरुन खून केला होता. त्याचे मुंडके कृष्णा नदीत फेकून दिले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील एकाचाही त्याने अशाचप्रकारे धामणी रस्त्यावर खून केला होता. या दोन्ही खुनाच्या गुन्ह्यातून त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे. मुंडके तोडून दोन्ही खून केल्याचे त्याचे नाव राक्या मुंडकं पडले आहेत.\nअपहृत श्रीनाथच्या भावाने राकेश कदम याच्यावर ६ नोव्हेंबर २०१७ रोजी खुनीहल्ला केला होता. यामध्ये राकेश गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर तो बरा झाला. गेल्या आठवड्यात त्याने हल्ल्याचे हे प्रकरण मिटवायचे आहे, असे सांगून श्रीनाथला मार्केट यार्डात बोलावून घेतले. त्यानंतर त्याने श्रीनाथचे अपहरण केले. श्रीनाथच्या भावाने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी त्याचे अपहरण केल्याची कबूली राकेशने दिली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसांगली महापालिकेसाठी राजकीय महायुध्द सुरू : भाजपची कसोटी\nजयंतरावांच्या करेक्ट कार्यक्रमासाठी भाजपची खेळी : विलासराव शिंदेंशी जवळीक\nस्पर्धा परीक्षेत शाहूवाडी तालुक्याचा पुन्हा डंका : तीन विवाहित महिला परीक्षार्थींचे यश प्रेरणादायी\nअंबाजोगाईत दामिनी पथकाची रोडरोमियोंवर कडक कारवाई; खाजगी शिकवणीच्या ठिकाणी सीसीटीव्हीची केली सक्ती\nदुसऱ्या मुली बराेबर काेणी प्रेमविवाह करु नये म्हणून सासुने दिली जावयाला मारण्याची सुपारी\nगँगरेप प्रकरण : संशयिताच्या मोबाईलवरील व्हॉईस सँपल पृथ्थकरणासाठी चंदीगढला पाठविले\nग्रासरुट इनोव्हेटर : संशोधक शेतकऱ्याने बनवली अवघड काम करणारी तानकप्पी\nटेंभू योजनेच्या चौथ्या टप्प्याची यशस्वी चाचणी : बळीराजा सुखावला\nसांगली महासभेत सत्ताधारी-विरोधकांत शाब्दिक चकमक\nप्रामाणिक करदात्यांच्या सन्मानास सरकार कटिबध्द : सुधीर मुनगंटीवार\nआर. आर. आबांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही- सुधीर मुनगंटीवार\nइस्लामपुरातील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Grand-wrestling-competition-on-14th-at-Kangrali/", "date_download": "2018-11-17T08:58:17Z", "digest": "sha1:DXC7HYA7ETDVO6SKVQTKF4CXGAKSQI4U", "length": 4567, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कंग्राळी खुर्द येथे १४ रोजी भव्य कुस्ती मैदान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › कंग्राळी खुर्द येथे १४ रोजी भव्य कुस्ती मैदान\nकंग्राळी खुर्द येथे १४ रोजी भव्य कुस्ती मैदान\nकंग्राळी खुर्द : वार्ताहर\nबाल हनुमान कुस्तीगीर संघटना कंग्राळी खुर्द यांच्यावतीने रविवार दि. 14 जानेवारी रोजी दुपारी 3 वा. अलतगा खडी मशीन येथील आखाड्यामध्ये जंगी कुस्त्यांचे भव्य मैदान आयोजित करण्यात आले आहे.\nखास मकर संक्रांतीनिमित्त आयोजित या कुस्ती मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती पै. कातिंक काटे (कर्नाटक केसरी) वि. पै. सन्नी जॉन (सतपाल दिल्ली) यांच्यात, दुसर्‍या क्रमांकाची कुस्ती पै. सरदार सावंत (शाहू कुस्ती केंद्र, कोल्हापूर) वि. पै. शुभंम सिदनाळे (इचलकरंजी), पै. आप्पू तावशी (ता. दर्गा) वि. पै. विक्रम चव्हाण (जालंदर मुंडे आखाडा), पै. निशांत लहान कंग्राळी वि. सचिन बारगाळे (ता. इचलकरंजी), पै. अप्पासाब इंगळगी (ता. दर्गा) वि. पै. संतोष सुदरिक (ता. इचलकरंजी), पै. पृथ्वी (जालीधर मुंडे आखाडा) वि. पै. तुकाराम (अथणी ता. भांदूर गल्ली) यांच्यात लढत होणार आहे.\nया प्रमुख कुस्त्यांसह इतर लहान - मोठ्या 50 कुस्त्या होणार आहेत. तरी कुस्तीप्रेमींनी या कुस्ती मैदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाल हनुमान कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष मोनेश्‍वर पाटील यांनी केले आहे.\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फार्म्युला...\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Dr-Vishwajit-Kadam-application-will-be-filed-tomorrow/", "date_download": "2018-11-17T08:45:13Z", "digest": "sha1:4GN2RUBI5I5CTH5E4GAHNKJALA6XDTQA", "length": 5408, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › डॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nकडेगाव : शहर प्रतिनिधी\nपलूस-कडेगाव मतदारसंघातील पोटनिवडणुकीत जनतेच्या भावनांचा विचार करीत व जनतेच्या आग्रहाखातर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व श्रीमती सोनिया गांधी यांनी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विश्वजित कदम यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ते दि. 7 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. निवडणूक आमदार मोहनराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाणार आहे, अशी माहिती कडेगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.\nजाधव म्हणाले, या मतदारसंघाचे भाग्यविधाते डॉ.पतंगराव कदम यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांनी या मतदारसंघासाठी दिलेले योगदान न भूतो न भविष्यती असे आहे. त्यांची अपूर्ण स्वप्ने डॉ.विश्वजित कदम पूर्ण करतील. युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रभर युवक जोडण्याचे विश्वजित कदम यांनी काम केले आहे.\nते म्हणाले, डॉ.विश्वजित कदम डोंगराई देवी, उदगिरी देवी, चौरंगीनाथ तसेच डॉ.पतंगराव कदम यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सकाळी 11 वाजता अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, अर्ज दाखल केल्यानंतर येथील मोहरम चौकात जाहीर सभा आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/599303", "date_download": "2018-11-17T09:14:46Z", "digest": "sha1:JJ6HRJBLMUTT7HKMPBFCRJ3NU3LYIAXZ", "length": 7509, "nlines": 44, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तैपेईच्या तेई तेजु यिंगचे सलग दुसरे विजेतेपद - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » तैपेईच्या तेई तेजु यिंगचे सलग दुसरे विजेतेपद\nतैपेईच्या तेई तेजु यिंगचे सलग दुसरे विजेतेपद\nपुरुषांत जपानचा केंटा मोमाटा अजिंक्य, अग्रमानांकित व्हिक्टर ऍक्लसेनवर मात\nचिनी तैपेईची स्टार खेळाडू व अग्रमानांकित तेई तेजु यिंगने पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखवताना रविवारी इंडोनेशिया ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. गत आठवडय़ात तेईने मलेशियन मास्टर्स स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. याशिवाय, पुरुषांत जपानचा युवा खेळाडू केंटा मोमोटाने ही स्पर्धा जिंकली. अंतिम लढतीत त्याने डेन्मार्कच्या ऍक्लसेनला पराभवाचा धक्का दिला.\nजकार्ता येथील राष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम लढतीत चिनी तैपेईच्या अग्रमानांकित तेईने चीनच्या चेन युफेईला 21-23, 21-15, 21-9 असे पराभूत केले. 63 मिनिटे चाललेल्या या संघर्षमय लढतीत चीनच्या युफेईने तेईला चांगलीच टक्कर दिली. मात्र, अनुभवी तेईने पहिला गेम गमावल्यानंतर दुसरा व तिसरा गेम जिंकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, एकाच आठवडय़ातील तेईचे हे सलग दुसरे जेतेपद ठरले.\nपुरुषांत जपानचा मोमोटा अजिंक्य\nपुरुषांच्या अंतिम लढतीत मात्र जपानचा युवा खेळाडू केंटा मोमोटाने धक्कादायक निकालाची नोंद केली. मोमोटाने डेन्मार्कच्या अग्रमानांकित ऍक्सलसेनला 21-14, 21-9 असे सहजरित्या पराभूत केले. मोमोटाचे यंदाच्या वर्षातल हे पहिले जेतेपद ठरले. इंडोनेशियन ओपनमधील हे जेतेपद माझ्यासाठी खास आहे. आता पुढील आशियाई स्पर्धेतही ही चमकदार कामगिरी कायम ठेवण्याचा विश्वास मोमोटने व्यक्त केला.\nयाशिवाय, पुरुष दुहेरीत इंडोनेशियाच्या फर्नाल्डी-सुकामिजिओ जोडीने प्रतिस्पर्धी जपानच्या इनाओ-कोनाकी जोडीला पराभवाचा धक्का दिला. पुरुष दुहेरीतील हा अंतिम सामना यजमानांच्या जोडीने 21-13, 21-16 असा जिंकला. याशिवाय, महिला गटात जपानच्या युकी फुकुशिमा व सयाका हिरोटा जोडीने विजेतेपद पटकावले. 55 मिनिटे चाललेल्या अंतिम लढतीत जापनीज जोडीने मायदेशी सहकारी मायु-वाकाना हिरोमोटा जोडीला पराभूत केले.\nसानिया-शुआई दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत\nरोमांचक लढतीत तमिळ थलैवाजचा गुजरातवर निसटता विजय\nमोटवानीच्या दीडशतकाने महाराष्ट्राचा धावांचा डोंगर\nविश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/kendra-sarkar-ban-115-tweeter-account/", "date_download": "2018-11-17T09:50:21Z", "digest": "sha1:73SJGZX73EUI5DPBNTR2ORBX4C4QGR3Z", "length": 7196, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "केंद्र सरकारने सोशल माध्यमावरील फास आवळले ;११५ ट्विटर हँडल बंद करण्याचे आदेश", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकेंद्र सरकारने सोशल माध्यमावरील फास आवळले ;११५ ट्विटर हँडल बंद करण्याचे आदेश\nदिवसेंदिवस सोशल माध्यमावर अनेक निर्बंध येत आहे. सोशल माध्यमाद्वारे अनेक चुकीच्या गोष्टी व्हायरल केल्या जातात. यामुळे सर्व सोशल माध्यमावर केंद्र सरकारची करडी नजर आहे.\nकेंद्र सरकारने ट्विटरला विश्वसनीय माहिती प्रसिद्ध करण्याबाबत खडसावलं आहे. देशविरोधी आणि धार्मिक भावना भडकावणारी ११५ ट्विटर हँडल बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने ट्विटरला दिले आहेत. हे सर्व ट्विटर हँडल्स काश्मीरमधील आहेत.\nया ट्विटर हँडल्सद्वारे शासकीय माहिती सार्वजनिक केली जात होती. हे कायद्याचं उल्लंघन आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हे सर्व ट्विटर हँडल्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले.\nशिवाय ट्विटरवर उपलब्ध असलेली ही सर्व माहिती हटवण्याचेही आदेश दिले आहेत. जम्मू आणि काश्मीर सरकारने ही सर्व ट्विटर हँडल निवडून याची यादी केंद्र सरकारला सोपवली होती. त्यानंतर केंद्राकडून यावर कारवाई करण्यात आली.\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस…\nटीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/topics/bs-dhanoa/ampdefault", "date_download": "2018-11-17T08:41:27Z", "digest": "sha1:TRCXIYRPOHJJYMOSFRTXEABGTBM57QCS", "length": 3348, "nlines": 64, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "bs dhanoa Marathi News, bs dhanoa Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nराफेल ‘गेमचेंजर’ ठरतील हवाई दलप्रमुख धनोआ यांचा विश्वास Oct 04, 2018, 01.56 AM\nराफेल करार एक धाडसी पाऊल: हवाई दल प्रमुखांनी केलं समर्थन Oct 03, 2018, 04.22 PM\nराफेल कराराला हवाई दल प्रमुखांचे समर्थन Sep 12, 2018, 04.36 PM\n७०वा लष्कर दिनः लष्कर प्रमुखांनी शहीद स्मारकाव...\nभारतीय हवाई दल प्रमुखांनी मिग-२१चे उड्डाण केले...\nभारत दोन आघाड्यांवर युद्धासाठी तयार: धनोआ\n'पाकचे दोन तुकडे होतील; ब्लू प्रिंट तयार'\nवायुसेना प्रमुख बी.एस. धनोआ यांनी लढाऊ विमान क...\nकारवाईसाठी सज्ज राहा; हवाई दल प्रमुखांचे पत्र May 20, 2017, 02.47 PM\nवायूदलप्रमुख बी. एस. धनाओ यांनी शहिदांना वाहिल...\nपाहाः हवाई दल प्रमुखाने पदभार स्वीकारला\nलेफ्टनंट जनरल बीपिन रावत लष्कराचे नवे लष्प्रकर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokshivar-news/modern-nursery-1605065/", "date_download": "2018-11-17T09:30:32Z", "digest": "sha1:4ADOPDDKWDSYHHXVOAYUUCZEPJI7DBNE", "length": 20565, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Modern Nursery | रोपवाटिकेला आधुनिकतेचा आयाम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nवृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे.\nपर्यावरण संतुलित राहण्यात रोप, वृक्ष लागवडीचे महत्व अनन्यसाधारण आहे. पर्यावरणातील होत असलेले बदल त्याचा शेती व शेती उद्योगावर होत असलेला वाईट परिणाम कमी करण्यासाठी वृक्ष लागवडीचा उपयोग करून घेता येतो. यासाठी वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीविषयी जनजागृती होणे आवश्यक आहे. यात रोपवाटिका तथा नर्सरींचे स्थान उल्लेखनीय आहे. वेगळ्या पायवाटेने जाणाऱ्याही काही नर्सरी आहेत, त्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठय़ा नर्सरीत समाविष्ट होणाऱ्या शैलेश नर्सरीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातील मलकापूर ( ता. शाहुवाडी) येथील सुबोध मनोहर भिंगार्डे यांची शैलेश नर्सरी म्हणजे निसर्गाचा एक अद्भूत चमत्कार आहे.\nभारतात रोपवाटिकांचा व्यवसाय फार जुना आहे. रोपवाटिकेतून जातीवंत रोपाची, कलमांची आणि बियाणांची उत्पत्ती, रोपाचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन व संवर्धन निरनिराळ्या अभिवृद्धीतून एकत्रित समुहाने केलेले असते. तिला रोपवाटिका असे म्हणतात. अलिकडे फुलझाडांचा, फळझाडांचा व्यवसाय किफायतशीर होत असल्यामुळे फळझाडांची मागणी वाढत आहे. त्या प्रमाणात जातिवंत रोपांची शास्त्रीयदृष्टय़ा निपज मोठय़ा प्रमाणात होत नाही. परिणामी कमी दर्जाची कलमे , रोपे पुरविली जाण्याची शक्यता असते. याकरिता रोपवाटिकांची संख्या व गुणात्मक वाढ झाली पाहिजे, हा दृष्टीकोन ठेवून सुबोध भिंगार्डे कार्यरत आहेत.\nभिंगार्डे यांची चौथी पिढी या क्षेत्रात काम करीत आहे. सन १९८३ साली १२०० स्क्वेअर फुटांवर सुरू करून सध्या ३५ एकरात विस्तार झालेला आहे. त्या काळी (१९८३) मलकापूरसारख्या ठिकाणी नर्सरी व्यवसाय सुरू करणे म्हणजे हिमालयात आईस्क्रीम विकण्यासारखे अवघड काम होते. कारण, एवढी वृक्षसंपदा असताना झाडे लावणे वेडेपणाचे समजले जात असे. कृषी पदवीधर असून कोणत्याही नोकरीच्या मागे न लागता भिंगार्डे यांनी आजोबांनी घालून दिलेल्या पायवाटेने पुढे जाण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले. पुढे वडीलांनी त्यांना मोलाची साथ दिली.\nकोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर मलकापूरपासून रत्नागिरी रोडवर ४ किलोमीटर अंतरावर ही नर्सरी आहे. या ठिकाणी इनडोअर, आऊटडोअर, जंगली रोपे, मसाल्याची रोपे, आषधी वनस्पती तसेच अत्यंत दुर्मिळ वनस्पतींचे संगोपन, संवर्धन व विक्री चालते. त्याचप्रमाणे विविध प्रकारची भारतीय तसेच परदेशी फळझाडे, शोभेच्या झाडांचेसुद्धा उत्पादन व विक्री केली जाते. विविध प्रकारची १५०० हून जास्त प्रकारची रोपे मिळतात. त्याचप्रमाणे अत्यंत दुर्मिळ वनस्पती उदा. स्टेनोकार्पस, मॅनीलोटा, ट्रिपलॅटीस, टॅबूबिया डोनाऊस्मी, अमर्शीया, लोन्काकार्पस इत्यादी.\nरोपवाटिकेच्या प्रवासाविषयी भिंगार्डे सांगतात, आज आमची चौथी पिढी या ठिकाणी काम करीत आहे. आजोबांनी शेती चालू केली. आज माझा मुलगा अंगद व सुन मंजिरी व पत्नी अश्विनी यामध्ये पूर्ण वेळ काम पाहतात. सन १९८३ रोजी वडिलांच्या मदतीने १२०० स्क्वेअर फूटमध्ये पेरलेले नर्सरीचे बिज आज ३५ एकरांत विस्तारले आहे. मुलगा व सून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून परिसराचा विकास करीत आहेत. गेली ३५ वष्रे ३५ एकरांचा विविध अंगांनी विकास केला आहे. निसर्गप्रेमींमध्ये शैलेश नर्सरीचे नाव, विश्वासार्हता आणि सचोटी यासाठी प्रसिद्ध आहे. शैलेश नर्सरी या नावावर लोकांची पावले आमच्या नर्सरीकडे वळतात. आणि निसर्गाचा आनंद द्विगुणीत करतात. जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा हाच आदर्श आम्ही नवीन पिढीपुढे ठेवत आहोत.\nसुमारे ३५ एकरावर पसरलेली नर्सरी सुमारे १०० ते १२५ लोक सांभाळतात. सर्वाशी संपर्कासाठी वॉकीटॉकीचा वापर केला जातो. त्यासाठी १५ वॉकीटॉकी कर्मचाऱ्यांना दिलेले आहेत. त्याद्वारे ग्राहकांच्या अडचणी किंवा माहिती एकमेकांना देता येते. व ग्राहक हाताळणे सोपे जाते. नेट बँकिंगचा वापर गेल्या ७ वर्षांपासून होत आहे. डेबीट-क्रेडीट कार्ड स्वीकारले जातात. एकूण विक्रीपकी जवळजवळ ५० टक्के विक्री इंटरनेटद्वारे होते. विविध भागात रोपे पाठविण्यासाठी वाहतुकीची उत्तम व्यवस्था नर्सरीकडून उपलब्ध करून दिली जाते.\n२५ गुंठय़ात नर्सरीचे गार्डन सेंटर\nसुमारे २५ गुंठे क्षेत्रावर कोल्हापूर-रत्नागिरी हायवेलगत नवीन नर्सरीचे गार्डन सेंटर उभारले जात आहे. त्यामध्ये विविध प्रकारची रोपे तसेच गार्डनसाठी लागणारे सर्व साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे गार्डन सेंटर कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील एक महत्त्वाचे ठिकाण होईल, या पद्धतीने विकसित केले जात आहे. या ठिकाणी फॅन्सी कुंडय़ा, हत्यारे, गार्डनसाठी लागणाऱ्या सुबक वस्तू, खते, पुस्तके इ. सर्व काही लॅण्ड स्केिपगसाठी येथे पर्वणीच उपलब्ध होईल.\nतात्पुरती रोपवाटिका : कमी जागेत व कमी कालावधीमध्ये रोपे तयार केली जातात आणि विक्री करतात.\nकायम रोपवाटिका : या रोपवाटिकेमध्ये मोठय़ा प्रमाणावर कलमे व रोपे तयार करतात. अशा रोपवाटिका रेल्वे व रोडपासून अगदी जवळ हव्यात. त्यामुळे रोपांची व कलमांची विक्री सोयीची होते.\nसावकाश वाढ होणाऱ्या झाडाचे रोपवाटिकेत चांगल्याप्रकारे संगोपन करून ती लागवडीसाठी वापरता येतात.\nकमी जागेत मोठय़ा प्रमाणावर रोपे तयार करता येतात.\nरोपांचे संगोपन चांगल्या प्रकारे होते.\nरोपावरील किडी व रोगाचे नियंत्रण करणे सोईचे होते.\nरोपावर शास्त्रीय अभिवृद्धी करता येते. उदा. डोळे भरणे, भेट कलम, गुटी कलम करणे इत्यादी.\nरोपांना पाणी, खते वेळेवर देऊन चांगली वाढविता येतात.\nउत्पादनक्षम व जातीवंत फळझाडांची कलमे व रोपे तयार करता येतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nतुमचे 'आजी- आजोबा' इंग्रजांसोबत होते; कपिल सिब्बल यांचे मोदींना प्रत्युत्तर\n१३ वर्षापासून निक जोनासला आहे 'हा' आजार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2011/", "date_download": "2018-11-17T08:25:41Z", "digest": "sha1:WTQTJJYTVU7K5AGRW6DQ6N2SWLR7YFPS", "length": 38830, "nlines": 327, "source_domain": "blog.khapre.org", "title": "Archive for 2011", "raw_content": "\n\"गांधीवादाचा बुरखा पडला गळून' या अग्रलेखातून अण्णा हजारे या स्वयंघोषित महात्म्याचा बुरखा फाडला, याचे कौतुक वाटले. ज्या देशातील पंतप्रधानांवर खटले दाखल होतात, न्यायाधीशाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागते किंवा काही मंत्री, खासदारांना सर्वोच्च न्यायालयात जाऊनही जामीन मिळत नाही, त्या देशातील लोकशाहीस्वीकृत संसदेला आपण म्हणू तसा कायदा लागू करू पाहणाऱ्या अण्णा हजारे यांची खरी ओळख आता पटली. शरद पवार व्यक्‍ती म्हणून किती स्थितप्रज्ञ आहेत हे त्यांच्यावरील झालेल्या हल्ल्यानंतर लक्षात आले; पण अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसेवकाला मात्र आपण काय बोलतोय, कुणाविषयी बोलताना काय बोलावे हे कळत नाही. हजारेंचा ढोंगी व बुरख्याआडचा गांधीवाद लक्षात आला. श्री. पवार यांच्यासारखा संयमी नेता जनतेला पाहायला मिळाला, तर वाचाळ \"समाजनेता' जनतेने अण्णांच्या रूपाने पाहिला. अशा अण्णांना महात्मा पदवी देऊन खऱ्या महात्म्याची मात्र पुन्हा नाचक्‍की केली आहे\n.- सुनील समडोळीकर, कोल्हापूर.\nदैनिक सकाळ मधील अनेक पत्रांपैकी हे एक पत्र. अण्णांबद्दल काय काय लोकांनी विचार केले होते. पण यश अण्णांच्या डोक्यात गेले. काही जणांनी अण्णांना महात्मा गांधींबरोबर नेऊन ठेवले, त्यांनीच विचार करावा गांधी असे बोलले असते काय त्यांची योग्यता काय अण्णा आता हे बास झाले. लोक तुमची साथ सोडू लागलेत. तुम्ही संयम बाळगायला हवा. कारण भारतीय जनता कधी कोणाला पायदळी तुडवेल सांगता येत नाही. तेव्हा अण्णा सांभाळून, बरं का\nआम्हांला राज कपूरच्या सिनेमांचे वेड लावणारा एक अवलिया होता, तो म्हणजे पोवळे. आम्ही जिथे काम करत होतो, तेथे तो वेल्डरचे काम करायचा, आणि रहायचा वडगावला. कंपनीपासून साधारण २० कि. मी. वर. त्यावेळेस म्हणजे १९६८चा सुमार असेल, त्याकाळी त्याच्याकडे रेकॉर्ड प्लेयर होता. एक एक रेकॉर्ड १५ रू. ना मिळायची, आणि तो ती विकत आणायचा. राजकपूरचे चित्रपट आह, श्री ४२०, चोरी चोरी, बरसात, आवारा, जागते रहो, जिस देशमे गंगा बहती है, बूट पॉलिश, अनाडी, अंदाज वगैरे. बस त्याच्या समोर विषय काढायचा.\nएक एक गाणे तो अक्षरशः म्हणून दाखवायचा, नव्हे तर रसग्रहण करायचा. बरसात चे गाणे हमसे मिले तुम आणि त्यातील राजकपूरचे व्हायोलीन वाजवणे, आवरा मध्ये दम भर जो उधर या गाण्यातील राजकपूर नर्गिसच्या केसातून जे हात फिरवतो, आह मध्ये राजकपूर आजारी असतो आणि आजारे अब मेरा या गाण्यातील त्याचा आर्त अभिनय, संगम मधील जेव्हा त्याला वैजयंतीमालाचे राजेंद्रकुमारने लिहीलेले पत्र सापडते त्यावेळेसचा त्याचा सर्दी झालेला अभिनय, चोरी चोरीतील गाणे आठवते, ये रात भिगी भिगी किंवा आजा सनम मधील अभिनय, किती किती तो सांगायचा. राजकपूर त्याचे दैवतच होते. खरोखरच त्यावेळेस माणसे अशी रसिक होती. त्याकाळी गाण्यांच्या तबकड्या मिळायच्या आणि त्या आम्ही जुन्या बाजारात शोधत असू. तो काळच वेगळा होता. प्रवाह वेगळा होता.\nमित्रांनो ही साईट पहा. एखाद्याने संस्कृत भाषेतील साहित्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी किती कष्ट करावेत याचे एक उत्तम उदाहरण आहे. त्या सज्जन गृहस्थाचे नाव आहे,धवल पटेल. वेगवेगळ्या विषयांवरील साहित्य दुसर्‍या साईट वरून कोड बदलून तयार करणे खरोखरच अवघड काम आहे, पण यांनी ते जिद्दीने केले, त्याबद्दल त्यांना सलाम.\nकृषीमंत्री शरद पवारांवर दुर्दैवी हल्ला झाला आणि काही म्हटले तरी हे दुर्दैवीच. म्हणजे लोकशाहीत हे दुर्दैवी्च. श्री. अण्णा हजारेंना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली तर अण्णा पटकन म्हणाले, एकही मारा क्या हीच अपेक्षा होती काय अण्णांकडून. नंतर त्यांनी सारवासारव केली पण त्याला काय अर्थ आहे. स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणारे अशी प्रतिक्रीया देतात हीच अपेक्षा होती काय अण्णांकडून. नंतर त्यांनी सारवासारव केली पण त्याला काय अर्थ आहे. स्वतःला गांधीवादी म्हणवून घेणारे अशी प्रतिक्रीया देतात सगळं खोटं आहे. ढोंग आहे. यामुळे सर्व युवकांचा पाठिंबा अण्णा गमावतील हे नक्की.\nआता प्रश्न असा आहे, हाच हल्ला अण्णांवर झाला असता तर ते हेच म्हणाले असते काय ते हेच म्हणाले असते काय या जगात काही खरे नाही. अण्णा ही प्रतिक्रीया देतात या जगात काही खरे नाही. अण्णा ही प्रतिक्रीया देतात\nभारतात हा प्रकार अजिबात खपवून घेऊ नये. कारण म्हातारी मेल्याचे दुःख नाही तर काळ सोकावतो आहे त्याचे काय\nआणखी किती दिवस महाराष्ट्रात भीक मागणार\nअलाहाबाद - \"गरिबांच्या घरचे खराब अन्न खाऊन पोट बिघडवून घेतले नाही तर त्यांचे प्रश्‍न समजणार कसे,'' असा सवाल कॉंग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी आज (सोमवार) नेत्यांना केला. \"गरिबांची परिस्थिती समजलीच नाही, तर तुम्हाला संताप येणार कसा मायावती आणि मुलायमसिंह यांच्यातील संताप आता मरून गेला आहे. कारण ते सत्तेच्या मागे धावत आहेत,'' अशा शब्दांत त्यांनी उत्तर प्रदेशातील सत्तेच्या राजकारणावर आसूड ओढले. \"\"आणखी किती दिवस महाराष्ट्र किंवा पंजाबमध्ये जाऊन भीक मागणार मायावती आणि मुलायमसिंह यांच्यातील संताप आता मरून गेला आहे. कारण ते सत्तेच्या मागे धावत आहेत,'' अशा शब्दांत त्यांनी उत्तर प्रदेशातील सत्तेच्या राजकारणावर आसूड ओढले. \"\"आणखी किती दिवस महाराष्ट्र किंवा पंजाबमध्ये जाऊन भीक मागणार'' असा खडा सवाल उत्तरेतील तरुणाईला करत राहुल यांनी\nविधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रचाराचा नारळ फुलपूरमध्ये फोडला.\nसाहेब, बरे झाले हे तुम्हीच कबूल केलेत. तुम्ही त्या राज्याची एवढी प्रगती करा, भीक मागायला कोणी कुठे जायलाच नको. आणि आता एक करा त्यानिरूपमला सुद्धा बोलावून घ्या तिकडे तोही भीक मागतो आहे. तुम्हीही आता हे भीकेचे राजकारणा सोडा. एवढेचे सांगणॆ.\nमित्रांनो, संस्कृत विषयावरील एक उत्कृष्ट साईट. जरूर पाहण्यासारखी आहे. कोण किती कष्ट घेतात हे जाणून घ्यावे. जगात कोणीतरी काहीतरी सतत महान कार्य करत असतात, हे आपल्याला माहित नसते. पण हे जग चालत असते. इंटरनेट उघडल्याव्ररच कळते कोण किती कष्ट घेत असतात, मोबदल्याचा विचार न करता.\nभारतात बाबा, ताई, माई, अक्का, कालीबाबा, बंगाली बाबा खूप मोठा धंदा करतात. कारण त्यांच्या मागे धावणारे भारतात खूप आहेत. लोकांना जरा त्रास झाला तर आहेच सल्ला देणारे. गंडा, तावीज, यंत्र, लिंबू कचर्‍याच्या किमतीमध्ये घेऊन खूप भारी किंमतीला देतात. लोकांना हे कळत नाही की, जे हे सर्व सांगतात त्यांचे पूर्वायुष्य कोणी पाहिले आहे काय त्यांचे भविष्य कोणी पाहिले आहे काय त्यांचे भविष्य कोणी पाहिले आहे काय पण लोकांना एवढे प्रश्न असतात त्यापुढे बाकी कोण विचार करतो. पोलीस, सरकारी कर्मचारी, शिक्षणसंबंधी लोक सुद्धा या मागे असतात.\nअसे प्रश्न ज्या ठिकाणी पाहिले जातात, त्याला देव्हारा म्हणतात. अशा ठिकाणी एक भगत बसतो, त्याच्या अंगात येते किंवा तो कवड्या टाकून प्रश्न विचारतो, मग काय पैशाची लूटच. अशा प्रकारचे देव्हारे एकट्या पुण्यात जवळ जवळ पाच हजार असावेत असा अंदाज आहे. आणि त्यात वर्षाला अंदाजे करोड रूपयाची उलाढाल होत असावी अंदाज आहे. त्यात सुद्धा ज्युनियर सिनीयर असतात. त्यांचा सुद्धा एक मोठा गुरू असतो. _______\nबाकी सविस्तर पुढे पाहू यात.\nनवी दिल्ली - भ्रष्टाचाराला विरोध आणि जनलोकपाल विधेयक या मुद्यांवर एकत्र आलेल्या \"टीम अण्णा'मध्ये फूट पडली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या \"कोअरग्रुप'मधील पी. व्ही. राजगोपाल आणि राजेंद्र सिंह यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने राजकीय वळण घेतल्यामुळे आपण बाहेर पडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हिस्सारमध्ये कॉंग्रेसविरोधात प्रचार करण्याचा निर्णय हा संपूर्ण \"कोअर ग्रुप'चा नव्हता, असाही दावा राजगोपाल आणि राजेंद्रसिंग यांनी केला आहे.\nअण्णा आपण खरे तर चांगले काम करत होतात, पण कुठे माशी शिंकली आपल्यात फूट पडली. ते होणार होतेच. कारण अण्णा आपण आपल्या आंदोलनात राजकारण आणलेत. कॉंग्रेसविरोधी प्रचार केलात, म्हणजे बाकी सर्व पक्ष धुतल्या तांदळासारखे काय अण्णा आपण अफजल गुरू, कसाब बद्दल काहीच बोलत नाही आहात. का अण्णा आपण अफजल गुरू, कसाब बद्दल काहीच बोलत नाही आहात. का कितीतरी शिक्षणा संस्थेतील घोटाळे आपण का पहात नाही कितीतरी शिक्षणा संस्थेतील घोटाळे आपण का पहात नाही किती किती सांगायचे अण्णा. आता देवाची मर्जी.\nभारतात हवामान खाते जेव्हा अंदाज व्यक्त करते तेव्हा लोक त्याची चेष्टा करतात. जसे जेव्हा खाते पावसाचा अंदाज सांगते तेव्हा हमखास पाऊस पडणार नाही याची खात्री असते. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा हवामान खाते सांगते, यापुढे तीन चार दिवस पाऊस पडणार, पण जर पाऊस पडला नाही तर लगेच सूर्यप्रकाशाचा अंदाज होणार. अगदी ठरवून अंदाज चुकतात. पण एक बरे कधितरी अंदाज बरोबर येतात. आणि हवामान खात्याची लाज राखली जाते.\nपण आता मी इथे अमेरिकेत आहे, या ठिकाणी हवामान खात्याची वेब साईट आहे, त्यावर अगदी तासातासाचाही अंदाज असतो. पण आश्चर्याची गोष्ट अशी अगदी त्याप्रमाणेच हवामानात बदल होतो.\nअसे वाटते, निसर्गच या हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे बदलतो. त्याला स्वतःचे असे मत नाहीच.\nयोगायोग - १३ ऑक्टोबर हा किशोरकुमारचा मोठा भाऊ अशोककुमारचा वाढदिवस होय.\nहरहुन्नरी गायक किशोरकुमार यांची १३ ऑक्टोबर रोजी पुण्यतिथी. अगदी डोळ्यासमोर येतो तो माणूस. त्याचे लक्षात राखण्याची भूमिका म्हणजे एक चतुर नार मधील गायक. दूर गगन की छाव मे मधील बाप. चलती का नाम गाडी मधील मेकॅनिक. किती गोष्टी आठवाव्यात.\nत्याचे मूळ नाव आभास कुमार गांगुली, जन्म ४ ऑगस्ट १९२९. पण या आकड्यांना काय महत्व आहे. त्या दिचशी कितीतरी माणसे जन्मली असतील. पण या तारखेचे महत्व वाढवणारा एकच, किशोरकुमार.\nअण्णांचा कॉंग्रेस विरोधी प्रचार अयोग्य - हेगडे\nबंगरूळ - हरियानातील हिसार पोटनिवडणुकीत कॉंग्रेस विरोधी प्रचार करणे योग्य नाही, असे स्पष्ट मत कर्नाटकचे माजी लोकायुक्त न्यायाधीश संतोष हेगडे यांनी आज (सोमवार) व्यक्त केले.\nयासंदर्भात हेगडे म्हणाले,\"\"प्रत्येक राजकीय पक्षात चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती असतात. एखाद्या पक्षात काही वाईट प्रवृत्ती असल्या तर याचा अर्थ असा होत नाही की संपूर्ण पक्ष एकाच विचाराचा आहे. त्यामुळे कॉंगेसला विरोध करणे योग्य नाही. अशा प्रचाराला माझा विरोध आहे. मात्र भ्रष्ट व्यक्ती किंवा भ्रष्ट समूहाविरोधात प्रचार करण्यास माझा पाठिंबा राहील. टीम अण्णांनी कॉंग्रेस पक्षाचे नाव न घेता वाईट प्रवृत्तीच्या उमेदवारांना विरोध करावा.''\nहिसार पोटनिवडणुकीत कॉंग्रेस विरोधी प्रचार करणार असल्याचे टीम अण्णांनी जाहीर केले आहे.\nअण्णा आपण जे कार्य करता ते योग्यच आहे पण एखादा पक्षच योग्य नाही असे समजून त्या विरूद्ध प्रचार करणे योग्य नाही. कॉंग्रेस पक्ष भ्रष्टाचारी नाही तर त्यातील मंडळी ब्रष्टाचारी आहेत. त्या व्यक्तिंविरूद्ध प्रचार करावा. पक्ष श्रेष्ठ असतो, हे आपणास काय सांगावे.\n'त्या' बेकरीत अल्पवयीन मुले कशी\nपुणे - जुन्या बाजारात आग लागलेल्या समता बेकरीत बारा सिलिंडर ठेवण्याची परवानगी कशी मिळाली, तेथे अल्पवयीन मुलेही काम करीत होती; त्याची कोणी दखल का घेतली नाही, आदी प्रश्‍न उपस्थित करून, अग्निशमन दलाचे अधिकारी वेळेत पोचले असते तर एका निष्पाप जिवाचा बळी गेला नसता, अशी खंत स्थानिक नागरिकांकडून गुरुवारी व्यक्त करण्यात आली.\nदैनिक सकाळ मधील एक बातमी. आतही भारतात अल्पवयीन मुलांना कामाला लावले जाते. सरकार मुलांना शाळेसाठी किती मदत देण्याचा प्रयत्न करते, पण लोकांची मानसिक स्थिती बदलण्याची आज गरज आहे. भावी पिढी शिकली नाही तर भारत कशी प्रगती करणार आता यासाठी कडक कायदे करण्याची गरज आहे.\nभारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायला सर्वात जास्त कष्ट घेतले ते महात्मा गांधींनी. पण आज त्यांची आठवण कोणाला आहे परवाच २ ऑक्टोबर गांधी जयंती होती पण भारतात त्याची आठवण कोणाला होती काय परवाच २ ऑक्टोबर गांधी जयंती होती पण भारतात त्याची आठवण कोणाला होती काय सर्व टी.व्ही. चॅनेलवाले नको नको त्या बातम्या दाखवतात, पण त्यांना गांधींबद्दल १० मिनीटे सुद्धा वेळ नव्हता. रविवारी गांधी जयंती आली, आणि एक दिवसाची सुट्टी बुडाली म्हणून कित्येक नोकरदार हळहळले असतील. फक्त आठवण असेल ती दारू पिणार्‍यांना कारण त्या दिवशी भारतात दारू मिळत नाही ना\nकोणत्याही वर्तमानपत्रातून लोकांना आठवण केली गेली नाही\nजर महात्मा गांधी नसते तर किंवा त्यांनी या भानगडीत न पडता वकिली करून पैसा मिळवायचा विचार केला असता तर\nखरंच विचार करण्याची वेळ आलेली आहे \nपारनेर तालुक्यातील राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत त्यांना ‘महात्मा’ ही उपाधी देण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. आज सायंकाळी राळेगण येथे झालेल्या या ग्रामसभेला हजारे यांच्यासह करप्शन अगेन्स्ट इंडियाचे अरविंद केजरीवाल, उद्योगपती अभय फिरोदिया, त्यांच्या पत्नी इंदिरा फिरोदिया आदी उपस्थित होते. या सभेत राळेगणसिद्धीचे सरपंच जयसिंग मापारी यांनी हजारे यांना गावाच्या वतीने ‘महात्मा’ उपाधीने गौरविण्याचा ठराव मांडला. हा ठराव मांडताना त्यांनी हजारे यांच्या ग्रामविकास व भ्रष्टाचार विरोधी कार्याचा आढावा घेतला. हजारे यांना विविध संस्थांनी आत्तापर्यंत अनेक पुरस्कार व सन्मान दिले, मात्र गावाने त्यांना अद्यापी काहीही दिलेले नाही. सध्या सुरू असलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर त्यांना ‘महात्मा’ पदवी देण्यात यावी असे मापारी यांनी सांगितले. टाळ्या व घोषणांच्या गजरात हा ठराव ग्रामसभेने एकमताने मंजूर केल\nअण्णा हजारे यांची माफी मागून, खरोखरच अण्णा महात्मा गांधींइतके थोर आहेत काय\nविद्यार्थी शाळेत जातात. पण काही विद्यार्थी जास्त तर काही कमी मार्क मिळ्वतात. समजा जाणकार भविष्यवेत्त्यांनी त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला, आणि त्यांना मार्ग सुचविले तर शिवाय भारतात संमोहनशात्रातील जाणकार मंडळी आहेत त्यांनी या बाबतीत पावले उचलली तर शिवाय भारतात संमोहनशात्रातील जाणकार मंडळी आहेत त्यांनी या बाबतीत पावले उचलली तर वास्तुशास्त्रज्ञांनी याबद्दल मार्गदर्शन केले तर वास्तुशास्त्रज्ञांनी याबद्दल मार्गदर्शन केले तर भारतातील भावी पिढी पूर्ण सुशिक्षीत होईल आणि भारत जगात एक नंबर होईल ना\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nअण्णा हे योग्य नाही\nअण्णा हजारे आणि म. गांधी\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dayoneadelefans.com/adele/adele-wins-global-success-award-at-the-brits/?lang=mr", "date_download": "2018-11-17T09:29:17Z", "digest": "sha1:DJVFPQ7MMXRS536BMC3F6N5OMLWGYUDV", "length": 3535, "nlines": 80, "source_domain": "dayoneadelefans.com", "title": "Adele wins Global Success Award at the BRITs! | दिवस एक Adele चाहते", "raw_content": "दिवस एक Adele चाहते\nऍमेझॉन वर Adele संगीत\nFacebook वर कोलंबिया रेकॉर्डस्\nInstagram रोजी कोलंबिया रेकॉर्डस्\nTwitter वर कोलंबिया रेकॉर्डस्\nTwitter वर कोलंबिया रेकॉर्डस् यूके\nFacebook वर XL रेकॉर्डिंग\nXL रेकॉर्डिंग रोजी Instagram\nTwitter वर XL रेकॉर्डिंग\nइंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 22, 2017 DOAF एक टिप्पणी सोडा\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nहे गॅलरी समाविष्टीत 9 फोटो.\nजून महिना 25, 2016 DOAF एक टिप्पणी सोडा\n*दिवस एक Adele चाहते आम्ही Adele गोपनीयतेचे उल्लंघन शकते वाटेल जे paparazzi फोटो किंवा इतर चित्र वापरत नाही. आपण तिच्या जन्म फोटो आहेत आणि संकेतस्थळावर त्यांना देऊ इच्छित असल्यास, फेसबुक मार्गे आमच्याशी संपर्क साधा, * धन्यवाद\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nअभिमानाने द्वारा समर्थित वर्डप्रेस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/eashmin-diwali-issue/", "date_download": "2018-11-17T09:39:44Z", "digest": "sha1:EJ24H7MUFY25UUZMCDZD4YPPSHRRFYB2", "length": 8210, "nlines": 81, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "रश्मिन दिवाळी अंक २०१८ साठी साहित्य पाठवण्याचे आवाहन - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nरश्मिन दिवाळी अंक २०१८ साठी साहित्य पाठवण्याचे आवाहन\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\n“आयुष्यात मला भावलेलं एक गुज सांगतो. उपजिविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरुर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीनं करा, पण एवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ ह्यांतल्या एखाद्यातरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल.- पु. ल.”\nआपल्या लाडक्या भाईंचीच ही शिकवण, म्हणून आज प्रत्येक मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी आपलं कलेशी असणारं नातं तोडू शकत नाही आणि म्हणूनच आपल्यापैकी अनेक जणांनी आपली ही आवड जोपासत आपलं लिखाण सुरु ठेवलंय. कधी फेसबुकच्या माध्यमातून तर कधी एखाद्या व्हाट्सअँप पोस्ट मधून ते साहित्य आपण आपल्या मित्र मंडळींपर्यंत पोहचवत देखील असाल. पण नेदरलँड्स मराठी मंडळाच्या दिवाळी अंकातून ते साहित्य आपण जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहचवू शकता. तेव्हा वाट कसली बघताय; लवकरात लवकर आपलं साहित्य आमच्यापर्यंत पोहचवा ह्या वर्षीच्या दिवाळी अंक ‘पु.ल.कित’ मधे समाविष्ट करण्यासाठी..\nजगभरातील तमाम पु.ल. प्रेमींकरता आपल्या लाडक्या भाईंबद्दल व्यक्त होण्याची, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याची, आपल्या बालपणात पुन्हा एकदा रमण्याची एक सुवर्णसंधी म्हणजे रश्मिन दिवाळी अंक २०१८ “पु.ल.कित”\nभाईंबद्दल सुचणारे लेख, कविता, त्यांच्या आठवणी…. अहो इतकंच काय तर व्यंगचित्र आणि इतर साहित्याची सुद्धा आम्ही वाट बघतोय. बालमित्रांच्या साहित्यासाठी खास बालविभाग आहेच त्यांनी मराठी, इंग्रजी अथवा डच भाषेत स्वतः लिहिलेले लेख, कथा, चित्रं या विभागासाठी नक्की पाठवा.\n१. लेख मराठीत लिहिलेला असावा.\n२. लेखाच्या खाली आपले नाव, राहण्याचे ठिकाण व ई-मेल इ. नमूद करावे.\n३.आपला लेख आम्हाला “अटॅचमेन्ट” स्वरूपात पाठवा. वर्ड, पिडीएफ किंवा तुमच्या हस्तलिखिताची स्कॅन प्रत सुद्धा चालेल.\n४. शब्दमर्यादा : १२०० ते १५०० शब्द.\n५. लेखासोबत फोटो दयायचे असल्यास ते नावांसहित “अटॅचमेन्ट” स्वरूपात पाठवावे.\n६. आपले लिखाण nmm.netherlands@gmail.com वर दिनांक ३० ऑगस्ट २०१८ पर्यंत पाठवावे.\nउलटा चोर कोतवाल को दाटे\nलासलगाव येथे आज उन्हाळ कांद्याला 1373 रुपये भाव मिळाला\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nपिंपरखेड येथील शाळेत तंबाखू मुक्त अभियान\nगौरी गणपतींचे कोकणात थाटामाटात विसर्जन\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-damping-pigeon-pea-jalgaon-maharashtra-1285", "date_download": "2018-11-17T09:30:59Z", "digest": "sha1:L5L5UDO72IM6NWQI22ESMOD6RQ7K5AFR", "length": 13988, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, agrowon, damping off on pigeon pea in Jalgaon, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव जिल्ह्यात तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव\nजळगाव जिल्ह्यात तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव\nगुरुवार, 21 सप्टेंबर 2017\nआमच्या तुरीमध्ये यंदा मर रोगाचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे. तूर बहरण्याची आता वेळ आहे, परंतु रोगाच्या प्रादुर्भावामुळे तिच्या वाढीवरही परिणाम दिसून येत आहे.\n- जालिंदर पाटील, तूर उत्पादक, वायला टाकळी, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव.\nजळगाव ः जिल्ह्यात पूर्वहंगामी (बागायती) व कोरडवाहू तुरीवर मर रोगाचा काहीसा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यात पीक हळूहळू पिवळे होऊन पुरते जमीनदोस्त होत आहे. मर रोगामुळे काळ्या कसदार जमिनीसह हलक्‍या व मुरमाड जमिनीतील पीक बाधित होत आहे. यात अनेक ठिकाणी नुकसानाची पातळी हजार झाडांमागे ६० ते ७० झाडे एवढी आढळून आली आहे.\nजिल्ह्यात यंदा तुरीची लागवड बऱ्यापैकी झाली आहे. त्यात सर्वाधिक लागवड मुक्ताईनगर, रावेर, बोदवड, जामनेर व पाचोरा तालुक्‍यांत आहे. चोपडा, जळगाव, अमळनेरमधील तापी काठावरील अनेक गावांमध्येही बऱ्यापैकी लागवड झाली आहे.\nजिल्हाभरात जवळपास अडीच हजार हेक्‍टरवर पूर्वहंगामी किंवा बागायती तूर आहे. पूर्वहंगामी तूर सद्यःस्थितीला फुलोऱ्यावर आली आहे. यातच पूर्वहंगामी तुरीमध्येच मर रोगाचा अधिक प्रादुर्भाव दिसून येत आहे. हा प्रादुर्भाव कसा रोखावा, याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मरग्रस्त झाडे पिवळी होऊन नंतर पूर्णतः वाळतात. ही झाडे उपटून फेकण्याशिवाय कोणताही पर्याय शेतकऱ्यांसमोर नसल्याची स्थिती आहे. यात त्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकरी एक क्विंटलपर्यंतचे नुकसान आजच सहन करण्याची वेळ मर रोगामुळे आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nमर रोग तूर जळगाव\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2018-11-17T08:23:54Z", "digest": "sha1:53EUTWVDIJXKVKJIGT22M2UWHBQKNQEF", "length": 9838, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "घुले पाटील स्मृती पुरस्कार हणमंतराव गायकवाड यांना जाहिर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nघुले पाटील स्मृती पुरस्कार हणमंतराव गायकवाड यांना जाहिर\nनगर – ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या कामगार सांस्कृतिक मंडळाच्यावतीने लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या 88 व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्‍तींना देण्यात येणाऱ्या घुले पाटील स्मृती पुरस्कारासाठी ज्येष्ठ उद्योजक हणमंतराव गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. दि. 15 रोजी कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी दिली.\nसकाळी 1 वाजता होणाऱ्या कार्यक्रमात माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष पांडूरंग अंभग आदी उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे यंदाखे तेरावे वर्ष असून 51 हजार रुपये, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या वर्षाचा पुरस्कार भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हणमंतराव गायकवाड यांना देण्यात येणार आहे. जिद्द व मेहनतीच्या जोरावर भारतासह अनेक देशात विविध क्षेत्रात ते कार्यरत असून या ग्रुपच्या माध्यमातून 85 हजारांवर लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.\nकारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, संचालक काकासाहेब नरवडे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, कामगार प्रतिनिधी सुखदेव फुलारी, नागेबाबा मल्टिस्टेटचे अध्यक्ष कडूभाऊ काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे आदी या कार्यक्रमाचे नियोजन करीत आहेत. कारखान्याच्या सांकृतिक मंडळाने अकाली निधन झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला णक लाखाची मदत केली आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कामगाराला 15 हजारांची मदत, असाध्य रोगावरील उपचारासाठी 25 हजारांची मदत, स्त्री जन्म स्वागत उपक्रमांतर्गत मुलींच्या नावाने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र असे उपक्रम राबविण्यात आले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleट्रक चालकांना लुटणाऱ्याला अटक\nNext articleगोकुळ संपर्क सभेत राडा; विश्‍वास नेजदार यांना मारहाण\nनगरकर बोलू लागले… डेव्हलपमेंट प्लॅन राबवावा\nडेव्हलपमेंट प्लॅन राबवावा महापालिका हद्दीमध्ये पुरेशा रूंद रस्त्याचा अभाव, पार्किंगच्या जागांचा अभाव, वाहतूक यंत्रणेवर नियंत्रण ठेवण्याचा अभाव आणि विविध सार्वजनिक खेळाची मैदाने, मोठमोठी उद्याने, सार्वजनिक...\nनगरकर बोलू लागले… ‘अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रूंदी खुंटली’\nनगरकर बोलू लागले… मूलभूत प्रश्‍न “जैसे थे’च\nनगरकर बोलू लागले…’मतदार अजूनही अस्थिरच\nनगरकर बोलू लागले… ‘शहरात खड्ड्यांचे साम्राज्य’\nवेळे उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू करू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/03/blog-post_1547.html", "date_download": "2018-11-17T09:44:22Z", "digest": "sha1:GGI5XWSSX3L7FCOGYETQKZO42EE2ZXPC", "length": 23228, "nlines": 235, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका...", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशनिवार, ८ मार्च, २०१४\nवादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका...\nहिमायतनगर तालुक्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका...\nपिके आडवी, गहू, हरभऱ्याचे प्रचंड नुकसान\nहिमायतनगर(अनिल मादसवार)शहर व तालुका परिसरात शनिवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून विजांच्या गडगडटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान पावसाबरोबर तालुक्यातील काही गावात गारांचा पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे शेतीतील गहू, हरभरा, आंबा, संत्रा, मोसंबी या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे.\nमागील आठ दिवसापासून मराठवाड्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजविला आहे. त्याचा फटका हिमायतनगर तालुक्यातील मंगरूळ, धानोरा, बोरगडी, बोरगडी तांडा न.१,२, कोठा तांडा, एकंबा, सिरंजणी सह सरसम, पळसपूर, डोल्हारी, कारला, सवना, टेंभी, खडकी बा., वडगाव, जीरोणा, पवना, एकघरी या ग्रामीण भागात बसला होता. त्यामुळे कापून ठेवलेला हरभरा, करडी, उभा गहू आडवा होवून, हाती आलेल्या संत्र्या -मोसंबीची फळे गळून पडली आहेत. यामुले शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असताना हिमायतनगर तालुक्यातील नुकसानीची साधी दाखलही घेतल्या गेली नसल्याची खंत काही शेतकर्यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलून दाखविली.\nदुसऱ्यांदा शनिवारी वादळी वाऱ्यासह गारांच्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा, गारांचा पाऊस तालुक्यातील फुले नगर, पळसपूर, डोल्हारी, टेंभी, सह ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी झाला. गारांचा आकार मोठा असल्यामुळे झाडांची पाने गळून पडली, शेतातली पिके आडवी झाली. सायंकाळी ४ वाजता सुरू झालेला प्रवास उशिरापर्यंत सुरू होता. सकाळपर्यंत या गारा विरघळल्या नव्हत्या. त्यामुळे शेतात पिकांऐवजी गारांचा थर दिसत होता. गहू, करडी, हरबरा हि पिके गारपीटीने उध्वस्त झाली. तालुक्यातील शेतकरी गेल्यावर्षीचा दुष्काळ आणि या वर्षीच्या गारपीटीने मेटाकुटीला आला आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नुकसानीची मदत मिळवून द्यावी अशी रस्त मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.\nतहसीलच्या रामभरोसे कारभारामुळे शेतकर्यात संताप येथील तहसील कार्यालयात सध्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. एकीकडे निवडणुकींची कामे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा सामना त्यातच येथील कारभार पाहणाऱ्या तहसीलदार यांचे पद भरलेले असून, रिक्त आहे. त्यामुळे तहसीलचा कारभार रामभरोसे चालविला जात असल्याने, नुकसान शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेणार कोणी वालीच उरला नाही अश्या संतप्त प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेताकार्यातून व्यक्त होत आहे.\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे नेत्यांचे दुर्लक्ष आठ दिवसाच्या काळात हिमायतनगर तालुक्याला दोन वेळा अवकाळी पावसाने झोडपून काढले. तर काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. परंतु तालुक्याच्या जबाबदार एकही नेत्यांनी नुकसान ग्रस्त भागातील शेतकऱ्यांची साधी भेटही घेतली नाही. नेत्यांच्या या दुर्लक्षित कारभाराबाबत शेतकरी व सामान्य नागरीकातून तीव्र संताप व्यक्त होत असून, याचा फटका आगामी निवडणुकीच्या काळात त्यांना बसणार एवढे मात्र खरे.\nशहरात झालेल्या जोरदार पावसाने यात्रेकरूंची तारांबळ महाशिवरात्री महोत्सवानिमित्त हिमायतनगर येथे मोठी यात्रा भरविण्यात आली असून, मागील आठ दिवसापासून यात्रेवर ढगाळ वातावर व पावसाचे सावट पडले आहे. त्यामुळे रंगात आलेल्या यात्रेत अचानक सुरु झालेल्या पावसामुळे व्यत्यय निर्माण झाला आहे. शनिवारी वादळी - वाऱ्यासह सुरु झालेल्या पावस्मुळे व्यापारी व यात्रेकरूंची चांगलीच तारांबळ उडाली होती. या वादळी पावसामुळे बर्याच्या व्यापार्यांचे पाल, तीन शेड अस्ताव्यस्त झाल्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nबेदम मारहाण.. युवक कोमात\nअंध शेतकऱ्याचा रस्त्यासाठी टाहो.\n‘इलाही’ मुळे मराठी गजल समृध्द\nबिनपदाची एक्सप्रेस अन्‌ लंगडे प्रवाशी\nडी.बी पाटलांची उमेदवारी म्हणजे अशोकरावांना ' गिफ्ट...\nअभियंता अडकला अप संपदे च्या जाळ्यात\nजिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण कोमावार\nअवैध धंदेवाल्यांनी घेतली धसकी\nरेल्वेच्या वेळापत्रकानुसार शाळेवर हजेरी..\nशेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष दयावे\nनियुक्त्या तातडीने करण्याची मागणी\nचंदन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात\nआचारसंहितेत राजकीय नेत्यांची बैनर बाजी..\nहवामान केंद्र प्रशासन व शेतक-यांसाठी उपयुक्त\nवादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका...\nलोहा-कंधार तालुक्यातील नुकसान कोटीच्या घरात\n2 लाख 64 हजारांचा एैवज जप्त\nदोन लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या\nभयमुक्त व निषपक्ष निवडणुक व्हावी\n\" बळीप्रथेला \" लगाम...\nपक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना संपविण्याचे का...\nमुंडेंचा दौरा संपूर्णतः राजकीय स्वार्थाचा ठरला.\nबारा वर्ष सक्तमजूरी व १० हजार दंड\nपत्रकारास जीवे मारण्याची धमकी\nमंदीरावर केली तुफान दगडफेक\nकॉपी-पेस्टची कमाल पोलीस प्रेसनोटची धमाल\nगारपिटीचा ५ वा बळी\nशौच्चालय बांधकामाचा निधी मिळेना\nसागवान तस्करांचे \" जंगल में मंगल \"\n९ लाखाची बेहिशोबी मालमत्ता पकडली\nडी.बी.पाटील यांची उमेदवारी दाखल\nबोगस बिले उचलण्यासाठीचे प्रयत्न\nअमिता चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज\nमुलीची छेड काढल्यावरून तणाव\nबोगस रस्त्याच्या कामाची चौकशी गुलदस्त्यात\nकाँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल\n३० रोजी मोदीची सभा\nकाँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार\nमिरवणुकीत फटाके उडविणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले...\nआचारसंहितेचे काटेकोर पालन करावे\nलोकसभेची उमेदवारी हीच कार्यवाही काय.. नरेंद्र मोदी...\n\" गुढीपाडवा \" दिनी रंगला टेंभीत डाव\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2018-11-17T09:13:07Z", "digest": "sha1:YRUPW2A3MG7Y57Y2SC2AFMYE4PDZY3JX", "length": 22769, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी\nअकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी\n=शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती=\nमुंबई, [२१ फेब्रुवारी] – शनिवारपासून सुरू झालेल्या १२ वीच्या परीक्षेतील ऑटिस्टीक विद्यार्थ्यांना यापुढे गणित विषयाबरोबरच विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र आणि वाणिज्य शाखेतील बुक कीपिंग व अकाऊन्टसी या विषयांकरिता साधे कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी येथे दिली. बारावीसोबतच ही सुविधा यापुढे अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.\nलर्निंग डीसेबिलिटिज व ऑटिस्टीक असणार्‍या अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेटर वापरण्याची इच्छा असेल तर त्यांना ते वापरता येणार आहे. हा कॅल्क्युलेटर विद्यार्थ्यांना स्वत:च आणावा लागेल. मात्र, हा फक्त साधा (बेसिक) कॅल्क्युलेटर असेल, मोबाईल फोनमधील कॅल्क्युलेटर किंवा तत्सम कॅक्ल्युलेटर वापरता येणार नाही, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.\nलोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, पालक संघटना, शिक्षक, शिक्षणतज्ञ यांच्या माध्यमातून ऑटिस्टीक विद्यार्थ्यांना गणितीय संकल्पनांसाठी परीक्षेदरम्यान कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या मागणीचा मानवी दृष्टिकोनातून विचार करून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे तावडे म्हणाले.\nअकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची सुविधा देण्याची सूचना परिक्षेच्या केंद्र संचालकांना देण्यात आली आहे. तसेच या परिपत्रकाच्या सूचना परीक्षा केंद्रावर प्रसिद्ध करण्याचे निर्देशही देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअनेक मंत्रालये हेरगिरीच्या विळख्यात\nबजेट भाषणाच्या प्रतीही विकल्या दोन ऊर्जा सल्लागारांना अटक चौघांना पोलिस, तिघांना न्यायालयीन कोठडी नवी दिल्ली, [२० फेब्रुवारी] - दिल्ली ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ls-2017-diwali-news/art-drawing-photography-1652471/", "date_download": "2018-11-17T09:40:31Z", "digest": "sha1:ASH3CZHLCWB7VUR6HA4TKAK4C3QZN64S", "length": 19602, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "art drawing photography | ‘वास्तव’, ‘भास’ आणि भाषा… | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nदिवाळी अंक २०१७ »\n‘वास्तव’, ‘भास’ आणि भाषा…\n‘वास्तव’, ‘भास’ आणि भाषा…\n‘एनिग्मा’ या शीर्षकाचं हे माझं चित्र. त्यात एक माणूस एक वस्तू हाताळताना विचारात गढलेला दिसतो.\n‘एनिग्मा’ : २०१७, रुंदी- २० इंच/ उंची- २४ इंच, कॅनव्हासवर अ‍ॅक्रिलिक रंग.\nलोकसत्ता दिवाळी अंक २०१७\n‘एनिग्मा’ या शीर्षकाचं हे माझं चित्र. त्यात एक माणूस एक वस्तू हाताळताना विचारात गढलेला दिसतो. या चित्रातल्या माणसाच्या हातात जो त्रिकोण दिसतो आहे, त्याचा आकार जरा कोडय़ात टाकणारा आहे. अशक्य आकाराचा हा त्रिकोण अनेकांनी आधीही पाहिलेला असेल.\nया चित्रासंदर्भात चित्रकार म्हणून मला पडलेलं कोडं आणखी निराळं आहे. दृश्यातून काय दाखवलं जातं आणि काय पाहिलं जातं याबद्दल- म्हणजे ‘रिप्रेझेंटेशन’बद्दल मी अधिक विचार करतो आहे.\nलायनेल आणि गणितज्ञ रॉजर पेनरोज या पिता-पुत्रांनी ‘ट्रायबार’ची रचना केली. दृष्टिभ्रम वाटणारी आणि गणितातल्या भूमितीच्या प्रश्नांचा वेध घेणारी अनेक चित्रं करणारा मॉरित्स इचर हा या पेनरोज पिता-पुत्रांचा समकालीन; आणि एका शोधनिबंधाच्या लेखनात त्यांचा सहकारीदेखील. त्यांनी विकसित केलेला हा ‘इम्पॉसिबल ट्रँगल’चा आकार आहे.\nतो इथं टेबलावर आहे. ‘स्टिल लाइफ’मध्ये एखादी वस्तू असते, तसा. पण हे स्टिल लाइफ नाही. इथं एक माणूस त्या त्रिकोणाला हाताळतो आहे. चित्रात मानवाकृती आल्यामुळे चित्रातली गुंतागुंत वाढतेय इथे. जणू बारकाईनं निरीक्षण करून झाल्यावरही ही त्रिकोणी वस्तू त्याच्या हातातच आहे. चित्रातला तो माणूस हातातल्या या आकाराबद्दल काही सखोल विचारांमध्ये गढून गेला आहे.. त्याला कोणते प्रश्न पडले असावेत\nएखादी गोष्ट अगदी पटण्यासारखीच (कन्व्हिन्सिंगली) समोर येते. ती गोष्ट प्रत्यक्षात शक्य नाही, अस्तित्वात असूच शकत नाही, हे माहिती असतं, तरी ती खरी किंवा सहजशक्य असल्याप्रमाणेच भासते. हे कसं काय होतं यामागच्या प्रक्रियेचा शोध ‘भाषे’मध्ये (‘दृश्यभाषेत’ या अर्थानं) घ्यायचा की त्याच्या उत्तरांसाठी जगाकडे पाहायचं, हा प्रश्न मला मांडायचा आहे. तो माझ्याहीपुढला प्रश्न आहे. तोच साधारणपणानं या चित्रामागचा हेतू म्हणता येईल.\nदृश्याचं सादरीकरण कसं करायचं, हा एक चित्रकार म्हणून माझ्यापुढला प्रश्न असतो. खरं तर दृश्यभाषा ही दृश्याच्या सादरीकरणाचं माध्यम. पण दृश्यभाषेत- किंवा कोणत्याही भाषेत- अर्थाबद्दलचे प्रश्न असतातच.\n‘लँग्वेज ऑफ रिप्रेझेंटेशन’बद्दलचे म्हणजेच दृश्य-प्रत्ययाच्या किंवा ‘चित्राच्या अर्थापर्यंत पोहोचवणाऱ्या’ भाषेबद्दलचे प्रश्न हे माझ्या अनेक चित्रांना घडवणारे ठरले आहेत.\n‘स्टिल लाइफ’ या चित्रप्रकाराच्या परंपरेत समोरच्या वस्तू जशा आहेत तशाच दाखवण्यासाठी त्या वस्तूंचा आकार, रंग, पोत हे यथार्थपणे रंगवलं जात होतं. त्या वस्तू आहेत आणि त्या अशा आहेत, हे रंगवण्याची ती परंपरा होती. सेझाँसारख्या चित्रकारांनी त्यात बदल केले, पस्र्पेक्टिव्ह बदलून त्याच वस्तू पाहण्याची सुरुवात झाली. पुढे चित्रकलेतही दोन विचारप्रवाह दिसू लागले. हे असेच विचारप्रवाह, कोणत्याही भाषेचा अर्थाशी असलेला संबंध काय, याविषयी असू शकतात. एक: दृश्यातून रूढ अर्थाचं प्रतिनिधित्व करायचं असं मानणारा आणि तसंच करणारा प्रवाह. आणि दुसरा: चित्राच्या रचनेतून अर्थप्रत्यय घडत असतो आणि तसाच तो पुढे घडवायचा आहे, असं मानणारा प्रवाह. इंग्रजीत पहिल्या प्रवाहाला ‘कन्व्हेन्शनल ’ किंवा ‘बेस्ड ऑन कन्व्हेन्शन्स ऑफ मीनिंग’, तर दुसऱ्याला ‘स्ट्रक्चरल’ किंवा ‘बेस्ड ऑफ स्ट्रक्चरल इक्विव्हॅलन्स’ प्रवाह असं म्हणता येईल. उदाहरणार्थ, फोटोग्राफीमध्ये ‘स्ट्रक्चरल इक्विव्हॅलन्स’ आहे. कारण वस्तूवर जसा प्रकाश पडला, तोच प्रकाश फोटोग्राफीत प्रतिबिंबित होतो.\nयापलीकडेही ‘सब्जेक्टिव्ह’ आणि ‘ऑब्जेक्टिव्ह’ असे मतप्रवाह आहेतच. या अशा सगळ्या विभागण्यांना खरंच काही अर्थ आहे का\nअलीकडेच ‘टीआयएफआर’ या संस्थेतल्या एका भौतिकशास्त्रज्ञाचं व्याख्यान होतं, तिथं गेलो होतो. खगोलभौतिकी विषयावरल्या या व्याख्यानात कृष्णविवर कसं असतं, याच्या प्रतिमा दाखवून कृष्णविवरांबद्दलच्या नव्या संशोधनाची माहिती दिली गेली. नंतरच्या प्रश्नोत्तरांत साहजिकच प्रश्न आला: ‘‘तुम्ही आत्ता या स्लाइड दाखवल्यात, ते ‘खरे फोटो’ होते का कृष्णविवरांची छायचित्रं होती का ही कृष्णविवरांची छायचित्रं होती का ही’’ नाही. ती नव्हती. ‘‘कृष्णविवरांबद्दल आपली समज वाढायला मदत व्हावी यासाठी संगणकावर या प्रतिमा घडवण्यात आल्या होत्या,’’ असं वक्त्यानं सांगितल्यावर श्रोत्यांमध्ये काहीशी चुळबुळ दिसली. तेवढय़ात वक्ता म्हणाला, ‘‘पण त्या प्रतिमा म्हणजे फोटोच आहेत की संगणकीय चित्रं, यामुळे काही फरक पडत नाही. उपलब्ध ज्ञानाचं प्रतिबिंब या प्रतिमांमध्ये आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि असाही विचार करा की, आत्ता मी तुमच्यासमोर आहे- पण मी तुम्हाला पाहू शकतो आहे, तेव्हा मला काय दिसतं आहे’’ नाही. ती नव्हती. ‘‘कृष्णविवरांबद्दल आपली समज वाढायला मदत व्हावी यासाठी संगणकावर या प्रतिमा घडवण्यात आल्या होत्या,’’ असं वक्त्यानं सांगितल्यावर श्रोत्यांमध्ये काहीशी चुळबुळ दिसली. तेवढय़ात वक्ता म्हणाला, ‘‘पण त्या प्रतिमा म्हणजे फोटोच आहेत की संगणकीय चित्रं, यामुळे काही फरक पडत नाही. उपलब्ध ज्ञानाचं प्रतिबिंब या प्रतिमांमध्ये आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि असाही विचार करा की, आत्ता मी तुमच्यासमोर आहे- पण मी तुम्हाला पाहू शकतो आहे, तेव्हा मला काय दिसतं आहे माझ्या मेंदूतल्या ज्ञानग्राहक यंत्रणांनी मला दाखवलेली तुमची प्रतिमाच तर मला दिसतेय माझ्या मेंदूतल्या ज्ञानग्राहक यंत्रणांनी मला दाखवलेली तुमची प्रतिमाच तर मला दिसतेय’’ हे एक उदाहरण प्रतिमांबद्दल विभागण्यांच्या पलीकडला विचार करण्यासाठी उपयोगी पडू शकेल असं मला वाटतं.\nमाझ्या मते, आपण दोन्ही प्रकारांनी पाहत असतो. कन्व्हेन्शनल आणि स्ट्रक्चरल, सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह या प्रत्यक्षात विभागण्या राहत नाहीत. या विभागण्यांमधलं अंतर कमी करण्याचा प्रयत्न मी माझ्या नव्या चित्रमालिकेतून करतो आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/interviews/5774-know-how-actress-namrata-pradhan-got-the-serial-chhatriwali", "date_download": "2018-11-17T09:28:12Z", "digest": "sha1:QGP2JFAS377G7PC5RJNXKIHWINCCWRVB", "length": 12324, "nlines": 233, "source_domain": "marathicineyug.com", "title": "जाणून घ्या 'नम्रता प्रधान' ला कशी मिळाली ‘छत्रीवाली’ मालिका? - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nजाणून घ्या 'नम्रता प्रधान' ला कशी मिळाली ‘छत्रीवाली’ मालिका\nPrevious Article ‘मी खऱ्या आयुष्यात देखील मधुरा सारखीच आहे’ - शिवानी रांगोळे, अभिनेत्री, आम्ही दोघी\nNext Article कोकण आवडणाऱ्या प्रत्येकाला 'रेडू' नक्कीच आवडेल - दिग्दर्शक सागर वंजारी\nस्टार प्रवाहवर १८ जूनपासून सुरु होणाऱ्या ‘छत्रीवाली’ या मालिकेतून नम्रता प्रधान हा नवा चेहरा छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या आणि स्वत:सोबत नेहमी छत्री बाळगणाऱ्या मधुराची व्यक्तिरेखा नम्रता साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने नम्रताशी साधलेला संवाद...\nमधुरा देणार का प्रेमाची कबुली 'छत्रीवाली' मालिकेत येणार रोमॅण्टिक वळण\nलव्ह-हेट रिलेशनशीपची गोष्ट सांगणारं 'छत्रीवाली' मालिकेचं धमाल शीर्षकगीत\n‘छत्रीवाली’ मालिकेचा महाएपिसोड पाहा महारविवारमध्ये ‘स्टार प्रवाह’वर\nआषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘छत्रीवाली’ मध्ये रंगणार कीर्तन सोहळा\n'छत्रीवाली' च्या छत्रीला आजीच्या मायेचा ओलावा\nछत्रीवाली ही तुझी पहिलीच मालिका. या मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली\n- लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड आहे. या मालिकेसाठी ऑडिशन सुरु असल्याचं मला समजलं आणि मी ऑडिशनसाठी फोटो पाठवले होते. त्यात माझी निवड झाल्यानंतर दोनवेळ लूक टेस्ट झाली. तो लूक योग्य वाटला सगळ्यांना आणि अपेक्षित असणारी छत्रीवाली त्यांना माझ्यात सापडली. छत्रीवालीमुळे माझं अभिनयाचं स्वप्न पूर्ण होतंय असंच म्हणावं लागेल.\nमालिकेतली मधुरा आणि तुझ्या व्यक्तिमत्त्वात काही साम्य आहे ही व्यक्तिरेखा साकारताा अभिनेत्री म्हणून काय विचार करतेस\n- आमच्यात खूपच साम्य आहे. मधुरा आणि मी जवळपास सारख्याच आहोत असंही म्हणता येईल. कारण, मी माझ्या कुटुंबाशी खूप घट्ट आहे. मधुरा कोणताही निर्णय विचार करून घेते, तसंच माझंही आहे. मधुरा जितकी कॉन्फिडंट आहे, तशीच मीही आहे. त्यामुळे माझ्यासाठी मधुरा वेगळी नाहीच. ही व्यक्तिरेखा साकारताना मला वेगळं असं काहीच करावं लागत नाही.\nया मालिकेत तुझ्याबरोबर अनुभवी कलाकार आहेत. या सगळ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे\n- खूपच मस्त... आम्ही सगळे सेटवर खूप मजा करतो. त्यामुळे सेटवरचं वातावरण छान राहातं. सगळेजण ते वातावरण एंजॉय करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आम्ही प्रत्येक सीनची रिहर्सल करतो. त्यामुळे सीन करताना सोपं जातं. त्याशिवाय सगळे सीनियर्स मला सांभाळून घेतात, मी चुकत असेन तर सांगतात. त्यामुळे मलाही दडपण येत नाही. आता या सगळ्यांबरोबर माझी छान केमिस्ट्री तयार होतेय.\nस्टार प्रवाहनं आजपर्यंत अनेक नव्या कलाकारांना संधी दिली. त्यात आता तुझंही नाव आलंय\n- स्टार प्रवाहच्या मालिकेतून माझं पदार्पण होणं हे माझं भाग्य आहे. अनेक कलाकारांचं करिअर स्टार प्रवाहवरच सुरू झालं होतं. स्टार प्रवाहची क्रिएटिव्ह टीम, आमचे निर्माते, दिग्दर्शक सगळ्यांशीच माझं छान नातं झालं आहे.\nमधुराचं आणि छत्रीचं एक नातं आहे. तुझ्यासाठी छत्री किती खास आहे\n- मला स्वतःला छत्री आवडतेच. पावसाळ्यात छत्री सोबत असणं खूप महत्त्वाचं असतंच; पण मी उन्हाळ्यातही छत्री वापरते. मालिकेच्या निमित्ताने आता दररोज छत्री माझ्यासोबत आहे. त्यामुळे छत्री माझ्या आयुष्याचा अविभाज्य भागच झालीय.\nPrevious Article ‘मी खऱ्या आयुष्यात देखील मधुरा सारखीच आहे’ - शिवानी रांगोळे, अभिनेत्री, आम्ही दोघी\nNext Article कोकण आवडणाऱ्या प्रत्येकाला 'रेडू' नक्कीच आवडेल - दिग्दर्शक सागर वंजारी\nजाणून घ्या 'नम्रता प्रधान' ला कशी मिळाली ‘छत्रीवाली’ मालिका\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-17T09:39:28Z", "digest": "sha1:2ENHH4C5OUQ5W7TAGXVZ7ZDCN3IGXRJ3", "length": 3572, "nlines": 53, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "मातृप्रधान Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nकुठून निघालो, कुठे पोहोचलो\nमातृप्रधान संस्कृती’ असं बिरूद मिरवणा-या भारतीय संस्कृतीत ईश्वराच्या बरोबरीने स्त्रीचे महात्म्य वर्णिले आहे. ” न मातु: परदैवतम | “असे आईचे अर्थात स्त्रीचे वर्णन करून भारतीय संस्कृतीने प्रत्येक युगात स्त्रीला महत्वाचे स्थान दिलेले आढळून येते. पूर्वीपासून आतापर्यंत स्त्रीचे महत्व व स्थान लक्षात घेऊनच तिला वंदन करण्याची आपली परंपरा आणि संस्कृती आहे. स्त्रीचे स्थान उच्च आहे, म्हणूनच […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१)\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/pradhanmantree-gram-sadak-yojna-not-success-in-jalgaon-district/", "date_download": "2018-11-17T09:02:14Z", "digest": "sha1:OAHYC3OUQRDPTBBSWRN7KFU7GXDWYQ6B", "length": 11845, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एकनाथ खडसेंच्या जिल्ह्यात निधी अभावी रस्त्यांचा बोजवारा !", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएकनाथ खडसेंच्या जिल्ह्यात निधी अभावी रस्त्यांचा बोजवारा \nजळगाव : ग्रामीण भागातील न जोडलेले गावे -लोकवस्त्या बारमाही रस्त्याद्वारे जोडण्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान ग्राम सडक योजना केंद्राद्वारे अंमलात आणली. जिल्ह्यात सदर योजनेद्वारे सन 2001-2 ते 2013 पर्यंत म्हणजेच 12 वर्षात 209 रस्त्यावरील सुमारे 900 किमीचे मजबूती करण व डांबरीकरण करण्यात आल्यामुळे 387 गावे एकमेकांना जोडली गेली.मात्र मोदी सरकारच्या कारकिर्दित गेल्या 3-4 वर्षा पासून एकही नवीन काम पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत जिल्ह्यात मंजूर करण्यात आले नसल्यामुळे रस्त्यांचा बोजवारा उडाला आहे. जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे जिल्ह्यासाठी निधी आणण्यास असमर्थ असल्याचे दिसत आहेत. आधी पक्षात आणि आता विकासकामात सुधा खडसेंची अडवणूक होत असल्याच चित्र दिसत आहे. त्यामुळे जिल्हा वासियांमधे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.\nयाबाबत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दखल घेत 3-4 वर्षातील या योजनेतील रस्त्यांचा अनुशेष भरून काढण्याबाबत निधी उपलब्ध व्हावा व नवीन रस्त्यांना मंजूरी मिळावी यासाठी सहकार राज्यमंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकार व राज्यसरकारकडे निधी बाबत साकडे घातले आहे.जळगाव जिल्ह्यातील न जोडलेल्या वाडया वस्त्या जोडनीसाठीचे रस्ते व अस्तीतवातील दुरावस्था झालेल्या इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग रस्तयांची सन 2013-14 पर्यंत अनेक कामे मार्गी लागली आहेत सदर योजना ही जिल्ह्याच्या विकासासाठी नव संजीवनी ठरलेली योजना आहे. जळगाव जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेद्वारे सन 2001-2 ते 2013-14 पर्यंत 251 कोटींची 900 किमी लांबिचे 209 रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुती करण झालेले आहे .सदर योजनेच्या झालेल्या रस्त्यामुळे 387 गावे एकमेकांना जोडलेली आहे . त्यामुळे 387 गावांचा दळनवळणाचा कायमचा प्रश्न यामुळे मार्गी लागलेला आहे. मात्र सन 2013-14ते 2017 -18 या आर्थिक वर्षात केंद्र शासनातर्फे जळगाव जिल्ह्यातील पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत 3-4 वर्षात एकही नवीन काम मंजुर करण्यात आलेले नाही. त्यामुळे निधी उपलब्ध झाला नाही.\nया 3-4 वर्षात सुमारे 400 किमी लांबीच्या रस्त्यासाठी सुमारे 120 कोटी नीधी खर्च झाला असता व 90 ते 100 गावे एकमेकांना जोडली गेली असती मात्र केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून रस्त्याच्या कामांना मंजूरी न दिल्या मुळे निधी उपलब्ध झालेला नाही. जिल्ह्यातील रस्त्याच्या कामाचा अनुशेष शिल्लक आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत गेल्या 3-4 वर्षातील आवश्यक असलेला सुमारे 120 कोटी रुपये निधिचे ग्रामीण भागातील न जोडलेले गावे लोकवस्त्या तसेच बारमाही रस्त्यांची कामे मंजूर करण्यात यावी.व संबंधित विभागाकडून प्रस्ताव मागवण्यात यावा तसेच रस्त्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सचिव तसेच पंकजा मुंडे, दादाजी भूसे ,ग्रामविकास विभागाचे सचिव ,पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता यांना यासाठी केंद्र व राज्य सरकार कडे साकडे घातले आहे.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/rahul-gandhi-should-give-up-politics-as-a-favor-to-himself-and-the-nation-historian-ramchandra-guha/", "date_download": "2018-11-17T08:56:31Z", "digest": "sha1:L2Z3FVAZWL2YKLWWA6KXYYUZJDONV7AY", "length": 9781, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राहुल गांधी यांनी स्वतःवर आणि देशावर उपकार म्हणून राजकारण सोडून द्यावे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराहुल गांधी यांनी स्वतःवर आणि देशावर उपकार म्हणून राजकारण सोडून द्यावे\nप्रख्यात इतिहासकार रामचंद्र गुहा यांचा खोचक सल्ला\nवेबटीम : राहुल गांधी यांनी स्वतःवर आणि देशावर उपकार म्हणून राजकारण सोडून दुसरा पेशा स्वीकारावा असा खोचक सल्ला प्रख्यात इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी दिला आहे . ‘एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गुहा यांनी हा सल्ला दिला आहे\nरामचंद्र गुहा हे प्रख्यात इतिहासकार म्हणून ज्याप्रमाणे प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्या रोखठोक बोलण्याच्या शैलीमुळे देखील नेहमीच चर्चेत असतात.नुकतीच त्यांनी लिहलेल्या ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत.या पार्श्वभूमीवर एनडीटीव्ही’ या वृत्तवाहिनीने त्यांची एक मुलाखत घेतली .या मुलाखतीत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीच विश्लेषण केलं.\nरामचंद्र गुहा यांनी घेतलेला देशातील राजकारणाचा सद्यस्थितीचा आढावा\nसध्याच्या घडीला विरोधकांकडे मोदींना पर्याय ठरू शकेल, असा एकही चेहरा नाही. मात्र, काँग्रेसने नितीश कुमारांकडे नेतृत्त्व द्यायचे ठरवल्यास मोदींच्या झंझावात रोखता येणे शक्य आहे, मात्र, नितीश यांना विरोधकांच्या महाआघाडीच्या प्रमुखपदी पाहणे, हे निव्वळ स्वप्नरंजन असल्याच्या वास्तवाची जाणीवही यावेळी त्यांनी करून दिली.नितीश कुमार यांचा पक्ष प्रादेशिक राजकारणापुरता मर्यादित असला तरी त्यांचा चेहरा हा सर्वमान्य आहे. याउलट देशभरात व्याप्ती असलेल्या काँग्रेस पक्षाकडे नेतृत्त्वाचा अभाव आहे. त्यामुळे काँग्रेसने दिलदारपणा दाखवून नितीश यांच्याकडे महाआघाडीचे सूत्रे दिली तर आगामी काळात विरोधकांना नक्कीच संधी आहे. हे कदापि घडणार नाही. मात्र, लोकशाही समाजातील घटक म्हणून मी एवढे स्वप्नरंजन करू शकतो, असे गुहा यांनी म्हटले. या मुलाखतीदरम्यान गुहा यांनी राहुल गांधी यांच्यावरही हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी स्वत:च्या पक्षावर आणि देशावर उपकार म्हणून राजकारण सोडून दुसरा पेशा स्वीकारावा. कदाचित देशाला काँग्रेस पक्षाची गरज आता राहिलेली नाही. त्यांची जागा दुसरा एखादा पक्ष घेईल, असा अंदाज वर्तवत राहूल गांधी यांच्या नेतृत्वावर हल्ला चढवला\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/wrong-maps/", "date_download": "2018-11-17T08:58:08Z", "digest": "sha1:HJ6XPRAOUOITZI4EA4TQKMTFABBJZEV3", "length": 8268, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बालभारती चा अजब कारभार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nबालभारती चा अजब कारभार\nनववीच्या भूगोलाच्या पुस्तकात चुकीचे नकाशे\nपुणे : नवीन अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आलेल्या नववीच्या पाठ्यपुस्तकात भूगोलाच्या पुस्तकातील नकाशात भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा चुकवण्यात आल्या असून गुजरात राज्याचा बहुतांश भूभाग हा पाकिस्तानात दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nनववीच्या पाठ्यपुस्तकात भूगोलाच्या पुस्तकातील नकाशात भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा चुकवण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी देखील अशीच चूक मंडळाकडून करण्यात आली होती गेल्या वर्षी दहावीच्या भूगोलाच्या पुस्तकात चुकीचे नकाशे छापले होते. या नकाशात अरुणाचल प्रदेश चीनमध्ये, अंदमान, निकोबार बेटे नकाशातून गायब ,कच्छचे रण पाकिस्तानात दाखविण्यात आले होते\nया वर्षीच्या चुकीच्या नकाशांची सर्व्हे ऑफ इंडियाने गंभीर दखल घेतली असून हे नकाशे ताबडतोब बदला, अशी नोटीस राज्य शिक्षण मंडळाला पाठविली आहे. मागीलवेळी दहावीच्या नगर येथील शिक्षणतज्ञ नरेंद्र तांबोळी यांनी या चुकीच्या नकाशांबाबत सर्व्हे ऑफ इंडियाकडे तक्रार केली होती.\nनकाशांमधील चुकांना बालभारती जबाबदार:म्हमाणे\nभूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील या चुकीच्या नकाशांविषयी राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी या चुकीच्या नकाशांची जबाबदारी बालभारतीची असल्याचे सांगितले. सर्व्हे ऑफ इंडियाने शिक्षण मंडळ अध्यक्षांच्या नावाने नोटीस जरी पाठविली असली तरी पाठ्यपुस्तकांची छपाई बालभारती करते, असे म्हमाणे यांनी स्पष्ट केले.\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nटीम महाराष्ट्र देशा : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे.…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2018-11-17T09:19:56Z", "digest": "sha1:O42XXNIE4FFWBR4XQIK2STITRWFEQDEO", "length": 9960, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे - विकिपीडिया", "raw_content": "\nकोकण • औरंगाबाद • अमरावती • नागपूर • नाशिक • पुणे\nइतिहास - भूगोल - अर्थव्यवस्था - पर्यटन - मराठी भाषा - मराठी लोक - मराठी साहित्य - मराठी चित्रपट - महाराष्ट्रीय भोजन\nनागपूर • चंद्रपूर • भंडारा • गोंदिया • गडचिरोली • अमरावती • अकोला • वाशीम • हिंगोली • नांदेड • वर्धा • यवतमाळ • बुलढाणा • ठाणे • मुंबई उपनगर • मुंबई जिल्हा • रायगड • रत्‍नागिरी • सिंधुदुर्ग • नाशिक • अहमदनगर • पुणे • सातारा • सांगली • कोल्हापूर • नंदुरबार • धुळे • जळगाव • औरंगाबाद • जालना • परभणी • बीड • लातूर • उस्मानाबाद • सोलापूर• पालघर\nअहमदनगर • अमरावती• औरंगाबाद • इचलकरंजी • कोल्हापूर • ठाणे • नवी मुंबई • नाशिक • नागपूर • पुणे • पिंपरी चिंचवड • सोलापूर • धुळे • जळगाव • सांगली • कराड • सातारा• मिरज\nयशवंतराव चव्हाण · मारोतराव कन्नमवार · वसंतराव नाईक · शंकरराव चव्हाण · वसंतरावदादा पाटील · शरद पवार · अब्दुल रहमान अंतुले · बाबासाहेब भोसले · शिवाजीराव निलंगेकर · सुधाकर नाईक · मनोहर जोशी · नारायण राणे · विलासराव देशमुख · सुशीलकुमार शिंदे · अशोक चव्हाण · पृथ्वीराज चव्हाण · देवेंद्र फडणवीस\nएकूण ३७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३७ उपवर्ग आहेत.\n► विदर्भातील जिल्हे‎ (११ क)\n► अकोला जिल्हा‎ (६ क, १० प)\n► अमरावती जिल्हा‎ (५ क, १४ प, ५ सं.)\n► अहमदनगर जिल्हा‎ (१३ क, ७७ प, २ सं.)\n► उस्मानाबाद जिल्हा‎ (६ क, ११ प)\n► औरंगाबाद जिल्हा‎ (६ क, २७ प)\n► कोल्हापूर जिल्हा‎ (७ क, १८ प)\n► गडचिरोली जिल्हा‎ (५ क, ७ प)\n► गोंदिया जिल्हा‎ (४ क, ५ प)\n► चंद्रपूर जिल्हा‎ (६ क, १० प)\n► जळगाव जिल्हा‎ (६ क, १५ प, १ सं.)\n► जालना जिल्हा‎ (५ क, ७ प)\n► ठाणे जिल्हा‎ (६ क, ३६ प)\n► धुळे जिल्हा‎ (५ क, ७ प)\n► नंदुरबार जिल्हा‎ (४ क, ३ प)\n► नांदेड जिल्हा‎ (७ क, ३० प)\n► नागपूर जिल्हा‎ (६ क, १३ प)\n► नाशिक जिल्हा‎ (६ क, ४४ प)\n► परभणी जिल्हा‎ (५ क, ५ प)\n► पालघर जिल्हा‎ (४ क, ५ प)\n► पुणे जिल्हा‎ (१२ क, ८१ प)\n► बीड जिल्हा‎ (७ क, ५० प)\n► बुलढाणा जिल्हा‎ (६ क, १३ प, २ सं.)\n► भंडारा जिल्हा‎ (५ क, ५ प)\n► मुंबई उपनगर जिल्हा‎ (२ क, ८ प)\n► मुंबई जिल्हा‎ (१ क, ६ प)\n► यवतमाळ जिल्हा‎ (४ क, ९ प)\n► रत्नागिरी जिल्हा‎ (९ क, २६ प)\n► रायगड जिल्हा‎ (७ क, ३३ प)\n► लातूर जिल्हा‎ (८ क, १२ प)\n► वर्धा जिल्हा‎ (६ क, ११ प)\n► वाशिम जिल्हा‎ (४ क, ५ प, १ सं.)\n► सांगली जिल्हा‎ (१० क, ८ प)\n► सातारा जिल्हा‎ (१३ क, ४७ प)\n► सिंधुदुर्ग जिल्हा‎ (६ क, २२ प)\n► सोलापूर जिल्हा‎ (८ क, १५ प)\n► हिंगोली जिल्हा‎ (५ क, ३ प)\n\"महाराष्ट्रातील जिल्हे\" वर्गातील लेख\nएकूण १६ पैकी खालील १६ पाने या वर्गात आहेत.\n\"महाराष्ट्रातील जिल्हे\" वर्गातील माध्यमे\nया वर्गात फक्त खालील संचिका आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ सप्टेंबर २०१४ रोजी १३:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/new-generation-fat-37565", "date_download": "2018-11-17T09:54:31Z", "digest": "sha1:6LB6KLPE4USBMFZHSHTU2WG3C5VURNGS", "length": 16633, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "new generation fat आजची पिढी होतेय ‘वजनदार’ | eSakal", "raw_content": "\nआजची पिढी होतेय ‘वजनदार’\nगुरुवार, 30 मार्च 2017\nपुणे - आजची किशोरवयीन मुले-मुली स्थूल होत असल्याने त्यांचे वजन वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली यामुळे शिक्षणात हुशार आणि तंत्रज्ञानात अव्वल ठरलेली ही पिढी शारीरिक स्वास्थात मात्र पिछाडीवर गेली असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी शोध निबंधांमधून अधोरेखित केले आहे.\nपुणे - आजची किशोरवयीन मुले-मुली स्थूल होत असल्याने त्यांचे वजन वेगाने वाढत असल्याचे निरीक्षण शहरातील वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली यामुळे शिक्षणात हुशार आणि तंत्रज्ञानात अव्वल ठरलेली ही पिढी शारीरिक स्वास्थात मात्र पिछाडीवर गेली असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांनी शोध निबंधांमधून अधोरेखित केले आहे.\nकिशोरवयात असलेली आजची मुले-मुली वेगाने बदलणारे तंत्रज्ञान कुशलतेने आत्मसात करतात. त्यासाठी आवश्‍यक ते प्रशिक्षणही त्यांनी घेतलेले असते. त्यामुळे लवकरच ही मुले स्वतःच्या पायावर आत्मविश्‍वासाने उभे राहतात. अशा मुलांमध्ये स्थूलता वेगाने वाढते. त्यांचे वजन वाढते. त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. तंत्रज्ञानात पुढे जाणारी ही मुले आजारांमध्येही पुढे जात असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.\nलेप्रो ओबेसो सेंटरमध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये तपासलेल्या दहा हजार रुग्णांमध्ये साडेतीन हजार किशोरवयीन रुग्ण आहेत. त्याबाबत रुग्णालयाने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर ही माहिती पुढे आली आहे.\nपूर्वी मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे वयाच्या ४० ते ४५ वर्षांनंतर निदान होत असे. ते आता तिशीच्या आतमध्ये आले आहे.\n३० पेक्षा कमी वयाच्या १८ टक्के मुला-मुलींना मधुमेहाचे निदान झाले आहे.\n२२ टक्के मुला-मुलींना उच्च रक्तदाब किंवा कोलेस्टेरॉल नियंत्रणाची औषधे सुरू करावी लागली आहेत.\nअत्यंत कमी वयात होणाऱ्या या मोठ्या आजारांचा दूरगामी परिणाम शरीरावर होतो. त्यात मुले आणि मुलींवर होणाऱ्या दुष्परिणामांमध्ये फरक आहे.\nमुलांमध्ये वयात येताना पोट, कंबर आणि छाती वाढते.\nमुलींमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वेगाने वाढते.\nसंप्रेरकांच्या बदलांमुळे मुलींच्या चेहऱ्यावर केस वाढतात.\nमानसिक आजार वाढण्याचा धोका ७० टक्‍क्‍यांवर पोचला.\nलठ्ठपणाला सर्वांत गंभीर आजार समजून वेळेवर उपचार करणे आवश्‍यक आहे. कारण ८० टक्के आजारांचे मूळ हे यात असते. त्यातून कमी वयात हृदयविकार, सांध्यांचे प्रत्यारोपण, मणक्‍यांची शस्त्रक्रिया आणि मधुमेहामुळे होणारी गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे किशोरवयातच वैद्यकीय उपचारांच्या खर्चाचा डोंगर उभा राहण्याची शक्‍यता असते. हे टाळण्यासाठी वेळेतच वजन कमी करा.\n- डॉ. शशांक शहा, बॅरीयाट्रिक सर्जन, लेप्रो ओबेसो सेंटर\nशालेय जीवनापासूनच मुलांच्या हातात मोबाईल दिला जातो. त्यामुळे मैदानावर खेळण्याऐवजी एकाच जागेवर तासन्‌तास बसून मोबाईलवरचे खेळ खेळणाऱ्या मुलांची संख्या वाढत आहे. हीच मुले मोठी झाल्यानंतर नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करतात. पण, शारीरिक व्यायाम करत नाहीत. त्यांचा मैदान, खेळ अन् व्यायामाचा संबंध तुटतो. त्याचा थेट परिणाम वजन वाढण्यावर होतो.\nबदलत्या जीवनशैलीत खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. पिझ्झा, बर्गर याबरोबरच कोल्डड्रिंक्‍समधून मोठ्या प्रमाणात उष्मांक वाढतो. पण, त्याचा वापर न केल्याने वजन वाढते.\nनियमित चालण्याचा व्यायाम करा\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\n'त्या' संस्थांमधील शिक्षकांची पदे होणार रद्द\nसोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव...\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Dharmapuri-Trek-D-Alpha.html", "date_download": "2018-11-17T09:14:52Z", "digest": "sha1:AZ7D2T5H4G6NOGG5QGDZMDPQGEAMQKBH", "length": 14007, "nlines": 38, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Dharmapuri, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nधर्मापूरी (Dharmapuri) किल्ल्याची ऊंची : 0\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : बीड श्रेणी : सोपी\nबीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हे प्राचीन गाव तेथील ब्राम्हणी (हिंदू) लेणी व योगेश्वरी देवीच मंदिर यामुळे प्रसिध्द आहे. आंबेजोगाई पासून २७ किमी अंतरावर धर्मापूरी नावाच एक प्राचीन धर्मक्षेत्र आहे. या गावात चालुक्य कालिन प्राचीन केदारेश्वर मंदिर याची साक्ष देत आजही उभ आहे. या गावात मुसलमानी राजवटीच्या काळात किल्ला बांधला गेला. हा किल्ला धर्मापूरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्ला बांधण्यासाठी जे दगड वापरले गेले आहेत त्यात मंदिरांवरील अनेक शिल्प पहायला मिळतात. या वरून या गावात अनेक मंदिरे होती व त्यांचेच दगड वापरून हा किल्ला बांधला गेला. धर्मापूरीचा किल्ला व अप्रतिम कोरीव शिल्पे असलेले केदारेश्वर मंदिर ही दोनही ठिकाण आवर्जून पाहाण्यासारखी आहेत.\nधर्मापूरी गावातून गाडीने आपण थेट किल्ल्याच्या दरवाजा पर्यंत जाऊ शकतो. किल्ला हा गावा मागील छोट्याश्या उंचवट्यावर उभारलेला आहे. किल्ल्याची तटबंदी मात्र उंचवट्याच्या खालपासून बांधून काढलेली आहे. किल्ल्याला ऎकेरी तटबंदी आहे. तटबंदीची उंची ७० फूट असून त्यात ९ अष्टकोनी बुरुज आहेत. चर्या, तटबंदी व बुरूज यावरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बनवलेल्या आहेत. किल्ल्याला एकामागोमाग एक असे २ दरवाजे आहेत. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला संरक्षण देण्यासाठी तेवढ्याच भागात परकोट बांधलेला आहे. या परकोटाच्या तटबंदीत छोटे पूर्वाभिमूख प्रवेशव्दार आहे. तेथून पायर्या चढून वर जाऊन काटकोनात वळल्यावर किल्ल्याचे मुख्य पूर्वाभिमूख प्रवेशव्दार आहे. हा १० फूटी दरवाजा सध्या दगडानी अर्धा बंद केलेला आहे. दरवाजा समोरील बुरुजावर व तटबंदीत फूले, नक्षी, व्याल यांची शिल्पे आढळतात. या दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. या देवड्यांवर व्यालमुखाच्या पट्टया बसवलेल्या आहेत. किल्ल्यात शिरल्यावर उजव्या हाताला दोन तटबंदी लगत दोन खोल्या बांधलेल्या आहेत. या खोल्यांवरून पुढे गेल्यावर तटबंदीला लागून एक अप्रतिम चौकोनी विहिर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायर्या आहेत. दुसर्या पायरीवर कमलपुष्प कोरलेले आहे. २५ पायर्या उतरल्यावर मार्ग काटकोनात वळतो. इथे दगडात बांधलेल्या दोन कमानी आहेत. सर्वात खालच्या पायरीवर व भिंतीवर किर्तीमुख कोरलेले आहे. उपसा नसल्याने विहिरीचे पाणी खराब झालेले आहे.\nविहिर पाहून बाहेर आल्यावर समोरच्या तटबंदीवर जाणारा जिना दिसतो व बाजूला तटबंदी लगत काही कमानी दिसतात.या कमानी म्हणजे रहाण्यासाठीच्या खोल्या असून या खोल्यांमागे तटबंदीत २ संडास बनविलेले पहायला मिळतात. यांची रचना सिंधुदुर्गावरील शौचालयासारखी आहे. या खोल्या पाहून बुरुजावर जाणार्या जिन्याकडे जावे . येथे तटबंदीतील एका दगडावर उड्डाण करणार्या मारूतीचे शिल्प आहे. याच ठिकाणी तटबंदीखाली चोर दरवाजा आहे. पण माती पडल्यामुळे हा मार्ग सध्या बंद झाला आहे. पण तटबंदीच्या बाहेरून चोर दरवाजा पहाता येतो. जिन्याने बुरुजावर गेल्यावर तिथे एका पीराचे थडगं पहायला मिळते. तटबंदीवरून प्रवेशव्दाराकडे येतांना डाव्या बाजूला किल्ल्याच्या खाली असलेल्या रस्त्याच्या कडेला काही नागशिल्प दिसतात. तटबंदीला असलेल्या जिन्याने प्रवेशव्दाराजवळ उतरावे. किल्ल्यातून बाहेर पडून नागशिल्पांकडे जातांना तटबंदीत बाहेरच्या बाजूने एक भवानी देवीचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाजाला दगडाची सुंदर महिरप आहे. त्यावर नक्षी व खालच्या बाजूस काही मूर्त्या कोरलेल्या आहेत. ते पाहून परत रस्त्यावर येऊन नागशिल्पाच्या पुढे जाऊन तटबंदी पर्यंत चढून जावे. या ठिकाणी चोर दरवाजा आहे. या दरवाजाला दगडाची सुंदर महिरप आहे. महिरपीच्या वरच्या बाजूस दोन कोनाड्यात दोन व्यालमुख आहेत. दरवाजा समोर व्यालाची पूर्णाकृती मूर्ती पडलेली आहे. हे पाहून झाल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. तटबंदी बाहेरील दोनही ठिकाणे झाडीत लपलेली असल्याने शोधणे कठीण जाते, त्यासाठी स्थानिकांची मदत घ्यावी.\nकेदारेश्वर हे प्राचीन मंदिर गावा बाहेरील शेतात आहे. मंदिरावर अप्रतिम शिल्प कोरलेली आहेत. मंदिराच्या परीसरातही अनेक शिल्प पडलेली आहेत.\n१) मुंबई, पुण्याहून आंबेजोगाई जाण्यासाठी थेट बस सेवा आहे. आंबेजोगाई - धर्मापूरी अंतर २७ किमी आहे. खाजगी गाडीने किंवा रिक्षाने धर्मापूरीला जाता येते. वहानानेही थेट किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत जाता येते.\n२) मुंबई, पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला जावे. लातूरहून खाजगी वहानाने किंवा बसने लातूर - आंबेजोगाई हे अंतर ६५ किमी आहे.\n३) मुंबई, पुण्याहून रेल्वेने परळी वैजनाथ किंवा परभणी गाठावे. परळी वैजनाथ हे १२ जोर्तिलिंगापैकी एक आहे. परळी वैजनाथ ते आंबेजोगाई २५ किमी व आंबेजोगाई -धर्मापूरी २७ किमी अंतर आहे. परभणी ते आंबेजोगाई ९५ किमी अंतर आहे.\nधर्मापूरी गावात राहण्याची सोय नाही. आंबेजोगाई आणि परळी वैजनाथ येथे रहाण्याची चांगली सोय आहे.\nधर्मापूरी गावात जेवणाची सोय नाही.\nकिल्ल्यात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, सोबत पाणी बाळगावे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nकिल्ला पहाण्यासाठी अर्धा तास लागतो.\n१) धर्मापूरी पासून २७ किमीवर असलेल्या आंबेजोगाई येथे प्राचीन हिंदू लेणी (हत्तीखाना) व योगेश्वरी मंदिर पहायला मिळते.\n२) आंबेजोगाई पासून २५ किमी अंतरावर परळी वैजनाथ हे १२ जोर्तिलिंगापैकी एक जोर्तिलिंग आहे.\n३) धर्मापूरी पासून आंबेजोगाई मार्गे ५२ किमीवर धारूर किल्ला आहे.\n४) धर्मापूरी पासून किनगाव , अहमदपूर मार्गे ७७ किमीवर उदगीर किल्ला आहे.\n५) धारूर व उदगीर किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: D\nदांडा किल्ला (Danda Fort) दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) दातेगड (Dategad) दौलतमंगळ (Daulatmangal)\nडुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) दुंधा किल्ला (Dundha) दुर्ग (Durg) दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/06/blog-post_29.html", "date_download": "2018-11-17T09:44:40Z", "digest": "sha1:ALONQPTQFUCCK3Q4M6WKM25GEBL2QO2W", "length": 22864, "nlines": 195, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: प्रशासनाची डोळेझाक", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nरविवार, २९ जून, २०१४\nपाऊस पडला नसल्याने माफियांचा वाळू उपश्यावर जोर...प्रशासनाची डोळेझाक\nहिमायतनगर(अनिल मादसवार)जून महिना संपत आला असला तरी पाऊस पडला नसल्याने विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी नदी व तालुका परिसरातील नाल्याचे पात्रे अद्याप कोरडी आहेत. त्याचा फायदा वाळू माफिया घेत असून, लिलाव झालेल्या एका व लिलाव न झालेल्या पाच ते सहा वाळू घाटावरून बेकायदा वाळूचा उपसा सुरू आहे. हि बाब स्थानिकच्या तलाठी व मंडळ अधिकायांना माहित असताना देखील स्वार्थापोटी डोळेझाक करीत असल्याने वाळू माफियांचे मनसुबे वाढले आहेत. थेट नदीतील वाळू बाहेर काढून मोठ्या प्रमाणात साठेबाजीवर भर दिल्याचे पळसपूर, कोठा, एकंबा, सिरपल्ली, रेणापूर, दिघी, घारापुर, वारंगटाकळी, कामारी परिसरातील वाळूंच्या ढिगारावरून दिसून येत आहे.\nयावर्षी जिल्ह्यातील वाळू साठ्यांच्या लिलावाला कमी प्रतिसाद मिळाला. प्रशासनाने वाळू उपश्यासाठी केलेल्या कडक नियमावलीमुळे अनेक ठेकेदार लिलाव घेण्यासाठी आले नाहीत. दिवाळीनंतर वाळू उपसा जोमात सुरु झाला तरी प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यानंतरच्या काळात लोकसभा निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यग्र होते. त्यामुळे वाळू माफियांना मोकळे रान मिळाले. त्यामुळे लिलाव झालेले घारापुर सह न झालेल्या पळसपूर, कोठा, एकंबा, सिरपल्ली, रेणापूर, दिघी, वारंगटाकळी, कामारी, कोठावाडी वाळू साठे राजरोसपणे उपसण्यात येत आहेत. पावसाळ्यात तरी हा प्रकार थांबेल असे पर्यावरण प्रेमीना वाटत असताना पाऊस लांबल्याने नाले - नदीचे पात्र कोरडे पडल्याने वाळू साठे उघडे पडले आहेत. काही वाळू माफियांनी राजरोसपणे उपसा करून वाळू व्यावसायिकांना विकण्याचा धंदा चालविला आहे. रात्रंदिवस चार ते पाच वाळूचे ट्रेक्टर द्वारे वाळूचा उपसा करून अधिकारी - कर्मचार्यांच्या साक्षीने प्रशासनाला गंडविले जात आहे.\nनांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने वाळू हा संवेदनशील विषय आहे, जिल्ह्यातील बिलोली, नायगाव, लोहा, धर्माबाद, हदगाव, किनवट, माहूरसह हिमायतनगर तालुक्यात प्रशासनालाही न जुमानता व्यवसाय करणारे वाळू माफिया तथा ठेकेदार राजकीय वरद हस्ताने आपला हा गोरखधंदा चालवीत आहेत. वाळू उपशावर लक्ष ठेवण्यासाठी संबंधित तहसीलदार , मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावार्जाबाब्दारी सोपविण्यात आली आहे. तसेच नव्या नियमाप्रमाणे वाळू उपशावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायतींवर टाकण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पदाधिकारी, वाळू माफिया, महसूल अधिकाऱ्यांना धरून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला जात असल्याने कधी शुल्लक कार्यवाही दाखून मालामाल होत आहेत. या प्रकारामुळे वाळू व्यावसायिकांवर कोणतीच कारवाई होत नसल्याचे पाहून काही ठिकाणी शेतकरीही आता या व्यवसायात उतरले आहेत. अलीकडेच केलेल्या एका पाहणीत पैनगंगा नदीकाठी असलेल्या पळसपूर, घारापुर, रेणापूर, कोठा वाडी, एकंबा, सिरपल्ली, कामारी, हिमायतनगर, दिघी, यासह अन्य ठिकाणच्या परिसरात शेकडो ठिकाणी नदीतून वाळू बाहेर आणून साठविल्याचे दिसून आले आहे. यामुळे हिमायतनगर तालुका परिसरातील भूजल पातळी खालावली असून, नदी काठावरील गावांना पाणी टंचाई जाणवत आहेत, तर हिमायतनगर शहरात दोन टँकरद्वारे पाणी पुरवठा करून टंचाई दूर करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. या टंचाईस बेसुमार वाळू उपसाही कारणीभूत असल्याचे जुन्या जाणकारांचे म्हणणे आहे.\nहोत असलेल्या बेकायदा वाळू उपष्याची माहिती काही जागरूक पर्यावरण प्रेमी नागरिकांनी तीन दिवसापूर्वी येथील प्रभारी तहसीलदार श्री गायकवाड यांना दिली होती. मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने लाचखोर तलाठ्यांच्या माध्यमातून वाळू माफियांचे फावले जात आहे. या प्रकाराकडे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी हिमायतनगर तालुक्याकडे लक्ष देऊन शासनाला गंडऊन तिजोरीवर डल्ला मारू पाहणाऱ्या अधिकारी कर्मचारी तथा वाळू माफियांच्या मुसक्या आवळाव्यात अशी रास्त मागणी पर्यावरण प्रेमी नागरीकातून केली जात आहे.\nमागील काळात पळसपूर सज्जाचे तलाठी श्री सुगावे व सिरंजनी सज्जाचे तलाठी श्री शे.मोइन यांनी वाळू माफियांना पकडून कोणतीही कार्यवाही न करता सोडून दिल्याची चर्चा सुरु आहे. यावरून बहुतांश वर्तमान पत्रातून वृत्त प्रकाशित झाले होते. त्यानंतर संबंधित तलाठ्यांनी काही दिवसाच्या सुट्ट्या उपभोगुन या कारनाम्यावर मंडळ अधिकार्याच्या माध्यमातून पडदा टाकण्याचा प्रयत्न चालविला असल्याची विश्वसनीय माहित आहे. त्यामुळेच कि काय.. पाऊस लांबणीवर गेल्याची संधी साधून पुन्हा या परिसरात माफियांनी राजरोसपणे वाळूचा उपसा सुरु करून साठेबाजीवर भर दिल्याचे नदीकाठावरील नागरिकांचे म्हणणे आहे.\nयाबाबत प्रभारी तहसीलदार श्री गायकवाड यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.\nयाबाबत मंडळ अधिकारी श्री सय्यद इस्माईल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, काल दि.२८ रोजी पळसपूर येथे निनावी १०० ब्रास्साचा एक रेती साठा व सरसम येथील मुस्लिम कब्रस्तान येथे २८ ब्रास निनावी साठा जप्त केला आहे. मात्र या ठिकाणी पोलिस पाटील नसल्यामुळे वाळू साठा अजूनही कोणाच्या ताब्यात दिला नसल्याचे त्यांनी सांगितले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nमान्यवर नेत्यांची मुंडेना श्रद्धांजली\nआय. टी. आय. इमारतीला तडे\nएक ठार ..दोन जखमी\nजागतिक पर्यावरण दिनाचा विसर\nलाभार्थ्यांना ४ कोटीचे वितरण\nहिमायतनगर - किनवट तालुका अंधारात\nबेकायदा वाळू उपसा सुरूच..\nगणवेश व पुस्तकापासून अनेक विद्यार्थी वंचित\nनांदेड जिल्‍हयाचा 74 टक्‍के निकाल\nबी बियाणे- खते राख...\nदुसर्या दिवशी १२ वाजले तरी गैरहजर...\nरस्ता बनला मृत्यूचा सापळा...\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/1200", "date_download": "2018-11-17T08:36:12Z", "digest": "sha1:BAB34FU33UGM3IA5NVFURMDTWBLTWVKS", "length": 7235, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news agrowon sarpanch parishad | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुशिक्षित, चांगले सरपंच गावाला मिळाले: पंकजा मुंडे\nसुशिक्षित, चांगले सरपंच गावाला मिळाले: पंकजा मुंडे\nसुशिक्षित, चांगले सरपंच गावाला मिळाले: पंकजा मुंडे\nसुशिक्षित, चांगले सरपंच गावाला मिळाले: पंकजा मुंडे\nसुशिक्षित, चांगले सरपंच गावाला मिळाले: पंकजा मुंडे\nगुरुवार, 15 फेब्रुवारी 2018\nपुणे : सरपंच थेट जनतेतून हा निर्णय सरकारने घेतला त्यामुळे सुशिक्षित, चांगले सरपंच गावाला मिळाले आहेत. सरपंचांना ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.\nसकाळ अॅग्रोवनच्या सातव्या सरपंच महापरिषदेला आळंदीत आजपासून (ता. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. राज्यातील निवडक एक हजार सरपंचांचा या महापरिषदेत सहभाग आहे.\nपुणे : सरपंच थेट जनतेतून हा निर्णय सरकारने घेतला त्यामुळे सुशिक्षित, चांगले सरपंच गावाला मिळाले आहेत. सरपंचांना ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.\nसकाळ अॅग्रोवनच्या सातव्या सरपंच महापरिषदेला आळंदीत आजपासून (ता. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. राज्यातील निवडक एक हजार सरपंचांचा या महापरिषदेत सहभाग आहे.\nसरपंच पंकजा मुंडे सकाळ मुख्यमंत्री\nबाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी उद्धव ठाकरे नतमस्तक\nमुंबई :: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतीदिन आहे. या निमित्त...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी...\nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/danny-to-shakti-kapoor-here-are-popular-villains-house-in-mumbai-5950682.html", "date_download": "2018-11-17T09:31:17Z", "digest": "sha1:Y3P5RP5QQECVAPEW6IK7PI5SSHG45DH6", "length": 11735, "nlines": 178, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Danny To Shakti Kapoor, Here Are Popular Villains House In Mumbai | हे आहेत बॉलिवूड व्हिलेन्सचे आलिशान घरं, 'डॅनी'ने या खास ठिकाणी बंगला बनवण्याची घेतली होती शपथ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहे आहेत बॉलिवूड व्हिलेन्सचे आलिशान घरं, 'डॅनी'ने या खास ठिकाणी बंगला बनवण्याची घेतली होती शपथ\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील बंगले 'प्रतिक्षा' आणि 'जलसा', राजेश खन्नांचा 'आशीर्वाद' आणि शाहरुख खानच्या\nमुंबईः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे मुंबईतील बंगले 'प्रतिक्षा' आणि 'जलसा', राजेश खन्नांचा 'आशीर्वाद' आणि शाहरुख खानच्या 'मन्नत'विषयी आपण अनेकदा ऐकले आणि वाचले आहे. मात्र कधी तुम्ही बी टाऊनमध्ये खलनायकाची भूमिका साकारणा-या कलाकारांच्या बंगल्यांविषयी ऐकले आहे का दिवंगत अभिनेते अमरिश पुरी, शक्ती कपूर आणि डॅनी या प्रसिद्ध खलनायकांच्या आशियानाविषयी फार कमी बोलले गेले आहे.\nआज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडचे हे प्रसिद्ध खलनायक मुंबईत कुठे वास्तव्याला आहेत, ते सांगत आहोत...\n'मिस्टर इंडिया' या सिनेमातील मोगॅम्बोच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेले दिवंगत अभिनेते अमरिश पुरी यांचे घर वेस्टर्न मुंबईतील पॉश परिसर म्हणून ओळखल्या जाणा-या जुहू येथे आहे. अमरिश पुरी यांच्याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक कलाकारांचे घरे याच भागात आहेत. 2005 मध्ये अमरिश पुरी यांनी या जगाचा निरोप घेतला.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या बॉलिवूडचे खलनायक कुठे राहतात...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\nसिक्कीमहून मायानगरी मुंबईत दाखल झालेले प्रसिद्ध अभिनेते डॅनी डेंजोग्पा यांचा जुहू येथे आलिशान बंगला आहे. त्यांनी आपल्या या बंगल्याचे नाव ड्जोंगरिला असे ठेवले आहे. डॅनी यांचा हा बंगला अतिशय सुंदर आणि स्टायलिश आहे.\nबॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक प्रेम चोप्रा वांद्रा येथील पाली हिल परिसरात वास्तव्याला आहे. पाली हिल येथील 'निब्बाना' रेसिडेंशियल कॉम्प्लेक्समध्ये त्यांचा फ्लॅट आहे.\nसिनेमांमध्ये नकारात्मक भूमिका साकारणारे अभिनेते शक्ती कपूर मुंबईत जुहू येथे वास्तव्याला आहेत. जुहू येथील पाम बीचच्या समुद्रकिना-यावर असलेल्या रेसिडेंशियल कॉम्प्लेक्समध्ये त्यांचे घर आहे. अभिनेता अक्षय कुमार त्याचा शेजारी आहे.\nदिवंगत अभिनेते प्राण यांचे घर वांद्रा येथील 'रॉक' बिल्डिंगमध्ये आहे. वांद्रा वेस्टर्न मुंबईतील पॉश परिसर आहे. सलमान खान, शाहरुख खान, रेखा यांची घरे याच भागात आहेत. 2013 मध्ये प्राण यांनी या जगाचा निरोप घेतला.\n2014 मध्ये या जगाचा कायमचा निरोप घेणारे दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापुरकर यांचे घर वेस्टर्न मुंबईतील वर्सोवास्थित यारी रोड येथील 'पंचधारा' सोसायटीमध्ये आहे.\nआमिर खान स्टारर सरफरोश या सिनेमात सलीमची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश ऋषी यांचा पवईस्थित या बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे. 33 मजली या अपार्टमेंटचे नाव 'एवलोन' असे आहे.\nदिग्दर्शिका तनुजा चंद्रा यांच्या दुश्मन या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते आशुतोष राणा मुंबईत वर्सोवा येथे वास्तव्याला आहेत. वर्सोवा येथील 'लीला' अपार्टमेंटमध्ये त्यांचा फ्लॅट आहे.\nसुमारे 3 कोटींची डायमंड रिंग, सोन्याने मढवलेली ओढणी, 4 कोटींच्या बोटीतून आले व-हाडी, इटॅलियन लोक बोलत होते हिंदी - असा होता दीपवीरच्या लग्नाचा थाट\nनेहा धूपिया लग्नापुर्वीच झाली होती प्रेग्नेंट, पतीने पहिल्यांदाच केले मान्य, म्हणाला - घरच्यांना सांगितल्यावर खुप चिडले होते\nपडद्यामागील / एरिकोस एंड्र्यू, ज्यांनी दीप-वीरचे लग्न बनवले मेमोरेबल, म्हणाले- हे स्वप्नातील लग्न होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-9-crore-rupees-cheating-94175", "date_download": "2018-11-17T09:30:06Z", "digest": "sha1:62N4MFOZTB2OFDAATGVHXDKIK4MQBPU7", "length": 15332, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news 9 crore rupees cheating हजारो गुंतवणूकदारांची नऊ कोटींची फसवणूक | eSakal", "raw_content": "\nहजारो गुंतवणूकदारांची नऊ कोटींची फसवणूक\nबुधवार, 24 जानेवारी 2018\nऔरंगाबाद - गरिमा रिअल इस्टेट ॲण्ड अलाईड लिमिटेड या नावाची गुंतवणूक कंपनी थाटून गुंतवणूकदारांना तब्बल आठ ते नऊ कोटी रुपयांना गंडविल्याचा प्रकार शहरात उघड झाला. सुमारे दोन ते तीन हजार जणांची ही फसवणूक असून, या प्रकरणात संशयितांविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.२२) गुन्ह्याची नोंद झाली.\nऔरंगाबाद - गरिमा रिअल इस्टेट ॲण्ड अलाईड लिमिटेड या नावाची गुंतवणूक कंपनी थाटून गुंतवणूकदारांना तब्बल आठ ते नऊ कोटी रुपयांना गंडविल्याचा प्रकार शहरात उघड झाला. सुमारे दोन ते तीन हजार जणांची ही फसवणूक असून, या प्रकरणात संशयितांविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता.२२) गुन्ह्याची नोंद झाली.\nआर्थिक गुन्हेशाखेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बनवारीलाल माधवसिंग कुशवाह (रा. गगन विहार, दिल्ली ह. मु. राजस्थान), शिवराम माधवसिंग कुशवाह (रा. ग्वालियार, मध्यप्रदेश, ह. मु. राजस्थान), बालकिशन माधवसिंग कुशवाह (रा. गगन विहार, दिल्ली, ह. मु. राजस्थान) अशी संशयितांची नावे आहेत. याशिवाय इतर आठ संचालक सभासद, पदाधिकाऱ्यांनी फसवणूक केली. बन्सीलालनगर येथे विशाल मेगा मार्केटजवळ २०१० ला कंपनीचा चेअरमन बनवारीलाल कुशवाह व त्याच्या साथीदारांनी गरिमा रिअल इस्टेट ॲण्ड अलाईड लिमिटेड या नावाची गुंतवणूक कंपनी थाटली. यानंतर ओळख वाढवून त्यांनी गुंतवणुकीसाठी नागरिकांशी संपर्क सुरू केला. त्यांना कार्यालयात बोलावले. कंपनीच्या विविध योजना समजावून सांगत आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले. याला भुलून नागरिकांनी कंपनीत गुंतवणूक केली. वाहनचालक असलेले अशोक बापूराव कुऱ्हे (वय ३८, रा. बीडबायपास) यांनी नऊ सप्टेबर २०१० ला कंपनीच्या विस्तार अधिकाऱ्याने बोलावून घेतले. त्यांना कंपनीच्या योजना समजावून सांगितल्या. आर्थिक लाभ मिळेल, या आमिषाने कुऱ्हे यांनी एकूण एक लाख दहा हजार रुपये योजनेत गुंतवले; मात्र गुंतवणूकदारांची फसवणूक झाली. या प्रकरणात त्यांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे तक्रार दिली. तक्रारीत नमूद केले, की आमिषाला बळी पडून संतोष सरोदे (रा. केसापुरी), सुरेश कदम (रा. पिंपरखेडा, ता. जि. औरंगाबाद) यांच्यासह सुमारे दोन ते तीन हजार जणांनी गुंतवणूक केली. ही रक्कम अंदाजे नऊ कोटी रुपये एवढी आहे. यात आर्थिक गुन्हेशाखेने तपास केल्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, कंपनीच्या संचालक मंडळातील संशयितांविरुद्ध गुन्ह्याची नोंद झाली. तपास पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले करीत आहेत.\nपहिल्या योजनेनुसार पन्नास हजार रुपयांवर साडेसात हजार रुपये व्याज मिळणार होते. तसेच सहा वर्षांनी मूळ रक्कम परत दिली जाणार होती. दुसऱ्या योजनेत दरवर्षी दहा हजार रुपयेप्रमाणे सहा वर्षांत साठ हजार रुपये कुऱ्हे यांनी भरले. त्यांना मुदतीनंतर ९३ हजार रुपये कंपनी देणार होती; परंतु त्यांची मूळ रक्कमही कंपनीने दिली नाही.\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nअवघ्या नऊ तासांत माहीची सुटका\nपिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathitechnology-use-chick-manure-agrowon-maharashtra-10568", "date_download": "2018-11-17T09:40:54Z", "digest": "sha1:3N73Z66AHAUDD5CIR2XGDOYNKQZ3NUJQ", "length": 14057, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi,technology for use of chick manure , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची\nकोंबडीखताचा वापर कसा करावा\nकोंबडीखताचा वापर कसा करावा\nमृद्‌शास्त्र व कृषी रसायनशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nशुक्रवार, 20 जुलै 2018\nमशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर कोंबडीखत जमिनीत मिसळावे. यानंतर कुळवाची पाळी द्यावी; मात्र ताजे कोंबडीखत उभ्या पिकांत जमिनीत मिसळू नये.\nमशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर कोंबडीखत जमिनीत मिसळावे. यानंतर कुळवाची पाळी द्यावी; मात्र ताजे कोंबडीखत उभ्या पिकांत जमिनीत मिसळू नये.\nउभ्या पिकांत कोंबडीखत जमिनीत मिसळण्यापूर्वी प्रथम त्यावर एक महिना पाणी मारून रापून किंवा थंड होऊ द्यावे म्हणजे कोंबडीखताचे कर्ब : नत्र गुणोत्तर कमी होऊन त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. कोंबड्यांच्या शेडमध्ये कोंबड्यांची विष्ठा, मूत्र, गव्हांडा किंवा भाताच्या तुसावर पडून खत तयार होते, त्यामुळे ताज्या कोंबडीखताचे कर्ब : नत्र गुणोत्तर जास्त असते. असे खत उभ्या पिकांत जमिनीत मिसळताना ओलावा असला पाहिजे. जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर पीक पिवळे पडते, त्यामुळे ताजे कोंबडीखत थेट पिकांसाठी वापरू नये.\nउभ्या पिकांत पूर्ण कुजलेले कोंबडीखत वापरावे. हलक्‍या, जास्त निचऱ्याच्या, लालसर तांबड्या जमिनीत कोंबडीखतातील नत्र, स्फुरद, पालाश अन्नद्रव्यांव्यतिरिक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व सोडिअमचे प्रमाण जमिनीत मिसळले जाऊन पिकांना उपलब्ध होतात. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. शेणखतासारखा तणांचा प्रादुर्भाव कोंबडीखतातून होत नाही.\nसंपर्क : ०२४२६- २४३२०९\nमृद्‌शास्त्र व कृषी रसायनशास्त्र विभाग,\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/1201", "date_download": "2018-11-17T08:37:58Z", "digest": "sha1:EEYESXCPWNWSFU55BHT654WGQTSGRFKN", "length": 7989, "nlines": 106, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news thane station good news | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी\nठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी\nठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी\nठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी\nगुरुवार, 15 फेब्रुवारी 2018\nमध्य रेल्वेच्या सर्वात गर्दीचं स्टेशन असलेल्या ठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. ठाणे रेल्वे स्टेशनवर सॅटीस-2 प्रकल्पाबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी अनुकूलता दाखवलीय. दोन हजार 270 मीटर लांबीचा हा एलिव्हेटेड मार्ग तयार करण्यात येणार आहे. यामुळं ठाणे स्टेशनवर येण्यासाठी प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे. तीन हातनाक्यावरील गुरुद्वाऱ्यापासून हा सॅटीस प्रकल्पाचा एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. रेल्वेमंत्री या प्रकल्पाबाबत अनुकूल असून लवकरच या प्रकल्पाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.\nमध्य रेल्वेच्या सर्वात गर्दीचं स्टेशन असलेल्या ठाण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. ठाणे रेल्वे स्टेशनवर सॅटीस-2 प्रकल्पाबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी अनुकूलता दाखवलीय. दोन हजार 270 मीटर लांबीचा हा एलिव्हेटेड मार्ग तयार करण्यात येणार आहे. यामुळं ठाणे स्टेशनवर येण्यासाठी प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे. तीन हातनाक्यावरील गुरुद्वाऱ्यापासून हा सॅटीस प्रकल्पाचा एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. रेल्वेमंत्री या प्रकल्पाबाबत अनुकूल असून लवकरच या प्रकल्पाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत 266 कोटी असल्याचं सांगण्यात येतंय.\nरेल्वे ठाणे सामना face\nकार्तिकी वारीसाठी पंढरपूरला 24 अतिरिक्त रेल्वे गाड्या धावणार\nकार्तिकी एकादशीसाठी होणारी भाविकांची अलोट गर्दी पाहता मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी...\nहार्बर रेल्वेवर आज मध्यरात्री आणि मध्य रेल्वेच्या मार्गावर उद्या...\nहार्बर रेल्वेवर आज मध्यरात्री आणि मध्य रेल्वेच्या मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात...\nवांद्रेच्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टील आग नियंत्रणात\nवांद्रेच्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीला लागलेली आग नियंत्रणात आलीय. सकाळी नर्गिस...\nउद्या मध्य आणि ट्रान्सहार्बर मेगाब्लॉक..\nउद्या म्हणजेच रविवारी मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3...\nआजपासून ईगतपुरीजवळ पुन्हा ४ दिवसांचा मेगाब्लॉक\nमध्य रेल्वेवरील इगतपुरी येथे सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी...\nआजपासून ईगतपुरीजवळ पुन्हा ४ दिवसांचा मेगाब्लॉक\nVideo of आजपासून ईगतपुरीजवळ पुन्हा ४ दिवसांचा मेगाब्लॉक\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/blog-space/special-blog-on-india-doklam-conflict-267269.html", "date_download": "2018-11-17T08:57:32Z", "digest": "sha1:2O6NKACWWKISB3FGSKHZOUUMPEDYZUPU", "length": 21900, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 'डोकलामची रणभूमी'–News18 Lokmat", "raw_content": "\n. चीनी ड्रॅगन भारताला धमकावण्याची एकही संधी सोडत नाहीये. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी आणि त्यांची सरकारी प्रसारमाध्यमं युद्धंज्वराने पछाडले आहेत का असाच प्रश्नं पडतोय. अवाढव्यं चीनला डोकलामचा १५ किलोमीटरचा टापू एवढा का महत्वाचं वाटतोय...\nउदय जाधव, प्रतिनिधी, मुंबईमाजी एअर चीफ मार्शल प्रदीप नाईक यांनी त्यांच्या कार्यकाळात चीनला दिलेलं बाणेदार उत्तर आजही आठवतंय. 'चीनला भारतीय वायूदल फक्तं २० मिनिटात धडा शिकवेल.' त्यांच्या या आक्रमक वक्तव्यांची दखल त्यावेळी चीन सरकार, लष्कर आणि तिथली सरकारी प्रसारमाध्यमं यांनी देखील गांभिर्याने घेतली होती. त्यामुळे त्यावेळी आरोप-प्रत्यारोपही झाले होते. आज तो वाद आठवण्याचं कारण म्हणजे डोकलाम वरून सुरू असलेली युद्धजन्य परिस्थिती.सरकारने कितीही नाही म्हटलं तरी, डोकलाममध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय.. चीनी ड्रॅगन भारताला धमकावण्याची एकही संधी सोडत नाहीये. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी आणि त्यांची सरकारी प्रसारमाध्यमं युद्धंज्वराने पछाडले आहेत का असाच प्रश्नं पडतोय. अवाढव्यं चीनला डोकलामचा १५ किलोमीटरचा टापू एवढा का महत्वाचं वाटतोय... त्यांची उत्तरं सामरिक आणि राजकीय देखील आहेत.\nएखादा टुरिस्ट स्पाॅट असावां असं हे गाव. पण तीन देशाच्या धगधगत्या सीमेवर असल्यामुळे जवळपास निर्मनुष्यच. फक्तं लष्करी गणवेशातील माणसंच काय ती दिसतात. अशा जमिनीवर चीन का हक्कं सांगू लागलांय... आणि ते मिळवण्यासाठी का म्हणून एवढां आटापिटा चालवलांय... आणि ते मिळवण्यासाठी का म्हणून एवढां आटापिटा चालवलांय... यांचं कारण डोकलाम प्लॅटू मध्ये आहे. हा डोकलामचा प्लॅटू म्हणजे इथल्या पर्वतीय प्रदेशांतील एक छोटंसं पठार आहे. आणि याच पठारावर चीनचा डोळा आहे. कशा करता तर चीनी लष्कराला त्यांच्या ताब्यातील चुंबी व्हॅली मधून थेट या पठारावर थेट रणगाडे आणता येतील, आणि मिसाईल बेस देखील बनवतां येईल. कारण एव्हढंच नाही आहे तर याच पठारावरून चीनी मिसाईल सरळ भारताच्या २० किमी अंतरावर असलेल्या, सीलीगुरी नॅशनल हायवेला टारगेट करू शकणार आहेत. हा सीलीगुरी नॅशनल हायवे म्हणजे भारताची मुख्य भूमी आणि पूर्वेकडील ७ राज्यांना जोडणारा महामार्ग. या राष्ट्रीय महामार्गाला सामरिक भाषेत 'चिकन नेक' म्हटलं जातं. एकदा का ही मान कापली तर पूर्वेकडील ७ ही राज्य भारतापासून वेगळी होतील. आणि ही तुटलेली राज्यं विस्तारवादी चीनला गिळंकृत करण्यास वेळ लागणार नाही. खरं तर हा चीनच्या माओंचाच मास्टर प्लान आहे. सध्या त्याने डोकलाममध्ये डोकं वर काढलंय एव्हढंच. माओंनी ५० आणि ६० च्या दशकात थेअरी मांडली होती. ती म्हणजे तीबेट हा हाताचा पंजा आहे. तर लदाख, नेपाळ, सिक्कीम, भूतान आणि अरुणाचल प्रदेश ही त्याची पाच बोटं आहेत. माओंनी हाताचा पंजा म्हणजे तिबेट तेंव्हाच बळजबरीने ताब्यात घेतलांय. आता त्यांचं उरलेलं स्वप्नं चीन पुर्ण करण्यासाठी धडपडतोय. त्यासाठीच डोकलामचं आता रणभूमीत रुपांतर झालंय.डोकलामचं रणभूमीत रुपांतर झाल्यावर, चीनने आक्रमक भाष वापरायला सुरुवात केलीय. हा त्यांचा स्ट्रॅटेजिक प्लानचाच एक भाग आहे. शत्रू राष्ट्राच्या विरोधात तो कसा चुकीचा आहे, या संदर्भात बोंबाबोंब करायची. त्यासाठी त्यांची सरकारी प्रसारमाध्यमं तयार असतात. हेच सध्या बिजिंगवरून निघणारं ग्लोबल टाईम्स करतंय. क्रिकेटमध्ये जसा स्लेजिंग प्रकार आहे. ( विरुद्ध संघाचं मानसिक नामोहरण करण्यासाठी केली जाणारी बाश्कळ शेरेबाजी ) तसाच काहीसा हा प्रकार आहे. भारत चीनची ही रणनिती चांगलीच ओळखून आहे. त्यामुळेच कोणतीही जास्त प्रतिक्रिया न देता भारताने राजकीय मुसद्दीगिरीला प्राधान्य दिलंय. आणि त्याचा परिणाम ही दिसून आलाय. चीनच्या शेजारी असलेल्या देशांपैकी फक्त उत्तर कोरिया सोडला तर एक ही देश चीनसोबत नाही आहे. रशिया, जपान, तैवान, दक्षिण कोरिया आणि व्हिएतनाम ही सर्व चीनच्या शेजारील राष्ट्र भारतासोबत आहेत. चीनचं आंतरराष्ट्रीय राजकारणात देखील पाकिस्तान सोडला तर कुणी भरवशाचा मित्र देश नाही आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अमेरिका भारताच्या मागे चीन विरोधात भक्कम उभा आहे. या सर्व मित्र देशांची मोट भारताने आपल्या परराष्ट्र धोरणातच बांधली आहे. या परराष्ट्र धोरणातच आर्थिक धोरण देखील तितकेच मजबूत आहेत. त्यामुळे ऐनवेळी मित्र देशांपैकी कुणी दगा फटका करण्याचा विचारच करू शकणार नाही आशी व्यवस्था भारताने करून ठेवली आहे. दुसरीकडे चीनचं देखील भारतासह सर्वच देशाचं आर्थिक धोरण सुरू आहे. पण चीनच्या अतिमहत्वकांक्षी धोरणामुळे शेजारी देश प्रचंड दुखावले गेलेले आहेत. जपान-चीन चा समुद्र सीमा आणि बेटांचा जूना वाद अजूनही चिघळलेलाच आहे. एक लहान बेट असलेला तैवान देश चीनला गेले काही वर्षे उघड आव्हान देतोय. प्रगत दक्षिण कोरीया अमेरिकेच्या पाठिंब्यावर चीनला नडतोय. तर व्हीएतनाम आणि चीनच्या समुद्र सीमा आणि बेटांच्या वादावर आंतरराष्ट्रीय कोर्टाने व्हिएतनामच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर संतप्तं झालेल्या खवळलेल्या चीनने खूप आदळआपट केली. पण त्याचा काहीच परीणाम व्हिएतनामवर झाला नाही. रशीयाशी आपले घनिष्टं राजकिय आणि आर्थिक संबंध आहेत. त्यामुळे मंगोलिया देखील शांत रहाणंच पसंत करेल अशी परीस्थीती आहे. उरला चीनचा फार मोठा सीमा शेजारी नसलेला पाकिस्तान जो चीनच्या माध्यमातून भारताला जेव्हढा देता येईल तेव्हाढां त्रास देणार. डोकलाम संदर्भात ही चीनला नसेल तेव्हढी घाई पाकिस्तानला आहे. कारण डोकलामच्या रणभूमीवर तापलेलं वातावरण त्यामुळे भारतीय लष्काराची ताकत पूर्व सीमेवर कसं वस्तं राहील. आणि मग पच्छिम सीमेवर पाकिस्तानला हवं ता करण्यासाठी रान मोकळं मिळेल. अशी अपैक्षा कावेबाज पाकिस्तान करून आहे. पण या सर्व शक्यशक्यातांची भारतानेही चांगली तयारी करून ठेवली आहे. पूर्व सीमेवर संघर्ष झालाच, तर पच्छिम सीमेवर देखील तयारी करावीच लागणार. याआधी १९७२ च्या युद्धात पूर्व-आणि पच्छिम सीमेवर भारताने अशी यशश्वी कामगिरी करून दाखवलीय. त्यावेळी क्षत्रू पिकीस्तान होता, पण चीनचा धोका ओळखून, भारताने तीथेही सज्जता ठेवली होती.चीनच्या अतिमहत्वकांशी कुरापत्या या नवीन नाहीत. त्यामुळे पुढे मागे असा संघर्ष होऊ शकतो. हे ओळखूनच भारताने दूरदृष्टीने दरवर्षी लष्कराच्या मालाबार युद्ध सराव कसरती आयोजित केल्या. या आंतरराष्ट्रीय युद्ध सराव कसरतीमध्ये भारत, जपान आणि अमेरिकेचा सहभाग मोठा होता. तीनही देशांनी लष्कारातील सर्वोच्च यंत्रणा या युद्ध सराव कसरतीमध्ये सहभागी केल्या होत्या. या वर्षी तर भारताने निकोबार आय लँड आणि मलेशिया- सिंगांपूरच्या आंतरराष्ट्रीय समुद्रमार्ग काॅरीडाॅरच्या तोंडावरच हा युद्धसराव आयोजीत केला होता. त्यामुळे चीनचा चांगलाच तिळपापड झाला होता. कारण हा समुद्रातील ट्रेड काॅरीडाॅर चीनसाठी सर्वात महत्वाचा आहे. याच काॅरीडाॅर मधून चीनची सर्वाधीक आंतरराष्ट्रीय जलवाहतूक होते. त्यामुळे चीनच्या नाकाला मिरच्यां झोंबल्या. अशा प्रकारे भारताने चीनची सामरिक नाकेबंदी कशी होऊ शकते, हेच दाखवून दिलंय.आणखी एक सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे, चीन ज्या पिपल्स लिबरेशन आर्मीची ताकत जगाला आणि भारताला दाखवतोय. त्या पिपल्स लिबरेशन आर्मीचे कच्चे दुवे भारतीय लष्कराला चांगलेच ठाऊक आहेत. त्यापैकीच काही गोष्टी सांगतो, एक म्हणजे चीन आणि पाकिस्तानही लष्कारात क्वालिटी ऐवजी क्वांन्टेटी ला महत्वं देतं. भारत याचा अगदी उलट म्हणजे क्वांन्टेटी ऐवजी क्वालिटीला महत्त्व देतं. त्याचा सर्वात मोठा परिणाम लष्कराच्या मारक आणि भेदक क्षमतेवर होतो. भारतीय लष्कराचं हेच धोरण आहे. लष्कारात किती अधिक संख्येने जवान आहेत, यापेक्षा किती अचूक परिणाम कारक आणि गेम ओव्हर करणारे निर्णायक जवान आहेत. या क्वालिटीवर भारतीय लष्कर भर देतं. या उलट चीनने पिपल्स लिबरेशन आर्मीत २१ लाखाहून अधिक जवान भरती केलेत. जगातील सर्वाधिक जवान असलेले हे दल आहे. पण ऐवढा मोठ्या मनुष्य बळाचा, प्रत्यक्ष निर्णायक युद्धात काहीच उपयोग होत नसल्याचा साक्षात्कार, देखील नुकताच चीनला झालाय. त्यामुळे त्यांनी चक्क १० लाख सैन्य कपातीचा निर्णय घेतला. त्यावरून चीनचं धोरण कसं चुकलंय हे जगाने याच वर्षी पाहिलंय. आणखी एक महत्वाचं सैन्यात खोगिर भरती करण्याच्या नादात निकाल देऊ न शकणारे जवान चीनने भरती केलेत. त्याचं उदाहरण म्हणजे ज्या हिमालय पर्वतीय रांगांत भारत-चीन सीमा आहे. त्या भौगोलिक परीस्थितीत जिथे भारताचे ITBT म्हणजे इंडो-तिबेट बटालियनचे जवान तैनात आहेत. तिथे चीनचे त्यांच्या देशातील पुर्वेकडील प्रांतात राहणारे जवान तैनात केलेत. कौशल्याचे बोलायचे म्हणजे या चीनच्या पूर्वेकडील भागातून आलेल्या जवानांना पर्वतिय प्रदेशात राहण्याचा आणि तिथे लढण्याचा काहीच अनुभव नाहीये.या उलट भारताने ITBT चे जवान हे हिमालयातील पहाडी भागात राहणारे कुमांऊ आणि गोरखा जवान तैनात केलेत. हे जवान याच हिमालयीन भौगोलिक परीस्थीतीत लहानाचे मोठे झालेत. त्यांना इथल्या परिस्थितीची चांगली जाण तर आहेच, शिवाय काटक आणि लढाऊ बाणा त्यांच्या अंगात भिणलेला आहे. त्यामुळे भारताची सीमा सुरक्षित असल्याची आपण छाती ठोकपणे जगाला सांगू शकतो. त्यामुळेच सध्याचा भारत हा १९६२ चा भारत नसल्याचं आपल्या संरक्षण मंत्र्यांनी चीनला ठणकावलंय. त्याच्या मागे ही सर्व सामरिक आणि राजकीय ताकद भारताकडे आहे. त्यामुळेच सर्व भारतीय निश्चितपणे स्वातंत्रदिन साजरा करून, तिरंग्याला अभिमानाने सलाम करू शकतो.जय हिंद...\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVideo : मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/video-kalyan-station-rpf-police-beating-viral-video-293345.html", "date_download": "2018-11-17T09:00:06Z", "digest": "sha1:QP4X57K72L5ABJCAWDYUDRQ4GA4ZNSEG", "length": 13089, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO: कल्याण स्टेशनवर आरपीएफ जवान महिलेशी अंगलट,लोकांनी दिला चोप", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO: कल्याण स्टेशनवर आरपीएफ जवान महिलेशी अंगलट,लोकांनी दिला चोप\nकल्याण, 20 जून : गर्दीने खचाखच भरलेल्या कल्याण स्टेशनवर एका मद्यधुंद आरपीएफ जवानाने महिलेची छेड काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला. तिथे लोकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी या जवानाला बेदम चोप दिला.\nकल्याण स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर हा आरपीएफ जवान महिलेशी छेडछाड केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 18 तारखेचा हा व्हिडिओ असल्याचं कळतंय. दारू पिऊन हा पोलीस जवान शेजारी बसलेल्या महिलेशी छेडछाड करत असल्याचं समोरच बसलेल्या व्यक्तीनं मोबाईलवर शूट केलं.\nत्यानंतर जेव्हा शेजारच्या व्यक्तीला ही गोष्ट लक्षात आली त्याला पकडून लोकांनी चोप दिला आणि आरपीएफकडे तक्रार केली. त्यानंतर सदर पोलिसाला निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/sex-change/", "date_download": "2018-11-17T08:37:42Z", "digest": "sha1:CY5WXZMX4LQW4KY44BV6BZQ6VDE72WP5", "length": 10960, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sex Change- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nमराठी मुलीनं केलं सेक्स चेंज, आता देशभरात वाढली लिंग बदलाची मागणी\nसमाजापासून आपल्या भावना लपवून ठेवून जगण्यापेक्षा स्वत:ला काय वाटतं याचा विचार करून अनेकजण या शस्त्रक्रियेसाठी पुढे येत आहेत\nललिता साळवे प्रकरणात हस्तक्षेप करण्यास कोर्टाचा नकार, 'मॅट'कडे जाण्याचे निर्देश\nब्लॉग स्पेस Nov 23, 2017\n'मायबाप' सरकारने ललिताला समजून घ्यावे \nमहिला पोलीस ललिता साळवेची 'लिंगबदल' शस्त्रक्रियेसाठी हायकोर्टात धाव\nमुख्यमंत्री माजलगावच्या 'ललिता साळवे'ला न्याय देणार का \nऔरंगाबादेत 19 जणांनी बदलली आपली ओळख, लिंगबदलाची ऑपरेशन्स यशस्वी\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3095", "date_download": "2018-11-17T09:49:12Z", "digest": "sha1:L2PC53USRE5XIWOSO6JJXJXVUAWKNGMI", "length": 12398, "nlines": 91, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "तरुण आणि साहित्य संमेलन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nतरुण आणि साहित्य संमेलन\n‘साहित्यकलांचा जमाना हरवत आहे’ हे खरेच आहे. या वर्षीच्या बदललेल्या निवड प्रक्रियेमुळे आणि त्यातून झालेल्या सुयोग्य निवडीमुळे चिखलात रुतून बसलेला पाणघोडा किंचितसा हलला हे चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभे राहते आणि तो केवळ किंचित हलला आहे, त्याला उठवून बाहेर आणणे अपेक्षित आहे, हे आणिक सत्य आहे. 'उठेल हो.. निदान हलला तरी' म्हणणाऱ्या भंपक optimistic जनांना मला काही सांगावेसे वाटते. मुळात खोल पोटात झालेल्या आजाराला या प्रक्रिया बदलण, अध्यक्ष निवडीवरून बोलून बोलून दात झिजवणे, नव्याने कोणी 'सर्वमान्य' अध्यक्ष निवडणे हे म्हणजे वरून पोटाला थंडावा मिळण्यासाठी लावलेल्या तेलाचा फील देते आणि म्हणूनच, सुरुवातीला ‘साहित्यकलांचा जमाना हरवत आहे’ या मताला मी दुजोरा दिला. हे मी रोज अनुभवत आहे. समोर जो वर्गात विद्यार्थी बसतो तो साहित्यापासून सोडाच, भाषेपासूनही नाही, तर मराठीपासूनही कोसो मैल दूर आहे. त्याला मनापेक्षा पोट महत्त्वाचे आहे. समाजात वाढत चाललेला ‘उपभोक्तावाद’ हा त्याला कारणीभूत आहे. तळागाळापर्यंत साहित्य पोचत नसेलही, परंतु आज गाळच इतका साचला आहे, की त्यावर सुपीक जमीन समजून शेती करणाऱ्या किसानांना विषाचीच फळे खावी लागणार आहेत. नुकताच निसटून गेलेला, आज हातात आलेला आणि उद्या येऊ घातलेला तरुण जोपर्यंत या साहित्य संमेलनाचा मध्यबिंदू होत नाही, त्याच्याकरता जोपर्यंत हे साहित्यसंमेलन भरत नाही तोपर्यंत काही खरे नाही.\nजागतिकीकरणाचीही ‘नेक्स्ट लेव्हल’ गाठलेल्या जगात हे साहित्य संमेलन खरेच कोठे उभे राहील याची कल्पनाच मुळात नसल्याने या गोष्टींवर वेळखाऊ उहापोह करून रिटायरमेंटनंतरचा कालावधी बरा घालवण्याच्या अनेकजण प्रयत्नात दिसतात. त्यांनी क्षणिक स्वार्थ झटकून, मोजक्या जागृत तरुणांना हाताशी घेऊन कार्य करण्याची गरज आहे. नाही तर, इतक्या वर्षांच्या जखमेवर मलम लावल्यासारखी ही निवड होऊन बसेल आणि कूस बदलण्यासाठी किंचित हललेला पाणघोडा पुन्हा तसाच वर्षानुवर्षे चिखलात स्वस्थ रुतून बसेल\nमी मुख्य विषयावरून ढळल्यासारखा वाटलो का होय, मुद्दामच मी कवितांचा इंग्रजी, हिंदी मंच बघितला आहे, तेथेही मराठी कविता सादर केल्या आहेत, एक वेगळी सुंदर लाट आपल्याकडे येत आहे इतकेच सूचकपणे सांगू शकेन. परंतु ती येईल तेव्हा जमीन पाणी मुरावणारी नसेल तर लाट आली तशीच ती परत जाईल कायमची. आणि मग काय.. आहेच शुकशुकाट.. आज आहे तसा\nअरुणा ढेरे यांचे खरेच मनापासून अभिनंदन त्या संत साहित्य अभ्यासक, समीक्षक, कवयित्री एक थोर विदुषी त्या आहेतच, परंतु निदान त्यांनी तरी पदर खोचून दिवाळीपूर्वी जसे गृहिणी आपुलकीने घर स्वच्छ करते, तसे हे साहित्यिक घरकुल लख्ख करून टाकावे. त्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला प्रयत्न आम्ही साहित्यात धडपडणारे तरुण करण्यास उत्सुक आहोत यात शंका नाही.\n- अदित्य दवणे, ठाणे\nआदित्य दवणे हा तरूण कवी. तो ठाण्याला राहतो. त्याच्या कल्पनेतून 'नातवंडांच्या कविता' हा वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी कविता वाचनाचा कार्यक्रम सुरु झाला. तो मुंबईसह राज्यात आणि राज्याबाहेर काही ठिकाणी सादर झाला. आदित्यने लिहिलेल्या 'सारे संगीतकार' या गीताला पंडित यशवंत देव, अशोक पत्की, श्रीधर फडके, सुरेश वाडकर, अजित कडकडे, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, निलेश मोहरीर यांचा स्वरसाज लाभला. त्याने दासबोधाचे सोप्या भाषेत निरूपण करणारे 'युवा बोध' हे तरुणांसाठीचे सदर दैनिक 'महाराष्ट्र टाईम्स' (नाशिक) मध्ये 2016 साली वर्षभर लिहिले. आदित्यचे लेख-कविता विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत असतात.\nमराठी कवींचा ‘सेफ्टी झोन’\nसंदर्भ: मराठी कविता, कविता\nतरुण आणि साहित्य संमेलन\nसाहित्य संमेलनाच्या अलिकडे - पलिकडे\nसंदर्भ: साहित्यसंमेलन, लक्ष्मीकांत देशमुख, बडोदा\nअरुणा ढेरे – अभिजात परंपरेतील शेवटच्या संमेलनाध्यक्ष\nसंदर्भ: साहित्यसंमेलन, साहित्य संमेलनाची निवडणूक\nसंमेलन अध्यक्षांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे\nसाहित्य संमेलनाध्यक्ष नवी निवडपद्धत : सफल – संपूर्ण\nसंदर्भ: साहित्यसंमेलन, साहित्य संमेलनाची निवडणूक\nस्त्री सखी रेखा मेश्राम\nसंदर्भ: औरंगाबाद शहर, स्त्री सक्षमीकरण, मासिक, साहित्यसंमेलन, औरंगाबाद तालुका, रमाई फाउंडेशन\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE.html", "date_download": "2018-11-17T08:53:26Z", "digest": "sha1:LVYNHLPOT4GIR2VB3OH3FAV6CXGSBNNG", "length": 21021, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | आजपासून बारावीची परीक्षा", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » आजपासून बारावीची परीक्षा\nसंपूर्ण राज्यातून १३ लाख ३९ हजार विद्यार्थी\nप्रश्‍नपत्रिका दहा मिनिटे अगोदर मिळणार\nपुणे, [२० फेब्रुवारी] – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी इयत्ता बारावीची लेखी परीक्षा शनिवार, २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यंदा संपूर्ण राज्यातून १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.\nपरीक्षेच्या दृष्टीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या परीक्षेला १ लाख ३८ हजार विद्यार्थी संख्या जास्त आहे. तसेच यंदा विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्‍नपत्रिका उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बारावीची परीक्षा शनिवारपासून येत्या २६ मार्चपर्यंत होणार आहे. नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ७ लाख ५७ हजार १३६ विद्यार्थी व ५ लाख ८२ हजार ६६ विद्यार्थिनी आहेत. एकूण ७ हजार ९५४ कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, या परीक्षेसाठी राज्यात २ हजार ३८९ परीक्षा केंद्रे आहेत.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nसमीर भुजबळांची एसीबीकडून चौकशी\nमहाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा छगन भुजबळांसह पंकजचीही होणार चौकशी मुंबई, [२० फेब्रुवारी] - नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/flag-bow-honor-only-one-family-27755", "date_download": "2018-11-17T09:53:53Z", "digest": "sha1:WYL44G6C7U5EQIYIS3HWHGTMIR4VS2HQ", "length": 18157, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "flag bow honor only one family ध्वजवंदनाचा मान ४४ वर्षे एकाच कुटुंबाला | eSakal", "raw_content": "\nध्वजवंदनाचा मान ४४ वर्षे एकाच कुटुंबाला\nगुरुवार, 26 जानेवारी 2017\nचिपळूण - गावच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या उदेग कुटुंबाला सलग ४४ वर्षे ध्वजवंदनाचा मान गावाकडून दिला जातो. कळवंडे ग्रामस्थांनाही आपण सुरू केलेल्या या परंपरेचा अभिमान वाटतो. ९६ वर्षीय बाळाराम उदेग यांनी व्यावसायिक शेतीचे धडे गावाला दिले. त्यामुळे कळवंडे गाव कृषी क्षेत्रात अग्रेसर बनले आहे. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ ध्वजवंदनाचा मान गावाने त्यांना बहाल केला आहे. हाच वारसा गेल्यावर्षीपासून बाळाराम उदेग यांचे चिरंजीव उद्योजक वसंत उदेग यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. भारतीय प्रजासत्ताकातील असे हे एकमेव उदाहरण असावे.\nचिपळूण - गावच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या उदेग कुटुंबाला सलग ४४ वर्षे ध्वजवंदनाचा मान गावाकडून दिला जातो. कळवंडे ग्रामस्थांनाही आपण सुरू केलेल्या या परंपरेचा अभिमान वाटतो. ९६ वर्षीय बाळाराम उदेग यांनी व्यावसायिक शेतीचे धडे गावाला दिले. त्यामुळे कळवंडे गाव कृषी क्षेत्रात अग्रेसर बनले आहे. त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ ध्वजवंदनाचा मान गावाने त्यांना बहाल केला आहे. हाच वारसा गेल्यावर्षीपासून बाळाराम उदेग यांचे चिरंजीव उद्योजक वसंत उदेग यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. भारतीय प्रजासत्ताकातील असे हे एकमेव उदाहरण असावे. संपूर्ण गावाने एका कुटुंबालाच मान देऊन कृतज्ञता व्यक्‍त करणे हेच अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे.\nतालुक्‍यातील कळवंडे गावात १९६५ च्या सुमारास प्रगतिशील शेतकरी बाळाराम उदेग यांनी व्यावसायिक शेती करण्यास सुरवात केली. स्वतः शेतीत विविध प्रयोग केले. गावकऱ्यांना यात सहभागी करून त्यांनाही व्यावसायिक शेती करण्यास प्रोत्साहन दिले. प्रत्येक कुटुंबाला किमान १० आंब्याची कलमे लावण्यास भाग पाडले. आजच्या स्थितीला कळवंडेत आंबा, काजूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. कमी कालावधीत अधिक नफा मिळवण्यासाठी भाजीपाला लागवडीचे महत्त्व बाळाराम उदेग यांनी ग्रामस्थांना समजावून सांगितले. आज सर्वाधिक भाजीपाला या गावात केला जातो. बाळाराम उदेग यांनी शिक्षणावर भर देताना गावातील एकही मूल शाळेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली. गावातील तंटे गावातच मिटवण्याची प्रथा त्यांनीच सुरू केली. येथील एकही तक्रार पोलिस ठाण्यात जात नाही. गावात शेती अथवा घरात चोरी होत नाही. आंब्याची चोरी केल्यास शिक्षेची तरतूद आहे. गावात गट-तट नसल्याने विकास कामात कधी राजकारण होत नाही. आजपर्यंत ग्रामपंचायतीची कधीच निवडणूक झालेली नाही. ९६ वर्षीय बाळाराम उदेग २५ वर्ष सरपंच होते.\nत्यानंतर प्रत्येक वाडीला सरपंचपदाचा मान देण्याची प्रथा त्यांनी सुरू केली.\nत्यांच्या योगदानामुळेच गेली ४४ वर्षे ग्रामपंचायतीचा सरपंच कोणीही असला तरी १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे या दिवशी ध्वजवंदनाचा मान गावाने त्यांना दिला आहे. वृद्धत्वामुळे आपण ध्वजवंदन करू शकत नाही असे बाळाराम यांनी सांगितल्यावर त्यांचा मुलगा व उद्योजक वसंत उदेग यांना ध्वजवंदनाचा मान गावाने स्वतःहून दिला आहे. वसंत हे देखील वडिलांच्या कार्याचा वारसा जपत आहेत. शेतीचे उत्पादन वाढीसाठी ते शेतकऱ्यांमध्येच स्पर्धा घेतात. गावातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व रोजगारासाठी मदत करतात. शासकीय योजना राबविण्यासाठी गावाला साह्यभूत होतात.\nआजपर्यंत या गावातील एकही ग्रामसभा तहकूब झालेली नाही. गावाच्या एकीमुळे निर्मल ग्रामपंचायत, हागणदारीमुक्त ग्रामपंचायत, स्मार्ट ग्राम, तंटामुक्त गाव, गौरव ग्रामसभा पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार असे अनेक पुरस्कार ग्रामपंचायतीला मिळाले आहेत. दरवर्षी पुरस्कारांच्या यादीत कळवंडे ग्रामपंचायतीचे गाव असते अशी या गावाची ख्याती आहे. आता कॅशलेस ग्राम अभियानही या गावात राबवले जात आहे.\nगावात व्यावसायिक शेती होत असून ग्रामस्थांचे दरडोई उत्पन्न वाढविण्यावर आमचा भर आहे. त्यासाठी शेतात विविध प्रयोग केले जात आहेत. गाव आर्थिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठीचे कार्य यापुढेही अवितरपणे सुरू राहील.’’\n- वसंत उदेग, प्रगतिशील शेतकरी व उद्योजक\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-dhing-tang-38330", "date_download": "2018-11-17T09:25:19Z", "digest": "sha1:YR6SWGY2CZPEMBQU5P3IYAJKUOGGFKXG", "length": 18462, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dhing tang संशय का मनी आला? (ढिंग टांग) | eSakal", "raw_content": "\nसंशय का मनी आला\nमंगळवार, 4 एप्रिल 2017\nमतदान यंत्रात काहीतरी घोटाळा असल्याचे धादांत खोटे, मनघडंद आणि बेछूट आरोप करणाऱ्या नतद्रष्ट पक्षांचा शतप्रतिशत निषेध करुनच आम्ही सदरील मजकूर लिहावयास घेतला आहे. मतदान यंत्रात कुठलाही घोटाळा होऊ शकत नाही आणि होणारही नाही. किंबहुना हे यंत्र संपूर्णत: घोटाळाप्रूफ आहे, ह्याबद्दल आमच्या मनात आता यत्किंचितही संदेह उरलेला नाही.\nकाही काळापर्यंत, हातभर लांबीच्या ह्या यंत्रातून विविध आवाज येताना ऐकून आम्हीही काहीसे संशयग्रस्त झालो होतो, हे मान्य; पण आता तसे काही नाही. ईव्हीएम यंत्र हे एक आदर्श लोकशाही यंत्र आहे, ह्याची आम्हांस खातरी पटलेली आहे.\nमतदान यंत्रात काहीतरी घोटाळा असल्याचे धादांत खोटे, मनघडंद आणि बेछूट आरोप करणाऱ्या नतद्रष्ट पक्षांचा शतप्रतिशत निषेध करुनच आम्ही सदरील मजकूर लिहावयास घेतला आहे. मतदान यंत्रात कुठलाही घोटाळा होऊ शकत नाही आणि होणारही नाही. किंबहुना हे यंत्र संपूर्णत: घोटाळाप्रूफ आहे, ह्याबद्दल आमच्या मनात आता यत्किंचितही संदेह उरलेला नाही.\nकाही काळापर्यंत, हातभर लांबीच्या ह्या यंत्रातून विविध आवाज येताना ऐकून आम्हीही काहीसे संशयग्रस्त झालो होतो, हे मान्य; पण आता तसे काही नाही. ईव्हीएम यंत्र हे एक आदर्श लोकशाही यंत्र आहे, ह्याची आम्हांस खातरी पटलेली आहे.\nसंपूर्ण देशभरातील सर्व माणसे (इतके सर्व भोगून) शेवटी कमळ पार्टीलाच का बरे मत देतात हा मूलभूत प्रश्‍न आम्हालाही पडला होता. ‘अच्छे दिन आनेवाले है’ अशी फुकाची आवई उठवून तमाम पब्लिकला गंडविणाऱ्या, महागाईचा भस्मासूर थैमान घालत असताना नोटा रद्द करणाऱ्या ह्या सरकारबद्दल लोकांच्या मनात संताप का बरे येत नाही हा मूलभूत प्रश्‍न आम्हालाही पडला होता. ‘अच्छे दिन आनेवाले है’ अशी फुकाची आवई उठवून तमाम पब्लिकला गंडविणाऱ्या, महागाईचा भस्मासूर थैमान घालत असताना नोटा रद्द करणाऱ्या ह्या सरकारबद्दल लोकांच्या मनात संताप का बरे येत नाही हाही सवाल आमच्या मनात अधूनमधून टोचत होता. गालास खळी पडणारे, छान छान नेते उपलब्ध असताना खुळे मतदार दाढीवाल्यांना पसंती का देतात हाही सवाल आमच्या मनात अधूनमधून टोचत होता. गालास खळी पडणारे, छान छान नेते उपलब्ध असताना खुळे मतदार दाढीवाल्यांना पसंती का देतात हे कोडेही आम्हाला पडले होते. ह्यात काही काळेबेरे नाही ना हे कोडेही आम्हाला पडले होते. ह्यात काही काळेबेरे नाही ना ह्या विचाराने आमची(ही) झोप उडाली होती.\nयोग्य ते उत्तर मिळावे, म्हणून आम्ही एक सर्व्हेदेखील केला. सर्व्हे सॅंपल दहा जणांचे होते. दहापैकी सहा लोकांनी आम्ही कमळ पार्टीला मत दिल्याचे सांगितले; पण ‘पंतप्रधान कोण व्हावेसे वाटते’ ह्या प्रश्‍नाचे उत्तर त्यांनी ‘राहुलजी गांधी’ असे दिले’ ह्या प्रश्‍नाचे उत्तर त्यांनी ‘राहुलजी गांधी’ असे दिले दोन लोकांनी कांग्रेसला मत दिल्याचे कबूल केले; पण पंतप्रधान म्हणून नमोजीच ठीक असल्याचे सांगितले. एका मतदाराने आपण आम आदमी असल्याचे छातीठोकपणे सांगत कांग्रेसचा प्रचार करून झाल्यावर मत कमळ पार्टीला दिल्याचे सांगितले दोन लोकांनी कांग्रेसला मत दिल्याचे कबूल केले; पण पंतप्रधान म्हणून नमोजीच ठीक असल्याचे सांगितले. एका मतदाराने आपण आम आदमी असल्याचे छातीठोकपणे सांगत कांग्रेसचा प्रचार करून झाल्यावर मत कमळ पार्टीला दिल्याचे सांगितले तर एकाने आपला मतदान यंत्रावर विश्‍वास नसल्याचे सांगून आम्हाला फुटवले. (ते आम्ही स्वत:च होतो, हे मागाहून आमच्या लक्षात आले तर एकाने आपला मतदान यंत्रावर विश्‍वास नसल्याचे सांगून आम्हाला फुटवले. (ते आम्ही स्वत:च होतो, हे मागाहून आमच्या लक्षात आले\nगेल्या अडीच वर्षांपासून अचानक ईव्हीएम यंत्रे बिघडली असून उपग्रहाद्वारे त्यात आपल्याला हवे ते मत नोंदवता येते, तसेच ते बिघडलेल्या ट्रांझिष्टरप्रमाणे खोलून त्यात हवे ते बदल करता येतात, असे आम्ही ऐकून होतो. प्राचीन काळी आमच्याकडे एक ट्रांझिष्टर होता. त्याच्या उजवीकडे असलेली एक गोल कळ फिरवल्यावर नानाविध स्टेशने लागत असत; परंतु कालांतराने काटा हलला तरी एकच एक स्टेशन लागण्याचा प्रकार सुरू झाला. भल्या भल्या रिपेरीवाल्यांना तो ट्रान्झिष्टर दुरुस्त करता आला नाही. पुढील काळात आमच्याकडील टीव्हीवरही असलेच प्रकार सुरू झाले.\nकुठलेही न्यूज च्यानेल लावा, समोर आपले नमोजी कधी भाषणे देताहेत, कधी बोगद्याचे उद्‌घाटन करताहेत, तर कधी उपग्रह हवेत झेपावल्यावर टाळी वाजवताहेत कधी भाषणे देताहेत, कधी बोगद्याचे उद्‌घाटन करताहेत, तर कधी उपग्रह हवेत झेपावल्यावर टाळी वाजवताहेत जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणी आपले नमोजीच जळी, स्थळी, काष्ठी आणि पाषाणी आपले नमोजीच हे गौडबंगालदेखील आम्हाला उमगले नाही.\nपरिणामी, ईव्हीएम यंत्राच्या संशयास्पद वर्तनाने आम्ही फार्फार विचलित झालो. आमची लोकशाही खतरे में असल्याचे इशारे आम्हाला आम आदमीने आणि कांग्रेसजनांनी दिलेच होते. अखेर आम्ही एक डेमो ईव्हीएम यंत्र घेऊन थेट नमोजींच्या घरी, ‘सात, लोककल्याण मार्ग’ येथे गेलो.\n’’ त्यांनी आमच्या शतप्रतिशत प्रणामाकडे सपशेल दुर्लक्ष करत आम्हाला विचारले.\nआम्ही ईव्हीएम यंत्रातील कथित घोटाळ्याचे कोडे त्यांना विचारले. तेही चिंतित झाले. आमच्या हातातील ईव्हीएम यंत्राची चाचणी घेऊन पाहू, असे सुचवून त्यांनी ते यंत्र चालू केले.\nआम्ही सटासट दोन-चार बटणे दाबून पाहिली. सरसरसरसर पावत्या बाहेर आल्या. सगळ्या पावत्यांवर कमळाचे चिन्ह पाहून नमोजी म्हणाले : ‘‘लो, पती गयो...आ ईव्हीएम मसीन तो एकदम चोक्‍कस छे छे के नथी\n....अशा रितीने आमचा संशय शतप्रतिशत फिटला. साई सुट्यो\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/6145-once-more-teaser-has-secret-treasure", "date_download": "2018-11-17T09:27:21Z", "digest": "sha1:AZ3ZPK65YL5U4PPXD7LMY54ZCDPXPD7D", "length": 9684, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "रहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\nPrevious Article 'शुभ लग्न सावधान' मधला सुबोध बायकोला घाबरतो - पहा टीझर\nचित्रपटाची उत्सुकता वाढवणारे ‘Once मोअर’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर आणि त्याची पहिली झलक प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटात नेमकं काय असणार याविषयी तर्क-वितर्क लढवले जात होते. चित्रपटाचे पोस्टर आणि पहिल्या प्रोमोवरून रहस्यावर आधारित हा चित्रपट असल्याचे लक्षात आले होते, मात्र चित्रपटातील पात्रांचा खुलासा यातून झाला नव्हता. ‘Once मोअर’ चित्रपटाच्या टीझर मधून हा खुलासा होणार असून यातून वेगवेगळी पात्र आपल्या भेटीला आली आहेत.\nअशोक पत्की यांचा मुलगा 'आशुतोष पत्की' या चित्रपटाद्वारे झळकणार रुपेरी पडद्यावर\n‘Once मोअर’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित\n‘लॉजिकल जगातील मॅजिकल गोष्ट’ अशी टॅग लाईन असलेल्या या टीझरमधून भेटीला आलेली ही सगळी पात्र लक्ष वेधून घेत आहेत. या चित्रपटामधून नेमका कोणत्या गोष्टीचा रहस्यभेद होणार याचा उलगडा १२ ऑक्टोबरला होईलच. तत्पूर्वी चित्रपटाच्या पहिल्या टीझरने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आशुतोष पत्की आणि धनश्री दळवी या नव्या चेहऱ्यांसोबत रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, सुशांत शेलार, विष्णू मनोहर, नरेश बीडकर आदी मराठी सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकार या चित्रपटात आहेत.\nया चित्रपटाचे लेखन श्वेता बिडकर यांनी केले असून दिग्दर्शन नरेश बिडकर यांचे आहे. धनश्री विनोद पाटील आणि सुहास जहागीरदार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विष्णू मनोहर, निलेश लवंदे, अभय ठाकूर सहनिर्माते आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने शेफ विष्णू मनोहर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करतायेत. चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी संजय सिंग यांनी सांभाळली आहे. वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसेच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Once मोअर’ हा मराठी चित्रपट १२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.\nPrevious Article 'शुभ लग्न सावधान' मधला सुबोध बायकोला घाबरतो - पहा टीझर\nरहस्याचा खजिना असलेल्या ‘Once मोअर’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/09/blog-post_19.html", "date_download": "2018-11-17T09:44:00Z", "digest": "sha1:65I2XJF73EMAY2AUNCBQZU4XCVLFT22P", "length": 18517, "nlines": 170, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: टक्केवारीसाठी रस्त्यांची कामे", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशुक्रवार, १९ सप्टेंबर, २०१४\nटक्केवारीसाठी रस्त्यांची कामे करून विद्यमान आमदारांनी विकासाचा भास निर्माण केला...\nहिमायतनगर(अनिल मादसवार)हदगाव - हिमायतनगर मतदार संघातील विद्यमान आमदाराने विकासाच निर्माण केलेला भास हा पोकळ असून, टक्केवारी मिळविण्यासाठी सिमेंट रस्त्याच्या कामावर जोर देऊन विकास झाला म्हणणे हे सारासार चुकीचे आहे. असा घणाघात काँग्रेसचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष व विधानसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार जाकेर चाऊस यांनी केला.\nते हिमायतनगर येथे माजी जी.प.सदस्य समद खान हाजी जलाल खान यांच्या निवास स्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसने माझ्या सारख्या तळागाळातील कार्यकर्त्यावर अन्याय केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेला शब्द पाळला नाही. ज्या पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवून मी २००४ साली काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यांनी मात्र वेळोवेळी अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यामध्ये भांडण लावून मला विधान परिषदेवर किंवा महामंडळावर घेण्याचा शब्द पाळला नाही. वेळोवेळी परंपरागत उमेदवारांना संधी देवून दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसीच्या मतांचा सत्तेसाठी वापर करून घेतला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत हदगाव - हिमायतनगरच्या आमदाराने सेनेच्या उमेदवारा सोबत अंडर-ग्राउंड सेटलमेंट करून ओबीसी माळी समाजातील काँग्रेसचेच उमेदवार राजीव सातवांचा पराभव व्हावा या उद्देशाने हिमायतनगर तालुक्यात एकही सभा लावली नाही. कि प्रचार यंत्रणा सक्षमपने राबविली नसल्यानेच सेनेच्या उमेदवाराला या विधानसभा मतदार संघात मताधिक्य मिळाले आहे. केवळ ओबीसी असल्यामुळेच सत्तेची मक्तेदारी समजनार्यांनी सातव यांचा पराभव करण्याचे ठरविले होते, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला.\nमराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत चालविलेले जातीचे कार्ड पाहता आदिवासी मुल्सिम, बौद्ध व इतर मागास प्रवर्गात त्याचा संदेश पोहोचला असल्याने द्या टाळी.. हटाव माळी.. या जातीय वक्तव्याचा मला या निवडणुकीत नक्कीच फायदा होईल असेही ते म्हणाले.\nआ.जवळगावकर यांच्या विकासाच्या डोंगरावर प्रहार करताना तो मतदार संघाचा विकास नसून सोबत राहणाऱ्या चमच्यांचा विकास असल्याचेही ते म्हणाले. मतदार संघात रोजगार निर्मित्तीचे प्रकल्प, बेकारांना कर्जपुरवठा, शिक्षणाचा खालावलेला दर्जा, निराधारांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या, अजूनही जिवंत असल्याने केवळ सिमेंट रोड करणे म्हणजे विकास नाही. तर गेली पाच वर्ष स्वतःचा विकास करून घेण्यातच आ.महोदयांनी वेळ घालविला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.\nहात्तीवर स्वार होऊ इच्छिणाऱ्या चाऊस यांना समदखानचे बळ\nआगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टीच्या हत्तीवर स्वार होऊन निवडणूक लढऊ इच्छिणाऱ्या जाकेर चाऊस यांच्या पाठीशी हिमायतनगर तालुक्याचे मोठ्या प्रमाणात मुस्लिम, ओ.बी.सी, एस.सी., एस.टी.,प्रवर्गातील मतदार असल्याने या निवडणुकीत मी सर्व ताकदीनिशी जाकेर चाऊस यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे माजी जी.प.सदस्य समद खान हाजी जलाल खान यांनी सांगितले. त्यांनी आमदार व त्यांच्या सोबत असलेल्या चार - पाच कार्यकर्त्यांना चांडाळ चौकडी संबोधत हा केवळ त्या चांडाळ चौकडीचा विकास आहे. इतराचा मात्र फक्त मतापुरता वापर होत असल्याची सडकून टीकाही त्यांनी केली. पत्रकार परिषदेपूर्वी मुस्लिम शादीखाना येथे पार पडलेल्या सभेत खच्चाखच भरलेला सभाग्रह पाहता कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोंचला होता. बहुजन समाज पार्टीच्या सुरेश गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना चाऊस यांचा उमेदवार म्हणून स्वीकार करणार का.. असा सवाल विचारला असता सभग्रहातुन जल्लॊश पूर्ण जिंदाबादच्या घोषणांनी शादीखाना दुमदुमून गेला. त्यामुळे जाकेर चाऊस हे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार म्हणून जवळपास निश्चित मानले जात आहेत.\nBy NANDED NEWS LIVE पर सप्टेंबर १९, २०१४\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nमराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा\nअशोकरावांना पाय उतार व्हावे लागले\nचोर चोर मौसेरे भाई\nदुर्गामंडळ व शेतकरी त्रस्त\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/amravati/stress-due-to-suspicious-death-of-three-workers/articleshow/63161486.cms", "date_download": "2018-11-17T09:55:38Z", "digest": "sha1:E66NITEGAPZVJSPY6BKYC6OSA76ZEHQ2", "length": 15625, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Amravati News: stress due to suspicious death of three workers - तीन कामगारांच्या संशयास्पद मृत्यूने तणाव | Maharashtra Times", "raw_content": "\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलं\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलंWATCH LIVE TV\nतीन कामगारांच्या संशयास्पद मृत्यूने तणाव\nजुना बायपास मार्गावरील एमआयडीसीत असलेल्या भुवनेश्वरी तेल रिफायनरी कारखान्यातील अशुद्ध पाण्याच्या टाक्यात तीन कामगारांचा संशयास्पद मृत्यू झाला.\nतीन कामगारांच्या संशयास्पद मृत्यूने तणाव\nजुना बायपास मार्गावरील एमआयडीसीत असलेल्या भुवनेश्वरी तेल रिफायनरी कारखान्यातील अशुद्ध पाण्याच्या टाक्यात तीन कामगारांचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे निर्माण झालेला तणाव रविवारी मृत कामगारांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई मिळाल्यानंतरच निवळला. दिलीप मनोहर देवरणकर (वय ५८, रा. उषा कॉलनी, साईनगर), प्रवीण गुलाबराव चौधरी (वय ५०) आणि वैभव देविदास नेवारे (वय २७, दोघेही रा. जुनी वस्ती, बडनेरा) अशी मृतांची नावे आहेत. देवरणकर हे वायरमन, चौधरी ऑपरेटर, तर नेवारे मदतनीस म्हणून कार्यरत होते.\nस्थानिक एमआयडीसीतील भुवनेश्वरी रिफायनरी हा कारखाना २७ फेब्रुवारीपासून बंद होता. शनिवारी कारखाना पुन्हा सुरू झाला. कारखान्यातील मागील बाजूला असलेल्या अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून बाहेर सोडण्याच्या पाण्याच्या टाक्यात तिघेही रात्रीच्या सुमारास मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच रिफायनरीचे मालक डेमला हे लगेच घटनास्थळी पोहोचले. राजापेठ पोलिसांनाही या घटनेबाबत माहिती मिळताच पोलिस आयुक्त दतात्रय मंडलिक, पोलिस उपायुक्त शशिकांत सातव, राजापेठचे एसीपी सुनील सोनवणे, राजापेठचे ठाणेदार किशोर सूर्यवंशी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम व ताफा घटनास्थळी दाखल झाला. मृतदेह टाक्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी इर्विन दवाखान्यात पाठविण्यात आले. मात्र, मृतकांच्या नातेवाईकांनी व परिचितांनी कामगारांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करून मृतदेह पुन्हा रिफायनरीत आणण्याची व मालकावर कारवाईची मागणी लावून धरली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पोलिसांनी मृतदेह परत आणले. बराचवेळ चर्चा झाल्यानंतर जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करायचे नाही, अशी भूमिका घेत नातेवाईकांनी मृतदेह नेण्याची परवानगी दिली. टाक्यात असलेली इलेक्ट्रिक मोटर दुरुस्तीसाठी हे तिघेही गेले होते. यावेळी विजेच्या झटक्याने किंवा टाक्यातील रासायनिक पाण्याच्या गॅसमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे होते.\nरविवारी सकाळीच शवविच्छेदन गृहाजवळ मृतांचे नातेवाईक व नागरिकांची गर्दी जमल्याने पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाली. नातेवाइक ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. नुकसानभरपाई व कारवाईची मागणी त्यांनी लावून धरली. त्यांच्या मागणीला पाठिंबा देत आमदार राणा यांनी शल्य चिकित्सक निकम यांच्या कक्षात ठिय्या मांडला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची स्थिती निर्माण होत असतानाच रिफायनरीचे मालक डेमला यांनी मृतांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले. त्यानुसार प्रत्येकी पाच लाखाची मदत जाहीर करण्यात आली. त्यातील ५० हजार नगदी व साडेचार लाखांचा धनादेश मृतकांच्या नातेवाईकांना देण्यात आला. तसेच पुढील कारवाईचे ठोस आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले. रिफायनरीच्या मालकावर कोणता गुन्हा दाखल करण्यात येणार याबाबत वृत्त लिहीपर्यंत स्पष्ट झाले नव्हते.\nमिळवा नागपूर बातम्या(nagpur + vidarbha news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nnagpur + vidarbha news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nफायरबॉलच्या प्रकाशाने रात्री उजळले टेक्सास\nबाबा सहगल, एम.एम. श्रीलेखा अमरावती ग्लोबल म्युझिक आणि डान्स ...\nयुपी: पती जिवंत असूनही २२ जणी घेत आहेत विधवेची पेन्शन\nऑनर किलिंग : तामिळनाडूत पती-पत्नीला नदीत जिवंत फेकले\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\nधामणगावजवळ वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार\nमंत्र्यांना कपडे फाडून तुडवून मारा: राजू शेट्टी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nतीन कामगारांच्या संशयास्पद मृत्यूने तणाव...\nमेळघाटातील होळीचा रंग वेगळा\nआ. रवी राणांसह २८ जणांना न्यायालयीन कोठडी...\nआयपीएस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात...\nपोलिसाला मारहाण: आमदार बच्चू कडू यांना जामीन...\n‘व्यवस्थेलाच आत्महत्या करायला लावू’...\nबलात्काराच्या आरोपीला फाशीची शिक्षा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5/", "date_download": "2018-11-17T09:30:20Z", "digest": "sha1:XL6XFVH23WCB7UBAZ3WYLUJQ6NNVMFNX", "length": 11626, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हर्षवर्धन जाधव- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nशिवसेनेच्या आमदाराने थोपडले दंड,खैरेंच्या विरोधात लढवणार लोकसभा \nमराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आमदाराला शिवसेनेची तंबी\nचाकणच्या हिंसक आंदोलनामागे 'बाहेरच्यांची' घुसखोरी\nआरक्षणासाठी अब्दुल सत्तार यांचा आमदारकीचा राजीनामा\nउद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलेल्या आमदाराची भेट नाकारली\nमराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत \nमराठा आरक्षणासाठी आमदारांचे राजीनामे खरे की स्टंटबाजी \nआरक्षणाच्या हालचालींना वेग, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची रात्री उशीरा बैठक\nनवी मुंबईत बंददरम्यान जखमी झालेल्या एकाचा मृत्यू\nमराठा आरक्षणासाठी तावडेंच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक\nराजीनामा सत्र सुरुच, या आमदाराने थेट तुरूंगातुन पाठवला राजीनामा\nमराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा\nमराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/body-of-the-college-youth-found-in-the-well/", "date_download": "2018-11-17T09:28:23Z", "digest": "sha1:FZVI7VKGEVP3MO23FDNLYGPL2EQSR4VF", "length": 4000, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला\nमहाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला\nमहाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या एका 20 वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना 30 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता उघडकीस आली आहे. पांडुरंग दशरथ गव्हाणे (20 वर्षे, रा. सिंगणापूर, ता. जि. परभणी) असे मृत युवकाचे नाव आहे. येथील वसमत रोडवरील एका महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पांडुरंगाचा मृत्यदेह वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील दगडी मुलांच्या वसतिगृहासमोरील विहिरीत आढळून आला.\nयासंदर्भात माहिती मिळताच नवा मोंढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली. याप्रकरणी 1 जुलै रोजी मुलाचे वडील दशरथ पांडुरंग गव्हाणे यांनी दिलेल्या माहितीवरून नवा मोंढा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नायक माधव दंडे हे करीत आहेत.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Worst-Work-at-Umbraj-Service-Road/", "date_download": "2018-11-17T09:40:20Z", "digest": "sha1:FT3MIEJBKGHTHG6F2XH6RL7IYK6JMBXZ", "length": 7619, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उंब्रज येथील सर्व्हिस रस्त्याचे वाटोळे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › उंब्रज येथील सर्व्हिस रस्त्याचे वाटोळे\nउंब्रज येथील सर्व्हिस रस्त्याचे वाटोळे\nउंब्रज : सुरेश सूर्यवंशी\nउंब्रज ता.कराड येथे सूवर्ण चौरस योजने अंतर्गत साकार झालेला महामार्ग व सर्व्हिस रस्त्याचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे. सातारा जिल्हयात चर्चेत राहिलेले उंब्रज येथील सर्व्हिस रस्ते हे पावसाळ्यात पाण्यात असतात की रस्त्यात पाणी असते हेच कळत नाही.\nरस्त्याच्या निकृष्ट कामाची तक्रार नागरिकांनी अनेकवेळा करूनही रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याची प्रतिक्रीया नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान सर्व्हिस रस्त्याची झालेली दूरवस्था, घाणीने तुडूंब भरलेली गटारे यांचा नागरिकांना व प्रवाशांना होणारा त्रास रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांना का दिसत नाही, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.\nपुणे ते कागल दरम्यान सुवर्ण चौरस योजने अंतर्गत साकार झालेल्या महामार्ग चौपदरीकरणाची कामे उंब्रज वगळता बहुतेक ठिकाणी दर्जेदार झाली आहेत. अनेक ठिकाणी उड्डान पूल, सबवे, फुटपाथ, गटारे आदी कामे चांगली झाल्याचे लक्षात येते. स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासाठी विशेष लक्ष घातले होते. उंब्रज त्यास अपवाद असून येथील महामार्ग व सर्व्हिस रस्ते व नाल्यांचे काम दर्जाहिन झाले आहे. यापूर्वी दै.‘पुढारी’ने अनेकवेळा महामार्ग व सर्व्हिस रस्त्याच्या कामाबाबत आवाज उठवला होता. मात्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी कामाचा केवळ दिखावा केला.\nदिवसेंदिवस महामार्ग व सर्व्हिस रस्त्याची अवस्था बिकट होत असून, या बाबीकडे पाहणार कोण दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने नाले, सर्व्हिस रस्ते यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पाटण तिकाटने येथील सबवे हा वाहतुकीस खुला झाल्यापासून वादात आहे. ठिकठिकाणी ठिगळे लावल्या प्रमाणे डांबर व खडी एकत्र करून खड्डे भरले आहेत. याच ठिकाणी गटारावरील फरशी फुटून लहान मोठे अपघात घडले आहेत. याकडे रस्ते विकास मंडळाच्या अधिकार्‍यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. सबवेच्या कामाची एकसुत्रता नसल्याने या सबवे मधून ये -जा करणारी कंटेनरसारखी मोठी वाहने अडकत आहेत. या पुलाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे. मात्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.\nदर्जाहिन भराव पुलाच्या कामाबरोबरच पूर्व व पश्‍चिम बाजूच्या गटारींच्या कामाचीही हिच अवस्था आहे. घाणीने व कचर्‍याने तुडूंब भरलेली गटारे तसेच ड्रेनेजचे पाणी बाहेर जाण्यासाठी गटारींना योग्य उतार नसल्यामुळे पाणी सर्व्हिस रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरते.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-temperature-increase/", "date_download": "2018-11-17T08:41:18Z", "digest": "sha1:JDVTGY6BJKEYVFDE7HKPIFXTHH4VBHVV", "length": 6801, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर तापू लागले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर तापू लागले\nसूर्यनारायण आग ओकू लागल्याने शहराच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शनिवारी अचानक वाढ झाली होती. शनिवारनंतर रविवारी तापमानाचा पारा 40.2 अंशावर पोहोचल्याने शहरवासीयांच्या उन्हाळ्याच्या तीव्र झळा बसत आहेत. मार्चअखेरच शहराचे तापमान 40 अंश सेल्सियसच्यावर गेल्यामुळे आगामी एप्रिल, मे आणि जून महिन्यांत हा पारा रौद्ररूप धारण करण्याची शक्यता असून, यावर्षी तापमानवाढीचा उच्चांक नोंदला जाण्याची शक्यता हवामान विभागाच्या अधिकार्‍यांनी वर्तवली आहे.\nपहाटेच्या वेळी थंडी तर दिवसा कडक ऊन असे वातावरण सध्या सोलापूरकर अनुभवत आहेत. काही दिवसांपूर्वी अन्यत्र पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहरात ढगाळ स्वरूपाचे वातावरणही पहावयास मिळाले होते. या पार्श्‍वभूमीवर शहराचे तापमान गेल्या काही दिवसांपासून वाढत चालल्याचे दिसत आहे.\nशनिवारी तापमानाचा पारा 40 अंशांवर पोहोचला होता. कडक उन्हाची दाहकतेमुळे शहरवासीयांच्या अंगाची अक्षरश: लाहीलाही झाली. वाढते तापमान जाणवत असल्यामुळे दुपारच्या वेळी शहरात सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. शनिवारनंतर रविवारी सुट्टीच्या दिवशी काहीसा दिलासा मिळेल अशी आशा सोलापूरकरांना होती, परंतु, रविवारीही तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. कमाल तापमान 40.2 अंश सेल्सियस नोंदले गेले तर किमान तापमान 22.6 अंश सेल्सियस नोंदले गेले. त्यामुळे शनिवारप्रमाणे रविवारीही दिवसभर शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला.\nउन्हापासून बचाव करण्यासाठी गॉगल, टोपी, स्कार्फना मागणी वाढत आहे. उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी लिंबू सरबत, ज्यूस, लस्सी, मठ्ठा आदी ठंडाई तसेच कलिंगड, खरबूज आदी फळफळांचा आस्वाद घेतला जात आहे. मार्चमध्ये तापमान 40 अंशांवर पोहोचल्याने त्रस्त झालेल्या शहरवासीयांनी उन्हाळ्याचे आगामी एप्रिल व मे हे दोन महिने कसे जातील, याची चिंता सतावत आहे. परीक्षेचा कालावधी असल्याने वाढत्या उन्हाच्या झळा विद्यार्थ्यांना बसत आहेत.\nदरम्यान, सध्या मार्चअखेर असतानाच शहराचा कमाल तापमान पारा 40 अंश सेल्सियसच्यावर वर पोहचल्यामुळे येणार्‍या एप्रिल, मे आणि जूनअखेर हा पारा आणखी किती वाढणार याची धाकाधाक आमसोलापूकरांना लागली असून, यावर्षी आजपर्यंतचे सर्व उच्चांक मोडले जाण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dattaguru.myarpan.in/post/110/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20::%20%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%20%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-11-17T08:55:31Z", "digest": "sha1:SF3IDJ7V7S5CWZKJTFNHVQW3IP6QXFU2", "length": 39615, "nlines": 578, "source_domain": "dattaguru.myarpan.in", "title": "सप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सहावा| Shri Dattaguru (श्री दत्तगुरू) | Arpan (अर्पण)", "raw_content": "\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सहावा\nश्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) रचित \"श्री सप्तशती गुरूचरित्र\"\n म्हणे सर्व क्षेत्रें त्यजून ये गोकर्णक्षेत्रीं कां हा ॥१॥\n ये श्रीमत्ता सुता खेद ॥२॥\n देतों, दे हीमाती त्यजून असें म्हणून चालिला ॥३॥\n प्रळय कसा हा वारी ॥४॥\nतैं कैलासा चेपी हर खालीं रगडे निशाचर मरणोन्मुख हो करी स्तोत्र तेणें हर प्रसन्न हो ॥५॥\nत्वदन्य न मला त्राता तूंचि माझा प्राणदाता दयाळू तूं राखें आतां असें म्हणतां सोडी शंभू ॥६॥\nत्वां अनुमान न करितां शिवा सोडविलें आतां असें म्हणूनी तो गीता गाता झाला सप्तस्वरें ॥७॥\n काल साधुनि प्रेमानें ॥८॥\n म्हणे होसी तूंच शंभू ॥९॥\n तीन वर्षें हें पूजितां लंका कैलासचि ताता होईल आतां निःसंशय ॥१०॥\n ठेवितां न ये करीं येणें परी नेई पुरीं येणें परी नेई पुरीं काय करिसी कैलासा ॥११॥\n करी कथन सर्व इंद्रा ॥१२॥\n इंद्र ब्रम्ह्या दे सांगून तोही विष्णूसी कथून ये घेऊन शिवाप्रती ॥१३॥\n पडला झाला पाव प्रहर गेला क्रूर येथोनियां ॥१४॥\n विष्णू म्हणे तुज कळलें तरी कां हें असें केलें तरी कां हें असें केलें जड ठेलें पुढें मज ॥१५॥\nजो आधी मारी जीव तया केला चिरंजीव म्हणे उपाय करीं तूं ॥१६॥\n गांठुनि लोटी काळ वायां धाडी संध्या करावया गणराया तव आला ॥१८॥\n तो न घेतां त्याचे करीं रावण दे लिंग तरी रावण दे लिंग तरी अवधारी म्हणे बटू ॥१९॥\n जड होतां खालीं ठेवीन दोष ने मग मला ॥२०॥\n बोलावी त्या अर्घ्य देतां तीन वेळ तो न येतां तीन वेळ तो न येतां तो स्थापिता झाला लिंग ॥२१॥\nत्यानें केलें तें स्थापन रावणा न हाले म्हणून रावणा न हाले म्हणून महाबळी हो गोकर्ण क्षेत्र जाण भूकैलास ॥२२॥\nइति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते गोकर्णमहाबळेश्वरप्रतिष्ठापनं नाम षष्ठोऽध्यायः\nदत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (2014)\nदत्तजयंती निमित्त ई-बुक्सची अनुपम भेट\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शांती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: माता पार्वती\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: देवी नर्मदा\nजपनाम :: लेख ४. गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री स्वामी समर्थ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: राम मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: कृष्ण मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: सरस्वती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: लक्ष्मी मंत्र\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: ब्रम्हा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दुर्गा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: महामृत्यूंजय मंत्र\nदत्तरूप महती ( Datta Roop )\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पहिला\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दुसरा\nदत्त दिगंबर दैवत माझे - कवी :: सुधांशु\nआषाढी एकादशीच्या अर्पण परिवाराला शुभेछा..\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: नामावली\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: ज्ञानसागर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दिगंबर\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nदेवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पहिला\n१६. मासा :: ओढ, आसक्ती\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौतिसावा\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायामुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीराज\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nदत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (2014)\nदत्तजयंती निमित्त ई-बुक्सची अनुपम भेट\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शांती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: माता पार्वती\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: देवी नर्मदा\nजपनाम :: लेख ४. गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री स्वामी समर्थ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्रीपाद श्रीवल्लभ\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: राम मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: कृष्ण मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: सरस्वती मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: विष्णू मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: लक्ष्मी मंत्र\nजपनाम :: लेख ३. जपमाळ आणि जपसंख्या\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: ब्रम्हा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दुर्गा मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: दत्तमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: महामृत्यूंजय मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: हनुमान मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: श्री लक्ष्मी\nजपनाम :: लेख २. मंत्र संजीविनी\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - केतू\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - राहू\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - शनी\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - शुक्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - गुरु\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - बुध\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - मंगळ\nजपनाम :: लेख १. ॐ कार स्वयंभू प्रणवाकार\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - चंद्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: नवग्रह मंत्र - सूर्य\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: गायत्री मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: शिवमंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम :: गणेश मंत्र\nश्रावणमास पुष्पं सातवे :: जपनाम\nश्री गुरूचरित्र :: अध्याय त्रेपन्नावा (अवतरणिका)\nसर्व दत्तभक्तांना श्री दत्तजयंतीच्या मनःपूर्वक शुभेछा..\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बावन्नावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पन्नासावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा(संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चव्वेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बेचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अडतीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सदतीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय छत्तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पस्तीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेहेतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बत्तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकतिसावा (संपूर्ण)\nदेवशयनी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणतिसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सत्ताविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सव्विसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंचविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चोविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बाविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकविसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय विसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय एकोणीसावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अठरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सतरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सोळावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पंधरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौदावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तेरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय बारावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय अकरावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय दहावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय नववा (संपूर्ण)\nगीत गुरुचरित :: श्री गुरुचरित्राची काव्यमय अनुभूती\nश्री गुरूचरित्र :: अध्याय आठवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सातवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय सहावा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पाचवा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय चौथा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय तिसरा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय दुसरा (संपूर्ण)\nश्री गुरूचरित्र :: अध्याय पहिला (संपूर्ण)\nश्री दत्ताचें नाम मुखीं - कवी :: गिरीबाल\nदत्त दिगंबर दैवत माझे - कवी :: सुधांशु\nसप्तशती गुरूचरित्र :: दत्तजन्म\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पन्नासावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चव्वेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बेचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अडतीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सदतीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय छत्तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पस्तीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेहेतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बत्तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणतिसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सत्ताविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सहविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंचविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चोविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बाविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकविसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय विसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय एकोणीसावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अठरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सतरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सोळावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पंधरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौदावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तेरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय बारावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय अकरावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय दहावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय नववा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय आठवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सातवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय सहावा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पाचवा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय चौथा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय तिसरा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय दुसरा\nसप्तशती गुरूचरित्र :: अध्याय पहिला\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बावन्नवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एक्कावन्नावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पन्नासावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणपन्नासावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठ्ठेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सत्तेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सेहेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंचेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौव्वेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय त्रेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बेचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एक्केचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणचाळीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अडतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सदतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय छत्तीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पस्तिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेहतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बत्तीसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणतिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठ्ठाविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सत्ताविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सहविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंचविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चोविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेविसावा\n|| आम्हीं दत्ताचे नोकर ||\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बाविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकविसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय विसावा\nगुरुपौर्णिमेची एक सुंदर भेट, आपल्यासाठी\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय एकोणिसावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अठरावा\nआषाढी एकादशीच्या अर्पण परिवाराला शुभेछा..\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सतरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सोळावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पंधरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौदावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तेरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय बारावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय अकरावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दहावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय नववा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय आठवा\n२४. भिंगुरटी (कुंभारीण माशी) :: तीव्र ध्यास\n२३. कातणी (कोळी) :: निर्विकार\n२२. शरकर्ता (बाण करणारा, कारागीर ) :: एकाग्र चित्त\n२१. सर्प :: एकांतवास आणि मुक्तसंचारी\n२०. कुमारी आणि कंकण:: एकाकीपणा साधनेस योग्य\n१९. बालक :: कुतुहूल आणि निरागसता\n१८. टिटवी :: लोभाचा त्याग\n१७. पिंगला वेश्या:: आत्मजागृती आणि परीवर्तन\n१६. मासा :: ओढ, आसक्ती\n१५.मृग :: चंचलता, लोभाचा त्याग\n१४. गज (हत्ती) :: नम्र परंतु संयमहीन\n१३. मक्षिका (मधमाशी) :: लोभ आणि निर्लोभ\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | यदूचे वैराग्य व अवधूत दर्शन\n१२. भ्रमर :: सरग्रही आणि आसक्त\n११.पतंग :: मोहाचा त्याग\n१०. समुद्र :: समतोल\n९. अजगर :: उदासीन परंतु आत्मसंतुष्ट\n८. कपोत पक्षी ( कबुतर ):: विरक्ती\n७. सूर्य :: आलिप्तपणा आणि परोपकार\n५. अग्नी :: पवित्रता\n४. पाणी :: पावित्र्य, मधुरता, पावकता\n३. आकाश :: अचल, अविनाशी\n२. वायु :: विरक्ती\n१. पृथ्वी :: सहिष्णुता आणि सहनशीलता\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध (भाग २)\nदत्तगुरूंचे २४ गुरु (लेखमाला) | पूर्वार्ध\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सातवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय सहावा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पाचवा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय चौथा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय तिसरा\nदत्तरूप महती ( Datta Roop )\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय दुसरा\nश्री बावन्नश्लोकी गुरुचरित्र :: अध्याय पहिला\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: नामावली\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: कमललोचन\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दिगंबर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: देवेश्वर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: शिवरूप\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: आदिगुरु\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायायुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: मायामुक्त्तावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: विश्वंभरावधूत\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: ज्ञानसागर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: सिद्धराज\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: लिलाविश्वंभर\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीजनवल्लभ\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: कालाग्निशमन\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: दत्तात्रेय\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: अत्रिवरद\nश्री दत्तात्रेयांचे सोळा अवतार :: योगीराज\nOvi Shri Gururayanchi (ओवी श्री गुरुरायांची)\nShri Dattamahatmya (श्री दत्तमाहात्म्य )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3097", "date_download": "2018-11-17T09:46:57Z", "digest": "sha1:KDK4CQZPHXEUTMD2YOUT5UQT6HARYBKD", "length": 28260, "nlines": 107, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अरुणा ढेरे – अभिजात परंपरेतील शेवटच्या संमेलनाध्यक्ष? | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअरुणा ढेरे – अभिजात परंपरेतील शेवटच्या संमेलनाध्यक्ष\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे लेखक, नाशिकचे मराठीचे प्राध्यापक शंकर बोऱ्हाडे यांनी अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर ‘फेसबुक’वर खट्याळ टिकाटिप्पणी केली आहे. तशाच पद्धतीने भाष्य वेगवेगळ्या माध्यमांमध्ये साहित्य संमेलनाध्यक्षांच्या नव्या निवडपद्धतीबद्दल केले गेले आहे. अशा लेखनाचे मूल्य प्रासंगिक असते. ते तेवढ्यापुरते खमंग चर्चेसाठी म्हणून स्वीकारायचे. तथापी, त्यातून काही सूत्रे ध्यानी येतात. त्यांतील एक महत्त्वाचे म्हणजे अपरिचित वाटणाऱ्या अध्यक्षांची जी मालिका गेली काही वर्षें लागली होती ती अरुणा ढेरे यांच्या निवडीने खंडित झाली. खरोखरीच, गेल्या काही वर्षांतील अध्यक्ष साहित्यिकदृष्ट्या हिणकस होते का तर अगदी गेल्या वर्षीचेच लक्ष्मीकांत देशमुख. त्यांची साहित्यसंपदा मोठी आहे. ते अजूनही लिहीत असतात. त्यांच्या साहित्यातील विविधता व अभ्यासूपणा थक्क करणारा आहे. त्यांना मराठी भाषेची कळकळ आहे आणि नव्या विचारांची दिशा आहे. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातील मुद्दे अनेकांना विचारार्ह वाटले होते. परंतु त्यांची निवड जेव्हा झाली (ते रवींद्र शोभणे यांना पराभूत करून दणदणीत मताधिक्याने विजयी झाले), तेव्हा आम साहित्यप्रेमींनी हे कोण नवे अध्यक्ष असेच आश्चर्य व्यक्त केले होते तर अगदी गेल्या वर्षीचेच लक्ष्मीकांत देशमुख. त्यांची साहित्यसंपदा मोठी आहे. ते अजूनही लिहीत असतात. त्यांच्या साहित्यातील विविधता व अभ्यासूपणा थक्क करणारा आहे. त्यांना मराठी भाषेची कळकळ आहे आणि नव्या विचारांची दिशा आहे. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातील मुद्दे अनेकांना विचारार्ह वाटले होते. परंतु त्यांची निवड जेव्हा झाली (ते रवींद्र शोभणे यांना पराभूत करून दणदणीत मताधिक्याने विजयी झाले), तेव्हा आम साहित्यप्रेमींनी हे कोण नवे अध्यक्ष असेच आश्चर्य व्यक्त केले होते खरे तर, त्यांचे प्रतिस्पर्धी शोभणे हे खंदे व मान्यवर लेखक आहेत. त्यांच्या कादंबऱ्या म्हणजे मोठी कथावस्तू. त्यांची योजनाबद्ध मांडणी, पण त्यांच्या पराभवाचीही चिकित्सा कोणी केली नाही. त्या आधी प्रवीण दवणे यांची हालत तशीच झाली होती. लक्ष्मीकांत यांचा बडोदा संमेलनातील वावर कोणताही ठसा उमटवून गेला नव्हता. असे का होते खरे तर, त्यांचे प्रतिस्पर्धी शोभणे हे खंदे व मान्यवर लेखक आहेत. त्यांच्या कादंबऱ्या म्हणजे मोठी कथावस्तू. त्यांची योजनाबद्ध मांडणी, पण त्यांच्या पराभवाचीही चिकित्सा कोणी केली नाही. त्या आधी प्रवीण दवणे यांची हालत तशीच झाली होती. लक्ष्मीकांत यांचा बडोदा संमेलनातील वावर कोणताही ठसा उमटवून गेला नव्हता. असे का होते साहित्य संमेलनाला लोक गर्दी करून जमतात. तेथे मौजमजा चालते, परिसंवादही होतात. परंतु त्यांपैकी कोणत्याही गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही; ना त्यातील कोणत्याही विचारांचा पाठपुरावा होत. नवीन लेखक-कवी नजरेत भरल्याचे गेल्या कित्येक साहित्य संमेलनांत दृष्टोत्पत्तीस आलेले नाही. साहित्य संमेलन हा एक वार्षिक ‘इव्हेण्ट’ बनून गेला आहे.\nअरुणा ढेरे यांच्या निवडीनंतर मात्र राज्यातील साहित्यप्रेमी व रसिक हरखून गेले. त्याचे कारण अरुणा ढेरे या मराठी साहित्यातील वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आहेत. त्या जुन्या साहित्यिकांच्या वाङ्मय कर्तृत्वाशी नाते सांगतात आणि त्याच वेळी नव्याबद्दल जागरूक व संवेदनाशील असतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वासच जुन्या जमान्याची ती संपन्नता लाभली आहे. त्यांच्याकडे विचार आहेत, संशोधन आहे व लेखनशैली आहे. अशा त्या विद्यमान मराठी साहित्यातील जवळजवळ एकमेव व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड निर्विवाद आनंद देऊन गेली.\nही निवड कोणी केली तर ‘साहित्य महामंडळा’च्या सभासदांनी. ते सभासद वेगवेगळ्या प्रादेशिक साहित्य संस्थांचे प्रतिनिधी होते. त्यांनीच सुचवलेल्या निरनिराळ्या उमेदवारांना जी मते पडली त्यांचे आकडे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आले आहेत. त्यात ढेरे यांना दहा, प्रेमानंद गज्वी यांना पाच, प्रभा गणोरकर व रवींद्र शोभणे यांना प्रत्येकी एक आणि रामदास भटकळ, बाळ फोंडके, सोमनाथ कुमारपंत व किशोर सानप या प्रत्येकाला एकही मत नाही असे चित्र दिसले. ना.धों. महानोर व भालचंद्र नेमाडे यांनी त्यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदात रस नाही असे कळवल्याचे सांगितले जाते. मी आठ-दहा फोन करून या पलीकडे मराठीत साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण असू शकतो तर ‘साहित्य महामंडळा’च्या सभासदांनी. ते सभासद वेगवेगळ्या प्रादेशिक साहित्य संस्थांचे प्रतिनिधी होते. त्यांनीच सुचवलेल्या निरनिराळ्या उमेदवारांना जी मते पडली त्यांचे आकडे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आले आहेत. त्यात ढेरे यांना दहा, प्रेमानंद गज्वी यांना पाच, प्रभा गणोरकर व रवींद्र शोभणे यांना प्रत्येकी एक आणि रामदास भटकळ, बाळ फोंडके, सोमनाथ कुमारपंत व किशोर सानप या प्रत्येकाला एकही मत नाही असे चित्र दिसले. ना.धों. महानोर व भालचंद्र नेमाडे यांनी त्यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदात रस नाही असे कळवल्याचे सांगितले जाते. मी आठ-दहा फोन करून या पलीकडे मराठीत साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कोण असू शकतो तसे नाव या विचारार्ह यादीतून गळले गेले आहे का तसे नाव या विचारार्ह यादीतून गळले गेले आहे का अशी विचारणा केली तर त्यामध्ये मला आणखी दोन नावे गवसली. ती म्हणजे आशा बगे आणि महेश एलकुंचवार. या सर्व नावांचा विचार केला तरी अरुणा ढेरे यांच्या इतकी प्रातिनिधिकता क्वचित कोणाला असेल. किंबहुना, प्रज्ञाप्रतिभा, संशोधन आणि लौकिक हे तिन्ही घटक जर अध्यक्षीय उमेदवारात पाहायचे झाले तर तसा योग दुर्मीळच होय. अरुणा ढेरे यांच्यापूर्वी अरुण साधू यांच्या निवडीने नागपूर संमेलनात तो साधला गेला होता. पण अरुणा ढेरे यांना परंपरेवरील विश्वासातून लाभलेले शांतता व समाधान अरुण साधू यांच्याकडे नव्हते. उलट, त्यांचे विश्वभान व म्हणून अंतर्मुखता अधिक सजग होते. त्याआधी व त्यानंतर सातत्याने साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी जे जे नाव आले ते सतत या तीन गुणांच्या बाबतीत विवादास्पद राहिले. अरुणा ढेरे यांच्या निवडीने रसिकांना ते समाधान लाभले, पण नव्या निवडपद्धतीची खरी कसोटी पुढील वर्षी अध्यक्ष निवडताना लागणार आहे.\nकेवळ साहित्याचा विचार न करता साहित्य-संस्कृतीचा विचार केला तरी वेगवेगळ्या मोठमोठ्या सन्मानांच्या बाबतीत नावांची निवड ही गेली काही वर्षें वादग्रस्तच वाटत आलेली आहे. संयोजक संस्थानादेखील ती अडचणींची ठरत आहे. ज्ञानपीठ पुरस्काराचेच उदाहरण घ्या. खांडेकर, शिरवाडकर, करंदीकर यांना पुरस्कार मिळाल्यानंतर मराठी जनमानसात त्यांना सर्वत्र जे विशेष स्थान लाभले ते नेमाडे यांना मिळाले नाही. त्याचे कारण नेमाडे यांचे साहित्य तेवढे प्रातिनिधिक नाही. ते एक वेगळा ‘कल्ट’ व्यक्त करते. त्यांच्याकडे प्रज्ञाप्रतिभा आहे, संशोधन आहे, पण लौकिकाबाबतीत त्यांच्या ‘कल्ट’चे त्यांच्या प्रातिनिधिकतेला ग्रहण लागते राज्यसरकारचे दोन-पाच लाखांचे काही पुरस्कार गेली काही वर्षें जाहीर होत आहेत. त्यांच्या बाबतीतही तसेच निरीक्षण सांगता येईल. उदाहरणार्थ, ‘महाराष्ट्र भूषण’, कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार, डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार, कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार... या पुरस्कारांसाठी नवे नाव दरवर्षी जाहीर होते, ते गत वर्षांपेक्षा फिके वाटते.\n‘महाराष्ट्र फाउंडेशन’च्या पुरस्कारांना मराठी सांस्कृतिक जीवनात गेल्या दोन दशकांत मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. अमेरिकास्थित ते फाउंडेशन स्थानिक संस्थेच्या मदतीने पुरस्कार प्रदान करते. साहित्य व सामाजिक कार्य असे दोन तऱ्हेचे पुरस्कार असतात. प्रथम ‘लोकवाङ्मय गृह’, मग ‘केशव गोरे स्मारक’ व आता ‘साधना’ या ट्रस्टच्या सहकार्याने काम चालत आले आहे. परंतु फाउंडेशन व स्थानिक संस्था यांच्यापुढे दोन लाखांच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी माणसे निवडायची तर पंचाइत असते असे ऐकिवात आहे. संयोजक संस्थेमध्ये निकष बदलण्याच्या, रक्कम छोटी करण्याच्या अशा पर्यायांचा विचार मधूनमधून होत असतो. पूर्वी पुरस्कार द्याव्या अशा व्यक्ती – य.दि. फडके, मे.पुं. रेगे, विजय तेंडुलकर... अशा आसमंतात दिसायच्या. तशा व्यक्ती आता समाजातून हद्दपार झाल्या आहेत का ‘ग्रंथाली’तर्फे ‘माणसे खुजी होत चालली आहेत का ‘ग्रंथाली’तर्फे ‘माणसे खुजी होत चालली आहेत का’ या विषयावर वीस वर्षांपूर्वी परिसंवाद घेतला होता. मे.पुं.च अध्यक्ष होते. त्यावेळी बोलताना चित्रकार प्रभाकर बरवे यांनी दृष्टांत उलटा सांगितला होता, की साप समजून सुतळी धोपटण्याचा प्रकार असतो, तसा दगड हिरा खपवण्याचा प्रकार सहन केला जात आहे.\nपण आता वीस वर्षांत समजून येत आहे, की विद्यमान काळाचे दु:ख खुजेपणाचे नाही, तर प्रज्ञाप्रतिभेच्या विपुल व विविध अंकुरांचे आहे. त्या अंकुरांचे सौंदर्य जाणण्याची व्यवस्था निर्माण झालेली नाही. समाज अजून जुन्या व्यवस्था व जुन्या परंपरा यांना बिलगून बसू पाहत आहे. म्हणजे ध्यानात असे येते, की साहित्यकलांचे माध्यम जेव्हा प्रभावी होते तेव्हा लोक त्याबाबत जागरूक होते, त्यांच्यातील रसिकता संवेदनेने भारलेली होती; ते त्या सर्व व्यवहाराकडे औत्सुक्याने पाहत होते. परंतु गेल्या काही वर्षांत टेलिव्हिजनचे आणि इंटरनेटचे माध्यम प्रभावी झाले आहे – मोबाईल हे त्यासाठी लोकांच्या हातचे खेळणे आलेले आहे. त्यामुळे आमसमाजाचा कल करमणुकीकडे अधिक वळला आहे. त्यांना साहित्यकला, त्यांतील सातत्य या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या राहिलेल्या नाहीत. जगण्याला गती आलेली आहे. साहित्यकलांची सखोलता पारंपरिक रीतीने यापुढे व्यक्त होणार नाही हे वास्तव ध्यानी घ्यायला हवे. त्याचबरोबर समाज जागरूक व बहुश्रृत (इन्फॉर्मड) झाला आहे. त्यामुळे समाजाच्या आवडीनिवडी या व्यक्तिगत पातळीवर खूप वेगवेगळ्या तयार व विकसित होत आहेत आणि वेगवेगळ्या माध्यमांतून तसे पर्याय (ऑप्शन्स) त्यांच्यासमोर येतही आहेत. त्यामुळे रसिक तसे व्यक्त होत असतात. कवितेचे उदाहरण घेऊन म्हणायचे तर बोरकर, पाडगावकर, खानोलकर, यांच्या पिढ्यांतील कवींचे अनन्य स्थान नंतर फार कोणाला लाभले नाही. त्यानंतरचे व सध्याचे कवी तर काही मोजक्या कविता निर्माण करण्यासाठीच जन्माला आले असावे असे वाटते. त्यांच्या त्या कविता उत्कट असतात, परंतु त्यांना कवी म्हणून समाजात स्थान नाही. उलट, मंचावर जे कवी लोकप्रिय आहेत आणि जे साऱ्या महाराष्ट्राचा मुलूख फिरत असतात, त्यांच्या कविता वाचल्या जातात असे नाही. त्यांतील काही कवी तर त्यांना व्यक्तिनिष्ठ (सत्यकथेसारखी) कविता लिहिता येत नाही याबद्दल दु:ख करत राहतात. पण ते दु:ख अस्थानी असते. ते कवीच वेगळ्या प्रकाराचे, मंचीय काव्यप्रकाराचे आहेत. तो त्यांचा लौकिक त्यांनी मिरवावा. ते मी पाडगावकर बनू इच्छितो म्हणू लागले तर कसे चालेल परंपरा टिकून न राहण्याच्या काळात आपण दंडक परंपरेचे वापरत आहोत, तसे आग्रह धरत आहोत. साहित्यिकासच समाजात ते स्थान उरलेले नाही. अशा परिस्थितीत साहित्य संमेलनाध्यक्षांना त्यांचे ते मानाचे जुने स्थान कसे बरे लाभेल परंपरा टिकून न राहण्याच्या काळात आपण दंडक परंपरेचे वापरत आहोत, तसे आग्रह धरत आहोत. साहित्यिकासच समाजात ते स्थान उरलेले नाही. अशा परिस्थितीत साहित्य संमेलनाध्यक्षांना त्यांचे ते मानाचे जुने स्थान कसे बरे लाभेल साहित्यकलांचा जमाना हरवत आहे. माणसे संमेलनांकडे ‘इव्हेण्ट’ म्हणूनच पाहणार आहेत. कदाचित अरुणा ढेरे या साऱ्या साहित्यप्रेमींच्या प्रातिनिधिक आवडीच्या अशा शेवटच्या संमेलनाध्यक्ष असतील. म्हणून जोरदार आनंद व्यक्त करूया\nअतिशय योग्यश शब्दात केल गेलेल लेखन आहे, सध्या साहित्यिकामध्ये प्रज्ञाप्रतिभा, संशोधन आणि लोकीक या तिन्ही गुणांचा मिलाफ असणारे साहित्यीक क्वचितच आहेत बहुधा नगण्यच , अतिशय वास्तवदर्शी लेख\nलेखन निरीक्षण छान. फार चांगले सूत्रबद्ध विचार वाचायला\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nपिपली लाईव्ह , दिगू टिपणीस आणि राकेश...\nनव्वदीच्या ‘तरूणांचे’ टेबल टेनिस\nअमृतमहोत्सवाच्या नावावर पैशांची उधळपट्टी\nसाहित्य संमेलनांचे अध्यक्ष - नाण्याची दुसरी बाजू\nसंदर्भ: साहित्य संमेलनाची निवडणूक, साहित्यसंमेलन, लक्ष्मीकांत देशमुख\nसाहित्य संमेलनाध्यक्ष नवी निवडपद्धत : सफल – संपूर्ण\nसंदर्भ: साहित्यसंमेलन, साहित्य संमेलनाची निवडणूक\nनामवंत लेखकांना अध्यक्षपदापासून दूर का ठेवले जाते\nसंदर्भ: साहित्यसंमेलन, लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य संमेलनाची निवडणूक, बडोदा\nजलसाक्षरतेच्या जाणिवा तीक्ष्ण करणारे जल साहित्य संमेलन\nसाहित्य संमेलनाच्या अलिकडे - पलिकडे\nसंदर्भ: साहित्यसंमेलन, लक्ष्मीकांत देशमुख, बडोदा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2018-11-17T09:37:38Z", "digest": "sha1:ZX7KAPUFO7XJKVCH6YUUVEJ2VZ4KO5WM", "length": 8242, "nlines": 102, "source_domain": "chaupher.com", "title": "सेना नेते आदित्य ठाकरेंचे गुफ्तगू कॅमेऱ्यात कैद | Chaupher News", "raw_content": "\nHome Uncategorized सेना नेते आदित्य ठाकरेंचे गुफ्तगू कॅमेऱ्यात कैद\nसेना नेते आदित्य ठाकरेंचे गुफ्तगू कॅमेऱ्यात कैद\nचौफेर न्यूज – शिवसेना पक्षात मोठे पद मानल्या जाणाऱ्या नेतेपदी ठाकरे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आदित्य ठाकरे विराजमान झाले आहेतच पण त्यांचे काहीतरी गुफ्तगू सुरु असल्याचेही मीडियात चर्चिले जात आहे. आदित्य अंडी मिर्जीया चित्रपटाची हिरोईन सैयामी खेर या दोघांना बांद्रा येथील एका रेस्टोरंट मध्ये जात असताना मिडिया फोटोग्राफरने कॅमेऱ्यात कैद केले आहे. यावेळी आदित्य यांनी डोळ्यावर हात धरून फोटोग्राफर पासून बचाव करण्याचा प्रयत्न केला मात्र तो फारसा यशस्वी झाला नाही.\nया दोघांमधील रिलेशन बद्दल अनेकदा चर्चा सुरु असते. सैयामी जुन्या काळातील नामवंत अभिनेत्री उषा किरण याची नात आहे व या दोन कुटुंबात दीर्घकाळ घरोबा आहे असे समजते. राकेश ओम प्रकाश याच्या मिर्झिया चित्रपटातून सैयामीने हर्षवर्धन कपूर याच्यासोबत बॉलीवूड डेब्यू केला होता. त्यानंतर ती मराठी व हिंदी चित्रपटात दिसली होती. आदित्य यांचा जन्म १३ जून १९९० सालचा आहे. मुंबईत नाईट लाइफ सुरु करण्याची मागणी त्यांनी केली होती. तसेच त्यांना कविता आणि गाणी लिहिण्याचा छंद असून त्यांचा कविता संग्रह आणि गाण्याचा अल्बम प्रसिद्ध झाला आहे. स्टाईल आयकॉन म्हणूनही त्यांची ओळख आहे. मॉडेलसारखे फोटो शूट करून त्यांनी ते ट्विटरवर शेअर केले आहेत. बॉलीवूड मध्ये त्यांचे अनेक मित्र आहेत मात्र त्यात सैयामी खास आहे असेही समजते.\nPrevious article‘सायकल’ चित्रपटाचा टीझर रिलीज\nNext articleबाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीला आमचा विरोध – जितेंद्र आव्हाड\n१५ दिवसांत शास्तीकर भरा अन् ९० टक्के सवलत मिळवा\nप्रकाश आंबेडकर- ओवेसी आघाडी म्हणजे नवे डबकेच: उद्‌धव ठाकरे\nभारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘अप्रेन्टिस’ची भरती\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/samudra/", "date_download": "2018-11-17T09:44:08Z", "digest": "sha1:7CUT64L3IYLX5FATIAPHJGOOPAAO3KOR", "length": 8239, "nlines": 79, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "समुद्र - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nआज परत समुद्रावर आलोय..म्हंजे असं होतं एकेकदा की अचानक वाटतं की आज समुद्रावर जायला हवं…ओढ वाटते तिथल्या शांततेची\nसंध्याकाळी फार काय गर्दी नसावी नि आपण असावं तिथं, त्याचं गरजणं ऐकावं, चालताना ती तळव्यांना हुळहुळणारी वाळू, सरत्या सुर्यास्ताच्या प्रकाशात ती चमचम…नुसतं निरखत रहावं..नंतर आपण फक्त बसून रहायचं, तसा माणूस रिकामा बसून राहिला की उगाचच बरेच विचार येत राहतात डोक्यात – दिवसभराचे, कामाचे, माणसांचे नि जास्त करून आपल्या जवळच्या माणसांचे… विचार येतात, आठवणी येतात पण मग मधेच झटकून द्यायच्या आठवणी, सालं सेंटी व्हायला एक मिनीट पुरेसा असतो पण तिथून पुढचा बराच वेळ त्या सेंटीपणाची सावली राहते आपल्या मनावर….\nकधी कधी वाटतं लाईफ खूप क्रिप्टीक आहे, तर कधी वाटतं सालं एवढ्या मोठ्या पृथ्वीवर आपला इवलासा जीव नि कशाला खूप विचार करायचा पण असं नसतचं ते, विचार येतायेत तर येऊदेत हे माझं मला पटतं नि मग आयुक्षाचे भरपूर हिशेब आठवतात… तुझी आठवण न यावी तरच नवल म्हंजे मला प्रेम ही आठवतं नि ब्रेकप पण…\nतू काही लाईफमधे परत येणार नाही पण ब्रेकप नंतरचा कठीण काळ आपण पचवलाय हे कधी कधी फार मोठं काहितरी वाटतं. कधी कधी आपलचं आपल्याला कौतुक वाटतं (हे पण वाटू द्यायच)\nतुझ्यासोबत समुद्रावर जायचं स्वप्नं… खैरातीतच मिळालं होतं म्हंजे आपण सोबत असताना बोलण्यातून रंगलेलं, ते ही अगदी अचानकच…असचं कधे मधे किनार्‍यावर आलो की आठवतं, एखादं गलबत उभं असतं काठावर, सायंकाळी ते एकटं वाटतं, एकाकी…तसच त्या स्वप्नाचं झालय…वाईट वाटतं थोडं पण म्हणून तुझ्यासोबतचा घालवलेला वेळ खोटा ठरत नाही, ते त्याकाळचं सत्य भूतकाळ म्हणून आठवणीत राहील नेहमीच…\nसमुद्र समुद्रच असतो, एखादी लाट पायाला स्पर्शून जातो नि, मग वाराही आपली जाणीव देतो, अंधाराची वेळ होते मग घरीही जायची…भिरभिरणारं डोकं शांत होत जातं, पावलं आपली नेहमीची वाट पकडतात.\nबघ ना, कसही का असेना, लाईफ एनक्रिप्शन डिक्रीप्शन तत्वावर चालते अस मी गृहीत धरून चालत असतो, म्हंजे कसं प्रोब्लेम गुढ असला तरी सोल्युशन सापडलेच अस वाटत राहतं….वर्तमानात येवढा भरोसा पुरेसा आहे जगायला… तसही स्वप्नं वेगळी पडतात आताशा म्हंजे जगण्याची उर्मी अजून संपलेली नसावी, हो ना\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nव्यावसायिक अंध त्यांच्या सुरक्षेविषयी रेल्वे प्रशासनाची भूमिका.\nजोगेश्वरीच्या चिंतामणीचे जल्लोषात स्वागत\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/1204", "date_download": "2018-11-17T09:02:12Z", "digest": "sha1:PHNCMANIB26CHBSA4AYLJGTJABORY65Z", "length": 7461, "nlines": 112, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news unhygienic food served in train | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरेल्वे पॅन्ट्रीतली 'डर्टी' भाजी..\nरेल्वे पॅन्ट्रीतली 'डर्टी' भाजी..\nरेल्वे पॅन्ट्रीतली 'डर्टी' भाजी..\nरेल्वे पॅन्ट्रीतली 'डर्टी' भाजी..\nरेल्वे पॅन्ट्रीतली 'डर्टी' भाजी..\nगुरुवार, 15 फेब्रुवारी 2018\nरेल्वे प्रशासन प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अहमदाबाद - हावडा एक्स्प्रेसच्या पेन्ट्री कार मध्ये प्रवाश्यांच्या जेवणासाठी वापरण्यात येणारे उकडलेले बटाटे पायांनी तुडवतानाचा एक व्हिडिओ नुकताच वायरल झाला आहे.\nरेल्वे प्रशासन प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अहमदाबाद - हावडा एक्स्प्रेसच्या पेन्ट्री कार मध्ये प्रवाश्यांच्या जेवणासाठी वापरण्यात येणारे उकडलेले बटाटे पायांनी तुडवतानाचा एक व्हिडिओ नुकताच वायरल झाला आहे.\nअहमदाबाद - हावडा एक्स्प्रेस गाडी क्रमांक १२८३३ हि अमरावती जिल्ह्यातील धामणगांव रेल्वे स्टेशनवर आली असता पेन्ट्री कार मध्ये एका मोठ्या भांड्यामध्ये ठेकेदाराचा कर्मचारी चक्क पायानी उकळलेले बटाटे तुडवीत असल्याचे या व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसत आहे.\nरेल्वे प्रशासन administrations आरोग्य health अहमदाबाद व्हिडिओ अमरावती\nकार्तिकी वारीसाठी पंढरपूरला 24 अतिरिक्त रेल्वे गाड्या धावणार\nकार्तिकी एकादशीसाठी होणारी भाविकांची अलोट गर्दी पाहता मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी...\nबिगर हंगामी आंबा खाणं खाण्यासाठी कितपत योग्य \nमार्केटमध्ये गेल्यावर आपण चांगली फळं खरेदी करतो. काही फळं बिगर हंगामातही बाजारात...\n#ViralSatya :: हिवाळ्यातील आंबा खाण्यासाठी कितपत योग्य \nVideo of #ViralSatya :: हिवाळ्यातील आंबा खाण्यासाठी कितपत योग्य \nस्टॅचू ऑफ युनिटीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण\nअहमदाबाद : जगातील सर्वांत उंच ठरणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण...\nउद्या मध्य आणि ट्रान्सहार्बर मेगाब्लॉक..\nउद्या म्हणजेच रविवारी मध्य आणि ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11.15 ते दुपारी 3...\nशिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेली बोट बुडतानाचा व्हिडिओ साम टीव्हीवर\nबोट बुडतानाचा व्हिडिओ साम टीव्हीवर पाहा कशी समुद्रात बुडाली बोट शिवस्मारकाच्या...\nशिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेली बोट बुडतानाचा व्हिडिओ साम टीव्हीवर\nVideo of शिवस्मारकाच्या पायाभरणीला गेलेली बोट बुडतानाचा व्हिडिओ साम टीव्हीवर\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/food-recipes/articlelist/2429528.cms?curpg=3", "date_download": "2018-11-17T10:03:08Z", "digest": "sha1:E62BEHI5KZZLXEWPUIMSKOASOP6YDSVD", "length": 7543, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 3- Marathi Recipes | Recipes in Marathi | Food Recipes in Marathi | Maharashtra Times", "raw_content": "\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलं\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलंWATCH LIVE TV\nगुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते. मन आणि जिव्हेची तृप्ती करणाऱ्या फर्मास ‘बेता’शिवाय हे स्वागत तसे अपूर्णच असते. यंदा ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांसाठी माहीम इथे राह...\nनैवेद्याला द्या पौष्टिकतेची जोडUpdated: Aug 23, 2017, 12.48PM IST\nपाणीपुरीही होऊन जाऊ दे\nबर्थडे स्पेशल: जूही चावला; प्रसन्न हास्याची स...\nरणवीर-दीपिकाच्या लग्नमंडपाची काही दृश्यं\nकुत्र्याने लघुशंका केली, महिलेला मारहाण झाली\n...म्हणून सोनमनं 'करवाचौथ' केलं नाही\n'ती' मॉडेल लिफ्टमध्ये विवस्त्र का झाली\nउरलेल्या चिवडा आणि शेवेचं काय कराल\nफराळाचं नियोजन कसं कराल\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6/news/page-2/", "date_download": "2018-11-17T08:40:44Z", "digest": "sha1:WOVODFLLHKKKVZEFKGAF23C4E7YZZRHD", "length": 12536, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उस्मानाबाद- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : मराठा आंदोलनात घोषणाऐवजी मंगलाष्टक,जोडप्याचं शुभमंगल सावधान \nअकोल्यातील अकोट इथ आंदोलनातच विवाह संपन्न झाल्यानं आगळंवेगळं आंदोलन पाहायला मिळालं, मराठा समाजातील वधू-वराने चक्क आंदोलनात आपला विवाह केलाय.\nमराठा आरक्षणासाठी लातूराच्या शिक्षकाने केली आत्महत्या\nमहाराष्ट्र Aug 5, 2018\nमराठा आरक्षण : युवकाच्या आत्महत्येनंतर परभणीत पुन्हा तणाव\nमराठा आरक्षण : फेसबुकवर मुख्यमंत्र्यांच्या नावाने पोस्ट टाकून त्याने स्वतःला जाळून घेतले\nमराठा आरक्षणासाठी निलेश राणे यांनी मुंबई गोवा हायवे रोखला\nमराठा आरक्षणासाठी तिने विषप्राशन करून संपविली जीवनयात्रा\nकोल्हापूरच्या पोलीस दलाचे सर्वेसर्वा असणार उस्मानाबादचे 'हे' दोन सुपुत्र\nआंदोलनाचा राग माझ्यावर का, केलं ८६ लाखांचे नुकसान\nऔरंगाबादमध्ये शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या\nMaratha Morcha Andolan: तरुणाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न\nदूधाचा प्रश्न दिल्लीत पोहोचला, नितीन गडकरी, शरद पवार बैठकीत तोडगा निघणार\nमुंबईला उद्या दूधपुरवठा नाही पाहा आंदोलनाचे सर्व अपडेट्स\nसख्खा भाऊ झाला पक्का वैरी, मोठ्या भावानं संपवलं लहान भावाचं कुटुंब\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/ashramshala-teacher-online-transfer-38639", "date_download": "2018-11-17T09:14:38Z", "digest": "sha1:DTAXA663J22DHBQKPMR6C7APXESCAI2M", "length": 13312, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "ashramshala teacher online transfer आश्रमशाळा शिक्षकांच्या आता ऑनलाइन बदल्या | eSakal", "raw_content": "\nआश्रमशाळा शिक्षकांच्या आता ऑनलाइन बदल्या\nगुरुवार, 6 एप्रिल 2017\nनाशिक - आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांतील शिक्षकांच्या बदल्या आता जिल्हा परिषदेप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने करण्याचे सूतोवाच आदिवासी आयुक्त राजीव जाधव यांनी केले. राज्यातील आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेतर्फे झालेल्या धरणे आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला.\nनाशिक - आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांतील शिक्षकांच्या बदल्या आता जिल्हा परिषदेप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने करण्याचे सूतोवाच आदिवासी आयुक्त राजीव जाधव यांनी केले. राज्यातील आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेतर्फे झालेल्या धरणे आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला.\nआश्रमशाळांमध्ये शिक्षकांचा सहा वर्षांचा कालावधी एकाच शाळेत पूर्ण केल्यानंतर तो शिक्षक बदलीसाठी पात्र ठरतो. त्यानंतर प्रकल्प\nकार्यालयामार्फत राज्यातील सर्व शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज मागून त्यांची सर्व माहिती संकलित करून त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची बदली केली जात होती; मात्र ही पारंपरिक पद्धत दरवर्षी राबवताना यात अनेकदा त्रुटी राहतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांना गैरसोयीच्या बदल्यांना सामोरे जावे लागते. यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहारही होतात. स्थलांतर करताना शिक्षकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.\nत्यामुळे जिल्हा परिषदेप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याची मागणी शिक्षकांमधून होत होती. दोन वर्षांपासून नागपूर प्रकल्प कार्यालयात ऑनलाइन पद्धतीने बदली समुपदेशन केले जात होते; मात्र इतर ठाणे, अमरावती आणि नाशिक प्रकल्प विभागात जुन्या पद्धतीनेच शिक्षकांच्या बदल्या होत असल्याने 31 मार्चला आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेतर्फे नागपूर पद्धतीने इतर प्रकल्प कार्यालयांत ऑनलाइन बदली करण्याची मागणी करताच आदिवासी आयुक्त जाधव यांनी इतर विभागातदेखील नागपूर पॅटर्नप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या आणि समुपदेशन करण्याचे सूतोवाच केले.\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\n'त्या' संस्थांमधील शिक्षकांची पदे होणार रद्द\nसोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/1359", "date_download": "2018-11-17T08:34:34Z", "digest": "sha1:C2AYXACDWHGGHSIQRJZTJRW2263SM4LH", "length": 8539, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news haridwar asthi visarjan sridevi | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहरिद्वार इथं दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या अस्थींचं विसर्जन\nहरिद्वार इथं दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या अस्थींचं विसर्जन\nहरिद्वार इथं दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या अस्थींचं विसर्जन\nगुरुवार, 8 मार्च 2018\nदिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या अस्थींचं आज विसर्जन करण्यात आलं. हरिद्वार इथं श्रीदेवीच्या अस्थीचं विसर्जन करण्यात आलं.. यावेळी बोनीकपूर भावूक झाले होते. 24 फेब्रुवारीला श्रीदेवीचं दुबईत निधन झालं होतं. मृत्यूची चौकशी झाल्यानंतर पार्थिव मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर गेल्या बुधवारी श्रीदेवीच्या शेवटच्या इच्छेनुसार पांढऱ्या शुभ्र फुलांमध्ये सजवलेल्या ट्रकमधून पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. श्रीदेवीच्या अकाली निधनामुळे कपूर कुटुंबीयांसोबतच बॉलिवूड आणि तिच्या चाहत्यांमध्येही शोककळा पसरलीय. तीन दिवसांपूर्वी रामेश्वरममध्ये श्रीदेवीच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं होतं.\nदिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या अस्थींचं आज विसर्जन करण्यात आलं. हरिद्वार इथं श्रीदेवीच्या अस्थीचं विसर्जन करण्यात आलं.. यावेळी बोनीकपूर भावूक झाले होते. 24 फेब्रुवारीला श्रीदेवीचं दुबईत निधन झालं होतं. मृत्यूची चौकशी झाल्यानंतर पार्थिव मुंबईत आणण्यात आलं. त्यानंतर गेल्या बुधवारी श्रीदेवीच्या शेवटच्या इच्छेनुसार पांढऱ्या शुभ्र फुलांमध्ये सजवलेल्या ट्रकमधून पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. श्रीदेवीच्या अकाली निधनामुळे कपूर कुटुंबीयांसोबतच बॉलिवूड आणि तिच्या चाहत्यांमध्येही शोककळा पसरलीय. तीन दिवसांपूर्वी रामेश्वरममध्ये श्रीदेवीच्या अस्थींचं विसर्जन करण्यात आलं होतं.\nबंगळूरुमध्ये सनी लिओनीचे पोस्टर्स जाळलेत\nबंगळूरु : कर्नाटकमध्ये बंगळूरु येथे अभिनेत्री सनी लिओनीचे पोस्टर्स जाळण्यात आली आहेत...\nनानांच्या पॉलिटिकल एन्ट्रीवर प्रश्‍नचिन्ह; भाजपकडून नानांच्या...\nअभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांमुळे नाना पाटेकरांना आणखी एक फटका बसलाय. आगामी...\nतनुश्री वादामुळे नाना पाटेकरांना आणखी एक फटका; भविष्यातील सगळे महत्वाचे प्लान आलेत धोक्यात\nVideo of तनुश्री वादामुळे नाना पाटेकरांना आणखी एक फटका; भविष्यातील सगळे महत्वाचे प्लान आलेत धोक्यात\nडायरेक्टर सुभाष घईंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप\nबॉलिवूडमध्ये उठलेल्या मीटूच्या वादळात दिग्दर्शक सुभाष घई चांगलेच अडचणीत सापडले आहेत...\nडायरेक्टर सुभाष घईंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप\nVideo of डायरेक्टर सुभाष घईंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप\n\"मी साजिदच्या वागण्याचं कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही\" - फराह...\nदिग्दर्शक साजिद खान यांच्यावर सुरू असलेल्या लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपानंतर...\n#MeToo ...आता वेळ आलीः राहुल गांधी\nनवी दिल्लीः #MeToo ही मोहीम जगभरात गाजत असून, अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या लैंगिक...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/mumbai/mumbai-vinod-tawde-controversial-statement-on-media-304129.html", "date_download": "2018-11-17T08:38:50Z", "digest": "sha1:FJ6A6HKB3FWUVHUWXQWTUQ5FCYSP27H4", "length": 4981, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - मीडियामुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणेरडी, विनोद तावडेंचा 'राम'प्रताप–News18 Lokmat", "raw_content": "\nमीडियामुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणेरडी, विनोद तावडेंचा 'राम'प्रताप\nमुंबई, 07 सप्टेंबर : भाजपचे आमदार राम कदम यांचा वाचाळगिरीचा प्रताप ताजा असतानाच आता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आता भर घातलीये. माध्यमांमुळे समाजात राजकारणाची घाणेरडी प्रतिमा तयार झालीय आहे असं वादग्रस्त शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलंय. एवढंच नाहीतर माध्यम दाखवतात त्या सगळ्याच बातम्या खऱ्या नसतात असा जावाईशोधही तावडे यांनी लावलाय.मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाच्या उद्धाटनासाठी विनोद तावडे आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांपैकी कुणाला राजकारणात यायचंय असा प्रश्न तावडेंनी उपस्थित केला. त्यावर विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद आल्यानं राजकारणाला बदनाम करण्यासाठी माध्यम जबाबदार आहे असं मत तावडेंनी व्यक्त केलंय.शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी असं वक्तव्य करणे हे धक्कादायक आणि संतापजनक आहे. त्यांनी सर्व माध्यमांची जाहीर माफी मागावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार एसएम देशमुख यांनी केली.\nतसंच 2017 मध्ये पुण्यात भारती विद्यापीठ पदवी प्रदान कार्यक्रम सोहळा पार पडला. यावेळी विनोद तावडे यांनी पीएचडीतील गैरकारभाराचा खुलासाच केला. खरंखोटं काय आहे माहित नाही. पीएचडी ही काॅपीपेस्ट तरी आहे. किंवा प्राचार्य होण्यासाठी आहे तर कुठे पगारवाढ होण्यासाठी तरी आहे. संशोधन हे नावाला आणि कॉपी पेस्ट जादा अशी स्थिती आहे असा धक्कादायक खुलासा विनोद तावडे यांनी केला होता.VIDEO : भद्रावतीच्या बसस्टॅण्ड जवळ वाघाचं दर्शन, वन विभागाचा शोध सुरू\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVideo : मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/allahabad-daughter-maria-juberi-death-in-mumbai-plane-crash-294242.html", "date_download": "2018-11-17T09:36:46Z", "digest": "sha1:BP67CPGUXXZSQN6DU34BTILJGPMBRMUJ", "length": 14436, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "घाटकोपर विमान अपघातात मृत्यू झालेल्या मारिया देशातल्या पहिल्या मुस्लिम महिला वैमानिक", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nघाटकोपर विमान अपघातात मृत्यू झालेल्या मारिया देशातल्या पहिल्या मुस्लिम महिला वैमानिक\nकाल दुपारच्या दरम्यान मुंबईच्या घाटकोपर परिसरात झालेल्या विमान अपघातात वैमानिक मारिया झुबेरी यांचा मृत्यू झाला.\nमुंबई, 29 जून : काल दुपारच्या दरम्यान मुंबईच्या घाटकोपर परिसरात झालेल्या विमान अपघातात वैमानिक मारिया झुबेरी यांचा मृत्यू झाला. मारिया यांच्या कुटुंबाने दावा केला आहे की, मारिया या देशातीय पहिल्या मुस्लिम महिला वैमानिक होत्या. त्यांचे आई-वडिल इलाहबादच्या रानी मंडी परिसरात राहतात.\nविमान कोसळून आपल्या मुलीचा मृत्यू झाला या बातमीनंतर मारिया यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. 42 वर्षांच्या मारिया यांचा जन्म इलाहबादमध्येच झाला. मारियाचे वडिल डॉक्टर आहेत. त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. या सगळ्यात ती मोठी होती.\nसख्खा भाऊ झाला पक्का वैरी, मोठ्या भावानं संपवलं लहान भावाचं कुटुंब\nVIDEO : पुण्यातील पीव्हीआर मप्लिफ्लेक्समध्ये मनसेची कर्मचाऱ्याला मारहाण\nलहानपणापासून पायलट होण्याचं स्वप्न उरी बाळगणाऱ्या मारिया यांचा विमान अपघातात असा अकाली मृत्यू झाल्याने सगळ्यांवर शोककळा पसरली आहे.\nदरम्यान, घाटकोपर विमान दुर्घटना ही युव्हाय एव्हिएशन कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचा खळबळजनक आरोप या दुर्घटनेतील मृत वैमानिक मारिया यांच्या पतीनं केलाय.\nमारिया यांनी हवामान खराब असल्याचं सांगत उड्डाणासाठी नकार दिला होता. मात्र त्यांच्या या सूचनेकडे दुर्लक्ष करून एव्हिशन कंपनीनं चाचणी उड्डाणाचा निर्णय घेतल्याचा आरोप मारियाचे पती प्रभात कथुरिया यांनी केलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-dam-water-level-increase-due-rain-pune-maharashtra-10619", "date_download": "2018-11-17T09:44:49Z", "digest": "sha1:IC4E76DYF6EALGPETTXRASBPHNP4L6IY", "length": 14833, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, dam water level increase due to rain, pune, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ\nपुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत वाढ\nसोमवार, 23 जुलै 2018\nपुणे : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात क्षेत्रामध्ये सातत्याने पावसाची रिपरिप सुरूच आहे. यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक होत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील धरणांची एकूण क्षमता २१६.८४ टीएमसी असून, सोमवारी (ता.२२) सकाळी आठ वाजेपर्यंत उजनीसह जिल्ह्यातील २५ धरणांमध्ये मिळून सुमारे १३१ टीएमसी (सुमारे ६० टक्के) पाणीसाठा झाला होता.\nपुणे : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात क्षेत्रामध्ये सातत्याने पावसाची रिपरिप सुरूच आहे. यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक होत असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील धरणांची एकूण क्षमता २१६.८४ टीएमसी असून, सोमवारी (ता.२२) सकाळी आठ वाजेपर्यंत उजनीसह जिल्ह्यातील २५ धरणांमध्ये मिळून सुमारे १३१ टीएमसी (सुमारे ६० टक्के) पाणीसाठा झाला होता.\nसह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तसेच पूर्व उतारावरील डाेंगराळ भागात पावसाच्या सरीवर सरी येत असल्याने झरे, ओढे, नाले, नद्यांना पाणी आले आहे. पश्‍चिम भागात असलेल्या धरणांतील पाणीपातळीत सातत्याने वाढ सुरू आहे. काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने उजनी, आणि घोड धरणाची पाणीपातळी उपयुक्त साठ्यात आली आहे. उजनी धरणामध्ये १०.५० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा असून, अचल पातळीसह उजनीमध्ये तब्बल ७४ टीएमसीहून अधिक पाणीसाठा झाला आहे.\nजिल्ह्यातील खडकवासला आणि कलमोडी धरण पूर्णपणे भरले अाहे. येडगाव, चासकमान, वडिवळे, आंद्रा, पवना, कासारसाई, मुळशी, पानशेत आणि वीर धरणात ८० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. रविवारी चासकमान व खडकवासला धरणाच्या कालवा आणि सांडव्यातून प्रत्येकी सहा हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत होते. वडज, कलमोडी, वडिवळे, कासारसाई आणि गुंजवणी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू होता. पुण्यातील बंडगार्डन येथे सुमारे साडेआठ हजार तर दौंड येथे भिमा नदीत सहा हजार क्युसेक वेगाने पाणी वाहत असल्याचे पुणे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले.\nधरण पाणी उजनी धरण खडकवासला पुणे विभाग\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/editorial/manasa/sonali-bendre/amp_articleshow/65020309.cms", "date_download": "2018-11-17T08:42:17Z", "digest": "sha1:2W3MV2LLWPFSAQTQ2I6XUHNQYTATISAB", "length": 6962, "nlines": 60, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "Manasa News: sonali bendre - सोनाली बेंद्रे | Maharashtra Times", "raw_content": "\nअभिनेता इरफान खान याला कॅन्सर झाल्याचा धक्का ताजा असतानाच अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिलाही कॅन्सर झाल्याच्या वृत्तामुळे बॉलीवूड हादरणे स्वाभाविक आहे. चित्रपटरसिकांसाठीही हा धक्का आहे, त्याचमुळे सोशल मीडियावर सध्या याच विषयाची सर्वाधिक चर्चा आहे.\nअभिनेता इरफान खान याला कॅन्सर झाल्याचा धक्का ताजा असतानाच अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिलाही कॅन्सर झाल्याच्या वृत्तामुळे बॉलीवूड हादरणे स्वाभाविक आहे. चित्रपटरसिकांसाठीही हा धक्का आहे, त्याचमुळे सोशल मीडियावर सध्या याच विषयाची सर्वाधिक चर्चा आहे. प्रसन्न चेहऱ्याची सोनाली अलीकडच्या काळात मोठ्या पडद्यावर दिसली नसली तरी टीव्हीवरील रिअॅलिटी शोच्या माध्यमातून तिचे दर्शन घडत होते. ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून काम करीत असतानाच काही दिवसांपूर्वी तिने हा शो अचानक सोडला होता. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक मराठी अभिनेत्रींनी आपली ओळख निर्माण केली, त्यात सोनाली बेंद्रे हे एक महत्त्वाचे नाव आहे. १९९४ साली सोनालीने गोविंदासोबत ‘आग’ या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, चित्रपट फ्लॉप झाला परंतु त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट नवा चेहरा म्हणून फिल्मफेअर पुरस्कार तिने मिळवला. जवळपास पन्नासेक चित्रपटांतून भूमिका केलेल्या सोनालीच्या सरफरोश, हम साथ साथ है, हमारा दिल आपके पास है, दिलजले, जख्म यांसारख्या चित्रपटांतील भूमिकांचे विशेष कौतुक झाले. ‘अनाहत’ या मराठी चित्रपटासाठीही तिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाला होता. काही कन्नड, तेलुगू चित्रपटांतूनही तिने भूमिका केल्या आहेत. त्या अर्थाने हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रेला ओळखले जाते. लग्नानंतर चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतलेल्या सोनालीने रिअॅलिटी शोची परीक्षक म्हणून पुन्हा कारकीर्द सुरू केली होती. परंतु कॅन्सरमुळे तिला तिथेही ब्रेक घ्यावा लागत आहे. अनेकांनी म्हटल्याप्रमाणे सोनाली लढाऊ आणि जिद्दी आहे. कॅन्सरवर मात करून छोट्या आणि मोठ्या पडद्यावरही दमदारपणे पुन्हा कारकीर्द सुरू करण्यासाठी तिला शुभेच्छा\nडॉ. वि. ल. धारूरकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%87.html", "date_download": "2018-11-17T08:41:02Z", "digest": "sha1:SK4UJXZSIBMTPCMXNFNGAJRIP2JUPL73", "length": 24526, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | सरकारी बाबूंना मिळणार वेतनाच्या २०० पट गृहकर्ज", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, महाराष्ट्र » सरकारी बाबूंना मिळणार वेतनाच्या २०० पट गृहकर्ज\nसरकारी बाबूंना मिळणार वेतनाच्या २०० पट गृहकर्ज\nमुंबई, [२१ जानेवारी] – गगनाला भिडलेल्या घरांच्या किमती आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले गृहकर्ज यामुळे सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना हक्काचे घर घेणे हे जवळजवळ अशक्य झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारी कर्मचार्‍यांची ‘घरघर’ संपवण्यासाठी मूळ वेतनाच्या २०० पट गृहकर्ज देण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण निर्णय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे.\nसध्याच्या प्रचलित नियमानुसार घरबांधणी अग्रीम वेतन बँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतनाच्या ५० पट किंवा १५ लाख किंवा परतफेडीची क्षमता यापैकी कमी असेल ती रक्कम असे गृहकर्ज मंजूर करण्यात येते. या नियमामुळे सरकारी अधिकारी तसेच कर्मचारी यांना मंजूर होणारी रक्कम सध्याच्या घरांच्या किंमतीच्या तुलनेत खूपच कमी आहे.\nशिपाईपदावर कार्यरत असणार्‍यांची सेवेची ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सध्या ३ लाख ३२ हजार इतके कर्ज मिळते आणि म्हाडाच्या अत्यल्प उत्तन्न गटासाठीच्या घराची किंमत १६.२५ लाख इतकी आहे. सगळीकडे महागाईत वाढ होत असताना, गृहकर्जासंदर्भात मात्र, जुन्याच निर्देशानुसार अंमलबजाणी होत होती. एकीकडे महागाईत वाढ आणि दुसरीकडे सहावा वेतन आयोग लागू झाल्याने सरकारी कर्मचार्‍यांची कर्ज परतफेडीच्या क्षमतेत झालेली वाढ, या दोन्ही बाबींचा विचार करून, हा वेतनाच्या २०० पट गृहकर्ज मंजुरीचा प्रस्ताव वित्त विभागाने आणला आहे. या निर्णयामुळे आता शिपायांना १२ लाख, तर अधिकार्‍यांना २० ते ५० लाख कर्ज मिळणार आहे. शिवाय पहिले केवळ वैयक्तिक घरासाठी कर्ज मिळत होते. आता मात्र, कर्मचार्‍यांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला देखील घर उभारणीसाठी वित्तपुरवठा राज्य सरकारकडून मिळणार आहे. तर, ३ ऑक्टोबर २००८ मध्ये निश्‍चित केलेल्या घराच्या किंमतीची १८ लाख ही मर्यादा देखील आता ४० लाख एवढी करण्यात आली आहे.\nराज्यातील शहरांची तीन विभागात वर्गवारी करण्यात आली असून, मोठ्या शहरांमध्ये म्हणजे ‘एक्स’ गटातील घरांसाठी ५० लाख, मध्यम शहरांकरिता म्हणजे ‘वाय’ गटातील घरांसाठी ३० लाख, तर उर्वरित शहरांसाठी २० लाख रक्कम मंजूर करण्यात येणार आहे. ही रक्कम केवळ आगाऊ कर्जाची असणार आहे. त्या उपर लागणारे कर्ज हे तो अधिकारी किंवा कर्मचार्‍याचे एकूण वेतन पाहून देण्यात येईल. त्यामुळे ‘एक्स’ गटातील शहरांकरिता २ कोटींचे तर, ‘वाय’ गटातील शहरांकरिता १ कोटीचे कर्ज मिळू शकेल.\nवित्त विभागाच्या या नव्या प्रस्तावानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यासह सर्व शासकीय कर्मचार्‍यांना शहरांमध्ये घर घेणे आता शक्य होणार आहे. वित्त विभागाने घेतलेला हा निर्णय शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.\n५ हजार कोटींच्या कामांचे ई-भूमिपूजन\nनितीन गडकरींच्या निर्णयाने महाराष्ट्रातील सिंचन क्षमता वाढणार\nसुनील तटकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nभाजपाच्या यादीत २६ विद्यमान आमदार\n=२० तरुण चेहर्‍यांना संधी= नवी दिल्ली, [२० जानेवारी] - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याला दोन दिवसांचा अवधी उरला असताना ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/744/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A4%E0%A5%87_-_", "date_download": "2018-11-17T09:40:01Z", "digest": "sha1:DTQP4D23V7QP7USWE7JIMQZXUJ3I3W6W", "length": 18944, "nlines": 55, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसत्तेतील लोकांना राष्ट्रवादीची जास्त भीती वाटते - सुनिल तटकरे\nओबीसी समाजाच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीकडे सरकारचे दुर्लक्ष\nओबीसी समाजाच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नाकडे सरकार कमालीचे दुर्लक्ष करत आहे. धनगर समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या आश्वासनाची पूर्तताही केली नाही. आघाडी सरकारच्या काळात ओबीसी समाजाच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याबाबत खास लक्ष दिले जात होते. राष्ट्रवादीने शिष्यवृतीतही वेळोवेळी वाढ केली होती. विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या प्रश्नावर आक्रमक होत आहे. त्यामुळेच सत्तेतील लोकांना राष्ट्रवादीची जास्त भीती वाटते. आपला जनाधार जास्त हे यातून स्पष्ट होते. सरकारला आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलला राज्यस्तरीय मेळाव्या दरम्यान ते बोलत होते.\nराष्ट्रवादी भवन, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा ओबीसी सेलचा राज्यस्तरीय मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी खासदार ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील व निरीक्षक बसवराज नागराळकर आणि ओबीसी सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.\nशिवसेनेने केलेल्या पेट्रोल दरवाढ आंदोलनावर तटकरे यांनी टीका केली. शिवसेना सरकारमध्ये सामील आहे, मग निर्णय घेत असताना शिवसेनेचे मंत्री काय करतात शिवसेनेचा दुटप्पीपणाचा हा बुरखा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फाडायला हवा, असे निर्देश तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले.\nयावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे म्हणाले की भाजप सरकार ओबीसी समाजाच्या जोरावर उभे राहिले आहे पण भाजपने आता ओबीसी समाजालाच दुर्लक्षित केले. आपण सेलचे संपूर्ण राज्यभरात हजारो सक्रीय कार्यकर्ते तयार करू. येणाऱ्या काळात संपूर्ण ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी उभा करू, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.\nपुरोगामी विचारांचा, प्रगत महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे - अजित पवार\nभाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे सावळा गोंधळ\nभाजप-शिवसेनेचे सरकार म्हणजे सावळा गोंधळ असल्याची टीका विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. अंगणवाडीसेविकांनी सरकारविरोधात प्रचंड मोर्चा काढला पण त्याकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. राज्यात कोळसा नाही म्हणून लोकांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे. सरकारने थाटामाटात कर्जमाफीची घोषणा केली. आतापर्यंत एकाही शेतकऱ्याला पैसे मिळाले नाहीत. नाशिक जिल्हा रुग्णालयात सोयीसुविधा नसल्याने लहान मुलांचे जीव गेले. हे सरकार काय झोपा काढत आहे का पुरोगामी विचारांचा, प्रगत महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे पुरोगामी विचारांचा, प्रगत महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारवर हल्ला चढवला.\nसध्या जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे केले जात आहे. मागासवर्गीय समाजावर हल्ले केले जात आहे, लोकांचे जीव घेतले जात आहे. पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे सरकारने मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती काढून घेतली. सरकारचे मंत्री, अधिकारी स्वतःच्याच मुलांसाठी सरकारी योजना लाटत आहेत. मग आर्थिक दुर्बल असलेली जनता कुणाकडे जाणार, असा सवाल करत अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले.\nबुलेट ट्रेनचा फायदा मुंबईला होणार नसून गुजरातलाच होणार आहे. कोणतीही निवडणूक आली की पंतप्रधान थेट उद्घाटनाचा कार्यक्रम हाती घेतात. सरकारने वापरात असलेल्या रेल्वे मार्गात सुधारणा करावी मगच बुलेट ट्रेन आणावी. हे सरकार सर्व गोष्टीत अपयशी ठरले आहे. या सरकारचे पितळ उघडे करण्याचे काम आपल्याला करायला हवे, असा संदेश अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.\nपुरोगामी विचारांचा महाराष्ट्र नेमका चाललाय कुठे\nआरक्षण संपवण्याचं या सरकारचं षडयंत्र आहे\nविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ओबीसी सेल समोर मोठे आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ओबीसी समाजाला पुढे आणण्यासाठी अनेक निर्णय घेतले हे प्रत्येक कार्यकर्त्यांनी ठासून सांगायला हवे. आपण जर आता सावध नाही झालो तर भविष्यात आपल्याला फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार दिसणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आरक्षण काढून घ्यायला हे सरकार मागेपुढे बघणार नाही. आरक्षण संपवण्याचं या सरकारचं षडयंत्र आहे.\nभाजप सरकारच्या काळात जेवढा अन्याय ओबीसीवर झाला तो आजपर्यंत कोणत्याच सरकारच्या काळात झाला नव्हता. ओबीसी समाजाच्या नेत्यांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. राष्ट्रवादीवर विरोधकांनी जाणीवपूर्वक विविध आरोप केलेत. हे आरोप खोडून काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करायला हवे, असे आवाहनही मुंडे यांनी केले.\nआज समाजातील प्रत्येक घटकात एक भीतीचे वातावरण आहे. युवकांविरोधात कटकारस्थान हे सरकार रचत आहे. युवक कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी येथे बोलताना केला.\nओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे म्हणाले की ओबीसी सेल संपूर्ण राज्यभरात हजारो सक्रीय कार्यकर्ते तयार करणार आहे. येणाऱ्या काळात संपूर्ण ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी उभा करू. भाजप सरकार ओबीसी समाजाच्या जोरावर उभे राहिले आहे पण भाजपने आता ओबीसी समाजालाच दुर्लक्षित केले.\nयावेळी पक्षाचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, माजी खासदार ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रमोद हिंदुराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील व निरीक्षक बसवराज नगराळकर तसेच ओबीसी सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होेते.\nयुती सरकारने शेतकऱ्यांना संपवण्याची वेळ आणली – शंकरअण्णा धोंडगे ...\nसरकारच्या चुकीच्या धोरणाने शेतकरी आणि त्यांचा व्यवसाय पूर्णपणे अडचणीत आला आहे. पिकवलेल्या शेतमालाला भाव नसल्याने शेतकऱ्यांना आपला शेतमाल समुद्रात बुडवल्याशिवाय पर्याय नाही. या सरकारने शेतकऱ्यांना संपवण्याची वेळ आणली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किसान सेलचे अध्यक्ष शंकरअण्णा धोंडगे यांनी केला. किसान मंचाद्वारे आयोजित शेतकरी, शेतमजूर संरक्षण अभियानांर्गत ते हदगाव येथे बोलत होते.पुढे बोलताना सरकारने शेतकऱ्यांना कायद्याने संरक्षण द्यावे अशी मागणी शंकरअण्णा धोंडगे यांनी केली. शेतकरी संप ...\nकोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे नजीब मुल्ला यांना उमेदवारी जाहीर ...\nवाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील कार्यकर्तांचा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी आगामी कोकण पदवीधर निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नजीब मुल्ला यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. या मेळाव्यासाठी राष्ट्रीय सरचिटणीस खा. डी.पी.त्रिपाठी, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते गणेश नाईक, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, माजी विधान सभा अध्यक्ष दिलीप व ...\nआगीमध्ये घर गमावलेल्या ऊसतोडणी मजुरांची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली भेट ...\nसंघर्षयात्रेच्या सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान कवठेमहांकाळ तालुक्यातील शिंदेवाडी (एच) गावातील ऊसतोडणी मजुरांच्या झोपड्या सोमवारी आगीत जळून खाक झाल्या. हे वृत्त समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधिमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन ऊसतोडणी मजुरांची विचारपूस केली. या आगीत ३१ झोपड्यांची राख झाली तर सात शेळ्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या तसेच मालमत्ता हानीदेखील झाली. या दुर्दैवी कुटुंबांना मदत व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे तटकरे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/1900", "date_download": "2018-11-17T08:42:30Z", "digest": "sha1:VFYHKOOW6WD4WFNE3BGLRLUEHBQSU6XO", "length": 7884, "nlines": 104, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news keys of jagganath puri temple treasure missing | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजगन्नाथ मंदिराच्या रहस्यमयी खजिन्याची चावी हरवली\nजगन्नाथ मंदिराच्या रहस्यमयी खजिन्याची चावी हरवली\nजगन्नाथ मंदिराच्या रहस्यमयी खजिन्याची चावी हरवली\nसोमवार, 4 जून 2018\nपुरीतल्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या रहस्यमयी खजिन्याची चावी हरवल्यानं मोठी खळबळ उडलीय. खजिना असलेल्या आंतरिक कक्षाची चावीही गायब झाली आहे. यानंतर पुरीचे शंकराचार्य आणि भाजपनं पटनायक सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.\nओडिशा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 4 एप्रिलला 34 वर्षानंतर एक चौकशी समिती मंदिरात आली होती. तेव्हापासून ही चावी गायब आहे. खजिन्याची चावी श्रीजगन्नाथ मंदिर प्रबंधकाजवळ नाही, तसंच कोषागारालाही या चावीसंदर्भात काहीही माहिती नाही, जगन्नाथ मंदिराच्या प्रबंधन समितीचे सदस्य रामचंद्र दास महापात्रा यांनी ही माहिती दिलीय.\nपुरीतल्या प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या रहस्यमयी खजिन्याची चावी हरवल्यानं मोठी खळबळ उडलीय. खजिना असलेल्या आंतरिक कक्षाची चावीही गायब झाली आहे. यानंतर पुरीचे शंकराचार्य आणि भाजपनं पटनायक सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.\nओडिशा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 4 एप्रिलला 34 वर्षानंतर एक चौकशी समिती मंदिरात आली होती. तेव्हापासून ही चावी गायब आहे. खजिन्याची चावी श्रीजगन्नाथ मंदिर प्रबंधकाजवळ नाही, तसंच कोषागारालाही या चावीसंदर्भात काहीही माहिती नाही, जगन्नाथ मंदिराच्या प्रबंधन समितीचे सदस्य रामचंद्र दास महापात्रा यांनी ही माहिती दिलीय.\nआता या चावीवरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप झडू लागले आहेत. भाजपा सरकारनंही या प्रकारानंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक सरकारकडून स्पष्टीकरण मागवलंय.\nभाजप उच्च न्यायालय राजकीय पक्ष political parties मुख्यमंत्री\nबाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी उद्धव ठाकरे नतमस्तक\nमुंबई :: हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज सहावा स्मृतीदिन आहे. या निमित्त...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी...\nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-IFTM-parsharam-patil-write-about-african-blacks-5783809-NOR.html", "date_download": "2018-11-17T08:26:20Z", "digest": "sha1:PFGQXKMDYYN6ITGUZ2HXOJZ64TPRQ3WU", "length": 21631, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Parsharam Patil write about African blacks | गुलामी इथली संपत नाही…", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nगुलामी इथली संपत नाही…\nकष्ट करण्याची तयारी असतानाही रोजगार मिळत नसल्याने अनेक आफ्रिकन कृष्णवर्णीयांना युरोप जवळचा वाटतो. युरोपमध्ये प्रवेश करण्\nकष्ट करण्याची तयारी असतानाही रोजगार मिळत नसल्याने अनेक आफ्रिकन कृष्णवर्णीयांना युरोप जवळचा वाटतो. युरोपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्यासाठी गेल्या पाच वर्षापासून धगधगत असलेला लिबिया राजमार्गासारखा आहे. लिबियामधून युरोपमध्ये प्रवेश करणे सहज शक्य हाेते आहे. जीवाची पर्वा न करता व वाटेल ती किंमत मोजून हजारो आफ्रिकन कृष्णवर्णीय निर्वासित लिबियामध्ये आहेत. ते लोक भूमध्य समुद्र पार करण्यासाठी तस्करांना हजारो डाॅलर देऊन युरोपमध्ये प्रवेश करतात. निर्वासित म्हणजे तस्करांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली आहेत.\nपाश्चिमात्य राष्ट्रांसह जागतिक समुदायासाठी नेहमीच अस्पृश्य राहिलेले निर्वासित आफ्रिकन धगधगत्या लिबियामध्ये स्मार्टफोनच्या किंमतीपेक्षाही कमी किमतीत गुलाम म्हणून विकले जात आहेत. मानवी क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या या घृणास्पद प्रकारानंतर जगातील कुठल्याच मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांना या गुलामांची दया आली नाही. आफ्रिकी देशांमध्ये मानवी तस्करी, गुलामगिरी हा रानटी प्रकार आजही अस्तित्वात आहे. मानवी मूल्यांची राजरोसपणे चिरफाड होत असताना जागतिक माध्यमांनीही या घटनेची म्हणावी तशी दखल घेतलेली नाही. अवघ्या ४०० डाॅलरमध्ये आफ्रिकन कृष्णवर्णीय निर्वासित तरुणांची गुलाम म्हणून विक्री होत असलेला व्हिडिओ ‘सीएनएन’ने प्रसिद्ध करून या प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न नुकताच केला. अरब स्प्रिंग व पाश्चिमात्य राष्ट्रांच्या ‘नाटो’च्या हस्तक्षेपानंतर राखरांगोळी झालेल्या लिबियामधील वेगवेगळ्या नऊ शहरांमध्ये गुलामांचा बाजार भरला व त्यामध्ये गुलाम विविध कामासाठी विकले गेले.\nजागतिक सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य असलेल्या फ्रान्सकडून गुलाम विक्रीवर तातडीची बैठक बोलाविण्यात आली. पण या बैठकीत दोषींना कठोर शासन करण्यात यावे ही मागणी वगळता कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. लिबियाची राजधानी असलेल्या त्रिपोलीमध्ये नाटोचा लष्करी तळ आहे पण त्या ठिकाणीच गुलामांची विक्री झाल्याचे समोर आले. त्यामुळे नाटोच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. ज्या लिबियामध्ये गुलांमाचा व्यापार होत आहे त्याच ठिकाणी आजच्या घडीला तब्बल १३ लाख नागरिक मदतीसाठी विवंचनेत आहेत. हुकुमशहा महंमद गडाफीचा खात्मा करण्यात आल्यानंतर लिबियामध्ये राजकीय अस्थिरता, अंतर्गत यादवी व अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाताहत झाली आहे.\nकृष्णवर्णीयांची गुलामीतून सुटका करण्यासाठी प्रदीर्घ लढा सुरू असला तरी त्याची फलश्रुती म्हणावी तशी आजही मिळालेली नाही. पाचवीला पुजलेली गरीबी, बेरोजगारी, निष्क्रीय राजकीय-सामाजिक व्यवस्थेमुळे कृष्णवर्णीयांच्या मरणयातना संपलेल्या नाहीत. पाश्चिमात्य राष्ट्रांमधील छोट्यातील छोट्या घटनेला न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम व्यवस्था आहे. किंबहुना न्यायनिवाडा करणारी जगाच्या पाठीवरील यंत्रणाही त्यांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे आफ्रिकन देश न्यायासाठी नेहमीच मुकत आलेले आहेत हे जळजळीत वास्तव आहे. साम, दाम, दंड, भेद व प्रसंगी लष्कर घुसवून अमाप संपत्ती आपल्या ताब्यात ठेवणे अशा पद्धतीची व्यवस्था पाश्चिमात्यांनी आपल्या बळाच्या जोरावर निर्माण केली. सामाजिक माध्यमांमध्येही गुलामीबाबत तुरळकसुद्धा प्रतिक्रिया उमटली नाही.\nगुलाम म्हणून विक्री होत असलेला व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ माजली असली तरी त्यामध्ये नावीन्य असे काहीच नाही, अशीच प्रतिक्रिया आफ्रिकन कृष्णवर्णीयांमधून उमटत आहेत. टीचभर पोटाचा खळगा भरण्यासाठी लाखो आफ्रिकन कृष्णवर्णीयांना संघर्ष चुकलेला नाही. कष्ट करण्याची तयारी असतानाही रोजगार मिळत नसल्याने अनेक आफ्रिकन कृष्णवर्णीयांना युरोप जवळचा वाटतो. युरोपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्यासाठी गेल्या पाच वर्षापासून धगधगत असलेला लिबिया राजमार्ग ठरला आहे. कारण लिबियामधून युरोपमध्ये प्रवेश करणे सहज शक्य आहे. त्यामुळे जीवाची पर्वा न करता, वाटेल ती किंमत मोजून हजारो आफ्रिकन कृष्णवर्णीय निर्वासित लिबियामध्ये आहेत. ते लोक भूमध्य समुद्र पार करण्यासाठी तस्करांना हजारो डाॅलर देऊन युरोपमध्ये प्रवेश करतात.\nनिर्वासितांकडून हजारो डाॅलर घेऊन त्यांचा युरोपमधील प्रवास अधांतरी व सुरक्षेला चुकवणारा असतो. काहीवेळा तस्करांकडून मारामारी करणे, हातपाय तोडणे असे प्रकारसुद्धा घडले आहेत. सर्वात रानटी व विकृत प्रकार तारुण्यात प्रवेश केलेल्या मुलींसोबत घडतो आहे. प्रवासामध्ये तरुण मुली निर्वासितांमध्ये दिसल्यास त्यांना गर्भनिरोधक साधने सोबत घेण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे त्या मुली वासनांध तस्करांच्या किती वेळा व कोणत्या पद्धतीने बळी पडत असतील याचा विचार जरी करायचा म्हटलं तरी अंगावर शहारा येतो. या भीषण परिस्थितीमध्ये निर्वासित लाेक तस्करांना मोठा मोबदला देऊन युरोपमध्ये स्थलांतरित होण्याचा मार्ग वापरत आहेत.\nआफ्रिकन कृष्णवर्णीयांना इस्रायलने आसरा दिला, पण गेल्या दोन वर्षापासून त्यांनी कठोर धोरणे राबविण्यास सुरवात केली आहे. स्वतः निर्वासितांचा देश असलेल्या इस्रायलला कृष्णवर्णीय आता जड वाटू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी इस्रायलचा दरवाजा बंद झाल्यात जमा आहे. भेदरलेले काही निर्वासित एरिट्रीया ते इथिओपिया व तिथून सुदान पुढे लिबिया असा संघर्षमय प्रवास करत आहेत. लिबियाचा हुकुमशहा महंमद गडाफीची २०११ मध्ये हत्या झाल्यानंतर लिबियाची जी काही वाताहत झाली ती आजतागायत भरून आलेली नाही. आफ्रिकन देशांमध्ये मानवी विकास निर्देशांकात लिबिया गडाफीच्या कालखंडात सर्वोच्चस्थानी होता हे नमूद करावे लागेल. आफ्रिकन ऐक्य तसेच एकाच चलनासाठी साद घालणाऱ्या गडाफीने कृष्णवर्णीयांना मायेने आसरा दिला होता व गुलामांच्या विक्रीसारखा घृणास्पद प्रकार घडू दिला नव्हता. वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या गडाफीच्या हत्येनंतर लिबियातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. जागतिक शांततेसाठी नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या देदिप्यमान कारकिर्दीमधील लिबियातील राजकीय व सामाजिक अपयश मनाला कुरतडणारे ठरले आहे यामध्ये शंका नाही. लिबियामध्ये नाटो फौजा घुसवणे हा आपल्या कारर्किदीमधील सर्वांत दुर्देवी असा निर्णय होता अशी जाहीर कबुली देणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे आफ्रिकन अमेरिकन आहेत.\nगडाफीच्या कालखंडात लिबियामध्ये मोफत आरोग्यसुविधा व शिक्षणाची सोय होती. गडाफीने अंमलबजावणी केलेल्या योजनांची संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेने त्याबाबत कौतुक केल्याची नोंद आहे. नाटोने लिबियामधील फुटीरतावादी गटाला पाठबळ दिले होते. अरब स्प्रिंग चळवळीची पहिली ठिणगी ट्युनिशियामध्ये पडली होती. या चळवळीत सिरिया व लिबियामध्ये सर्वांत मोठा वणवा पसरला. त्यानंतर उसळलेल्या जनभोक्षानंतर हुकुमशहा महंमद गडाफीची हत्या झाली. गडाफीच्या हत्येनंतर देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत किंचितही फरक पडलेला नाही किंबहुना अत्यंत भीषण अशी परिस्थिती आहे. अगदी पाच वर्षापूर्वी आफ्रिकन देशांमधील लिबिया हा स्थैर्य असलेला देश म्हणून ओळखला जात होता. पण त्या दरम्यानच आलेल्या अरब स्प्रिंग चळवळीत महंमद गडाफीच्या सत्तेसह अंत झाल्याने लिबिया अजून धुसफुसतो आहे. आतापर्यंत तिथे स्थिर सरकार येऊ शकलेलं नाही. तब्बल चार दशके लिबियावर गडाफीची एकहाती सत्ता होती. तेलसंपन्न राष्ट्रांपैकी हा एक देश. राजकीय अस्थैर्यामुळे इसिसला इथे हात पसरण्यास वेळ लागला नाही. भूमध्य समुद्रातून युरोपमध्ये जाण्याच्या प्रयत्नात स्थलांतरितांच्या बाबतीत अनेक विपरित घटना घडल्या, ज्यामध्ये त्यांना जीव गमवावा लागला. मानवी लिलाव पहिल्यांदा उघडकीस आला असला तरी जगभरातून मानवी तस्करी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या अहवालानुसार तब्बल ४.५ कोटी लोक गुलामीचे बळी ठरले.\n- परशराम पाटील, दम्माम, सौदी अरेबिया.\nभास्कर मुलाखत/ एक वर्ष सांगणार नाही. शुभ मुहूर्ताची वाट पाहत आहे...- न्या. चेलमेश्वर\n...तर वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता ढेपाळेल\nमहाभारत - 2019 जिकडे वारे तिकडेच वळतात सारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmer-opposed-samruddhi-project-akola-buldhana-washim-district-1288", "date_download": "2018-11-17T09:39:13Z", "digest": "sha1:NSKIQODKTKOWVHQHKLQ7SNJRMXZHF6NR", "length": 17202, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture News in Marathi, farmer opposed samruddhi project, Akola, Buldhana, washim district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवऱ्हाडातील शेतकऱ्यांचा ‘समृद्धी’ला अद्यापही विरोध\nवऱ्हाडातील शेतकऱ्यांचा ‘समृद्धी’ला अद्यापही विरोध\nगुरुवार, 21 सप्टेंबर 2017\nअकोला ः मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीम’ प्रोजेक्ट म्हणून वारंवार उल्लेख होणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा अद्यापही विरोध आहे.\nया प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्याचे शासनाने जाहीर केले अाहे. दुसरीकडे मात्र यासाठी लागणाऱ्या जमीन संपादनाची प्रक्रिया अद्यापही वेगाने सुरू झालेली नाही. काही दिवसांपूर्वी या खात्याच्या मंत्र्याच्या हस्ते उद्‍घाटनापुरत्या काही शेतकऱ्यांच्या जमिनीची खरेदी करण्यात अाल्या. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर नियोजनाचे कामच अद्याप केले जात अाहे.\nअकोला ः मुख्यमंत्र्यांचा ‘ड्रीम’ प्रोजेक्ट म्हणून वारंवार उल्लेख होणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा अद्यापही विरोध आहे.\nया प्रकल्पाचे काम लवकरच सुरू करण्याचे शासनाने जाहीर केले अाहे. दुसरीकडे मात्र यासाठी लागणाऱ्या जमीन संपादनाची प्रक्रिया अद्यापही वेगाने सुरू झालेली नाही. काही दिवसांपूर्वी या खात्याच्या मंत्र्याच्या हस्ते उद्‍घाटनापुरत्या काही शेतकऱ्यांच्या जमिनीची खरेदी करण्यात अाल्या. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर नियोजनाचे कामच अद्याप केले जात अाहे.\nमध्यंतरी या महामार्गाची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रमुखाविरुद्ध चौकशी सुरू झाल्याने काम थंडावल्याचे बोलले जात अाहे. समृद्धी महामार्गाला विदर्भात बुलडाणा, वाशीम, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक विरोध झेलावा लागतो अाहे. शेतकरी शासनाने जाहीर केलेल्या दराने जमीन द्यायला सहजासहजी तयार नाहीत. शासनाने ‘एक प्रकल्प-एक दर’ लावला तरच विचार करू शकतो असे शेतकरी बोलत अाहेत.\nसर्वाधिक विरोध हा ज्या भागात फळबागा, बागायती व सुपीक जमीन अधिक अाहे, अशा ठिकाणी होत अाहे. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा, मेहकर तालुक्यांत विरोधाची तीव्रता अधिक अाहे. या गावातील सुमारे २० शेतकऱ्यांची १०० ते १०५ एकर शेती जात अाहे. अनेकजण भूमिहीन बनणार अाहे. त्यामुळे शेतकरी रस्त्याच्या कामाला विरोध करीत अाहेत. तर वाशीम जिल्ह्यात मालेगाव, मंगरुळपीर तालुक्यात विरोधाची धार अद्यापही तीव्र अाहे.\nकृषी समृद्धी महामार्गात अामची सात एकर शेती जात अाहे. बुलडाणा जिल्ह्यात सर्वांत कमी दर अामच्या जमिनीला जाहीर केला अाहे. अाजवर याविरुद्ध वारंवार अांदोलने केली व प्रशासनाला निवेदने दिली. एवढे करूनही शासनाचे डोळे उघडणार नसतील तर न्याय कुणाकडे मागावा. सरकारने ‘एक प्रकल्प-एक दर’ हा न्याय शेतकऱ्यांना लावावा, अशी अामची मागणी अाहे.\n- परशराम वानखडे, ‘समृद्धी’ग्रस्त शेतकरी, बेलगाव, ता. मेहकर, जि. बुलडाणा\nशासनाने जाहीर केलेल्या भावात तफावत अाहे. वनोजा गावाचे दर अवघे १६ लाख रुपये एकर काढले. प्रत्यक्षात २५ लाख रुपये देऊनही कोणी जमीन विकायला तयार नाही, ही वस्तुस्थिती शासनाने समजून घेतली पाहिजे. अाम्हाला विकासात खोडा घालायचा नाही; पण शेतकऱ्यांचे हित जोपासले पाहिजे.\n- गंगादीप नारायण राऊत, जिल्हा उपाध्यक्ष, संघर्ष समिती, रा. वनोजा, जि. वाशीम\nमुंबई समृद्धी महामार्ग महामार्ग विदर्भ\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/murder-ulhasnagar-shiv-sena-protest-against-drug-addicts-153809", "date_download": "2018-11-17T09:23:04Z", "digest": "sha1:5TIXTZNPR3G7DIUXIE5D5KW4C3UIJGUJ", "length": 15598, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Murder in Ulhasnagar, shiv sena to protest against drug addicts उल्हासनगरात दिवाळी-लक्ष्मीपूजनाला खुनाचे गालबोट | eSakal", "raw_content": "\nउल्हासनगरात दिवाळी-लक्ष्मीपूजनाला खुनाचे गालबोट\nगुरुवार, 8 नोव्हेंबर 2018\nउल्हासनगर : सर्वत्र दिवाळीचा जल्लोष सुरू असतानाच काल लक्ष्मीपूजनाच्या रात्री किरकोळ वादातून 17 वर्षीय तरुण शिवसैनिकाचा खून झाल्याने या सणाला खुनाचे गालबोट लागले आहे. दिवाळीच्या सणात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव नवीन चौधरी असून तो शिवसेना उपविभाग प्रमुख दशरथ चौधरी यांचे पुतणे होते.\nदोन महिन्यात खुनाच्या पाच घटना घडल्या आहेत. बहुतांश घटना या नशेकरी टिन एजर तरुणांच्या हातून घडत असून पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धाड-पकडसत्राची मोहीम हाती घेऊन हे धंदे उखडून टाकले नाहीत तर शिवसेना एल्गार पुकारणार असा इशारा शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिला आहे.\nउल्हासनगर : सर्वत्र दिवाळीचा जल्लोष सुरू असतानाच काल लक्ष्मीपूजनाच्या रात्री किरकोळ वादातून 17 वर्षीय तरुण शिवसैनिकाचा खून झाल्याने या सणाला खुनाचे गालबोट लागले आहे. दिवाळीच्या सणात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव नवीन चौधरी असून तो शिवसेना उपविभाग प्रमुख दशरथ चौधरी यांचे पुतणे होते.\nदोन महिन्यात खुनाच्या पाच घटना घडल्या आहेत. बहुतांश घटना या नशेकरी टिन एजर तरुणांच्या हातून घडत असून पोलिसांनी अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर धाड-पकडसत्राची मोहीम हाती घेऊन हे धंदे उखडून टाकले नाहीत तर शिवसेना एल्गार पुकारणार असा इशारा शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिला आहे.\nकॅम्प नंबर 3 मधील सम्राट अशोक नगरातील चौकात नवीन चौधरी,करण भालेराव,सागर उबाळे आदी मित्र गप्पा मारत बसले होते.तेंव्हा कुशल निकम व राहुल भोसले हे भरधाव वेगाने ऍक्टिवा दुचाकीवरून जात असताना दुचाकीचे चाक सागर उबाळे याच्या पायावरून गेल्याने त्यांच्यात शिवीगाळ झाली.त्यावर तुम्ही इथेच थांबा,बघून घेतो असे रागात म्हणून गेल्यावर ते काही तरुणांना सोबत घेऊन आल्यावर त्यांनी हल्ला केला.\nधारदार हत्याराने नवीन चौधरी याच्यावर वार केल्यावर नविनचा जागीच मृत्यू झाला.ही अनपेक्षित घटना घडल्यावर व आरोपी फरार झाल्यावर नविनच्या समर्थक मित्रांनी परिसरातील दुचाकी वाहनांची नासधूस केली.त्यात मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष,वृत्तमानसचे वार्ताहर रामेश्वर गवई यांच्या दोन गाड्यांचा समावेश आहे.\nघटना घडल्यावर शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,उपशहर संघटक संदीप गायकवाड,युवासेना अधिकारी बाळा श्रीखंडे,उपविभागप्रमुख मोहिते,मध्यवर्ती ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डोळस,पोलीस निरीक्षक(गुन्हे)अविनाश काळदाते,अशोका फाऊंडेशनचे संस्थापक शिवाजी रगडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.\nशिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी,उपशहर संघटक संदीप गायकवाड आरोपींच्या अटके सोबतच अमली पदार्थांची विक्री करणारे धंदे बंद करण्याची मागणी केली आहे.अन्यथा आंदोलनकेले जाणार असा इशारा दिला आहे. शिवाजी रगडे यांनी देखील आरोपी कुणीही असोत त्यांना गजाआड करण्याची मागणी केली असून लवकरच स्वखर्चाने सम्राट अशोक नगरात सिसिटीव्ही कॅमेरा बसवण्यात येणार असल्याचे सांगितले.\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nलालाजींच्या बलिदानामुळेच जन्मला क्रांतिकारक भगतसिंग\nमेरे शरिर पर पडी एक एक चोट ब्रिटीश सरकार के कफन की कील बनेगी - लाला लजपत राय 17 नोव्हेंबर 1928... लाला लजपतराय यांच्या निधनाची ठिणगी पडली आणि...\nलक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत\nमार्कहॅम (कॅनडा) : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुमार गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली....\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82/", "date_download": "2018-11-17T09:29:20Z", "digest": "sha1:ONDMFPJSY74LYQTB377PZQEVBBACOBJL", "length": 8969, "nlines": 143, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "डॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक टेबल टेनिस स्पर्धेला सुरूवात | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nडॉ.प्रमोद मुळे स्मृती करंडक टेबल टेनिस स्पर्धेला सुरूवात\nसनत बोकील आणि ईशा जोशीला अग्रमानांकन\nपुणे: पीवायसी हिंदू जिमखाना क्‍लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष व महिला गटात अनुक्रमे सनत बोकील आणि ईशा जोशीला अग्रमानांकन देण्यात आले असून सदर स्पर्धेला सोमवार दि. 20 ऑगस्ट पासून पासून सुरूवात होणार आहे.\nपुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने पीवायसी क्‍लबच्या कम्युनिटी हॉलमध्ये 20 ते 24 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होत आहे.\nयांत दीपेश अभ्यंकर, शौनक शिंदे, पृथा वर्टिकर, अनिहा डिसूझा, नील मुळ्ये, देवयानी कुलकर्णी, स्वरूप भादलकर, नभा किरकोळेलाही प्रथम मानांकन देण्यात आले आहे. या स्पर्धेत तेरा गटांत मिळून एकूण 537 प्रवेशिका आल्या आहेत.\nया स्पर्धेतील विजेत्यांना एकूण 80हजार रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच, सर्वोत्कृष्ट खेळाडूला करंडक देण्यात येणार आहे. या स्पर्धेतून म्हाळुंगे, बालेवाडी येथे 9 ते 16 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या 49 व्या आंतरजिल्हा व 80 व्या राज्य अजिंक्‍यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे.\nया प्रमुख स्पर्धेबरोबरच 25 व 26 ऑगस्ट रोजी डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक प्रौढ गटाची राज्य मानांकन स्पर्धाही होत आहे. ही स्पर्धा 40, 50, 60, 65, 70 ,75 वर्षावरील पुरुष आणि 40, 50 व 60 वर्षावरील महिला गटात, तसेच सांघिक स्पर्धाही होत आहेत. अशी माहिती पीवायसी क्‍लबचे मानद सचिव कुमार ताम्हाणे व गिरीश करंबेळकर यांनी दिली.\nया स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून मधुकर लोणारे हे काम पाहणार आहेत. विद्या मुळ्ये, पीडीटीटीएचे सचिव श्रीराम कोणकर, अविनाश जोशी, उपेंद्र मुळ्ये आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेसाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये गिरीश करंबेळकर, अविनाश जोशी, उपेंद्र मुळ्ये,दीपक हळदणकर, दीपेश अभ्यंकर, कपिल खरे यांचा समावेश आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleकंगणाने बुडवले घरासाठीचे ब्रोकरेज\nNext articleसुशिल कुमारचा धक्‍कादायक पराभव\nएटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा : फेडरर-झ्वेरेवमध्ये आज लढत\nप्रो कबड्डी लीग स्पर्धा : गुजरात फॉर्च्यूनजायंट्सचा बंगालवर विजय\nफुटबाॅल : ‘भारत-जाॅर्डन’ यांच्यातील मैत्रीपूर्ण सामना आज\nभारतासमोर आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nमितालीने टाकले ‘विराट-रोहित’ला मागे\nसिंधू, श्रीकांतचे आव्हान संपुष्टात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/re-inquiry-of-nitin-aage-murder-case-says-rajkumar-badole/", "date_download": "2018-11-17T09:43:43Z", "digest": "sha1:ZIB62ILHJARSU5PMA6VPYLNG5F6PY7UA", "length": 6764, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नितीन आगेला न्याय मिळणार ? हत्या प्रकरणाची पुन्हा होणार चौकशी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनितीन आगेला न्याय मिळणार हत्या प्रकरणाची पुन्हा होणार चौकशी\nटीम महाराष्ट्र देशा: अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावात नितीन आगे या बारावीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्य ढवळून निघालं होत. मात्र या प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली, कारण त्यांच्याविरोधात सबळ पुरावे मिळाले नाही. त्यामुळे याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात होता.\nआता नितीन आगे हत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी करु, शिवाय तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात गरज पडल्यास विशेष सरकारी वकील पुरवू, असंही त्यांनी सांगितलं.ते मुंबईत बोलत होते.\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस…\nटीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/unbeatable-warrior-bajirao-peshwa-1st/", "date_download": "2018-11-17T09:44:50Z", "digest": "sha1:UPHFZRBZBYSFJHUHE67QNGRO3NCLILSP", "length": 12662, "nlines": 97, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अपराजित योद्धा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nश्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जयंती विशेष\nछत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाय रचला आणि बाजीरावांनी त्यावर कळस चढविला असे म्हंटले तर काही वाउगे ठरणार नाही. ज्यांने कधी पराभव पहिलाच नाही, आपल्या मनगटाच्या जोरावर अनेक युद्ध जिंकली, दिल्ली काबीज केली.ज्यांच्या पराक्रमामुळे इराण पर्यंतच्या पातशाह्या हादरल्या त्या जगातल्या एकमेव अजेय,अपराजित योद्धयाचे नाव म्हणजे बाजीराव पेशवा.उत्तम संघटन कौशल्य असलेला हा पराक्रमी योद्धा. मराठ्यांना नर्मदे पलीकडे नेऊन उत्तर दिग्विजय करणारा वीर म्हणून पहिल्या बाजीराव पेशव्यांचे नाव अतिशय आदराने घ्यावे लागेल.\nबाजीरावांचा जन्म भाद्रपद शुक्ल पौर्णिमा शके १६२२ अर्थात १८ ऑगस्ट १७०० साली झाला. वयाच्या विसाव्या वर्षी छत्रपती शाहूमहाराजांनी पेशवाईची वस्त्रे बाजीरावांना बहाल केली. केवळ २० वर्षांची अल्प पण झळाळती कारकीर्द. या कारकिर्दीत बाजीरावांनी ४० महत्वाच्या लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंम्बर १७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), मालखेड (१७२७), अहमदाबाद (१७३१), उदयपूर (१७३६), फिरोजाबद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची लढाई (१७ मे १७३९) या आणि अशा अनेक लढायांचा समावेश आहे. मॉँटगोमेरी आणि ग्रँट डफ सारखे शत्रू सुद्धा ज्याच्या युद्ध नेतृत्वाचे कौतुक करतात. वेगवान हलचाल हेच त्यांचे प्रभावी शस्त्र होते. शत्रू सावध होण्याआधीच त्याच्यावर अशी काही झडप घालायची की त्याला सावरून प्रतिकार करायला वेळच मिळायला नको हीच त्यांची रणनिती आपण *मैदानी लढाई* लढून जिंकू शकतो हे मराठी सैन्याला जाणवून द्यायला कारणीभूत झाली.\nउभ्या भारतात बाजीरावांच्या समशेरीचा डंका वाजत होता. बाजीराव हे पराक्रमी होते त्यांच्या कडे दिलदारपणा होता. आणि म्हणूनच शाहूमहाराज म्हणत की,’मला जर एक लाख फौज आणि बाजीराव यात निवड करण्यास सांगितले तर मी बाजीरावांचीच निवड करेन’. एवढा एक उद्गार बाजीरावांची योग्यता सिद्ध करतो. इतिहासाची पाने चाळली तरी इतिहास हेच सांगतो की,वीस वर्षांच्या राजकीय आयुष्यात मराठ्यांच्या सत्तेचे साम्राज्यात रूपांतर करणे ही असामान्य घटना आहे. त्यांच्यामुळे भारत खंडात राजकीय पुनर्रचना झाली. छत्रपतींच्या स्वराज्याचे साम्राज्य झाले.\nबाजीरावांच्या युद्ध कौशल्याची जाणीव आपल्याकडे नाही पण अमेरिकेत लष्कर आजही ती जाणीव ठेवून आहेत.छत्रपती शिवाजी महारांची अफझलखान वध आणि बाजीराव पेशव्यांची पालखेडच्या युद्धाची मोहीम आजही अमेरिकेत शिकविली जाते. त्यासाठी पालखेडच कायमस्वरूप मॉडेलच तयार केलं गेलेलं आहे. बाजीरावांनी निजामाला पूर्ण पराभव करण्यासाठी त्याला पालखेडच्या कात्रीत कस पकडलं याचा ‘स्ट्रेटेजिक वॉरफेअर’च्या अभ्यासाचा भाग म्हणून आजही सांगितलां जातो.आणि आपल्या कडे कित्तेक जणांना त्यांची जयंती सुद्धा माहिती नसते. आम्ही बाजीरावांची ओळख फक्त मस्तानी सोबतच करतो. चित्रपट, मालिका सुद्धा बाजीराव-मस्तानी अशाच नावाने बनतात. मस्तानीची आठवण त्याने काढावी जो बाजीरावांचे पराक्रम जाणतो.\nबाजीराव हे मोठे युद्धनीतिज्ञ होते. म्हणूनच ते अजेय ठरले. त्यांच्या कारकिर्दीत ते एकही लढाई ते हरले नाही म्हणूनच त्यांची तुलना नेपोलियन सारख्या युध्दनिपूण सेनापतीशी केली जाते.\nअशा या प्रतापसूर्याची आज जयंती. शासकीय पातळीवर बाजीरावांची जयंती कधी साजरी होईल कुणास् ठाऊक पण आपण मात्र या वीराची आठवण ठेवायला हवी त्यामुळे हे चार शब्द त्यांच्या चरणी अर्पण करतो. आणि प्रतापी बाजीरावांना शत शत नमन करून थांबतो….\n@ कृष्णा नंदकुमारराव रामदासी (बीड)\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/uttar-pradesh-cm-yogi-adityanath-controversial-decision/", "date_download": "2018-11-17T08:58:57Z", "digest": "sha1:WPQIWB4GFXCGVDCI6AU45F6VDQ2C7RX5", "length": 16172, "nlines": 111, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "योगींची चर्चा तर होणारच; हे आहेत योगींचे वादग्रस्त तेवढेच लोकप्रिय निर्णय", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nयोगींची चर्चा तर होणारच; हे आहेत योगींचे वादग्रस्त तेवढेच लोकप्रिय निर्णय\nआपल्या वादग्रस्त तसेच धडाकेबाज निर्णयांसाठी नेहमी चर्चेत असणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हिंदू सणांच्या संदर्भात नवी भूमिका मांडली आहे. जर ईदच्या काळात मी रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्यांना रोखू शकत नसेन, तर राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा करू नका, असे सांगण्याचा कोणताही हक्क मला नाही, असे त्यांनी म्हटले आहे .एक प्रकारे पोलीस ठाण्यांमध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळीना योगींच्या या निर्णयामुळे अभय मिळाल्याची चर्चा आहे . यापूर्वी देखील त्यांच्या सरकारचे अनेक वादग्रस्त निर्णय घेतले आहेत\nयोगी सरकारचे वादग्रस्त निर्णय\nउत्तर प्रदेशमध्ये भाजपने निवडणुकीमध्येच अवैध कत्तलखान्यांचा मुद्दा लावून धरला होता. भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल त्यादिवशी रात्री 12 वाजल्यापासून अवैध कत्तलखान्यांवर कारवाई सुरु होईल, असं भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट सांगितलं होतं.भाजपने प्रचारातील हा शब्द पाळत योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच अवैध कत्तलखान्यांवर कारवाईचा धडाका लावला. अनेक ठिकाणचे अवैध कत्तलखाने बंद करण्यात आले.या निर्णयानंतर गोरक्षकांनी मोठ्याप्रमाणावर उच्छाद मांडला होता .\nविधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलेल्या आश्वासनानुसार योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या पोलीस दलाला अँटी रोमियो स्क्वाड तयार करण्याचे आदेश दिले होते . छेड काढण्याऱ्या रोडरोमियोंना रोखण्यासाठी तसेच छेड काढताना आढळल्या संबंधितांवर लगेच कारवाई करण्यासाठी अँटी रोमियो स्क्वाड काम करणार असल्याचे सांगण्यात आले होते मात्र सरकारच्या निर्णयामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता\nयात्रेत अडथळा बनणारी ‘अशुभ’ झाडं कापण्याचे आदेश\nकावड यात्रेच्या मार्गात येणारी झाडं कापण्याचे उत्तर प्रदेश सरकारने आदेश दिले. ही झाडं अशुभ असल्याचं सांगत ती कापून टाका, असं सांगितल्यानं सारेच बुचकळ्यात पडले. मुख्यमंत्र्यांनी सोडलेलं हे नवं फर्मान अंधश्रद्धेनं बरबटलं असल्याची जोरदार टीका आता होऊ लागली . विरोधीपक्षांनी देखील योगी आदित्यानाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.\nस्वातंत्र्यदिनी ८ हजार मदरशांमध्ये ‘देशभक्तीची चाचणी’\n१५ ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज फडकवणं आणि राष्ट्रगीत म्हणणं हेदेखील अनिवार्य करण्यात आलं होत. विशेष म्हणजे या सगळ्या कार्यक्रमाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचीही सक्ती करण्यात आली होती. स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशातील एक किंवा दोन नाही तब्बल ८ हजार मदरशांमध्ये देशभक्तीची चाचणी घेण्यात आली.\nयोगी सरकारचे लोकप्रिय निर्णय\nयूपीच्या निवडणुकीत भाजपनं सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन योगी आदित्यनाथांनी आता पूर्ण केल . यूपीतल्या प्रत्येक शेतकऱ्याला एक लाखाची कर्जमाफी देण्यात आली. दोन कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार असल्याच जाहीर करण्यात आलं . योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत हा धडाकेबाज निर्णय घेतला.\nगरीब मुलींना लग्नासाठी 35 हजार रुपये आणि मोबाईल\nगरीब मुलींच्या लग्नासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सामूहिक विवाह सोहळ्याचा निर्णय घेतला आहे.सामूहिक विवाह सोहळ्याअंतर्गत योगी सरकार एका मुलीसाठी 35 हजार रुपये खर्च करणार आहे. यापैकी 20 हजार रुपये थेट मुलीच्या खात्यात जमा होतील. याशिवाय उर्वरित 10 हजार रुपये कपडे, भांडी आणि दागिने खरेदी करण्यासाठी वापरले जातील. तर 5 हजार रुपये लग्न मंडपासारख्या खर्चासाठी देण्यात येतील.\nतीहेरी तलाक पीडित महिलांसाठी आश्रम\nयोगी सरकारनं घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार, यूपी सरकार विधवा महिलांप्रमाणेच तीन तलाख पीडित महिलांसाठी आश्रम उभारणार आहे. या आश्रमात पीडित मुस्लीम महिलांसाठी राहण्याची, जेवण्याची आणि त्याच्या सोबत असलेल्या मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. सोबतच शिवणक्लास, कॉम्प्युटर आणि स्वयं रोजगार सारख्या सुविधाही या आश्रमात देण्यात येतील. यामुळे महिलांना पुन्हा स्वतःच्या पायावर खंबीर उभं राहता येणार आहे.\nउत्तर प्रदेशात लग्नाचं रजिस्ट्रेशन अनिवार्य\nकाही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने लग्नाचे रजिस्ट्रेशन बंधनकारक करण्याची सूचना राज्य सरकारांना केली होती. त्यानुसार योगी सरकारने रजिस्ट्रेशन सक्तीचं करण्याची सूचना महिला कल्याण विभागाला केलीय. आता मात्र यातून कुठल्याच समुदायाला सूट दिली जाणार नाही.ज्यांची लग्न हा कायदा येण्याच्या आधी झाली त्यांना मात्र सूट दिली जाईल. रजिस्ट्रेशन न करणाऱ्यांना मात्र दंड भरावा लागेल.\nनवविवाहित जोडप्यांना कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या\nनवविवाहित जोडप्यांना लग्नाचा आहेर म्हणून ‘शगुना’चं किट देण्याचा निर्णय घेतला . या किटमध्ये कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्या यांचा समवेश आहे . कुटुंब नियोजनासाठी ‘योगी’ सरकार हा उपक्रम राबवत आहे.\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nटीम महाराष्ट्र देशा : विविध मागण्यांसाठी ओला, उबर चालकांनी शनिवार, १७ नोव्हेंबरपासून पुन्हा संपाचा इशारा दिला आहे.…\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T08:54:22Z", "digest": "sha1:4SB2RPAUE2J5GJJ2VA2LNADI7F5YZOGK", "length": 11296, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘न्यू फलटण शुर्गस’चा कारभारी बदलणार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n‘न्यू फलटण शुर्गस’चा कारभारी बदलणार\nकारखाना घेण्यासाठी सरसावले उद्योजक काकडे\nफलटण – साखरवाडी, ता. फलटण न्यु फलटण शुगर वर्क्‍सच्या थकीत ऊसबीलासाठी अंतिम टप्यात वाटाघाटी झाली आहे. सातारा येथील उद्योजक राजेंद्र विष्णू काकडे हे कारखाना घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्या अनुषंगाने कारखाना व काकडे यांच्यात करार झाला असल्याने आता न्यू फलटण शुगर्सचे कारभारी लावकरच बदलणार आहेत.\nसाखरवाडी येथील न्यु फलटण शुगर वर्क्‍स कारखान्याने मागील हंगामात गाळपास आलेल्या उसाची बिले न दिल्याने या कारखान्याला ऊस पुरवठा करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत. विविध मार्गांनी आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी आंदोलन करून कारखाना प्रशासनाकडे थकित ऊस बिले देण्याची मागणी केली. परंतु, कारखाना व्यवस्थापनाकडून या मागणीची पूर्तता न झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. साखरवाडी कारखाना अडचणीतून बाहेर यावा, ऊस उत्पादकांची थकित बिले देता यावीत यासाठी कारखाना प्रशासनाकडूनही विविध मार्गाने प्रयत्न सुरू होते. त्यांची अनेक कारखाने आणि उद्योजकाबरोबर चर्चाही सुरु होत्या. मात्र तोड़गा निघत नव्हता. वेळोवेळी तहसिलदार कार्यालयात बैठका झाल्या. मात्र, कारखाना प्रशासनाने वेळोवेळी तारखा दिल्या पण तोडगा निघाला नाही.\nन्यु फलटण शुगर वर्क्‍स विकत घेण्यासाठी आता उद्योजक राजेंद्र काकडे पुढे आले आहेत. त्यांचा कारखान्याशी त्याप्रमाणे करारही झाला आहे. मात्र, न्यु फलटणने अद्याप पुढची प्रक्रिया पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांना वाट पहावी लागेल, असे काकडे म्हणत होते. तथापी, ऊस बिल देण्यास अडचण येत होती. मात्र, शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेत यावर सुवर्णमध्य काढत 51 कोटी रुपयांची रक्कम येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांना उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांच्या मार्फत देऊ, असे काकडे यांनी आश्वासन दिले आहे.\nदरम्यान, न्यु फलटण शुगर वर्क्‍स आहे या स्थितीत विकत घेणार असल्याचे सांगत उद्योगपती राजेंद्र काकडे हे आज गुरुवारी रोजी तहसीलदार विजय पाटील यांच्या दालनात आले. मात्र, न्यु फलटण शुगर वर्क्‍सने अद्याप भागीदारीतील 78 टक्‍क्‍यापैकी ठरल्याप्रमाणे 68 टक्के समभाग वर्ग करण्यासाठी दिरंगाई होत असल्याचे सांगत काकडे यांनी ऊसाचे थकीत बिल देण्याची जबाबदारी झटकली. यामधून शेतकऱ्यांसाठी व कामगारांसाठी फक्त 10 टक्के समभाग वर्ग केल्यास व बॅंक ऑफ महाराष्ट्र येथील सह्यांचे अधिकार दिल्यास तातडीने 51 कोटी रुपये आम्ही देऊ व पुढील कार्यवाही होईपर्यंत उर्वरित रक्कम जमा करू, असे काकडे यांनी तहसीलदार पाटील यांना सांगितले होते. मात्र, त्यानंतर 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला.\nत्यामुळे आता कारखान्याकडील शेतकऱ्यांचे असलेले देणे लवकर मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. तहसिल आवारात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पो. नि. प्रकाश सावंत यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष रजेंद्र ढवाण पाटील, धनंजय महामुलकर, नितीन यादव, डॉ. घाडगे, अनिल पिसाळ यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article“रावण’वाणीचा महासभेत “समाचार’\nNext articleदिशादर्शक फलक नसल्याने अपघातांचा धोका\nभुयारी गटार कामामुळे नागरिकांची अडचण\nपेन्शनर सिटी स्मार्ट होणार तरी कधी\nमुख्याधिकारी दौऱ्यावर अन्‌ नगरपंचायत वाऱ्यावर\nहजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार\nतेव्हा तुम्ही काय करत होता \nशहरातील जर्जर रस्त्यांची पुन्हा खणाखणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/yeotmal-kalamb-chintamani-ganesh-worry-free-new-304812.html", "date_download": "2018-11-17T09:20:10Z", "digest": "sha1:S6GLZJ5RIVKJYN6DRK2M77FCMZMH55F4", "length": 6008, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - गावाकडचे गणपती : भक्तांची चिंता मुक्त करणारा कळंबचा चिंतामणी–News18 Lokmat", "raw_content": "\nगावाकडचे गणपती : भक्तांची चिंता मुक्त करणारा कळंबचा चिंतामणी\nयवतमाळ शहरापासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर असलेला कळंबचा चिंतामणी गणपती हा भाविकांना चिंतेतून मुक्ती देतो.\nभास्कर मेहरे, यवतमाळ, 11 सप्टेंबर : यवतमाळ शहरापासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर असलेला कळंबचा चिंतामणी गणपती हा भाविकांना चिंतेतून मुक्ती देतो. अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळं बाराही महिने या चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. चला तर मग आपणही चिंतेतून मुक्त होऊयात.यवतमाळ शहरापासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर असलेलं हे आहे चिंतामणी गणपतीचं मंदिर. कळंब गावातलं दक्षिण मुखी गणपतीचं हे मंदिर जमिनीपासून 33 फूट खोल आहे. या गणपतीचं दर्शन घेतलं की चिंतेतून मुक्ती मिळते. कुठलंही संकट आलं तर भाविक या ठिकाणी येऊन आपल्यावरचं संकट या चिंतामणीला सांगतात. त्यामुळं त्यांची संकटातून मुक्ती होते, अशी श्रद्धा इथल्या भाविकांची आहे. त्यामुळं विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचबरोबर आंध्रप्रदेश आणि दिल्लीसारख्या ठिकाणाहूनही इथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.गौतम कृषींनी भगवान इंद्राला शाप दिला होता. आणि या ठिकाणी गणपतीच्या मुर्तीस्थापनेसाठी आज्ञा दिली. आणि त्या ठिकाणी कुंडाची उभारणी करून त्या पाण्यानंच अघोळ करायला सांगितली. त्यामुळं भगवान इंद्रानं या नगरीत गणपतीची स्थापनी केली. दर 12 वर्षानं या मंदिरात गंगा येते आणि जो पर्यंत गणपतीच्या चरणाला ती स्पर्श करत नाही तोपर्यंत ते पाणी कमी होत नाही अशी अख्यायिका आहे.\nहा गणपती नवसाला पावणारा आहे. अऩेक भाविकांच्या इच्छाही पूर्ण झाल्यात. श्रद्धेमुळं लोकांची संकटातून सुटका झाली. सुरुवातीच्या काळात या मंदिराला फारशी प्रसिद्धी नव्हती. मात्र जशी भक्तांना प्रचिती येत गेली तशी लोकांची गर्दी वाढत गेली. आणि या गर्दीसोबत इथल्या लोकांना रोजगारही मिळत गेला. या 5 गोष्टी गणपती बाप्पाला खूप आवडतात, पूजेच्या वेळी नक्की ठेवा\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-179731.html", "date_download": "2018-11-17T09:25:48Z", "digest": "sha1:F6Z423TT3YPT2UJ6NLDJMNNJAVTGU75C", "length": 14884, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रणरागिणींचा दणका, गावठी दारू पकडून दिली आणि नष्टही केली !", "raw_content": "\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nरणरागिणींचा दणका, गावठी दारू पकडून दिली आणि नष्टही केली \n07 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यात महिलांनीच गावठी दारू पकडून दिल्याची धाडसी मोहिम फत्ते केली. भुसावळ तालुक्यातील शिरपूर कान्हाळा येथून रिक्षामधून ही दारू नेली जात होती. तेव्हा महिलांनी पाळत ठेऊन ही दारू पकडून दिलीय. गावातल्या दारूविक्रीकडे पोलीस सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याने महिलांनी गावकर्‍यांदेखतच पोलिसांना हा दारूसाठा नष्ट करायला भाग पाडलं. जळगावच्या या रणरागिणीचं सगळीकडेच कौतुक होतंय.\nयावल तालुक्यातील पाडाळसा या गावाच्या महिलांनी एका रिक्षात इंजन आणि सीटच्या मागे 4 कॅन भरून एकूण 70 लिटर गावठी दारू पकडून नष्ट केली आहे. अनेकदा रिक्षातून अशा प्रकारे गावठी दारू या गावात येत असल्याची माहिती गावकरी महिलांनी पोलिसांना दिली होती.\nमात्र तरी देखील पोलीस कोणतीही कारवाई करत नसल्याने अखेर आज महिलांनी स्वत: या रिक्षावर पळत ठेवून गावकर्‍यांच्या मदतीने ही रिक्षा पकडली. या घटनेची माहिती फैजपूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि रिक्षा चालकास ताब्यात घेवून रिक्षासह दारूच्या कॅन जप्त केल्या.\nपोलिसांवर विश्वास नसल्याने जप्त केलेली दारू आमच्या समोरच नष्ट करा अशी भूमिका महिलांनी घेतल्याने अखेर पोलिसांनी महिलांसमोर दारू नष्ट केली. विशेष म्हणजे लपवून गावठीदारू वाहतूक करणारी रिक्षाचा नंबर देखील मागे आणि पुढे वेगळा आहे. यामुळे या प्रकरणावर पोलीस नेमकी काय कारवाई करतात या कडे गावकर्‍यांचं लक्ष आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: jalgaonगावठी दारूजळगावभुसावळशिरपूर कान्हाळा\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-11-17T09:03:48Z", "digest": "sha1:SJBBALREXQ3IGDHO43EEL5PWK23ROB2D", "length": 19827, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ख्रिश्चन धर्माचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपूर्ण वर्षभर ख्रिस्ती धर्माचे विकास\nहा लेख ख्रिश्चन धर्म या प्रकल्पाचा एक भाग आहे\nख्रिश्चन धर्म हा लोकसंखेच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म आहे. ख्रिस्ती धर्माला जवळजवळ २००० वर्षांचा इतिहास आहे. या धर्माचा उगम पालेस्तीन (म्हणजे आताचा इस्राएल देश) येथे झाला. येशू ख्रिस्त हा या धर्माचा प्रवर्तक मानला जातो. ख्रिस्ती शकारंभी बलाढ्य रोमन साम्राज्य अटलांटिक महासागरापासून तुर्कस्तानपर्यंत व जर्मन समुद्रापासून सहारापर्यंत पसरले होते. पालेस्तीन हा या रोमन साम्राज्यातील एक सुभा होता. योग्य वेळी जेरुसलेम शहराजवळच्या गालील प्रांतात, बेंथलेहम या गावी मरिया नावाच्या एका यहुदी कुमारीकेपोटी ख्रिस्ताचा जन्म झाला. पुरुषाच्या संपर्काशिवाय पवित्र आत्माच्या द्वारे मरिया कुमारी असतानाच हा जन्म झाला. हा एक चमत्कारच होता. असा ख्रिस्ती धर्माचा विश्वास आहे. मारीयेचा वाग्दत्त पती योसेफ याने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. त्या काळी पालेस्तीनवर रोमन सत्ता होती. त्या वेळी सम्राट औगुस्तुस हा रोमचा बादशहा होता व हेरोद राजा हा त्याचा मंडलिक राजा म्हणून गालील प्रांतावर राज्य करीत होता. ख्रिस्ताचा जन्म नक्की कधी झाला याची नक्की तारीख उपलब्ध नाही. परंतु अलीकडील संशोधनानुसार इसवी सन पूर्व ४ ते ६ या दरम्यान मार्च किवा एप्रिल महिन्यात त्याचा जन्म झाला असावा असा कयास आहे[१].[ संदर्भ हवा ] आज जो ख्रिस्ती शक (इसवी सन A. D.) आपण वापरतो त्याची सुरवात ख्रिस्ताच्या जन्मापासून झालेली आहे. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत तो सुताराचे कार्य करीत होता. मग शाश्वत स्वर्गीय राज्य येणार असल्याची शिकवण देण्यास त्याने सुरवात केली.\nआपले कार्य पुढे अखंड चालू राहावे यासाठी त्याने बारा अनुयायांची निवड केली. तेच बारा शिष्य किवा प्रेषित होत. ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना मनपरीवर्तनावर विशेष भर देण्याचा उपदेश केला. त्याने पारंपारिक यहुदी धर्मातील कर्मकांङ यांना विरोध केला किवा त्याला नवीन मानवतावादी वळण देण्याचा प्रयत्न केला. त्याने सागितलेले नीतीनियम मुख्यता मानवप्रेमावर आधारलेले होते. कारण सर्व माणसे ही स्वर्गातील पित्याची लेकरे आहेत अशी त्याने शिकवण दिली. तसेच तो स्वतः मार्ग, सत्य व जीवन आहे. माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी जात नाही. असे त्याने उद्घोषित केले. (योहान १४:६) . प्रभूने आपल्या प्रेषितांना मोठा अधिकार बहाल केला. या अधिकारी वर्गाचा प्रमुख म्हणून त्याने पेत्राला निवडले. (मत्तय १६, १८-१९, योहान २१:१५-१७). जेथे हा अधिकारी वर्ग राहील तेथे ख्रिस्त व त्याचे मंडळ राहील. \" जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो., जो तुम्हास तुच्छ लेखतो तो मला तुच्छ लेखतो. (लूक : १०:१६) रोग, मृत्यू व पाप यांचे जिच्यापुढे काहीच चालू शकत नाही अशी एक अद्वितीय ईश्वरी शक्ती जगात प्रविष्ट झाली आहे, याची लोकांना प्रचीती यावी म्हणून ख्रिस्ताने पुष्कळ चमत्कार केले. बऱ्याच कर्मठ यहुदी धर्माधिकार्याना येशूची क्रांतिकारी शिकवण रुचली नाही. ख्रिस्त काहीतरी भयंकर बोलतो असे वाटून त्यांनी त्याच्या नाशाची कुटील योजना आखली. तत्कालीन रोमन सत्ताधीकार्यांच्या मदतीने येशूला क्रुसावर खिळून ठार मारण्यात आले. त्याचे बहुतेक शिष्य त्याला सोडून पळून गेले. मानव व ईश्वर यांचे पापामुळे नाहीसे झालेले सख्य वधस्तंभावरील मरणाद्वारे ख्रिस्ताने पुन्हा सांधले. अशी ख्रिस्ती श्रध्दा आहे.\nख्रिस्ताने आधीच सागीतल्याप्रमाणे त्याच्या वधानंतर तीन दिवसांनी त्याचे पुनरुत्थान झाले. तो पुन; जिवंत होऊन उठला. आणि चाळीस दिवस दृश्य स्वरुपात आपल्या शिष्यासमवेत राहिला. त्यानंतर त्याचे स्वर्गारोहण झाले. याच समयी त्याने पेत्राला सागितले होते की, \" तू पेत्र (म्हणजे खडक) आहेस. व या खडकावर मी आपली मंडळी उभारीन. (मत्तय १६:१८). आपल्या शिष्यांना ख्रिस्ताने पापांची क्षमा करण्याचाही अधिकार दिला. (योहान २०: २१-२३). चाळीस दिवसानंतर ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना शेवटचा आदेश दिला. (मत्तय २८; १९-२०). त्याने त्यांना जगभर जाऊन त्याच्या शिकवणुकीचा प्रसार करण्याचा आदेश दिला. जगाच्या अंतापर्यंत मी सदैव तुम्हाबरोबर राहीन असे अभिवचन त्याने आपल्या शिष्यांना दिले. त्यानंतर त्याचे स्वर्गारोहण झाले. (अंदाजे कालखंड इसवीसन १ ते ३३).\nऐतिहासिक आधार - ख्रिस्ताचा मृत्यू, पुनरुत्थान व स्वर्गारोहण यानंतर त्याच्या आदेशानुसार त्याचे शिष्य सुवार्ताप्रसार करण्यासाठी विविध ठिकाणी गेले. याच कालावधीत त्याची कृत्ये व शिकवण यांचा संग्रह लिखित स्वरुपात शब्दबद्ध करण्यात येऊ लागला. ही शिकवण मुखत्वे चार शुभवर्तमानात आढळते. हे चौघे शुभवर्तमानकार म्हणजे मत्तय, मार्क, लूक व योहान हे होत. योहान व मत्तय हे ख्रिस्ताचे प्रेषित होते. व त्याच्या सहवासात कित्येक वर्ष राहिले होते. मत्तय हा कर वसूल करणारा अधिकारी होता. तर लुक हा वैद्य असून पौलाचा सहकारी होता. ख्रिस्ती इतिहासाच्या सुरवातीच्या कालखंडाबद्दल माहिती देणारे नव्या करारातील उत्तम पुस्तक म्हणजे प्रेषितांची कृत्ये हे होय. अशा रीतीने नव्या करारातील लिखाणाचा जन्म झाला. ख्रिस्ताच्या जीवनाबद्दल अनेक यहुद्यानी देखील लिहून ठेवले आहे. त्यापैकी जोजेफस फ्लावियास (इसवी सन ३७-१०५) हा विशेष उल्लेखनिय आहे. त्याचा ग्रंथ \" अॅन्टीक्विटास युदेओरुम \" ( इसवी सन ९३) हा होय. रोमन इतिहासकारापैकी\nप्लीनियास, सेकंदस मायनर, कर्नेलीउस, टँसिटास हे विशेष उल्लेखनिय होत. त्यापैकी प्लीनियास आशिया मायनर मध्ये महत्वाचा आहे. इसवी सन १११ ते ११३ मध्ये तो सरकारचा अधिकृत प्रतिनिधी होता. टॅसिटसने आपल्या 'अन्नालस' या ग्रंथात असे नमूद केले आहे कि रोमन बादशहा टायबेरीयासच्या कारकिर्दीत, बादशहाचा प्रतिनिधी पोन्तियास पायलट (उर्फ पोन्ति पिलात) याने ख्रिस्ताला देहांताची शिक्षा दिली.\nख्रिस्तमहामंडळाचा भूमध्यसमुद्राभोवतालचा विस्तार (इसवी सन ३३ ते ५००) - प्रेषितांद्वारे प्रसार : जेरुसलेम येथे - येशूच्या स्वर्गारोहणानंतर त्याच्या शिष्यांनी जेरुसलेममध्ये जाऊन प्रार्थना करण्यास सुरवात केली. आणि ज्या पवित्र आत्म्याच्या आगमनाचे वचन प्रभूने दिले होते. त्याची ते वाट पाहू लागले.. दहाव्या दिवशी म्हणजे पेन्तेकॉस्टच्या सणाच्या दिवशी त्यांच्यावर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला. यानंतर ख्रिस्ताच्या प्रेषितांना सामर्थ्य प्राप्त झाले. स्वतःला अपरिचित अशा विविध भाषात ते प्रभूचा संदेश देऊ लागले. त्या वेळी हा सण साजरा करण्यासाठी निरनिराळ्या देशांतून बहुभाषिक यहुदी जेरुसलेम येथे जमले होते. त्यांनी आपआपल्या भाषेत प्रेशिताना संदेश देताना ऐकले व ते आश्चर्याने थक्क झाले. त्या वेळी पेत्राने उभे राहून त्यांना प्रभूच्या सुवार्तेची घोषणा केली. परिणामस्वरूप त्या दिवशी ३००० लोकांनी बाप्तिस्मा स्वीकारला असे नव्या करारात नमूद केले आहे. अशा रीतीने शुभवर्तमान प्रसाराला जेरुसलेमपासून सुरवात झाली.\n↑ पंडिता रमाबाईचे भाषांतर. (पवित्र शास्त्र).\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पण चित्र नसलेली पाने\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/movement-mumbai-demand-pension-holders-151184", "date_download": "2018-11-17T09:05:42Z", "digest": "sha1:6O7FADOZGXOLDHWAOTNGFZRBMT5T4EJE", "length": 13504, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "movement in Mumbai for demand of pension holders पेन्शन धारकांच्या मागण्यासाठी मुंबईत धरणे आंदोलन | eSakal", "raw_content": "\nपेन्शन धारकांच्या मागण्यासाठी मुंबईत धरणे आंदोलन\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nरसायनी (रायगड) - रायगड औद्योगिक पेन्शनर व वेलफेअर आसोशिएशन व इतर जिल्ह्यातील आसोशिएशन यांच्या वतीने बुधवार (ता 25) रोजी ईपीएस पेन्शन धारकांच्या विविध मागण्यांबाबत मुंबई येथील आझद मैदानावर एक दिवसाचे धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.\nईपीएफओच्या ऑर्डर प्रमाणे पुर्ण पगारावर पेन्शन मिळावी, प्रत्येक पेन्शन धारकाला कमीत कमी नऊ हजार पेन्शन व महागाई भत्ता मिळाला पाहिजे, आर ओ सी पेन्शन धारकाच्या फायद्याची आहे पुन्हा सुरू करावी, ईएसआयसी योजना प्रमाणे मेडिकल सवलत मिळावी, विधवांना शंभर टक्के पेन्शन मिळावी, इतर मागण्यासाठी धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.\nरसायनी (रायगड) - रायगड औद्योगिक पेन्शनर व वेलफेअर आसोशिएशन व इतर जिल्ह्यातील आसोशिएशन यांच्या वतीने बुधवार (ता 25) रोजी ईपीएस पेन्शन धारकांच्या विविध मागण्यांबाबत मुंबई येथील आझद मैदानावर एक दिवसाचे धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.\nईपीएफओच्या ऑर्डर प्रमाणे पुर्ण पगारावर पेन्शन मिळावी, प्रत्येक पेन्शन धारकाला कमीत कमी नऊ हजार पेन्शन व महागाई भत्ता मिळाला पाहिजे, आर ओ सी पेन्शन धारकाच्या फायद्याची आहे पुन्हा सुरू करावी, ईएसआयसी योजना प्रमाणे मेडिकल सवलत मिळावी, विधवांना शंभर टक्के पेन्शन मिळावी, इतर मागण्यासाठी धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.\nकेंद्र सरकारकडे ईपीएस 95 पेन्शन धारकाच्या प्रलबिंत मागण्याचा नऊ वर्षापासुन पाठपुरावा सुरू आहे. कोशीयारी कमिटीच्या शिफारशी लागु केल्या जातील असे आश्वासन सरकाराने दिले होते, मात्र पाळले नाही. तर ईपीएस पेन्शन धारकांचे प्रश्न सोडविण्या बाबत शासन गंभीर नाही. चालढकलपणा करून सरकार धाराकांची दिशा भुल करीत असल्याचा आरोप रायगड औद्योगिक पेन्शनर व वेलफेयर आसोशिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव बामणे यांनी केला आहे. मागण्यांन बाबत राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. असे बामणे यांनी सांगितले. तर रायगड जिल्ह्यातील ईपीएस पेन्शनर धारक मोठ्या संख्याने समील व्हावे असे आव्हान बामणे यांनी केले आहे.\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/plastic-sea-19715", "date_download": "2018-11-17T09:04:32Z", "digest": "sha1:RFOLPGTGPGJ2BYU752YWITKVYMX757A5", "length": 12911, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "plastic in sea समुद्र ओकतोय प्लास्टिक! | eSakal", "raw_content": "\nरविवार, 11 डिसेंबर 2016\nवर्सोव्यात वर्षभरात 4 हजार 200 मेट्रिक टन कचरा\nमुंबई- वर्सोवा चौपाटीवर दीड वर्षात प्लास्टिकचा चार हजार 200 मेट्रिक टन कचरा स्वयंसेवकांनी उचलला. पोटात घेतलेले प्लास्टिकच समुद्रकिनाऱ्यावर ओकत असल्याचे हे निदर्शक आहे.\nमुंबईच्या किनारपट्टीवर प्लास्टिकचाच सडा आहे. मच्छीमारांच्या जाळ्यांतही माशांऐवजी केवळ प्लास्टिकच गावत असल्याने ते व्यथित आहेत; तर दुसरीकडे किनारपट्टीवरील प्लास्टिकचे ढिगारे उचलण्याचे आव्हान आहे.\nवर्सोव्यात वर्षभरात 4 हजार 200 मेट्रिक टन कचरा\nमुंबई- वर्सोवा चौपाटीवर दीड वर्षात प्लास्टिकचा चार हजार 200 मेट्रिक टन कचरा स्वयंसेवकांनी उचलला. पोटात घेतलेले प्लास्टिकच समुद्रकिनाऱ्यावर ओकत असल्याचे हे निदर्शक आहे.\nमुंबईच्या किनारपट्टीवर प्लास्टिकचाच सडा आहे. मच्छीमारांच्या जाळ्यांतही माशांऐवजी केवळ प्लास्टिकच गावत असल्याने ते व्यथित आहेत; तर दुसरीकडे किनारपट्टीवरील प्लास्टिकचे ढिगारे उचलण्याचे आव्हान आहे.\nदिवसेंदिवस वाढणारे प्लास्टिकचे ढिगारे पर्यावरणासाठी घातक असल्याचे, क्‍लिन वर्सोवा मोहिमेचे अफरोझ शाह यांनी सांगितले. आम्ही शनिवारी-रविवारी सकाळी शंभर स्वयंसेवकांच्या मदतीने किनारपट्टी स्वच्छ करतो. प्लास्टिक फेकण्यासाठी दोन सेकंद लागतात, तर प्लास्टिकची एक वस्तू वाळूतून वेगळी करण्यासाठी स्वयंसेवकांना दहा मिनिटे लागतात, असेही शाह यांनी निदर्शनास आणले.\nवर्सोवा चौपाटी प्लास्टिकमय झाल्याचे पाहून शेवटी मीच ढिगारे उचलायला सुरुवात केली. सुरुवातीला काही स्वयंसेवकांनी मदत केली. हळूहळू या मोहिमेची व्याप्ती वाढत गेली. आता शंभर स्वयंसेवक क्‍लिन वर्सोवा बीच या मोहिमेत सहभागी आहेत. या मोहिमेला गती मिळाली आहे. मात्र आणखी स्वयंसेवकांची गरज आहे, असे शहा म्हणाले.\nकेवळ वर्सोवा चौपाटीच नव्हे, तर काही दिवसांत मालाडजवळही आम्ही प्लास्टिकचा कचरा उचलण्याची मोहीम सुरू करणार आहोत. यासाठी अद्ययावत यंत्राची आवश्‍यकता आहे. पालिका आणि आम्ही आमच्या पैशातून हे यंत्र घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\n(फोटो स्मार्टला टाकला आहे. समुद्र प्लास्टिक)\nखानदेश कन्येचा अमेरिकेत झेंडा \nपहूर, ता. जामनेर : \"अपेक्षां पुढती ... गगन ठेंगणे \" ही म्हण खरी करून दाखविली आहे , पहूर येथील आदीती अच्यूत लेले यांनी. सेंट्रल अमेरिकेतील अर्केन्सॅस...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nकोणत्याच कामाची लाज न बाळगता काम केल्यास आपल्याला यश हमखास मिळते. फक्त त्यासाठी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. पुणे-पंढरपूर मार्गावरचे धर्मपुरी हे...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/reporter/shriram-pawar", "date_download": "2018-11-17T09:09:04Z", "digest": "sha1:NK2Y6FN3EH2KJFPSFEZZJ4XBMUW4MRHT", "length": 8702, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "श्रीराम पवार | eSakal", "raw_content": "\nश्रीराम पवार सकाळ माध्यम समुहाचे मुख्य संपादक आहेत. दोन दशकांहून अधिक काळ ते पत्रकारितेत आहेत. आंतरराष्ट्रीय राजकारण, समकालिन घडामोडी हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. त्यांची या विषयांवरील पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.\nधाव रे रामराया... (श्रीराम पवार)\nअयोध्येत राममंदिर बांधण्याविषयी राजकारणातले बहुतेक साऱ्या रंगांचं प्रतिनिधित्व करणारे ‘हा मुद्दा...\nरविवार, 11 नोव्हेंबर 2018\nबदलती हवा, श्रीलंकेची... (श्रीराम पवार)\nश्रीलंकेत अध्यक्ष मैथिरपाल सिरिसेना यांनी महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधानपदी केलेली निवड जगाच्या...\nरविवार, 4 नोव्हेंबर 2018\nनेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेची स्थापना केली आणि आपलं सरकार जाहीर केलं त्याला 75 वर्षं...\nरविवार, 28 ऑक्टोबर 2018\nदुखणं गंगेचं... (श्रीराम पवार)\nगंगेच्या दुखण्याकडं लक्ष वेधत 111 दिवस उपोषण करणाऱ्या प्रा. जी. डी. अग्रवाल या पर्यावरणवादी...\nसोमवार, 22 ऑक्टोबर 2018\nलोकसभेपूर्वीची 'सेमी फायनल' (श्रीराम...\nराजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या...\nरविवार, 14 ऑक्टोबर 2018\nसंयुक्त राष्ट्रांतील खडाखडी... (श्रीराम पवार)\nनुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं झालेलं टोकदार...\nरविवार, 7 ऑक्टोबर 2018\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/category/marathi-news/latur-marathi-news/", "date_download": "2018-11-17T09:48:00Z", "digest": "sha1:7AP4ACWW7PYSFZZKKGMNDGOF2D4R5MF6", "length": 12568, "nlines": 283, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Latur Marathi News | Latest & Breaking Marathi News Updates", "raw_content": "\nपोट भरण्यासाठी हा व्यक्ती बनतो चक्क पुतळा\nओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देता कामा नये – छगन भुजबळ\nवसुंधरा राजेंनी केला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल\nपुणे मेट्रो : भविष्यात पीएमपी, मेट्रोसाठी एकच तिकीट – मुख्यमंत्री\nसरकार ८ दिनों के अंदर निपटाएगी अधिवेशन, सोमवार से तैयारी\nपद्मश्री एड गुरु एलीक पदमसी का निधन\nपश्चिम बंगाल में सीबीआई को प्रवेश नहीं – सीएम ममता बनर्जी\nमध्यप्रदेश : बीजेपी का घोषणापत्र जारी, मुफ्त में बाटेंगे स्कूटी -शिवराज…\nबचत गटांना जनावरांसाठी चारा डेपो देणार- पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर\nलातूर : राज्यात बहुतांश तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे. या भागातील जनावरांसाठी लागणारा चारा डेपो महिला बचत गटांना प्राधान्याने चारा डेपो देण्यात येतील,...\n“मी टू’ च्या बहुतांश प्रकरणात तथ्य : आमदार नीलम गो-हे\nलातूर :- \"मी टू\" ची सर्व प्रकरणे सरसकट खरी नसल्याचे मानले तरी त्यातील बहुतांश प्रकरणात तथ्य आहे, हे मान्य करावे लागेल. एखादी महिला मोकळ्या...\nलातूर जिल्ह्यात माहे जून २०१९ पर्यंत सुरळीत पाणी पुरवठा\nलातूर : दोन-तीन वर्षात सततच्या दुष्काळी परिस्थितीमुळे मांजरा प्रकल्पातील पाणी साठा शून्य होऊन धरण कोरडे पडले होते. त्यामुळे सन 2015-16 मध्ये लातूरला रेल्वेने पाणी...\nलातूर ; मित्राने केली अपूर्वाची हत्या\nलातूर: येथील विशाल नगर राहणा-या एका १९ वर्षीय तरुणीचा दिवसाढवळ्या घरात घुसून शस्त्राने हल्ला करून खून झालेल्या घटने माघील आरोपीला शोधण्यास यश हाती लागले...\nवैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या 19 वर्षीय तरूणीची धारदार शस्त्राने हत्या\nलातूर : येथे एका १९ वर्षीय तरुणीची तिच्या घरी धारधार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे . ही घटना विशाल नगरात घडली असून...\nखासदारांची संख्या दुप्पट करून महिलांना आरक्षण द्या – शिवराज पाटील\nलातूर : खासदारांची संख्या दुप्पट करून महिलांना आरक्षण देण्याची मागणी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी मंगळवारी लातूर येथे पत्रकारांशी बोलताना केली. देश...\nदेवेंद्र फडणवीस म्हणाले, 2019 नंतरही मीच मुख्यमंत्री\nलातूर :- आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्री असेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. ते अटल महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ते...\nआरोग्य योजनांमुळे राज्यातील ९० टक्के जनतेला आरोग्य कवच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nलातूर :- आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना व मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत विविध आजारावरील उपचारांसाठी राज्यातील ९० टक्के नागरिकांना आरोग्य कवच उपलब्ध झाले...\nलातूर जिल्ह्याला गारपिटीने झोडपलं\nलातूर : मराठवाड्यात पावसाने दगा दिल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाणीसाठा उपलब्ध नसल्याने दर १० दिवसाआड पाणी...\nलातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हद्दपाकरणार-मुख्यमंत्री\nलातूर: जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून राज्यात जलसंवर्धनाची मोठी चळवळ उभी राहिली आहे. आता भारतीय जैन संघटना आणि राज्य शासनाच्या एकत्रित प्रयत्नातून लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातून दुष्काळ...\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nलग्न न टिकण्यामागे ही आहेत कारणे\nअश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nलिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/1904", "date_download": "2018-11-17T09:15:04Z", "digest": "sha1:IE7BGNLSEZFOQN2YDZGCK4R4Z425RK45", "length": 7458, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news crime murder due to social media | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nव्हॉट्सअॅपचा डीपी बदलला म्हणून तरुणाची हत्या\nव्हॉट्सअॅपचा डीपी बदलला म्हणून तरुणाची हत्या\nव्हॉट्सअॅपचा डीपी बदलला म्हणून तरुणाची हत्या\nमंगळवार, 5 जून 2018\nसोनीपत : हरियाणातील सोनीपत भागात एक धक्कादाय प्रकार घडला. व्हॉट्सअॅप ग्रुपचा डीपी बदलल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. लव जौहर असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव असून त्याचा भाऊ अजय याने या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जौहर यांने ग्रुपचा प्रोफाईल फोटो बदलला होता. त्या ग्रुपमधील काही सदस्यांना तो फोटो आवडला नाही म्हणून त्यांनी त्याला विरोध केला. जौहर ऐकत नसल्यामुळे ग्रुपमधील सदस्यांनी त्याला बोलवूण बेदाम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.\nसोनीपत : हरियाणातील सोनीपत भागात एक धक्कादाय प्रकार घडला. व्हॉट्सअॅप ग्रुपचा डीपी बदलल्याच्या कारणावरून एका तरुणाला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. लव जौहर असे हत्या करण्यात आलेल्या तरूणाचे नाव असून त्याचा भाऊ अजय याने या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जौहर यांने ग्रुपचा प्रोफाईल फोटो बदलला होता. त्या ग्रुपमधील काही सदस्यांना तो फोटो आवडला नाही म्हणून त्यांनी त्याला विरोध केला. जौहर ऐकत नसल्यामुळे ग्रुपमधील सदस्यांनी त्याला बोलवूण बेदाम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात एकाच कुटुंबातील आठ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.\nपोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जौहार कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रूपवर रविवारी रात्रीच्या वेळी काही तरुणांमध्ये वाद सुरु होता. त्याच वेळी लव यांने प्रोफाईल फोटो बदलला. त्यावर दुसऱ्या सदस्यांनी आक्षेप घेतला. या वादाचे रुपांतर भांडणात झाले. या प्रकरणातील मुख्य आरोपी दिनेश उर्फ बंटीने लव जौहरला ग्रुपमधून बाहेर काढले होते. त्याला पुन्हा ग्रुपमध्ये घेतेल आणि त्याला बाहेर बोलवून घेतले. त्यानंतर झालेल्या भांडणात लव जौहर याचा मृत्यू झाला.\nआता बँका पण whatsapp वर\nआता बँकांचे व्यवहारही वॉट्सअॅपवर होणार आहेत. बँकेत पैसे जमा केल्यावर, पैसे काढल्यावर...\nमहाभारत काळातही अस्तित्वात होते इंटरनेट: मुख्यमंत्री विप्लव देव\nत्रिपुरा: गुवाहाटीत एका सार्वजनिक कार्यक्रमाला त्रिपुरामधील भाजपचे तरूण मुख्यमंत्री...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/waiting-exchange-project-39778", "date_download": "2018-11-17T09:00:11Z", "digest": "sha1:ALITSU65VZUYJOEH2S26X63MGDIW4ZNF", "length": 17592, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "Waiting exchange project प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची प्रतीक्षा | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 13 एप्रिल 2017\nमुंबई-गोवा महामार्ग - रत्नागिरीत भरपाई वितरण सुरू\nकणकवली - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. भू-संपादनातील सर्व प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाल्या. तसेच सिंधुदुर्गातील ३५ गावांसाठी ७३४ कोटी ८२ लाखांचा निवाडाही जाहीर झाला. प्रत्यक्षात १६९ कोटी एवढीच रक्‍कम भू-संपादन विभागाकडे जमा झाली आहे.\nमुंबई-गोवा महामार्ग - रत्नागिरीत भरपाई वितरण सुरू\nकणकवली - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. भू-संपादनातील सर्व प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाल्या. तसेच सिंधुदुर्गातील ३५ गावांसाठी ७३४ कोटी ८२ लाखांचा निवाडाही जाहीर झाला. प्रत्यक्षात १६९ कोटी एवढीच रक्‍कम भू-संपादन विभागाकडे जमा झाली आहे.\nजोपर्यंत पूर्ण रक्‍कम येत नाही, तोपर्यंत मोबदला वितरण होत नाही आणि मोबदला मिळाल्याखेरीज चौपदरीकरणाचे काम सुरू होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. दरम्यान, इंदापूर ते झाराप या टप्प्याचे काम केंद्र सरकारने १९ कंपन्यांकडे सोपविले आहे. त्यासाठीची टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.\nमहामार्ग चौपदरीकरणात रत्नागिरी विभागाने आघाडी घेतली आहे. तेथील प्रकल्पग्रस्तांना संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदला वाटपाचे काम सुरू झाले आहे. तेथील जमिनीचा भू-संपादन वेळेस असलेला रेडीरेकनर दर आहे, त्याप्रमाणे जमिनीचा दर निश्‍चित करून जो मोबदला येतो, त्याची दुप्पट अधिक त्या जमिनीतील असणारी इतर मालमत्ता या सगळ्यांची किंमत मिळविण्यात आली आहे. याखेरीज थ्रीडी अधिसूचना जाहीर झाल्याच्या तारखेपासून एकूण मोबदल्यावर १२ टक्‍के व्याज रक्‍कम अधिक करून भूमिपुत्रांना मोबदला दिला जात आहे.\nयाच धर्तीवर सिंधुदुर्गातही मोबदला वितरणाची कार्यवाही होणार आहे; मात्र अद्यापही ५६५ कोटींची मोबदला रक्‍कम येणे बाकी आहे. ही रक्‍कम भू-संपादन विभागाकडे प्राप्त होताच, संबंधित खातेदारांना त्या रकमेचे वितरण सुरू होणार असल्याची माहिती भू-संपादन विभागाकडून देण्यात आली. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ५ हजार कोटींची तरतूद केली, तर महामार्ग पूर्णत्वासाठी अजून १० हजार कोटींची आवश्‍यकता आहे. यातील ४० टक्‍के हिस्सा केंद्र शासनाकडून दिला जाणार आहे. उर्वरित ६० टक्‍के खर्च ठेकेदार करणार आहेत. हा खर्च टोलच्या माध्यमातून वसूल केला जाणार आहे.\nमुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील पनवेल ते इंदापूरपर्यंतच्या ८४ किलोमीटरचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे. यात २८ किमी.चे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६६.१७० किलोमीटरचे काम चार टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. पहिला टप्पा इंदापूर ते कशेडी ८४ ते १६१ किमी, दुसरा टप्पा कशेडी पायथा ते संगमेश्‍वर ओझरखोल १६१ ते २६५ किमी असा टप्पा आहे. तिसरा टप्पा ओझरखोल ते राजापूर २६५ ते ३५१ किमी अंतराचा, तर चौथा टप्पा राजापूर ते झाराप ३५१ ते ४५० किमी या अंतराचा आहे. या कामासाठीची जबाबदारी १९ कंपन्यांकडे देण्यात आली आहे. या कंपन्यांनी त्या अनुषंगाने सर्वेक्षणदेखील पूर्ण केले आहे. मोबदला वितरणानंतर जमीन महामार्ग विभागाकडे वर्ग झाल्यानंतर लगेचच कामाला सुरवात होणार आहे.\nमहामार्गाचे सर्वेक्षण करून कामाची निश्‍चिती\nसिंधुदुर्गात खारेपाटण ते कलमठ या टप्प्याच्या चौपदरीकरणासाठी के. सी. बिल्डकॉन (हरियाना) आणि कलमठ ते झाराप या टप्प्यासाठी दिलीप बिल्डकॉन (भोपाळ) या एजन्सीकडे काम सोपविण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्यांनी गेल्या महिन्यात महामार्गाचे सर्वेक्षण करून कामाची निश्‍चिती केली आहे. महामार्ग विभागाकडे जमीन हस्तांतरित होताच या कंपनीकडून चौपदरीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे..\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/ashram-schools-cctv-39064", "date_download": "2018-11-17T09:34:34Z", "digest": "sha1:YRJ46KLMRUA422LRMQB47MWTHPU6QMAX", "length": 13460, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "The ashram schools in CCTV राज्यातील आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही - सवरा | eSakal", "raw_content": "\nराज्यातील आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही - सवरा\nशनिवार, 8 एप्रिल 2017\nमुंबई - राज्यात 1075 आश्रमशाळा आहेत. यापैकी 529 शासकीय आणि 546 खासगी आश्रमशाळा आहेत. यापैकी खासगी आणि शासकीय मिळून 149 आश्रमशाळांत सीसीटीव्ही बसविण्यात येत असून, उर्वरित शाळांमध्येही जिथे आवश्‍यकता असेल त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी शुक्रवारी दिली.\nमुंबई - राज्यात 1075 आश्रमशाळा आहेत. यापैकी 529 शासकीय आणि 546 खासगी आश्रमशाळा आहेत. यापैकी खासगी आणि शासकीय मिळून 149 आश्रमशाळांत सीसीटीव्ही बसविण्यात येत असून, उर्वरित शाळांमध्येही जिथे आवश्‍यकता असेल त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी शुक्रवारी दिली.\nदिवसेंदिवस शालेय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व आश्रम शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी विधानसभेत भाजपच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान केली. भाजपच्या मनीषा चौधरी यांनी याबाबत उपप्रश्न उपस्थित केला.\nवेतनातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी बॅंक खाती तपासणार - येरावर\nराज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या महावितरण कंपनीला पुरविण्यात येत असलेल्या कंत्राटी कामगारांच्या वेतन वाटपात भ्रष्टाचार होत असल्याची बाब गंभीर आहे. त्यामुळे त्यांना मिळणारे वेतन सरकारच्या धोरणानुसार कमीत कमी वेतन नियमांतर्गत मिळते की नाही हे तपासण्यासाठी कंत्राटी कंपन्यांची बॅंक खाती तपासणार असल्याचे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावर यांनी विधानसभेत शुक्रवारी दिले. महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगारांच्या वेतनात गैरव्यवहार होत असल्याबाबतचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाचे राहुल कुल यांनी उपस्थित केला. तर त्यावर डॉ. सुजीत मिणचेकर, राजेंद्र पटनी यांनी उपप्रश्न विचारले. त्यास उत्तर देताना मंत्री येरावर यांनी वरील आश्वासन दिले.\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\n'त्या' संस्थांमधील शिक्षकांची पदे होणार रद्द\nसोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://parshvbhumi.com/video_news.php", "date_download": "2018-11-17T09:35:47Z", "digest": "sha1:KML3V7AKCEUMJRL4SC2QWPI6KLJHUQWW", "length": 9234, "nlines": 72, "source_domain": "parshvbhumi.com", "title": "Beed Parshwabhoomi,Parshwabhoomi Marathi News Paper Beed,Marathi News paper in Beed,News paper Beed, News Paper in Beed Maharshtra,Marathi E-Paper,Beed,Beed Parshvabhoomi,Parshvabhoomi Marathi News Paper Beed,parshvabhoomi,parshwabhoomi", "raw_content": "\"अगर से मेरी सरकार बनी तो, मै विपक्ष मै बैठूगा \"\n-डॉ. राम मनोहर लोहिया\nव्हिडिओ बातमी:-पंकजा ताई चे खरे विधान ,काही उचापती कार लोकांनी त्याला तोडून फोडून मुख्य मंत्री आणि ताई विरोधात वायरल केले\nव्हिडिओ बातमी:-वाळू माफिया ची दादागिरी\nव्हिडिओ बातमी:-महिलेने केलेला आत्मदहनाचा प्रयत्न अयशस्वी भाग २\nव्हिडिओ बातमी:- बीड येथील इंडिया बँक (कृषी शाखा) सुदैवाने दलित महिलेने केलेला आत्मदहनाचा प्रयत्न अयशस्वी भाग १\nव्हिडिओ बातमी:-माजलगाव प्रकरण सी सी ती व्ही फुटेज .\nव्हिडिओ बातमी:-नको नको म्हणत असताना उमेदवाराचा पैसे वाटप कार्यक्रम\nव्हिडिओ बातमी:-गरज शोधाची जननी\nव्हिडिओ बातमी:-हृदय रोगा संदर्भात डॉक्टर विमल यांचा मोलाचा सल्ला\nव्हिडिओ बातमी:-दगडूशेठ गणपती च्या मंदिराचा कळस काढ़ताना अपघात\nव्हिडिओ बातमी:-कैरताबाद येथील ६२ फुट उंच भव्य गणेश मूर्ती\nव्हिडिओ बातमी:-नदी पात्रातुन गाडी नेण्याचा प्रयत्न करताना युवक\nव्हिडिओ बातमी:-फोरटेबल कापूस वेचणी मशीन\nव्हिडिओ बातमी:-जिवापेक्षा जगात काहीही महत्वाचे नाही\nव्हिडिओ बातमी:-मुंबईचा व्हिक्टोरिया वाटर फॉल\nव्हिडिओ बातमी:-केरळमधील भक्तांना करंट देणारे बाबा.\nव्हिडिओ बातमी:-कपिलधार चा नयनरम्य धबधबा\nव्हिडिओ बातमी:-फळ विक्रेता ची हातचलाखी भाग २\nव्हिडिओ बातमी:-फळ विक्रेता ची हातचलाखी भाग १\nव्हिडिओ बातमी:- फळ विक्रेता ची हातचलाखी\nव्हिडिओ बातमी:-शिवसेनेच्या संजय राउत यांना आचार्य सुरसागर यांचे ठाकरी शैलीत उत्तर .\nव्हिडिओ बातमी:-असा करा गणेशोत्सव\nव्हिडिओ बातमी:-लॅपटॉपला असलेल्या ‘त्या’ स्लॉटचा उपयोग\nव्हिडिओ बातमी:-न्यायलया समोरच साक्षीदारा वर जीवघेणा हल्ला\nव्हिडिओ बातमी:-पुरवठा खात्यातील लिपिक संजय हंगेची मुजोरी\nव्हिडिओ बातमी:-पंकजा मुंडे यांची हीच वादग्रस्त क्लीप 3\nव्हिडिओ बातमी:-पंकजा मुंडे यांची वादग्रस्त क्लीप 2\nव्हिडिओ बातमी:-पंकजा मुंडे यांची वादग्रस्त क्लीप -1\nव्हिडिओ बातमी:-बीड नगराध्यक्ष वार्ड\nव्हिडिओ बातमी:-बिंदुसरा धरण फुटल्या ची अफवा\nव्हिडिओ बातमी:-सेल्फी काढताना बिंदुसरा धरनात तरुनाचा दुर्दैवी अंत\nव्हिडिओ बातमी:-बीड बिंदुसरा प्रकल्प\nव्हिडिओ बातमी:-मराठा क्रांती (मूक) मोर्चा - बीड...... अत्याधुनिक ड्रोन द्वारे शूट केलेला ऐतिहासिक व्हिडिओ नक्की पहा\nव्हिडिओ बातमी:-बीडमध्ये मराठा समाजाचा विराट मोर्चा-2\nव्हिडिओ बातमी:-बीड:मोठ्या प्रमाण मध्ये तरुणी आणि महिलानाचा सहभाग\nव्हिडिओ बातमी:-बीडमध्ये मराठा समाजाच्या विराट मोर्चा-1\nव्हिडिओ बातमी:-मजहब नही सिखाता\nव्हिडिओ बातमी:- सभापती बजरंग सोनवणे यांचा गावातील आरोग्य केंद्र मध्ये बोगस विटांचा वापर\nव्हिडिओ बातमी:-बीड नगर परिषद मध्ये राडा- भाग 2\nव्हिडिओ बातमी:-बीड नगर परिषद मध्ये राडा- भाग १\nव्हिडिओ बातमी:-राज्यात पहिली आलेली मुलगी जेलमध्ये\nव्हिडिओ बातमी:-दुष्काळात भायाळा तलावातील लाखो लिटर पाणी वाया जात आहे\nव्हिडिओ बातमी:-विजमंडळच्या अधिकार्याच्या डोक्यात दगड घातला\nव्हिडिओ बातमी:-लग्नानतंर चा \"सैराट\"\nव्हिडिओ बातमी:-बीडच्या वाटर माफियानचे स्ट्रिंग ऑपरेशन\nव्हिडिओ बातमी:-बिड शहराच्या फिल्टर प्लॉन्ट मधून लाखो लिटर पाणी वाया\nव्हिडिओ बातमी:-बेलखंडी पाटोदाच्या बंधारा मधून कसा फुफाटा निघतो\nव्हिडिओ बातमी:-खराब रस्ते कशी असतात पहा हा video\nव्हिडिओ बातमी:- Return to editingकसे करावे रस्त्याची चांगली कामे बीड मधील एक उत्तम उदहरण\nव्हिडिओ बातमी:-आ.रमेेश कदम यांनी वकीलांना केलेली शिवीगाळ\nव्हिडिओ बातमी:-आधार कार्डसाठी पैशाची मागणी\nव्हिडिओ बातमी:-बीडच्या चंपावती शाळेत स्टेनो परिक्षेचे स्टींग ऑपरेशन(string operation in beed )\nव्हिडिओ बातमी:-बीडच्या चंपावती शाळेत स्टेनो परिक्षेचे स्टींग ऑपरेशन(string operation in beed )\nव्हिडिओ बातमी:-आर आर आबांच्या अंत्यसंस्काराची हवाई दृश्ये\nव्हिडिओ बातमी:-राज ठाकरे मुलाखत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/madhya-pradesh-news-forgotten-locked-school-car-hours-6-year-old-boy-dies-105454", "date_download": "2018-11-17T09:05:15Z", "digest": "sha1:RSZRCJLXXLCKMX2VMT5NKU3CLAMLZ3T5", "length": 12294, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Madhya Pradesh News Forgotten locked in school car for hours 6 year old boy dies स्कूल व्हॅनमध्ये गुदमरून 6 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nस्कूल व्हॅनमध्ये गुदमरून 6 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू\nसोमवार, 26 मार्च 2018\n''शाळा प्रशासनाने माझ्या मुलाची हत्या केली. त्यांनी माझ्या मुलाला व्हॅनमध्ये चार तासांपर्यंत सोडले. त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला'',.\nभोपाळ : एका सहा वर्षीय विद्यार्थ्याचा स्कूल व्हॅनमध्ये गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. व्हॅनचे दरवाजे बंद झाल्याने ते उघडता न आल्याने या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. ही घटना मध्य प्रदेशातील होशांगाबाद जिल्ह्यात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.\nनैतिक या सहा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. हा डोलारिया टाऊन येथील साई इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. नैतिकला घटनेच्या दुसऱ्या दिवशी बेशुद्धावस्थेत भोपाळ रुग्णालयात आणण्यात आले. याबाबत त्याच्या वडिलांनी सांगितले, की ''शाळा प्रशासनाने माझ्या मुलाची हत्या केली. त्यांनी माझ्या मुलाला व्हॅनमध्ये चार तासांपर्यंत सोडले. त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला'', असे नैतिकच्या वडिलांनी सांगितले.\n''नैतिक स्कूल व्हॅनमध्ये अडकला गेला. याबाबतची कोणतीही माहिती स्कूल व्हॅन अटेंडंटला नव्हती. स्कूल व्हॅनची अटेंडंट महिला व्हॅनमधील सर्वांना बऱ्याचदा वर्गात सोडत असे. मात्र, त्यादिवशी व्हॅनच्या अटेंडंटला नैतिकला व्हॅनमधून बाहेर आणण्यास विसर पडला. त्यामुळे नैतिक मृत्यू झाला'', अशी माहिती शाळेचे व्यवस्थापक नितीन गौर यांनी दिली.\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\n'त्या' संस्थांमधील शिक्षकांची पदे होणार रद्द\nसोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/37110?page=17", "date_download": "2018-11-17T09:09:41Z", "digest": "sha1:LFFR7LTO5YELKREQSAJVHVEGYMPY2Y65", "length": 5411, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुलमोहर - चित्रकला | Page 18 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /चित्रकला\nफोटोशॉप हॅन्डवर्क सेकन्ड असाइन्मेन्ट. लेखनाचा धागा\nमाझे नविन पेंटीग्स :) लेखनाचा धागा\nअमिताभ बच्चन लेखनाचा धागा\nमाझे पेंटिग १ लेखनाचा धागा\nफोटोशॉपची सुरुवात लेखनाचा धागा\nमी केलेली शाडू मातीची गणेश मुर्ती... लेखनाचा धागा\nफोटोशॉप हॅन्डवर्क ३ लेखनाचा धागा\nकोरल ड्रॉ. लेखनाचा धागा\nमाझे नवीन पेन्सिल स्केचेस लेखनाचा धागा\nआमचेही घरी केलेले गणपती बाप्पा\nफोटोशॉप हॅन्डवर्क लेखनाचा धागा\nरंगीत पेन्सिल्स - चिमणी लेखनाचा धागा\nपेन्सील स्केच. लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2007/05/blog-post_23.aspx", "date_download": "2018-11-17T09:25:58Z", "digest": "sha1:O3WOYUGP2EX5JZHNPKA2JNRUSRY2ZRU4", "length": 14596, "nlines": 144, "source_domain": "blog.khapre.org", "title": "माझा विमान प्रवास-२ | मी मराठी माणूस", "raw_content": "\nमित्रांनो आजच्या लेखाला आपण विमान प्रवास-२ म्हणू यात.\nकाल आपण थोडक्यात पाहिले. आज थोडे सविस्तर पाहू यात.\nसद्ध्या भारतातून खूपशी मुले नोकरीसाठी अमेरीका,ऑस्ट्रेलियात वगैरे जातात. आणि साहजिकच त्यांना वाटते कि त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा त्यांच्याकडे यावे. पण त्यासाठी काय काय करावे लागते त्ते मात्र ठाऊक नसते. तर आता आपण तेच जाणून घेऊ यात. आता यात जर कोणाला कांही सुचवायचे असेल तर त्यांनी बिनधास्त सुचवावे.\nमागील वर्षी मी मिसेस बरोबर ऑस्ट्रेलियाला मुलीकडे तीन महिने राहून आलो. आणि आता अमेरिकेत मुलाकडे आलो आहे.\nपरदेशात जायचे म्हणले कि आनंद होतो पण पुढे काय काय अडचणी येतात त्या पाहू यात.(अजिबात घाबरू नये)\nभारतातून परदेशात जाऊन पुन्हा भारतात येइपर्यंत येणारे टप्पे\nपासपोर्ट-अर्ज भरणे-पोलीस चौकशी-टपालाने पासपोर्ट घरी येणे\nव्हिसा- अर्ज कोठे करावा-त्याची फी काय ती कोठे भरावी त्या त्या देशाच्या वकिलाती मध्ये मुलाखतीला जावे लागते. तेव्हा तेथे काय आक्षेपार्ह असते. कोणती कागदपत्रे लागतात.ती किती दिवस आधी ध्यावीत. तेथ्रे संभाव्य कोणकोणते प्रश्न विचारतात. त्यावेळेस काय उत्तरे द्यावीत. पुन्हा पासपोर्ट कुरीयरने येतो तेव्हा काय करावे. कधी कधी परत जातो त्यावेळेस काय करावे.\nहेल्थ इंश्युरंस(आरोग्य विमा) घ्यावा काय,त्याबद्धल माहिती.\nविमान तिकीट-चांगली एअर लाइंस कोणती,तिकीट कमी कसे शोधावे,वगैरे.\nपरदेशी जाताना प्रत्येक एअर लाइंसचे नियम वेगवेगळे असतात ते कसे पहावेत. त्याची काय काळजी घ्यावी.\nकिती बॅगा असाव्यात, सामान कसे भरावे,किती भरावे,वजन कसे करावे,हातातल्या बॅगेत काय सामान घ्यावे,लहान लहान गोष्टी अशा पहाव्यात.\nविमान तळावर जाण्यासठी किती वेळ आधी निघावे,किती वेळा आधी पोहोचावे.\nविमानतळावर-बॅगा चेक करणॆ,बॅगाचे वजन बघणे,त्या कार्गोमध्ये देणॆ,इमिग्रेशन फॉर्म भरणॆ,तो ऑफीसर विचारणारी संभाव्य प्रश्ने,कस्टम क्लिअर करणॆ,बोर्डिंग पास घेणे,विमानात बसतांना पुन्हा चेकिंग,विमानात बसल्यावर काय काळजी घ्यावी,विमानात कोणकोणते फायदे करून घ्यावेत हे माहित नसते,विमान बदलण्याचे असेल तर कोणती काळजी घ्यावी,दुसर्‍या एअर पोर्टवर गेट कसे बदलावे,नवीन विमान बदलताना काय करावे,विमानात डिक्लेरेशन फॉर्म देतात तो कस भरावा.\nपरदेशातील एअरपोर्टवर- इमिग्रेशन चेक करणे,सामान घेणे,सामान घेऊन कस्टम क्लिअर करणे, इथे जर बॅगा उघडायला लावल्या तर काय करावे,इथे भाषा येत नाही तेव्हा काय करावे,बाहेर कसे पडावे,समजा आपल्या माणसांची चुकामूक झाली तर काय करावे.\nपरत येतांना वरील सर्व प्रक्रियांमधून जावे लागते,फक्त त्रास होतो तो भारतातून कस्टम मधून जातांना. इथेही आपल्या माणसांची चुकामूक झाल्यास काय करावे.\nसोबतच्या माणसापासून दूर जाऊ नये\nसरकारी अधिकार्‍याशिवाय इतरांना पासपोर्ट दाखवू नये\nशक्यतो कोणालाही आपला पत्ता देऊ नये\nफक्त अधिकृत माणसाकडेच चौकशी करावी,त्यांना अडचण सांगावी\nअनोळखी सामानास अजिबात हात लाऊ नये.\nशक्यतो इंटरर्नॅशनल रोमिंगचे कार्ड घालून मोबाईल फोन जवळ ठेवावा.\nआपली कागदपत्रे कोणालाही दाखवू नयेत.\nविमानतळावर अधिकृत टॅक्सी बुक करता येते तेथूनच टॅक्सी ठरवावी.\nआज एवढे बस्‌,बाकी उद्या पासपोर्ट कसा काढावा याची माहिती घेउ यात.\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nभारतीय संस्कृती आणि अंधश्रद्धा\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/maharashtra/?filter_by=random_posts", "date_download": "2018-11-17T09:36:50Z", "digest": "sha1:2L6BDGZQAMJ2NMWZJQTIFRDRM2P5AYGR", "length": 10785, "nlines": 135, "source_domain": "chaupher.com", "title": "Maharashtra | Chaupher News", "raw_content": "\nशहरातील अवैध बांधकामे न हटविणार्‍यांविरूद्ध गुन्हे दाखल\nदिघीतील तीन मिळकतधारक आणि भोगवटाधारकांविरूद्ध कारवाई... पिंपरी चिंचवड ः अनधिकृत बांधकामे स्वत:हून काढून टाकण्यासंदर्भात महापालिकेने नोटीस दिल्यानंतरही त्याकडे मिळकतधारक दुर्लक्ष करीत आहेत. महापालिकेच्या आदेशाचे पालन...\nप्लॅस्टिकबंदी अंमलबजावणीविरूद्ध रिटेल व्यापारी संघाचा आज बंद\nचौफेर न्यूज - पुणे महापालिकेकडून प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याचा आरोप करीत जिल्हा रिटेल व्यापारी संघाने सोमवारी (ता. २५) लाक्षणिक बंद पुकारला आहे. उत्पादनावर...\nऔरंगाबाद न्यायालयाने राज ठाकरे यांचा माफी अर्ज फेटाळला\nचौफेर न्यूज - प्रक्षोभक विधानामुळे कार्यकर्त्यांनी दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात कन्नड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात...\nपुस्तकेच देतात माणसाला आधार – विजय जगताप\nचौफेर न्यूज - आजच्या स्पर्धेच्या व ताणतणावाच्या युगात पुस्तकेच माणसाला आधार देतात व नैराश्यातून बाहेर काढू शकतात, असे प्रतिपादन अंशुल प्रकाशनचे संचालक विजय जगताप...\nऔरंगाबादमध्ये पोलिसाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nचौफेर न्यूज - औरंगाबादजवळील कायगाव टोका येथे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. श्याम लक्ष्मण पाठगावकर (वय ५०) असे या कॉन्स्टेबलचे नाव...\n‘व्हिजन महाराष्ट्र पुणे 2018’ या भव्य प्रदर्शनास सुरुवात\nहजारों महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रदर्शनास भेट चौफेर न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजन इंडीया या प्रकल्पाअंतर्गत ‘व्हिजन महाराष्ट्र पुणे 2018’ या भव्य प्रदर्शनास चिंचवड येथील...\nमराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश\nचौफेर न्यूज - मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारला धारेवर धरले. मराठा आरक्षणाचं काय झालं आरक्षणासंदर्भातील अहवाल कधी सादर...\nसोलापूर विद्यापीठाचे नाव बदलण्यास मुंबई हायकोर्टाची स्थगिती\nचौफेर न्यूज - अनेक संघटनांनी सोलापूर विद्यापीठ नामांतरच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यावर मुंबई हायकोर्टाने सोलापूर विद्यापीठाचे नाव बदलण्यास आज स्थागिती...\nनिगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनलचे उद्‌घाटन\nचौफेर न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक १३, मधील निगडी येथे उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल चे उद्घाटन महापौर राहुल...\nबारावीचा निकाल बुधवारी जाहीर होणार\nचौफेर न्यूज - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (30 मे) दुपारी एक वाजता ऑनलाईन पध्दतीने...\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/article-163081.html", "date_download": "2018-11-17T09:29:45Z", "digest": "sha1:MHIFTOXVZFG3IL6ZZ7326756BOI6HUY6", "length": 15301, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'कॉमेडीची बुलेट ट्रेन'च्या सेटवर", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\n'कॉमेडीची बुलेट ट्रेन'च्या सेटवर\n'कॉमेडीची बुलेट ट्रेन'च्या सेटवर\nVideo : दिवाळीदरम्यान TRP मीटरमध्ये नवऱ्याच्या बायकोचं दर्शन वाढलं\nEXCLUSIVE प्रीती झिंटाचा कमबॅक : दिसणार नवा अंदाज 'माथे पे सिंदूर, हाथ मे बंदुक\nVideo : दीपिका-रणवीरच्या लग्नाचा मेन्यू झाला लीक\nVIDEO प्रियांका चोप्रा स्वत:च्या लग्नात कमवणार कोट्यवधी रुपये...कसे ते पाहा\nVIDEO : जेव्हा इंटरनेटवर लीक झाला बाहुबलीच्या देवसेनेचा MMS...\n44व्या वर्षीही सोनालीच्या फिटनेसचं 'हे' आहे रहस्य\nVIDEO : शोएब -सानियाच्या 'बेबी मिर्झा मलिक'चं नाव ठरलं\nVIDEO: 51 वर्षांच्या माधुरीचा डान्स पाहिल्यावर तुम्ही पुन्हा तिच्या प्रेमात पडाल\nVIDEO #TRPमीटर : 'शनया'ची जादू फिकी झाली का\nVIDEO शाहरूख खानच्या वाढदिवसासाठी 'मन्नत' नटली नववधूसारखी\nVIDEO : एकदा लहानपणी हरवले होते अमिताभ बच्चन\nश्रद्धा कपूरला कोणाची तरी नजर लागली - शक्ती कपूर\nVIDEO सलमानच्या एक्स वहिनीसोबत अर्जून कपूर करतोय रोमान्स\nVIDEO : राखी सावंतचा तनुश्रीवर खळबळजनक आरोप\nVIDEO या कारणासाठी 'CID'ला घ्यावा लागतोय ब्रेक\nVIDEO : पहा दीपिकाच्या ज्योतिष्यानं लग्नानंतरचं वर्तवलंय भविष्य\nVIDEO: प्रियांका आणि दीपिकाचं लग्न 'या' बाॅलिवूड लग्नांपेक्षा गाजणार का\nन्यूयॉर्कमध्ये आलिया-रणबीर करत आहेत शॉपिंग\nBIGG BOSS12 मधून बाहेर पडल्यावर नेहा पेंडसेची पहिली मुलाखत\n#TRPमीटर : 'संभाजी'च्या तलवारीची धार वाढली कुठल्या मालिकांना टाकलं मागे पाहा\nVIDEO : जान्हवी कपूर बहिणींसोबत आली भावाचा सिनेमा पाहायला\nVIDEO : अमिताभ कुटुंबासह जेव्हा देवीच्या दर्शनाला जातात...\nVIDEO : '20 वर्षांपूर्वी सलमानची 'दुल्हन' पळवली होती... ' शाहरुख आणि करणच्या भन्नाट आठवणी\nसुबोध भावेच्या निळ्या डोळ्याकडे मी पाहातच राहिले - सोनाली कुलकर्णी\nगौरी शिंदेसह या १० बॉलिवूड कलाकारांनी #Metoo साठी घेतली परखड भूमिका\nकंगनाने केली उज्जैन येथील महाकाल मंदिरात आरती\nVIDEO : कुठली मालिका आहे नंबर वन #TRPमीटर काय सांगतोय बघा\nVIDEO : अभिषेकच्या सपोर्टला धावून आले ऐश्वर्या आणि आराध्या\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/nanar/", "date_download": "2018-11-17T09:30:38Z", "digest": "sha1:MYNZY5MNYUXCBVIURWHMITCXTYXIFU4R", "length": 11279, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Nanar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nआगामी निवडणुकांसंदर्भात उद्धव यांनी पत्ते ठेवलेत राखुन\nनाणारवरून पुन्हा एकदा गोंधळ, विधानसभा सोमवारपर्यंत स्थगित\nनाणार प्रकल्प लादणार नाही - मुख्यमंत्री\nमीच पळवला राजदंड, श्रेय घेण्यावरूनही चढाओढ\nआमदार नितेश राणे, प्रताप सरनाईकांनी राजदंड पळवला, 'नाणार'वरून विधानसभेत गोंधळ\n...तर आम्ही रस्त्यावर उतरू\n'नाणार' येणे ही भाग्याची गोष्ट'\nउद्धव ठाकरेंच्या विरोधानंतरही मुख्यमंत्री म्हणतात नाणार होणारच\nनाणार प्रकल्पावरून सेना आक्रमक,उद्धव ठाकरेंनी धर्मेंद्र प्रधानांची भेट नाकारली\n'नाणार'विरोधी आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा\nअखेर माधव भांडारींना राज्यमंत्रिपदाचा दर्जा\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nनाणार'चं आतून किर्तन बाहेरून तमाशा झालाय-अशोक चव्हाण\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/amrita-fadnavis-turns-troll/", "date_download": "2018-11-17T08:57:45Z", "digest": "sha1:PIFFFPEEKD5UZDA4TNSLQOF6YBFNL3VU", "length": 6839, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अमृता फडणवीस झाल्या ट्रोल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअमृता फडणवीस झाल्या ट्रोल\nटीम महाराष्ट्र देशा– सोशल मिडीयावर अभिनेते, अभिनेत्री, नेते, खेळाडू यांना नेहमीच ट्रोलचा सामना करावा लागतो.\nनेहमीच चर्चेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील यातून सुटल्या नाहीत. .\nख्रिसमस निमित एका खासगी वाहिनीच्या चॅरिटी कार्यक्रमाचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे काही फोटो त्यांनी ट्विटर अकाऊंट शेयर केले. या पोस्ट वरून त्यांना ट्रोलचा सामना करावा लागला आहे.\nअनेकांनी त्यांना ट्रोल असून त्यांचा कार्यक्रमातील उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारची सामाजिक कामे गणपती व दिवाळी मध्ये देखील करत जा असा फुकटचा सल्ला देखील अमृता फडणवीस यांना ट्विटर वर देण्यात आला आहे. अमृता फडणवीस लग्नापूर्वी हिंदू होत्या का असा प्रश्न देखिल एका युजरने विचारला आहे.\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस…\nटीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/new-song-of-dhanush/", "date_download": "2018-11-17T08:58:00Z", "digest": "sha1:66Q3QD43XUPQNAPQ3HS73D56GEZ32UGL", "length": 6718, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तलायावाचा जावई मराठीमध्ये गाणार ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nतलायावाचा जावई मराठीमध्ये गाणार \nटिम महाराष्ट्र देशा : ‘व्हाय दिस कोलावडी डी’ या गाण्यामुळे धनुष सिनेइंडस्ट्रीत नावारूपास आला . त्यानंतर त्याला ‘राजना’ या चित्रपटातून त्याच्या अभिनयाची जादू सर्वांवरच चालली. धनुष आता चक्क एका आगामी मराठी चित्रपटासाठी गाणं गाणार असल्याचं कळतंय.\nबऱ्याच दिवसांनंतर आपणास त्याचे गाणे ऐकायला मिळणार आहे, तेही मराठीत. अमोल पडावे दिग्दर्शित ‘फिल्कर’ या मराठी सिनेमातून तो गाणे गाणार आहे .या सिनेमाला इलीयारजा यांनी आपले संगीत दिले आहे. धनुष हा स्वतः इलियारजा यांचा मोठा चाहता आहे. त्यांनी या आधी त्यांच्या सोबत गाणे गाण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे.फ्लिकरच्या निमित्ताने का होईना धनुषची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे .\n‘प्रभो शिवाजी राजा’ चित्रपटातील शिवरायांचा जयघोष करणारे गाणे प्रदर्शित\nमानसी नाईकच्या फोटोवर लाईक आणि कमेंट्स पाऊस\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nपुणे : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज (शुक्रवार) पासून \"मराठा संवाद यात्रा' काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/updated-tuzhat-jeev-rangala-fame-ranada-fighting-vajrakesari-kushti-in-ichalkaranji/", "date_download": "2018-11-17T09:12:22Z", "digest": "sha1:FVOJW5UM6O43K3EJLSLG2YKUJV3YZCL5", "length": 6677, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राणाने दिले अंजलीला वाढदिवसाचे हटके गिफ्ट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराणाने दिले अंजलीला वाढदिवसाचे हटके गिफ्ट\nटीम महाराष्ट्र देशा – झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या झोकात आहे. या सिरीयलचे अनेक चाहते आहेत. सध्या या सिरीयलमध्ये राणा दा वज्र केसरीसाठी तयारी करीत आहे. राणादा एव्हाना आता सर्वांचाच फेव्हरेट झालाय. त्याने पत्नी अंजली पाठक हिला खास अनोखे गिफ्ट दिले.\nहाच राणादा आता कुस्तीच्या आखाड्यात प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करताना दिसणार आहे. राणादाची ही कुस्ती रंगलीय कोल्हापुरच्या इचलकरंजीतील व्यंकोबा मैदानात. ह्याच मैदानात या स्पेशल एपिसोडचं शूटिंग करण्यात आलंय.सगळ्यात महत्वाचं म्हणजे राणादाची ही कुस्ती अंजली पाठक यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण याच दिवशी अंजलीचा वाढदिवसही आहे. राणादाने हा आखाडा मारत वाढदिवसाचे आगळे वेगळे गिफ्ट दिले.\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nपुणे- औद्योगिक विकासाच्या नावावर आपण मोठी प्रगती केली, मात्र ज्या शेतकऱ्याच्या जमिनीवर या औद्योगिक वसाहती, आयटी…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/next-twenty-five-years-bjp-power-bala-bhegde-150636", "date_download": "2018-11-17T09:15:31Z", "digest": "sha1:7AR2Q7X5AH375FJHFLNBIMYY3U7CC5VF", "length": 14939, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "For the next twenty-five years BJP is in power - bala bhegde कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पुढील पंचवीस वर्ष भाजपा सत्तेत - बाळा भेगडे | eSakal", "raw_content": "\nकार्यकर्त्यांच्या ताकदीवर पुढील पंचवीस वर्ष भाजपा सत्तेत - बाळा भेगडे\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nटाकवे बुद्रुक - कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पुढील पंचवीस वर्ष भाजपा सत्तेत राहील, तालुक्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्य जनते पर्यत पोहोचवून, कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना विस्तारासह बूथ समिती व मतदार नोंदणीच्या कामाला प्राधान्य द्या असे आवाहन पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष व आमदार बाळा भेगडे यांनी केले.\nटाकवे बुद्रुक - कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पुढील पंचवीस वर्ष भाजपा सत्तेत राहील, तालुक्याच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे. शासनाच्या योजना सर्वसामान्य जनते पर्यत पोहोचवून, कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना विस्तारासह बूथ समिती व मतदार नोंदणीच्या कामाला प्राधान्य द्या असे आवाहन पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष व आमदार बाळा भेगडे यांनी केले.\nआंदर मावळातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोरवली येथे झालेल्या सभेत भेगडे बोलत होते. पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सभापती गुलाबराव म्हाळस्कर,उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, माजी उपनगराध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब घोटकुले,किरण राक्षे,संदीप काकडे ,शिवाजी टाकवे,\nसागर पवार ,गणेश गायकवाड,संतोष जांभुळकर,संतोष कुंभार ,मच्छिंद्र दगडे आदि उपस्थितीत परिसरातील काही कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला.तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.\nभेगडे म्हणाले\"देहू तीर्थक्षेत्राचा विकास,तळेगावात बंदिस्त गटारे, रेल्वे भुयारी मार्ग, दलित वस्ती विकास, तळेगाव, लोणावळा, देहूरोड या शहरातील विविध विकास कामे, मावळ पंचायत समिती इमारतीचे विस्तारित काम, ग्रामीण भागातील ३२ गावांच्या पाणीपुरवठा योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील उकसानचा रस्ता, महागाईच्या मालेवाडीचा रस्ता, आर्डव फाटा ब्राम्हणोली,कांब्रे कोंडिवडे रस्ता, कातवी वराळे माळवाडी, फळणे फाटा भोयरे ,वाहनगाव ते खांडी रस्ता अशा विविध कामांसाठी मावळ तालुक्यात कोट्यावधी रूपयांचा निधीतून विकासाची गंगा पोहोचवत आहे.\nसभापती गुलाबराव म्हाळस्कर व उपसभापती शांताराम कदम म्हणाले, \"वाहनगाव माळेगाव दरम्यान लाॅज सुविधा उपलब्ध करून द्यावा,पर्यटन वाढीसाठी रस्त्यांचे रुंदीकरण करावे.टाटाने शेतीसाठी पाणी द्यावे\nगोपाळ पिंगळे यांनी स्वागत केले.यदूनाथ चोरघे यांनी प्रास्ताविक केले. गणेश कल्हाटकर यांनी सूत्रसंचालन केले.रामदास आलम यांनी आभार मानले. निवृत्ती वाडेकर, अशोक शेलार, संदीप लष्करी,तुकाराम खोल्लम, किसन शेलार, सुधीर कुडे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-gram-farmers-payments-delayed-10510", "date_download": "2018-11-17T09:33:20Z", "digest": "sha1:IODLKYUPBQ7WGFPJ3MC67NWQ6RJXUBX2", "length": 15456, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, gram farmers payments delayed | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहरभऱ्याचे चुकारे अद्याप थकीत\nहरभऱ्याचे चुकारे अद्याप थकीत\nगुरुवार, 19 जुलै 2018\nनांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत हरभरा खरेदी बंद होऊन महिनाभराचा कालावधी उलटला आहे. परंतु नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८ हजार ८९७ शेतकऱ्यांचे ६३ कोटी ५४ लाख १९ हजार ६८० रुपये एवढ्या रकमचे चुकारे अद्याप थकीत आहेत.\nनांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत हरभरा खरेदी बंद होऊन महिनाभराचा कालावधी उलटला आहे. परंतु नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ८ हजार ८९७ शेतकऱ्यांचे ६३ कोटी ५४ लाख १९ हजार ६८० रुपये एवढ्या रकमचे चुकारे अद्याप थकीत आहेत.\nनांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५ कोटींचे चुकारे अदा करण्यात आले. मात्र, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील ३ हजार ८४३ शेतकऱ्यांचे हरभरा खरेदी सुरू झाल्यापासूनचे चुकारे अद्याप अदा करण्यात आलेले नाहीत. खरेदी बंद होऊन महिनाभराचा कालावधी उलटला आहे. परंतु, नाफेडने मार्केटिंग फेडरेशनकडे निधी दिला नसल्यामुळे शेतकऱ्यांचे चुकारे अदा करण्यासाठी विलंब लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले. चुकारे अडकल्यामुळे या तीन जिल्ह्यांतील आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर पेरणीसाठी उधार -उसणवारी, सावकारी कर्ज काढण्याची वेळ आली.\nनांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत नाफेड आणि विदर्भ को आॅपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्या तर्फे ९ एप्रिल ते १३ जून या कालावधीत १० हजार ४४६ शेतकऱ्यांचा १ लाख ५५ हजार ७७६.७० क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. खरेदी केलेला हरभरा साठविण्यासाठी वखार महामंडळाच्या गोदामात जागा नसल्यामुळे चुकारे अदा करण्यासाठी विलंब लागला. त्यात आता नाफेडने निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे चुकारे मिळत नाहीत.\nनांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ५ कोटींचे चुकारे अदा करण्यात आले. परंतु अद्याप ५ हजार ५४ शेतकऱ्यांचे ३५ कोटी १८ लाख ३५ हजार २८० रुपये एवढ्या रक्कमचे चुकारे थकीत आहेत.\nतुरीचे १४१ कोटी ८६ लाख रुपयांचे चुकारे अदा\nआजवर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तुरीचे ७० कोटी रुपये, परभणी जिल्ह्यातील ३ हजार ९७० शेतकऱ्यांना ३७ कोटी १८ लाख २६ हजार २१७ रुपये, हिंगोली जिल्ह्यातील ५ हजार ५४९ शेतकऱ्यांना ३४ कोटी ६७ लाख ९१ हजार ६१९ रुपये असे एकूण १४१ कोटी ८६ लाख १७ हजार ८३६ रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले.\nनांदेड nanded परभणी parbhabi कर्ज विदर्भ vidarbha मात mate\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Statewide-movement-for-guarantee-of-milk/", "date_download": "2018-11-17T08:41:48Z", "digest": "sha1:GJJ7NQGGRWRKWNMJSZZV3BYUWEXCKM2Q", "length": 7810, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुधाला हमी भावासाठी राज्यव्यापी आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › दुधाला हमी भावासाठी राज्यव्यापी आंदोलन\nदुधाला हमी भावासाठी राज्यव्यापी आंदोलन\nराज्य शासनाने दुधाला 27 रुपये लिटर हमी भाव जाहीर केलेला आहे. प्रत्यक्षात दुधाला 19 ते 21 रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. शेतकर्‍यांच्या होणार्‍या लुटीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दूध उत्पादक संघर्ष कृती समितीचे निमंत्रक कॉ. डॉ. अजित नवले यांनी दिला आहे.\nशहरातील सर्जेपुरा भागातील रहेमत सुलतान सभागृहात दूध उत्पादक संघर्ष कृती समितीची कॉ. नवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. गुलाबराव डेरे, संतोष वाडेकर, अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, दिगंबर तुरकणे, आबीद खान, कॉ. मेहबूब सय्यद आदी उपस्थित होते. यावेळी कॉ. नवले म्हणाले, राज्य शासनाने दुधाला 27 रुपये लिटर हमी भाव जाहीर केलेला आहे. प्रत्यक्षात 19 ते 21 रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. प्रत्येक लिटरमागे 10 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. शासनाने दूध व्यावसायावर कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. त्याचा गैरफायदा खाजगी दूध प्रक्रि या घेऊन शेतकर्‍यांची लूट करीत आहेत.\nसंघर्ष कृती समितीच्या वतीने दुधाला हमी भावासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली जाणार आहे. नगर, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या उत्पादक जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना एकत्र करून बैठका घेतल्या जाणार आहेत. या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी दि.3 ते 9 मे दरम्यान शासकीय कार्यालयात मोफत दूध दिले जाणार आहे. या सप्ताहानंतर ही शासनाला जाग न आल्यास समितीतील निर्णयानुसार दि.1 जूनपासून राज्याव्यापी आंदोलन छेडले जाईल.\nगुलाबराव डेरे म्हणाले, शासनाच्या वतीने अतिरिक्‍त दुधाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. वास्तविक राज्यामध्ये कोणतेही अतिरिक्‍त दूध नाही. शेतकर्‍यांकडून दूध खरेदी करताना 3.5 ही फॅट असली पाहिजे, असा नियम आहे. संकलित केलेले दूध ग्राहकाला विकताना मात्र दुधाच्या फॅटबद्दल हा नियम नाही. राज्य शासनाने 2001 मध्येच टोन व डबल टोन ही पद्धत लागू केली आहे. त्यानुसार 1.5 फॅटचे दूध ग्राहकाला वितरीत केले जात आहे. दूध प्रक्रि या करणार्‍या खाजगी संस्थांना दुधाच्या एका टँकरचे तीन टँकर दूध करून विकण्यास परवानगी दिली आहे. दुधातील भेसळ थांबविण्यासाठी अन्न व औषधे प्रशासनाकडे पुरेशे मुनष्यबळ नाही. ‘इन्स्पेक्टर’ राजमुळेही भेसळयुक्‍त दूध सर्रास बाजारात येत आहे. शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या दुधाच्या तिप्पट दूध बाजारात येत आहे.\nग्राहक आजही शहर व परिसरातील मोठ्या उत्पादक शेतकर्‍यांकडून म्हैशीचे दूध 60 तर गायीचे दूध 40 रुपये लिटरने खरेदी करत आहेत. ग्राहकांना लिटरमागील पैशांऐवजी खात्रीशीर व भेसळ विरहित दूध पाहिजे असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Dahangar-Community-Ask-Question-To-Government-we-Live-Like-Animals-/", "date_download": "2018-11-17T09:25:01Z", "digest": "sha1:BP6VBJXC5JGPEXPDHNWSA4VYLAFXNVDH", "length": 5734, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आम्ही प्राण्यांसारखे राहावे का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › आम्ही प्राण्यांसारखे राहावे का\nआम्ही प्राण्यांसारखे राहावे का\nचंदगड ः नारायण गडकरी\nकलानंदीगडाच्या पायथ्याशी असलेल्या कलिवडे धनगरवाडा वसाहतीवर देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली, तरी अद्यापही सोयीसुविधा पोहोचल्या नाहीत. आम्ही जंगलात राहतो, म्हणजे आम्ही वन्यप्राण्यांसारखे राहावे का असा संतप्‍त सवाल धनगर समाज बांधवांनी केला आहे.\nकलिवडे धनगर वसाहत शासनाच्या 16 एकर 22 आर. पडीक जागेत वसली आहे. या वसाहतीमध्ये जायला रस्ता नाही. रस्त्यासाठी गेल्यावर्षी आंदोलन करावे लागले. मात्र, मिळालेल्या रस्त्यावर बांधकाम विभागाने खडीकरण व डांबरीकरण केलेले नाही. शिक्षणाची सुविधा आहे. मात्र, दोन खोल्या वगळता वाढीव इमारत अद्यापही मंजूर झालेली नाही. तसेच वाढीव शिक्षकही मिळालेले नाहीत. शाळेला क्रीडांगण नाही. पिण्याचे मुबलक पाणी मिळत नसल्याने महिलांना पाण्यासाठी जंगलात भटकावे लागते. लाखो रुपये खर्च करून ग्रामपंचायतीतून नळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. असलेली पाईपलाईन कधी फुटते, तर कधी जलकुंभात पाणीच नसते. स्मशानभूमी नसल्याने वन विभागाच्या हद्दीत अंत्यसंस्कार करावे लागतात. अंगणवाडी मंजुरीच्या प्रास्तावाचीही हीच अवस्था झाली आहे. वसाहतअंतर्गत रस्ते व गटरे नाहीत. कलिवड गावात मात्र सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मात्र, धनगरवाड्यावर शासन हात आखडते का घेते, असा प्रश्‍न उपस्थित केला जातो.\nमुक्‍त घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध होत नाहीत. घरकूल योजना मिळत नाही. शौचालय योजनेचा पत्ताच नाही. सर्वांसाठी मोफत घेरे, सर्वांसाठी अनुदानासाठी शौचालय बांधण्याची योजना आणि सर्वांसाठी घरकूल उभारण्याकरिता गावठाणातील मोफत जागा शासन दरबारी कागदावरच आहे. अशा अनेक समस्यांच्या गर्तेत धनगर बांधव आपल्या संसाराचा गाडा हाकत आहेत.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-opposed-in-mnc-for-Property-Tax-growth/", "date_download": "2018-11-17T09:17:37Z", "digest": "sha1:WOB6O7KOXUCCPMHWHPI5LNVSU6WCEPOX", "length": 12028, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर : घरफाळा वाढीला विरोध कायम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर : घरफाळा वाढीला विरोध कायम\nकोल्हापूर : घरफाळा वाढीला विरोध कायम\nशहरातील घरफाळा वाढीबाबत ठेवण्यात आलेला ऑफिस प्रस्तावाविरोधात सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी संतप्‍त भावना व्यक्‍त केल्या. सुविधांची वानवा असताना, आहे त्या मिळकतींवरच वाढीव कराचा बोजा कशासाठी, अशा अनेक प्रश्‍नांनी प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. कोणत्याही निर्णयाविना सभेत केवळ चर्चाच झाली. महापौर सौ. स्वाती यवलुजे यांनी सभा तहकुबीची घोषणा केली. त्यामुळे तूर्तास घरफाळावाढ रखडली.\nमहापलिकेने भाड्यावरील कर आकारणी रद्द करून मिळकतीप्रमाणे कर आकारणीचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवला होता. महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित घरफाळा आकारणीचे सूत्र स्वीकारले आहे. यानुसार रहिवासी, व्यावसायिक मिळकतींना दर आकारणी केली जाते, तर भाडेतत्त्वावरील मिळकतींसाठी भाडे आकार आकारला जातो. या प्रकारच्या दुहेरी करपद्धतीमुळे भाडेतत्त्वावरील अनेक मिळकतींना 70 टक्क्यांपर्यंत कर आकारला जातो. यातून भाडेतत्त्वारील मिळकतधारकांना काहीसा दिलासा मिळत असला तरी रहिवास मिळकतधारकांना बोजा सहन करावा लागणार आहे.\nदरम्यान, या सभेत घरफाळा वाढ होणार की नामंजूर होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून होते. सुरुवातीलाच सत्यजित कदम यांनी महापालिकेने घरफाळा वाढीबाबत मांडलेल्या ऑफिस प्रस्तावावर नाराजी व्यक्‍त केली. ते म्हणाले, जो प्रस्ताव आहे तो सदस्यांना अगोदर का देण्यात आला नाही प्रशासनाचा मनमानी कारभार कशासाठी प्रशासनाचा मनमानी कारभार कशासाठी यापूर्वीही असे प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आले आहेत; पण महापलिकेच्या गटनेत्यांशी चर्चा केली जाते. कोणालाही विश्‍वासात न घेता हा प्रस्ताव परस्पर मांडण्याची काय गरज आहे यापूर्वीही असे प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आले आहेत; पण महापलिकेच्या गटनेत्यांशी चर्चा केली जाते. कोणालाही विश्‍वासात न घेता हा प्रस्ताव परस्पर मांडण्याची काय गरज आहे नगरसेवकांना सर्व काही माहीत असते असे जनतेला वाटते आणि दरवाढीचे खापर आमच्या डोक्यावर फोडले जाते. जर प्रशासनाला अशाच पध्दतीने काम करायचे असेल तर आम्ही पदाचे राजीनामे देतो. प्रशासनाने आपल्या पध्दतीने महापालिका चालवावी. आम्ही काय करायचे बघतो.\nशारंगधर देशमुख यांनीही प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. आम्हाला जी दरवाढ करणार त्याची कोणतीही माहिती नाही. त्यामुळे हा प्रस्ताव आम्ही मंजूर करणार नाही, असे ते म्हणाले. अगोदरच सभागृहाची दिशाभूल करून गेल्यावेळी घरफाळा वाढीचा प्रस्ताव मंजूर केला गेला. यावेळी ही चूक होवू देणार नाही. उलट भाडेकरूंना जी 70 टक्के वाढ झाली आहे तीही कमी करावी अशी आमची मागणी आहे. त्यामुळे ऑफीसने या प्रस्तावाला मंजूरी मिळण्याची अपेक्षा करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nअजित ठाणेकर यांनी महापालिकेकडून घरफाळा वसूली योग्य पध्दतीने होत नसल्याचे सांगितले. शहरातील अनेक मिळकतींना घरफाळा लागू करण्यात आलेला नाही. ज्या मिळकतींना घरफाळा लागू नाही अशांना घरफाळा लागू करावा यासाठी प्रशासानने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशा मिळकतींचा सर्व्हे करण्यासाठी एका खासगी कंपनीला काम देण्यात आले. पण त्यांच्याकडूनही योग्य पध्दतीने काम झाले नसल्याचे सांगितले. भुपाल शेटे यांनीही या कंपनीकडून करण्यात आलेला सर्व्हे बोगस असल्याचे सांगितले. भाडे तत्वावरील घरफाळयात होणारी वाढ ध्यानात घेवून अनेकांनी घरे भाड्याने दिली आहेत ही माहिती लपवून ठेवली तर काहींनी एकाच मिळकतींचे दोन भाग दाखविले. यातून महापालिकेचा तोटा झाला असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.\nकिरण नकाते, विजय सुर्यवंशी, किरण शिराळे आदींनी घरफाळा वाढीच्या ऑफीस प्रस्तावाला विरोध केला. अखेर अन्य विषयांवर चर्चा केल्यानंतर महापौर सौ. स्वाती यवलुजे यांनी सभा तहकूब केली.\nपिरजादे हजर, चव्हाण गैरहजर\nस्थायी समिती सभापती निवडीत भाजप आघाडीच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे यांच्या घरावर मोर्चा काढून निषेध व्यक्‍त केला होता. त्यानंतर प्रथमच सर्वसाधारण सभा झाली. या सभेला पिरजादे व चव्हाण उपस्थित राहणार का, याकडे लक्ष होते. आले तर ते कोठे बसणार याची उत्सुक्‍ता होती. पिरजादे या सभेला उपस्थित राहिले ते काँग्रेस आघाडीच्या बाजूला बसले तर अजिंक्य चव्हाण सभेला गैरहजर होते.\nआधी बुडव्यांकडून घरफाळा वसुली करा\nप्रस्तावित घरफाळा वाढीला सभागृहातील सर्वच सदस्यांनी विरोध केला. आहे त्या मिळकतींवर करांचा बोजा न चढवता जे घरफाळा बुडवतात त्यांच्याकडून वसूल करा, अशी मागणी सदस्यांनी हातात फलक घेऊन केली. काही फलकांवर घरफाळा लागू न केलेल्या मिळकतींचा शोध घ्या, असा मजकूर होता. तर शिवसेनेचे राहुल चव्हाण, नियाज खान, प्रतिज्ञा उत्तुरे यांनी हातात फलक घेऊन सभागृहात प्रवेश करत घरफाळा वाढीच्या प्रस्तावाला विरोध केला.\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Martyr-Greetings-Farmer-Jagruti-Yatra-Arrive-in-Nashik/", "date_download": "2018-11-17T08:46:13Z", "digest": "sha1:UKDBEFM326MTLHF2PASWI77S7FACP2GA", "length": 13609, "nlines": 55, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...त्यांनी ‘कल्याण’ तर सोडा, ‘डोंबिवली’ केली! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ...त्यांनी ‘कल्याण’ तर सोडा, ‘डोंबिवली’ केली\n...त्यांनी ‘कल्याण’ तर सोडा, ‘डोंबिवली’ केली\nसमाजाचे कल्याण करण्याचे आश्‍वासन देत केंद्रात सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारने गेल्या चार वर्षांत ‘कल्याण’ तर सोडाच; पण नागरिकांची ‘डोंबिवली’ केल्याची खरमरीत टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. मूठभर व्यापार्‍यांच्या भल्याचे निर्णय घेणार्‍या या सरकारला शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांसाठी वेळ नाही. त्यामुळेच शेवटच्या शेतकर्‍याला संपूर्ण कर्जमुक्‍ती व हमीभाव मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवावा, असे आवाहन पाटील यांनी केले.\nशेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे काढण्यात आलेल्या शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेचे रविवारी (दि. 1) नाशिकमध्ये आगमन झाले. यावेळी नाशिक कृषी उत्पन्‍न बाजार समितीमधील नेत्यांनी घेतलेल्या सभेत पाटील बोलत होते. यावेळी सुशीला मोराळे, शिवाजी नंदखिले, भास्कर शिंदे, नितीन भुजबळ, नामदेव बोराडे, प्रभाकर वायचळे, डॉ. जयंत महाले, करण गायकर, गणेश कदम आदी उपस्थित होते.\nयावेळी पाटील म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशात चारवेळेस बिगर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. मात्र, प्रत्येकवेळी शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले. त्यातही आताचे पंतप्रधान मोदी सरकारने तर या सर्वांवर कडी केली आहे. व्यापार्‍यांच्या हिताचे निर्णय घेणारे हे सरकार शेतकर्‍यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. सातवा वेतन आयोग; आमदार-खासदारांचे पगार व पेन्शनवर सरकारचा 78 टक्के खर्च हा प्रशासनावर होत असल्याने उर्वरित 22 टक्क्यांमध्ये कोणता आणि कसा विकास होईल, असा प्रश्‍नही पाटील यांनी उपस्थित केला.\nसंपूर्ण कर्जमुक्‍ती, हमीभाव, वीजबिलात सवलत या मागण्या मान्य करून घेण्यासाठी एकजूट दाखवावी, असे आवाहन पाटील यांनी केले. शिवाजी नंदखिले म्हणाले, आपल्या क्रांतिकारकांनी आझादी ही शेतकर्‍यांनी आत्महत्या करण्यासाठी मिळवली नसल्याचे सांगत राज्यातील सरकार हे लुटीचे सरकार आहे. त्यामुळेच या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. सरकार आपले देणे लागत असल्याचे सांगत आत्महत्या करू नका, असे आवाहन नंदखिले यांनी केले. राजू देसले यांनी प्रास्ताविक केले. तुषार जगताप यांनी सूत्रसंचालन केले. सभेपूर्वी समितीच्या पदाधिकार्‍यांनी सकाळी 9 वाजता सीबीएस येथील हुतात्मा स्मारकाला भेट देत अभिवादन केले.\nकापूस उत्पादकांच्या आत्महत्या अधिक\nदेशात टाटा व इतर मोठ्या व्यापार्‍यांनी कपड्याच्या मिल उघडल्या आहेत. दुसरीकडे कापूस निर्यातीवर सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकर्‍यांना त्यांचा कापूस कवडीमोलाने व्यापार्‍यांना विक्री करावा लागत आहे. कापसाला मिळणार्‍या कवडीमोल भावामुळे शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागत असून, त्यांची संख्या अधिक असल्याची खंत पाटील यांनी व्यक्‍त केली.\nशेतकरी आत्महत्यांप्रश्‍नी विद्वान मूग गिळून गप्प\nशेतकर्‍यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर हे सरकारचेच पाप असून, या प्रश्‍नी देशातील विद्वान गप्प बसले आहेत. विद्वानांच्या मूग गिळून गप्प बसण्याच्या प्रवृत्तीवर शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी चिंता व्यक्‍त केली. कर्जमाफीसाठी दीड लाखांची अट हीच मुळात चुकीची असून, सरकारने एकप्रकारे सावकारांना रान मोकळे करून दिल्याची टीकाही पाटील यांनी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत केली.\nशेतकरी नेते शरद जोशी, स्वामीनाथन आयोग, टाटा इन्स्टिट्युटसारख्या संस्था ऊत्पादन खर्चासह 50 टक्के अधिकचे नफा देण्याचे शिफारस केली आहे. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप पाटील यांनी केला. राज्यातील कृषीमूल्य आयोग हा नावापुरता असून हा आयोग शेतकर्‍यांच्या भल्याचा एकही निर्णय घेत नाही. त्यामुळेच शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ होत असल्याचे पाटील म्हणाले. दरम्यान, तुरडाळ आयातीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पिककर्ज जुने-नवे करण्याच्या नावाखाली बँकांना वाचविण्याचा प्रयत्न सरकार करत असून, त्याचा शेतकर्‍यांना काही एक फायदा नसल्याचे पाटील म्हणाले.\nविरोधात असताना आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कापसाला 10 हजार रूपयांसह इतर शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी करत होते. मात्र, हेच फडणवीस सत्तेत आल्यावर शेतकर्‍यांना विसरले आहेत. कर्जमाफी सरसकट न देता दीड लाखांपर्यत दिली. या रक्कमेत आज काहीच होत नाही. त्यामुळे सरकारचे डोळे उघडण्याची वेळ आली आहे. शेतमालाला हमीभाव मिळावा, सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी तसेच वीजबिलातून सवलत द्यावी या तीन प्रमुख मागण्या पुर्ण होत नाही तोवर लढा सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. दरम्यान, शहिद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेचा 27 तारखेला पुण्यात समारोप होणार असून त्यानंतर ठिय्या आंदोलन करायचे की जेलभरो करायचा याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.\nछगन भुजबळ यांच्या स्‍वागताचा कार्यक्रम रद्द\nउद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये\nआयपीएल सट्टेबाजी; मोठे सिंडीकेट उघड\nजिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष थोरे यांची खून प्रकरणात निर्दोष मुक्तता\n...अन् भुजबळ फार्मवरील धूळ झटकली \nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/NCP-candidate-for-BJPs-role/", "date_download": "2018-11-17T09:20:59Z", "digest": "sha1:JLF6T6CTJLNEWV4KHIC2WK4F7FPMJL7N", "length": 6135, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपाच्या भूमिकेवर ठरणार राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › भाजपाच्या भूमिकेवर ठरणार राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार\nभाजपाच्या भूमिकेवर ठरणार राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार\nविधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र भाजपाने भूमिका स्पष्ट केल्यानंतरच आपला उमेदवार जाहीर करण्याची रणनिती आखली आहे.\nयेत्या 21 मे रोजी मतदान होऊन 24 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू झाली असून, येत्या 3 मेपर्यंत त्यासाठी मुदत आहे. दुसरीकडे राजकीय हालचालींना अद्याप वेग आल्याचे दिसून येत नाही. सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या शिवसेनेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी जाहीर करून आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे स्वबळावर लढण्याची या पक्षाची भूमिका अजून तरी ठाम आहे. भाजपाला मात्र अजूनही युती होण्याची आशा आहे. त्यामुळेच इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आणि उमेदवारी अर्ज घेऊन गेले असले तरी पक्षनेत्यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केली नाही.\nमुंबई महापालिकेच्या धर्तीवर याही निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याची खेळी खेळली जाऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. म्हणजे, शिवसेना स्वबळाच्या घोषणेचा शब्दही खरा होईल आणि भाजपेयींचाही उद्देश सफल, असे गणित त्यामागे मांडण्यात आले आहे. शिवसेना आणि भाजपा नेत्यांच्या हालचालींवर राष्ट्रवादी काँग्रेस लक्ष ठेवून आहे. भाजपाने उमेदवार न दिल्यास या पक्षाचा अप्रत्यक्षरीत्या पाठिंबा मिळविण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. दोन्ही पक्षांचे नेते वरिष्ठ पातळीवर चर्चा करतील, असे सुत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाची निवड रविवारी (दि.29) होणार असून, त्यानंतरच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार निश्‍चित करण्याच्या कामाला वेग येणार आहे.\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Thirty-MIDI-bus-in-pune-municipal-corporation/", "date_download": "2018-11-17T08:54:46Z", "digest": "sha1:SB4U6EF3SKNSBQWZEA3PNA42HK7PQXJ4", "length": 4377, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पीएमपीच्या ताफ्यात तीस मिडी बस दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पीएमपीच्या ताफ्यात तीस मिडी बस दाखल\nपीएमपीच्या ताफ्यात तीस मिडी बस दाखल\nखास महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या 30 तेजस्विनी बस नंतर आता पीएमपीच्या ताफ्यात नव्याने 30 मिडी बस दाखल झाल्या आहेत. या बसपैकी 12 बस मार्गावर आल्या आहेत, तर 18 बसेसच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. पुढील दोन-तीन दिवसांत उर्वरित बसेस सुध्दा मार्गावर येणार आहेत.\nपुढील काही काळात ‘पीएमपी’च्या ताफ्यात सुमारे दोनशे मिडी बस येणार आहेत. त्याचा प्रवाशांना नक्कीच लाभ होणार आहे. सध्या दोनशे मिडी बसेस पैकी 30 बस महिला दिनापासून मार्गावर धावू लागल्या आहेत. मार्च महिनाअखेरपर्यत अजुन किमान 99 बस मार्गावर आणण्यासाठी प्रशासन नियोजन करीत आहे. सध्या 30 महिला विशेष बसेससह दोन दिवसांपुर्वी आणखी 12 बस मार्गावर धावत आहेत. तर कंपनीकडून आणखी 18 बस पीएमपीला मिळाल्या आहेत.\nपीएमपीमधील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वारगेट आगाराकडे नवीन 12 मिडी बसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच येऊ घातलेल्या 99 बसेसचे मार्ग व वेळापत्रक निश्चित झाले आहे.हे वेळापत्रक संबंधित आगारांकडे देण्यात आले आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/mayor-election-jalgaon-municipal-corporation-on-19-september/amp_articleshow/65521790.cms", "date_download": "2018-11-17T09:02:20Z", "digest": "sha1:5IJ6Z4M2HJOKMXMDBTUW2MUBIURQWSOV", "length": 5502, "nlines": 64, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "jalgaon news News: mayor election jalgaon municipal corporation on 19 september - नव्या महापौरांची १९ सप्टेंबरला निवड | Maharashtra Times", "raw_content": "\nनव्या महापौरांची १९ सप्टेंबरला निवड\nमहापौर निवडीसाठी १९ सप्टेंबर रोजी विशेष महासभा होणार आहे. यासाठी विभागीय आयुक्तांकडून पत्र आल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे. महापौर निवडीसाठीचा कार्यक्रम दोन दिवसांत मनपाला प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nमहापौर निवडीसाठी १९ सप्टेंबर रोजी विशेष महासभा होणार आहे. यासाठी विभागीय आयुक्तांकडून पत्र आल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली आहे. महापौर निवडीसाठीचा कार्यक्रम दोन दिवसांत मनपाला प्राप्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमहापालिकेची सार्वत्रिक निवडणूक नुकतीच झाली. त्यानंतर आता महापौर कोण होणार यासाठी दि. १९ सप्टेंबर रोजी नवीन महापौरपदाची निवड केली जाणार आहे. जळगाव महापालिकेसाठी १ महिना आधीच निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाजपला ५७ जागांसोबत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता महापौर पदाबाबत उत्सुकता शिगेला पोहचली असून, भाजपमध्ये महापौरपदासाठी दोन उमेदवार इच्छूक असून, त्यांच्याकडून जोरदार मोर्चेबांधणी होत आहे. १५ सप्टेंबर रोजी भाजपकडून महापौरपदाचा उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याआधी सर्व भाजप नगरसेवकांची बैठक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन घेणार आहेत.\nबोगद्यातील पाणी काढण्यासाठी आटापिटा\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/2119", "date_download": "2018-11-17T09:34:57Z", "digest": "sha1:4XKY2ZD5QUJSFGNZYZHLDOHZWIMJHDNS", "length": 5799, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Reliance Power | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nरिलायान्स पावर चे शेअर कुनि घेतले आहे का आणि जर घेतले असतिल तर कधि विकायचे ते सान्गा. सध्याचा रेट ४३९ आहे आणि मी तो ३४० ला विकत घेतला होता\nलेका... पार बुडालास कि रे... १०० रुपये झालि रे किम्मत.\nआता आत्महत्या करु नको म्हणजे झाल.\nलेका... पार बुडालास कि रे... १०० रुपये झालि रे किम्मत.\nआता आत्महत्या करु नको म्हणजे झाल. >>> जरा बरी भाषा वापरलित तर बरे होईल.\nजुई, आय पी ओ\nआय पी ओ मध्ये घेतला होता कि नंतर आधी घेतला असेल तर जास्त मिळालेच नसतील. सो मी तर म्हणेन की ते तसेच ठेव, हं अर्थात होल्ड करु शकत असशील तर\nमला शेअर मार्केट्बद्दल फारशी माहिती नाही. पण अकाउ॑ट ओपन केले आहे. आता काय करायचे हेच समजत नाहिये. आज जाणार आहे. बघु जमतेय का खरे तर येइलही पण थोडासा आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटतो.\nपॉवर ऑन मार्केट गॉन \nपॉवर ऑन मार्केट गॉन \nसुझलॉन पॉवर बद्धल आपले काय मत\nसुझलॉन पॉवर बद्धल आपले काय मत आहे\nह्या गप्पा इथेही मारता\nह्या गप्पा इथेही मारता येतील.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 13 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/tag/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T09:40:25Z", "digest": "sha1:MLDSACTYZ4BW7A6Y7FGOMG4JJHGD7Y2F", "length": 3586, "nlines": 53, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "आणीबाणी Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी २६ जूनला मुंबईत येऊन, इंदिरा गांधींनी पंतप्रधान असतांना स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी आणीबाणी लादून सगळ्या देशाला कारागृहाचे भीषण स्वरूप दिल्याच्या निषेधार्थ, मार्मिक भाषण केले ० २६ जून १९७५ ला मध्यरात्री इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून सुष्टदुष्ट भेदाभेद न करता सगळ्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच अनिवारपणे केला ० त्याची कहाणी मोदींनी सांगितली ० आणीबाणी हे काँग्रेसचे […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१)\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.maaybolimarathi.com/author/aartisawant/", "date_download": "2018-11-17T09:23:13Z", "digest": "sha1:PG6GFOSGP65ON6F2EJKCCBKC6VIFY7EX", "length": 10579, "nlines": 101, "source_domain": "www.maaybolimarathi.com", "title": "Aarti Sawant – मायबोली मराठी", "raw_content": "\nएकटा असतो असा कधी तेव्हा जाणीव होते मी जिवंत असण्याची. खरच. म्हणजे रोजच्या या धकाधकीच्या आणि सोशल झालेल्या आयुष्यात आपण विसरूनच जातो कि आपण जिवंत आहोत का मृत. ना आपल्या …\nज्यादा तास सुटल्यावर वाटेत रस्त्याच्या अलीकड धनु आणि पलिकड शुभम होता. त्यान काहीतरी खुणावल तिला आणि ती समजून गेली. जे काही समजून जायचं होत ते. मग घरी येऊन …\nlove story | जिव्हार भाग : ११\nसकाळ झाली आणि धनुच्या अंगावर काटा आला.पण शाळेत जाव लागणार होतच. तिने स्वतःच आवरल आणि गेली आई जवळ भूक लागली सांगायला. पण आई तिच्याशी बोलली नाही. बाहेर येऊन …\nसकाळी आई बाबा सांगलीला निघाले. इकड श्रद्धा हि कॉलेजला निघाली. धनुने घर आवरून काढल. आणि स्वतसाठी नाष्टा करायला लागली. नाष्टा झाला. पोहे बनवलेले आणि चहा. दोन्ही खाऊन पिऊन …\nधनु आजारी होती. शाळेत दोन दिवस गेली नाही. शाळेत अनुपस्थिती लागत होती. वर्गशिक्षकांनी वडिलांना घरी पत्र पाठवल. धनुचे वडील शाळेत गेले. शाळेत गेल्यावर शिक्षकांनी त्यांना थोडावेळ बसवलं. आणि मग …\nम्हणजे न प्रेमाची कबुली न प्रेमात शपथा आणि आणाभाका घेतल्या या दोघांनी पण हे सोडून दोघांच वेगळच चालल होत. एक वेगळ जग निर्माण करून दोघ जगत होती. म्हणजे …\nमहाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव. शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षांपूर्वी आम्हाला केवढं मोलाचं लेणं दिलं राष्ट्रीय चारित्र्य हे असेल तर यशकीतीर्चे गगनच काय पण सूर्यमंडळ गाठता येईल. शून्यातून स्वराज्य निर्माण …\nहे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्यावर प्राणांतिक संकट येत असलेले पाहून भारतातील कोणकोण राजांच्या मदतीकरता येणार होते राजपूत \nआज खरचं अभिमान वाटला स्वताच्या स्त्री असण्याचा..कारण इतके दिवस कारण माहित नसतानाही जी बंधन आम्ही पाळत होतो , त्यातुन आम्ही आमची सुटका करुन घेतली.. आणि यासाठी आम्हाला मदत केली महाराष्ट्राचा …\nकठीण नाही ते व्रत कसलं अगदी प्रारंभापासून जिजाऊसाहेब , शिवाजीराजे आणि राज्यकारभारी यांनी एक अत्यंत महत्त्वाची पद्धत स्वराज्यात सुरू केली अगदी प्रारंभापासून जिजाऊसाहेब , शिवाजीराजे आणि राज्यकारभारी यांनी एक अत्यंत महत्त्वाची पद्धत स्वराज्यात सुरू केली प्रधानमंडळांपासून ते अगदी साध्या हुज – यापर्यंत प्रत्येक स्वराज्य- नोकराला …\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\nRBI ने तुम्हाला दिलेले “हे” अधिकार तुमच्या बँकेने तुम्हाला सांगितले का..\n25 गाय चा स्वयंचालित गोठा सरकार च्या सब्सिडी सहित बैंक लोन सहित बनवून मिळेल.\nकसे मिळेल १० लाख रु कर्ज पहा., आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना.\nsildenafil viagra - प्रेमाची शप्पथ आहे तुला : शेवटचा भाग\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/pune/shivneri-girl-suicide-on-first-gate-of-shivneri-fort-latest-crime-292788.html", "date_download": "2018-11-17T08:41:05Z", "digest": "sha1:VKP4YR7WHRES37VK2FQS7XBKPW2TLIPJ", "length": 13657, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवनेरी गडाच्या पहिल्या दरवाज्याजवळ मुलीने गळफास लावून केली आत्महत्या", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nशिवनेरी गडाच्या पहिल्या दरवाज्याजवळ मुलीने गळफास लावून केली आत्महत्या\nकिल्ले शिवनेरीवर पहिल्या दरवाज्याजवळ अंदाजे 16 ते 17 वर्षाच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.\nजुन्नर, 15 जून : किल्ले शिवनेरीवर पहिल्या दरवाज्याजवळ अंदाजे 16 ते 17 वर्षाच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव सिद्धनाथ येथील सुहानी रघुनाथ खंडागळे असं या मृत मुलीचं नाव आहे.\nगडाच्या पायथ्याशी तिची दुचाकी क्रमांक MH14-W9426 आढळून आली आहे. शिवनेरीवर झालेल्या या सगळ्या प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे.\nतसंच सोबत कुकडी व्हॅली पब्लिक स्कुल असं नाव असलेली स्कुल बॅग आढळली आहे. दुचाकी गाडीवर लेण्याद्री असं मागील बाजूस लिहिले आहे. स्थानिकांच्या मदतीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि याचा पुढचा तपास सुरू आहे.\nदरम्यान, हा घातपात की आत्महत्या याबाबत अद्याप प्रश्नचिन्ह आहे.\nमुंबईतल्या पालिका शाळेत आता इंग्रजीलाही प्रथम भाषेचा दर्जा\nVIDEO : पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारा, हाच तो\nआज मध्यरात्रीपासून एसटीचा प्रवास महागणार\nपोहल्यानं मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\nडॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\n'या घाणीमुळे वारले माझे पप्पा...\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/ncp/all/page-4/", "date_download": "2018-11-17T08:44:04Z", "digest": "sha1:A4R47GBOOMDWLC4PGL6MPR2EYK6YMIPR", "length": 12451, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ncp- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nNews18 Lokmat 8 OCT. आपलं गाव आपली बातमी\n...तर उदयनराजेंनी रिपाइंत यावं, रामदास आठवलेंची आॅफर\nनिवडणुकीआधीच उदयनराजेंविरुद्ध रामराजे सामना रंगणार\nलोकांचं माझ्यावर प्रेम; मीच जिंकून येणार - उदयनराजेंची गर्जना\nअजितदादांच्या मुलाच्या राजकीय एंट्रीला शरद पवारांकडून ब्रेक \nशरद पवार लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणतात...\nमला हरवण्यासाठी पवारांना बीडमध्ये यावं लागतंय,पंकजा मुंडेंचं टीकास्त्र\nVIDEO : भूकंपग्रस्तांना पाहून मालाही कॅन्सरशी लढण्याची शक्ती मिळाली - शरद पवार\nमनसेचा हिंसेच्या राजकारणावर विश्वास, महाआघाडीत त्यांना स्थान नाही - निरूपम\nतारिक अन्वर यांनी 24 तास पाहिली वाट आणि नंतर घेतला हा मोठा निर्णय\n'राफेल'च्या मुद्यावरून शरद पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास - नवाब मलिक\nराजेंनी राजेपद नीट सांभाळलं पाहिजे,पवारांनी टोचले उदयनराजेंचे कान\nशरद पवारांनी इतकंही खोटं बोलू नये,प्रकाश आंबेडकरांचा घणाघात\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T08:59:53Z", "digest": "sha1:FPOA2WVLIMZOOV22GX4Y66EHJGYGTVAY", "length": 8094, "nlines": 131, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कोंबडा | मराठीमाती", "raw_content": "\nउंदीर, कोंबडा आणि मांजर\nएक उंदराचे पिटुकले पिल्लु पाहिल्यांदा आपल्या बिळातून बाहेर पडले होते, ते थोडा वेळ इकडेतिकडे फिरून पुनः बिळात गेल्यावर आपल्या आईस म्हणते, ‘आई, ज्या या लहानशा जागेत तू मला लहानाचे मोठे केलेस, ती जागा सोडून आज मी अंमळ बाहेर जाऊन आले; तेथे मी जी मौज पाहिली, ती काही विलक्षणच. रस्त्याच्या बाजूने फिरत असता, मी दोन प्राणी पाहिले; त्यापैकी एक प्राणी फार गडबडया स्वरूपाचा असून त्याच्या डोक्यावर तांबडया रंगाचा तुरा होता. तो प्राणी जेव्हा जेव्हा आपली मान हलवी, तेव्हा तेव्हा तो तुराही हालत असे. मी त्याची ही मौज पहात होतो, इतक्यात त्याने आपले दोन्ही हात हलविले आणि असा काही कर्कश शब्द केला की, त्याने माझ्या कानठळ्याच बसून गेल्या.\nआता दुसर्‍या प्राण्याची गोष्ट ऐक. तो प्राणी फार सभ्य आणि शांत असून, त्याच्या अंगावर रेशमासारखी मऊ लोकर होती. तो चांगला देखणा असून, त्याचे एकंदर वर्तन असे होते की त्याच्याशी आपली मैत्री व्हावी असे मला वाटल्याशिवाय राहिले नाही. ’ हे भाषण ऐकून उंदरी त्यास म्हणाली, ‘वेडया पोरा तुला काडीचीही अक्कल नाही. नुसत्या दिखाऊपणावर जाशील तर फसशील, हे लक्षात ठेव. तू जो प्राणी पाहिल्याने पाहिलास व ज्याचा शब्द ऐकून तुला इतके भय वाटले, तो विचारा कोंबडा अगदी निरुद्रची असून, एखादे वेळी त्याच्या मांसाचा थोड तरी भाग आपणास मिळण्याचा संभव आहे; पण रेशमासारख्या मऊ अंगाचा जो दुसरा प्राणी तू पाहिलास ते दुष्ट लबाड आणि क्रूर मांजर असून, उंदराच्या मांसाशिवाय दुसरा कोणताही पदार्थ त्याला फारसा आवडत नाही, हे लक्षात ठेव. ’\nतात्पर्य: बाह्य देखावा आणि सौंदर्य यांवरून माणसाच्या अंतरंगाची परीक्षा होणे शक्य नाही.\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged आई, इसापनीती, उंदीर, कथा, कोंबडा, गोष्ट, गोष्टी, फौज, बिळ, मांजर on ऑगस्ट 19, 2011 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/wheeldrive-news/car-advice-1597494/", "date_download": "2018-11-17T09:04:25Z", "digest": "sha1:G2HQASISFDGVK2BQGAHPUGCWOLT5NZ66", "length": 18883, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "car advice | हौसेसाठी की गरजेनुसार? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतील फरक आता १४ ते १६ रुपयांचाच आहे.\nभारत देश तरुण आहे. म्हणजेच तरुणाईची संख्या जास्त आहे. डिजिटल युगामध्ये छानछोकीत राहण्याची वृत्ती वाढतेय. अशात आपल्याकडेही एक छानशी, देखणी कार असावी असेही वाटत असते. बरेच जण पहिल्यांदाच नवीन कार घेणारे असतात. पण एकच वादळ त्यांच्या मनात काहूर माजवून असते, की कोणती कार घेऊ\nभारतात पेट्रोल- डिझेलचे दर चढेच आहेत. कार कंपन्यांनी ग्राहकांच्या गरजेनुसार आणि स्वप्नांनुसार कार बाजारात आणल्या आहेत. गरजेनुसार कार हवी असेल तर जास्त मायलेज देणारी कार उपलब्ध आहे. तसेच मस्त मोठी कार घेऊन फिरायचे असल्यास काही जादा पैसे मोजून महागडे पर्यायही उपलब्ध आहेत. हे सर्व पाहता नवीन कार घेणाऱ्यांना सतत एक प्रश्न भेडसावत असतो. पेट्रोल कार घेऊ की डिझेलवर चालणारी त्यात काय एवढे विचार करण्यासारखे त्यात काय एवढे विचार करण्यासारखे मित्र, नातेवाइकांना विचारून त्यांच्या सल्ल्यानुसार घेणारेही बरेच आहेत. मात्र, कार बहुतांश वेळा कर्ज काढूनच घेतली जाते. त्यामुळे नंतर निर्णय चुकला म्हणणारेही बरेच भेटतात. कार घरी आणली की आपसूकच त्यातून फिरणे वाढते. मग इंधनाचा खर्च वाढला. कर्जाचा हप्ता आहेच गाठीला. देखभाल खर्चही किलोमीटरनुसार आलाच. कार फिरवण्याचा खर्च परवडत नाही म्हणून आठ-दहा लाखांची निव्वळ इच्छापूर्तीसाठी घेतलेली कार बऱ्याचदा धूळ खात पार्किंगमध्ये आठवडा-दोन आठवडे उभी असते. एवढी रक्कम मोजून घेतलेली कार अशी उभी करून ठेवणे तरी परवडते का\nपेट्रोल कार घ्यायची की डिझेल\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतील फरक आता १४ ते १६ रुपयांचाच आहे. पेट्रोलची १२०० सीसीची कार साधारण १६ ते १८ मायलेज देते. तर त्याच श्रेणीतील डिझेलची कार २२ ते २३चे मायलेज देते, असे गृहीत धरले तर कार घेणाऱ्याला डिझेलची कारच स्वस्त पर्याय वाटतो. खरंच असं आहे का उत्तर सोयीनुसार. एकाच श्रेणीतील पेट्रोल आणि डिझेल कारच्या किमतीमध्ये जवळपास दीड लाखांचा फरक असतो. बाजारात ८.५ टक्क्यांपासून १०.३० टक्क्यांपर्यंत बँका कर्ज उपलब्ध करून देतात. शिवाय छुपे दर आलेच. पेट्रोलचा दर ७५ आणि डिझेलचा दर ६० धरला तर कर्जाची रक्कम सोडल्यास डिझेलच परवडते. परंतु, कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याजाचा विचार केल्यास पेट्रोल कार आणि डिझेल कारचा खर्च तेवढाच येतो. कसे उत्तर सोयीनुसार. एकाच श्रेणीतील पेट्रोल आणि डिझेल कारच्या किमतीमध्ये जवळपास दीड लाखांचा फरक असतो. बाजारात ८.५ टक्क्यांपासून १०.३० टक्क्यांपर्यंत बँका कर्ज उपलब्ध करून देतात. शिवाय छुपे दर आलेच. पेट्रोलचा दर ७५ आणि डिझेलचा दर ६० धरला तर कर्जाची रक्कम सोडल्यास डिझेलच परवडते. परंतु, कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याजाचा विचार केल्यास पेट्रोल कार आणि डिझेल कारचा खर्च तेवढाच येतो. कसे फरकाच्या सव्वा ते दीड लाखावरील पाच वर्षांचे व्याज आणि मुद्दल असे पकडून १.५ ते दोन लाख होते. डिझेलची कार जरी घेतली तरीही हे पैसे मोजून पुन्हा डिझेलसाठी वेगळे पैसे मोजावेच लागतात. पेट्रोलची कार असल्यास फरकाच्या पैशांतून इंधन भरले जाते. या गणिताचा विचार केल्यास दहा वर्षांत दोन्ही प्रकारच्या कार जवळपास १ लाख किमी चालल्यास त्यांचा खर्च सारखा येतो. अन्यथा डिझेलची कार महागच ठरते.\nसध्या पेट्रोल आणि डिझेल कारचे आयुष्य १५ वर्षे निर्धारित केलेले आहे. परंतु भविष्यातील हवा प्रदूषणाचा विळखा पाहता हे आयुर्मान दहा वर्षांवर येण्याची दाट शक्यता आहे. हे पाहिल्यास फरकाचे जादा मोजलेले पैसे वसूल करण्यासाठी दहा वर्षांत प्रत्येक वर्षांला १५ ते २० हजारापेक्षा जास्त किमी कार फिरणे आवश्यक आहे. परंतु, चार-पाच वर्षांतच घेतलेली कार त्या काळानुसार जुनी होत असल्याने ती विकून नवीन घेण्याकडे कल असतो. यानुसार डिझेलची कार हौस भागवणाऱ्यांसाठी खरेच परवडणारी आहे का, हा ही विचार होणे आवश्यक ठरते. शिवाय भविष्यातील डिझेलच्या किमती कुठे पोहोचलेल्या असतील याचा अंदाजही बांधता येत नाही.\nआठवडय़ातून एकदाच वीकेंडला फॅमिलीसोबत बाहेर जाणाऱ्यांसाठी किंवा हजार ते दीड हजार किमी महिना चालविणाऱ्यांसाठी पेट्रोल कारच चांगला पर्याय आहे. पाच-सहा दिवस कार उभी असते. पेट्रोल हे डिझेलपेक्षा जलद जळणारे इंधन आहे. यामुळे महिना-दोन महिने जरी कार एकाच जागी उभी असली तरीही ती पहिल्या प्रयत्नातच सुरू होते. आणि चालविणेही कमी असल्याने फरकाचे पैसेही वाचतात.\nडिझेल कार ही दिवसाला ५० ते १०० किमी किंवा त्यापेक्षा जास्तीचा प्रवास करणाऱ्या लोकांसाठी फायद्याची ठरते. म्हणजेच महिन्याला दीड-दोन हजारपेक्षा जास्त प्रवास करण्याऱ्यांसाठी. पेट्रोलपेक्षा डिझेलची किंमत कमी व मायलेज जास्त असल्याने त्यांच्यासाठी हा फायद्याचा सौदा असतो. त्यांचा वापरही जास्त असल्याने तीन ते चार वर्षांत कार विकून दुसरी कार घ्यावी लागते. सर्वसाधारणपणे व्यावसायिक वापरासाठी डिझेलची कार घेण्याकडे ग्राहकांचा कल असतो.\nडिझेल कारच्या तुलनेमध्ये पेट्रोल कारचा देखभाल खर्चही कमीच असतो. म्हणजेच जर डिझेल कारचा खर्च पाच हजार येणार असेल तर तोच पेट्रोल कारचा खर्च साडेतीन हजारच्या आसपास येतो. तसेच डिझेल कारच्या तुलनेत पेट्रोल कारचे सुटे भागही स्वस्त असतात. पेट्रोल कारचे सुटे भागही लवकर खराब होत नाहीत. डिझेल कार खूप दिवस उभी करणेही देखभाल खर्च वाढविणारे ठरते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93-hbd-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T08:57:37Z", "digest": "sha1:JDERHYPCJQRTK3LEXJZUNKFO4K2FCPDB", "length": 5041, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#व्हिडीओ: HBD : अक्षय कुमारच्या बाबतीत काही मनोरंजक गोष्टी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\n#व्हिडीओ: HBD : अक्षय कुमारच्या बाबतीत काही मनोरंजक गोष्टी\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleसंसारी माणसाचे दुःख ‘मोदी’ यांना कसे कळणार\nNext articleश्रावण अमावासानिमित्त श्री क्षेत्र वीरला भाविकांची गर्दी\nगॅट मॅट सिनेमानिमित्य अवधूत गुप्ते यांच्याशी केलेली खास बातचीत \n“मिशन मंगल’मध्ये सोनाक्षी सिन्हा \n‘सिम्बा’ करणार ‘गोलमाल 5’ची घोषणा : अरशद वारसी\nकश्‍मीरा परदेशीचे लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण\nअक्षयच्या झोळीत बॅक-टू-बॅक 3 चित्रपट\n‘आणि… डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्राईम टाइम शो द्या : मनसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/the-drama-is-an-integral-part-of-life/amp_articleshow/65773504.cms", "date_download": "2018-11-17T09:27:11Z", "digest": "sha1:HYJVGFBPPQ6TFLZNYO3HDJ3B34A6QVQZ", "length": 8199, "nlines": 66, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "Nashik News: the drama is an integral part of life - नाटक हा जगण्याचा अविभाज्य भाग | Maharashtra Times", "raw_content": "\nनाटक हा जगण्याचा अविभाज्य भाग\nनाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे यांचे प्रतिपादन म टा प्रतिनिधी, नाशिक आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असतात...\nनाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे यांचे प्रतिपादन\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nआपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असतात. अशाच घटना-घडामोडींना प्रतिनिधित्व म्हणून संवाद-संगीत, प्रसंग-व्यक्ती व त्यांचा अभिनय यांची जोड देऊन रंगमंचावर नाटक आकारास येते. त्यामुळे नाटक व प्रत्येकाचे जगणे याचा अगदी जवळून संबंध आहे, असे प्रतिपादन येथील प्रसिद्ध सिने-नाट्य दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी येथे केले.\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील लायब्ररीत 'नाटक व आपण' या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. एकूण ६४ पैकी नाट्य ही एक कला आहे. कुठल्याही कलेची आपण जेवढी साधना करू तेवढे आपले आयुष्य व व्यक्तिमत्व हे समृद्ध होते. आपल्या आयुष्यात एकही कलासाधन नसेल तर मग आपले आयुष्य तुलनेने अधिक निरस व उदास होते. त्यामुळे व्यावहारिक जगतात जगतांना शिक्षण-नोकरी वा व्यवसाय यासोबत जगण्याला आधार म्हणून तरी कला अंगी बाळगायला हवी, असे शिंदे यांनी सांगितले. आपण आपली आवड जोपासली नाही तर मग समाज आपल्यावर त्याची आवड-निवड लादतो. त्यातून व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच व मुस्कटदाबी होते. नाटक हे जिवंत कलांपैकी एक आहे. शब्दांमध्ये हालचाल व चढउतार आणि मनुष्याच्या वागण्यात विविधता निर्माण झाल्यावर नाट्य निर्माण होते, असे ते म्हणाले.\nउत्तम नाट्य प्रस्तुतीसाठी आवश्यक संवादफेकीवर शिंदे यांनी भर दिला. त्यासाठी प्रत्येक अक्षराचा स्वर व शब्दोच्चार कसा स्पष्ट असावा आणि त्यासाठी काय करावे याचे त्यांनी उपस्थित विद्यार्थी व श्रोत्यांकडून प्रात्यक्षिक करवून घेतले. विद्यापीठाच्या संगणक विभागाचे प्रा. माधव पळशीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद पंडित यांनी सूत्रसंचालन केले तर ओंकार तिसगे यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाच्या संगणक विभागाचे प्रा. माधव पळशीकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.\nनाट्य संपुष्टात येणार नाही\nप्रसिद्ध नाटककार स्लावास्की व ब्रेखत यांच्या नाट्याविषयीच्या विचारसरणीचा भेदही त्यांनी स्पष्ट करून दाखविला. नाटक हे जसे समाजातून येते तसेच सामाजावरदेखील त्याचा परिणाम होत असतो. सध्या मोबाइल व सोशल मीडिया, विविध दूरचित्रवाहिन्या यामुळे नाट्यचळवळ कमी झाली असे वाटत असले तरी नाटक हे त्यातील प्रत्यक्ष जिवंत अभिनय आणि जगण्याची थेट अनुभूती यामुळे कधीही संपुष्टात येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nमुंढे, दादागिरी बंद करा\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/bank-accounts-be-linked-aadhar-card-april-30-or-face-blockade-it-department-39722", "date_download": "2018-11-17T09:11:29Z", "digest": "sha1:TV7GEDYCS7EHYRMCPKWJ2UVIQXTSKF5U", "length": 11702, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bank accounts to be linked to Aadhar card by April 30 or face blockade: IT department 30 एप्रिलपर्यंत बॅंक खात्याशी ‘आधार’ जोडा, नाहीतर… | eSakal", "raw_content": "\n30 एप्रिलपर्यंत बॅंक खात्याशी ‘आधार’ जोडा, नाहीतर…\nबुधवार, 12 एप्रिल 2017\nबॅंकेत जुलै 2014 ते ऑगस्ट 2015 या दरम्यान खाते उघडणार्‍या खातेधारकांना पुन्हा बॅंकेकडे किंवा आर्थिक संस्थांकडे आधार क्रमांक आणि 'नो युवर कस्टमर' (केवायसी) तपशील जमा करावा लागणार आहे\nनवी दिल्ली: बॅंकेत जुलै 2014 ते ऑगस्ट 2015 या दरम्यान खाते उघडणार्‍या खातेधारकांना पुन्हा बॅंकेकडे किंवा आर्थिक संस्थांकडे आधार क्रमांक आणि 'नो युवर कस्टमर' (केवायसी) तपशील जमा करावा लागणार आहे. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या निर्देशानुसार 30 एप्रिलपर्यंत संपूर्ण तपशील बॅंकेला द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे बॅंकेच्या ग्राहकांना 'फॉरेन टॅक्स कॉम्प्लायन्स अॅक्ट'अंतर्गत (एफटीसीए) सर्व कागदपत्रे 30 एप्रिलपर्यंत स्वतः साक्षांकित करावे लागणार आहे.\nखातेधारकांनी 30 एप्रिलपर्यंत 2017 माहितीचा तपशील जमा न केल्यास माहिती न देणार्‍या संबंधित खातेधारकांच्या खात्यातील व्यवहार बंद करण्यात येणार आहे.\nजुलै 2015 भारत-अमेरिकेदरम्यान अमेरिकी कायदा एफएटीसीएअंतर्गत कर माहितीची देवाण-घेवाण करारावर (टॅक्स इनफॉर्मेशन शेअरिंग) स्वाक्षरी करण्यात आल्या होत्या. काळ्या पैशाला लगाम बसवण्यासाठी हा करार करण्यात आला होता. या करारानुसार भारत आणि अमेरिकेच्या आर्थिक संस्था एकमेकांना माहितीची देवाण-घेवाण करू शकणार आहे.\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nशेतकऱ्यांना भरावे लागणार मुद्रांक शुल्क\nपुणे - विशेष नगर वसाहतींमध्ये समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांना विकसकाबरोबर करार केल्यानंतर आर्थिक अथवा भागीदारी स्वरूपात मिळणाऱ्या मोबदल्यावरदेखील आता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/leopard-found-shirur-taltuka-pune-105214", "date_download": "2018-11-17T09:51:03Z", "digest": "sha1:XYBH6CHZ26XCOV4E2PLUFIN5YWGRKGPR", "length": 15711, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "leopard found in shirur taltuka pune शिरुर: तामखरवाडीमध्ये सापडली चार बिबट्याची पिल्ले | eSakal", "raw_content": "\nशिरुर: तामखरवाडीमध्ये सापडली चार बिबट्याची पिल्ले\nरविवार, 25 मार्च 2018\nसायंकाळी साडेसातच्या दरम्यान बिबट्याची मादि घटनास्थळी आली होती. तिने आजूबाजूला पहात सावधरित्या पावित्रा घेतला. पायाने माती उकरत तिने कॅरेट बाजूला केली. त्यातून तिन पिल्ले तोंडात घेऊन तिने येथून पलायन केले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास वनविभागाने तापसणी केल्यावर एक पिल्लू कॅरेटमध्ये होते. रात्री उशीरा हे पिल्लू देखील बिबट्याच्या मादिने सुरक्षीत ठिकाणी नेले असल्याचे सकाळी डॅा. देशमुख यांनी सांगितले. दरम्यान ही क्षणचित्रे वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.\nटाकळी हाजी : टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील तामखरवाडी मध्ये उसाच्या शेतीत ऊस तोडणी कामगारांना बिबट्याची चार पिल्ले सापडली. सायंकाळी तातडीने माणीकडोह ( ता. जुन्नर ) येथील ही वनविभागाच्या वतीने चारपिल्ले कॅरेट मध्ये ठेवण्यात आल्याने मादिने घेऊन गेल्याचे आढळले.\nशिरूर ताकुल्यातील टाकळी हाजी परीसर घोड व कुकडी नदिच्या पाण्यामुळे बागायती झाला आहे. नदीकाठच्या भागात ऊसाचे क्षेत्र वाढल्याने 13 ते 14 महिने या परीसरात बिबट्यांना वास्तव्य करून राहण्यासाठी आडोसा मिळतो. गर्भावस्थेतील मादी या काळात बिबट्यापासून बचाव करण्यासाठी अशा परीसरात वास्तव्य करून राहतात. तामखरवाडी परीसरात गेल्या काहि दिवसापासून पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढले होते. अनेकांना बिबट्याचे दर्शन घडल्याने वावर निश्चित होता. शनीवार ( ता. 24 ) रामदास केरू खोमणे यांच्या शेतात ऊस तोडणी मजूर ऊसाची तोडणी करताना बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला. त्यावेळी तातडीने याबाबतची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याची पिल्ले कॅरेट मध्ये ठेवली. बिबट्याची पिल्ले सापडल्याची वार्ता कळाल्यावर सेल्फीसाठी गर्दी झाली होती. यावेळी ग्रामस्थांनी बिबट्याच्या मादिला जेरबंद करण्याची मागणी केली. सायंकाळी वनविभागाच्या माध्यमातून ही पिल्ले कॅरेट मध्ये ठेवण्यात आली होती.\nसोमवार ( ता. 25 ) बिबट्याच्या मादिने पिल्ले घेऊन गेल्याचे वनविभागने कळविले आहे. दरम्यान माणीकडोह ( ता. जुन्नर ) येथील पशुवैद्यकिय अधिकारी डॅा. अजय देशमुख म्हणाले की, 2009 ते 2017 पर्यंत वनविभागाने 46 पिल्लांना मादिच्या स्वाधिन केले आहे. या ठिकाणी 2 नर व 2 मादी अशी 4 पिल्ले 20 दिवस वयाची सापडली आहेत. दिवसभर बिबट्याच्या मादिला पिल्ले भेटली नसल्याने तिचे मातृत्व अधिक जागृत झाले असेल. पिंजरा लावल्यावर ती पिंजऱ्यात सापडली नाही तर ती हिंसक बनून मानवावर हल्ला करू शकते. त्यासाठी या काळात येथे पिंजरा लावणे योग्य नाही.\nसायंकाळी साडेसातच्या दरम्यान बिबट्याची मादि घटनास्थळी आली होती. तिने आजूबाजूला पहात सावधरित्या पावित्रा घेतला. पायाने माती उकरत तिने कॅरेट बाजूला केली. त्यातून तिन पिल्ले तोंडात घेऊन तिने येथून पलायन केले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास वनविभागाने तापसणी केल्यावर एक पिल्लू कॅरेटमध्ये होते. रात्री उशीरा हे पिल्लू देखील बिबट्याच्या मादिने सुरक्षीत ठिकाणी नेले असल्याचे सकाळी डॅा. देशमुख यांनी सांगितले. दरम्यान ही क्षणचित्रे वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nमराठा संवाद यात्रांना सुरवात\nपुणे - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सरकारला सादर केला. परंतु, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची सरकारला आठवण करून...\nबिबटे पकडण्याचा ‘जुन्नर पॅटर्न’ स्वीकारा\nशिक्रापूर - ‘‘एकाही बिबट्याला जखमी वा दुखापत न करता एका वर्षात १०८ बिबटे जेरबंद केलेल्या बिबट्या पकडण्याच्या ‘जुन्नर पॅटर्न’ला आता तरी स्वीकारा,’’...\nअंध बापाचा जीव तळमळतोय मुलाच्या उपचारासाठी...\nपुणे: हातवरचे पोट... रोंजदारी करून पोटाची खळगी भरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही... कामावर निघालेल्या मुलाच्या दुचाकीला अपघात होतो अन् क्षणात अंधार पसरतो...\nमुलीला डोळा मारला; तीन वर्षे सक्तमजुरी\nबीड - मुलीकडे एकटक बघून डोळा मारणाऱ्या एका तरुणास तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाचशे रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश...\nराहुरीमध्ये वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार\nराहुरी - राहुरी येथे काल (मंगळवारी) रात्री दहा वाजता, नगर-मनमाड महामार्ग ओलांडताना एक ते दीड वर्षाच्या नर बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/11083", "date_download": "2018-11-17T09:51:17Z", "digest": "sha1:7QVAQ4P7QELVOPPVJUNRFEXYYFHNLRAP", "length": 6286, "nlines": 105, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोणती गाडी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोणती गाडी\nसुरक्षीत ड्रायव्हिंग व कार्स संबंधी इतर गोष्टी\nसाजिरा यांच्या कोणती गाडी घ्यावी या धाग्यावर भुंगा यांनी त्यांना झालेल्या अपघाता विषयी लिहिले. त्यावरून सुरू झालेल्या चर्चेत सेफ्टी फीचर्स व सेफ ड्रायव्हिंगच्या संदर्भात मी खालील पोस्ट टाकली होती.\n>>मधली लेन पासिंग लेन असते हेच ठाऊक नसतं<<\nआर.टी.ओ. व कार डीलर्स /सर्व्हिस इंजि. ना बोलावून एकदा सेफ ड्रायव्हिंगवर वर्कशॉप अ‍ॅरेंज केला होता त्याची आठवण आली. तो कार्यक्रम फार लोकांना आवडलेला होता व उपयोगी आहे असा अभिप्राय भरपूर लोकांकडुन मिळाला होता.\nयानिमित्ताने इथे चर्चा सुरू आहेच, तर एक सूचना करतो.\nRead more about सुरक्षीत ड्रायव्हिंग व कार्स संबंधी इतर गोष्टी\nकार ट्युनिंग - परफॉरमन्स\nतुम्हाला कधी आपली गाडी रेस कार सारखी चालवावी असे वाटते का\nतुम्ही कधी फास्ट मुव्हींग कार्सचा थ्रिल घेतला आहे का\nस्टॉक कार रेस मध्ये आपली कार चालवावी असे वाटले का\nउत्तर हो असेल पण तश्या कार्स तुम्ही विकत घेऊ शकत नसाल आणि तुमच्या कडे कार असेल तर मात्र इंजीन ट्यूनिंग किट एकदा वापरून बघाच. पेट्रोल व डिझेल दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.\nकारचे स्टॉक इंजिन (म्हणजे गाडीत लावून आलेले) हे आपल्याला हवे आणखी ट्युन करता येते जेणे करून त्याचा शक्ती आणि प्रति लिटर क्षमता अजून वाढेल. (परफॉर्मन्स आणि मायलेज)\nट्युनिंग हे दोन प्रकारे करता येते.\nRead more about कार ट्युनिंग - परफॉरमन्स\nकेदार यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/960/_%E2%80%98%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%9B%E0%A5%80%E0%A4%AC_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8B%E2%80%99_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%AB", "date_download": "2018-11-17T08:40:40Z", "digest": "sha1:IS7GB2J3672T2RL34CPRRVDCL3PREJZO", "length": 11381, "nlines": 43, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\n‘देशातील तहज़ीब कायम राहो’ राष्ट्रवादीच्या रोजा इफ्तारमध्ये एकतेचा संदेश\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या इफ्तार दावतला दरवर्षीप्रमाणे खा. शरद पवार यांनी उपस्थिती लावली आणि सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या पवित्र महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. इफ्तार दावतला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मुस्लिम बांधवांचे त्यांनी आभारही मानले.\nदुर्दैवाने आपल्या देशात काही संघटना आहेत, काही पक्ष आहेत जे देशातील बंधुत्व भावनेत कटुता आणू पाहत आहेत, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. काही प्रतिगामी शक्ती इफ्तार दावतचे आयोजन करत असल्याचे वर्तमानपत्रात वाचले. नागपुरातील एका संस्थेने यावर्षी रोजा इफ्तार दावतचे आयोजन केले होते. हा लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार असल्याचे वक्तव्य पवार यांनी केले. जे लोक कधी टोपी घालत नव्हते ते इफ्तारची दावत ठेवत आहेत. या लोकांची मनं साफ नाहीत म्हणून असे प्रकार केले जात आहेत. ही परिस्थिती लवकरच बदलावी अशी आशा पवार यांनी व्यक्त केली.\nमागील काही वर्षांत देशाचे वातावरण बदलले आहे. प्रतिगामी विचार बाजूला सारत देश कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत, असा विचार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इफ्तारीनिमित्त मांडला. देशातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जाणारे नेतृत्व म्हणजे पवार साहेब या शब्दात खा. प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची स्तुती केली. आज आपल्या देशात सर्वच गोष्टींवर बंधने घातली जात आहेत. कोण काय खाणार, काय घालणार हे ठरवले जात आहे. ही गोष्ट योग्य नाही. आपल्या देशात असे वातावरण कधीच नव्हते. ही परिस्थिती बदलेणे गरजेचे आहे. पवार साहेबांनी नेहमी अल्पसंख्याक समाजाचा विचार केला. आज अल्पसंख्याक समाजाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची खंत पटेल यांनी व्यक्त केली.\nगेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार साहेब ही दावत आयोजित करत आहेत. सर्वधर्मातील लोक एकत्र यावे हा त्यामागचा उद्देश असतो. आपल्या भारताला गंगा-जमनाई तहज़ीब आहे ती तहज़ीब कायम राहो यासाठी आमच्या पक्षाचा प्रयत्न असेल असे वक्तव्य प्रदेश उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी केले.\nया इफ्तार दावतसाठी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस डी.पी.त्रिपाठी, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खा. माजिद मेमन, खा. फौजिया खान, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आ. जितेंद्र आव्हाड, आ. राजेश टोपे, आ. विद्या चव्हाण, अल्पसंख्याक सेलचे गफार मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.\nखा. शरद पवार यांनी ऐकली समृद्धी महामार्ग रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांची बाजू ...\nसरकारतर्फे प्रस्तावित मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग रद्द करावा, अशी शहापूर तालुक्यासहित राज्यभरातील महामार्गबाधित शेतकऱ्यांची मागणी आहे. या महामार्गामुळे अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी नेस्तनाबूत होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी याविषयी आज मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी विशेष बैठक घेतली. तसेच येत्या २९ मे रोजी ठाणे ते नागपूर मध्ये ज्या ज्या ठिकाणी या महामार्गाला विरोध करणाऱ्या समित्या गठित झाल्या आहेत, त्यांच्याशी चर्चा करुन पुढची रणनीती ठ ...\nशिवसेना त्यांच्या मंत्र्याकडे असलेल्या एसटीतील संपकरी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार का ...\nपगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ८ जूनच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. त्याचप्रमाणे एसटीचे दरही वाढवले आहेत. सत्तेत राहून सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेनेला त्यांच्या मंत्र्याकडे असलेल्या विभागाने केलेली ही दरवाढ मान्य आहे का अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केलेल्या संपावेळी त्यांना साथ देणारी शिवसेना आणि उद्धव ठाकरे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठाम उभे राहतील का अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केलेल्या संपावेळी त्यांना साथ देणारी शिवसेना आणि उद्धव ठाकरे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठाम उभे राहतील का असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.राज्यात एकूण १७ हजार एसटी असून दररोज ७० लाख प्रवासी एसटीन ...\nआता चर्चा नको; आरक्षणाचा निर्णय त्वरीत घ्या-धनंजय मुंडे ...\nमराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आता पेटला असून सरकारने समाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. या मुद्यावर आता अधिक चर्चा, चालढकल न करता राज्य सरकारने आरक्षणाचा निर्णय त्वरीत जाहीर करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात केली. राज्य सरकारमधील भाजप व शिवसेना, तसेच त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका सर्वच प्रकारच्या आरक्षणांना विरोधाची राहिली असल्यानं यासंदर्भात सरकारकडून होत असलेली कार्यवाही म्हणजे आरक्षण मागणाऱ्या समाजाची श ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-girl-rape-front-her-mother-2946", "date_download": "2018-11-17T08:34:47Z", "digest": "sha1:2ZTYEEFTA4CDJGWQJFCMBCHHR7DHSXMM", "length": 8627, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news girl rape in front of her mother | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआईसमोरच मुलीवर बलात्कार करुन केले तिच्या शरीराचे तुकडे तुकडे\nआईसमोरच मुलीवर बलात्कार करुन केले तिच्या शरीराचे तुकडे तुकडे\nआईसमोरच मुलीवर बलात्कार करुन केले तिच्या शरीराचे तुकडे तुकडे\nबुधवार, 5 सप्टेंबर 2018\nमागील आठवड्यात जम्मू-काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा बलात्कार पीडित मुलीच्या सावत्र आई व सावत्र भावानेच घडवून आणल्याचे कळते. घरगुती वादांमुळे सावत्र आईने हा बलात्काराचा कट रचल्याचा प्रकार उघड झाला आहे. बलात्कारानंतर मुलीच्या शरिराचे कुऱ्हाडीने तुकडे करण्यात आले, तिचे डोळे काढण्यात आले, तसेच तिचा मृतदेह ओळखू येऊ नये यासाठी अॅसिड टाकून तिला जाळण्यात आले होते.\nमागील आठवड्यात जम्मू-काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा बलात्कार पीडित मुलीच्या सावत्र आई व सावत्र भावानेच घडवून आणल्याचे कळते. घरगुती वादांमुळे सावत्र आईने हा बलात्काराचा कट रचल्याचा प्रकार उघड झाला आहे. बलात्कारानंतर मुलीच्या शरिराचे कुऱ्हाडीने तुकडे करण्यात आले, तिचे डोळे काढण्यात आले, तसेच तिचा मृतदेह ओळखू येऊ नये यासाठी अॅसिड टाकून तिला जाळण्यात आले होते.\nमुलीच्या वडिलांची दोन लग्नं झाली होती, त्यातील एका पत्नीचा दुसऱ्या पत्नीला राग यायचा. आपला पती दुसऱ्या पत्नीसोबत जास्त वेळ घालवतो, तिचेच ऐकतो या रागामुळे दुसऱ्या पत्नीने आपल्या सावत्र मुलीच्या हत्येचा कट रचला, अशी माहिती पोलिस अधिक्षक इम्तियाज हुसैन यांनी दिली. या प्रकरणी मुलीच्या सावत्र आई व भावासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.\n24 ऑगस्टला बारामुल्ला जिल्ह्यातील बोनियार जंगलात या मुलीचा मृतदेह भीषण अवस्थेत आढळला होता. तिच्यावर सावत्र भावाने व इतर तिघाजणांनी तिच्या सावत्र आईसमोर बलात्कार केला व त्यानंतर तिची हत्या करण्यात आली होती.\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी...\nपुलवामामध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nश्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज (शनिवार) पहाटे सुरक्षा रक्षक आणि...\n(VIDEO) पंगा नाय तर दंगा नाय... माऊलीचा पहिला टीझर \nमुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित...\nरात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर तुरुंगात जाल\nपुणे : पुणेकरांनो, दिवाळीत तुम्ही रात्री आठ ते दहा या वेळेशिवाय फटाके फोडाल, तर...\n#MeToo हो, आमचे संबंध होते पण...\nनवी दिल्ली : ''1994 च्यादरम्यान मी आणि पत्रकार पल्लवी गोगोईने परस्पर संमतीने...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/sai-recruitment/", "date_download": "2018-11-17T08:35:30Z", "digest": "sha1:6JVJUNUZZWAM6BETSXUNTQH5LNJ4SNEO", "length": 12342, "nlines": 151, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Sports Authority of India SAI Recruitment 2018 - SAI Bharti 2018", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(SAI) भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांची भरती\nमॅनेजर (झोन): 06 जागा\nमॅनेजर (एडमिन): 01 जागा\nमॅनेजर (IT): 01 जागा\nमॅनेजर (मार्केटिंग & कम्युनिकेशन्स): 01 जागा\nमॅनेजर (फायनान्स): 01 जागा\nमॅनेजर (अकाउंट्स): 01 जागा\nअसिस्टंट मॅनेजर: 25 जागा\nपद क्र.1 ते 4: (i) MBA/पदवीधर (ii) 05/07 वर्षे अनुभव\nपद क्र.5: (i) CA (ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.6: 25 वर्षे अनुभव\nपद क्र.7: संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/MBA किंवा 01 वर्ष अनुभवासह पदवीधर\nनोकरी ठिकाण: नवी दिल्ली\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2018 (05:00 PM)\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती\n(Gail) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 160 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात’अप्रेन्टिस’ पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(IITM) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे विविध पदांची भरती\nअंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\nविशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 275 जागांसाठी भरती\n(NICL) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 150 जागांसाठी भरती\n(NHM Thane) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%89%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D.html", "date_download": "2018-11-17T09:03:41Z", "digest": "sha1:OWYLJWKEDYSWPNN3XRRRIPAT337PX6P5", "length": 21738, "nlines": 292, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | उशिरा आयकर विवरण भरणार्‍यांना आर्थिक दंड", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » उशिरा आयकर विवरण भरणार्‍यांना आर्थिक दंड\nउशिरा आयकर विवरण भरणार्‍यांना आर्थिक दंड\nनवी दिल्ली, २ फेब्रुवारी –\nजे करदाते प्रथमच आयकर विवरण भरणार आहेत, त्यांना एक वर्षपर्यंत छाननीतून सवलत दिली जाणार आहे. पण, त्यांनी वेळेत आपले विवरण सादर करणे आवश्यक आहे. कारण, विवरण भरण्यास उशीर करणार्‍यांना आर्थिक दंड भरावा लागणार आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बुधवारी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. त्यात आयकर भरणार्‍यांची संख्या फार कमी असल्याचे दिसून आले असून, यामुळे इतर करदात्यांवर अतिरिक्त भार पडतो. त्यामुळे नव्या करदात्यांना आयकर विवरण भरण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात उपरोक्त घोषणा केली आहे.\nआयकर विवरण जमा करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर जर ते भरण्यात आल्यास त्यावर पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच ३१ डिसेंबरनंतर आयकर विवरण भरल्यास १० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.\nतथापि, ज्यांचे उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना १ हजार रुपये दंड बसणार आहे, असे अर्थसंकल्पात नमूद आहे.\nअर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री म्हणाले की, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत देशात कर जमा होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. असंघटित क्षेत्रातील ४.२ कोटी लोक आहेत, यातील १.७४ लोक आयकर विवरण भरतात. तर लघु उद्योग करणार्‍यांची संख्या ५.६ कोटी आहे आणि त्यातील १.८१ कोटी लोक आयकर विवरण भरतात.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\n►केवळ ५४ जागांवर समाधान माना ►युती तुटण्याच्या मार्गावर, वृत्तसंस्था लखनौ, २० जानेवारी - राष्ट्रीय लोकदलाशी कोणतेही संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D-%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE.html", "date_download": "2018-11-17T08:47:10Z", "digest": "sha1:4M6CMXXE3V5YKGPB2F665PRRUMCP34N4", "length": 21785, "nlines": 287, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | ऑनलाईन बँकींग करताय्? जरा जपून !", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » वाणिज्य » ऑनलाईन बँकींग करताय्\nनवी दिल्ली, (३० जानेवारी) – अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने बँकेचे व्यवहार ऑनलाईन करण्याकडे ग्राहकांचा कल आता वाढला आहे. त्यामुळे बँकेत दिसणार्‍या लांबच लांब रांगा जरी दिसेनाशा झाल्या असल्या, तरी एक नवाच धोका मात्र निर्माण झाला आहे. सायबर सुरक्षा विशेषज्ञांनी बँकींग क्षेत्रात दाखल झालेल्या एका नव्या व्हायरसचा शोध लावला आहे. देशभरातील ऑनलाईन बँकींगसाठी धोकादायक असलेला ‘ब्लॅक व्हायरस’ ग्राहकांची वैयक्तिक माहिती काढून घेण्यास सक्षम आहे.\nसरकारच्या वतीने ग्राहकांसाठी डेबीट आणि क्रेडीट कार्ड स्वॅप करताना काळजी घेण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. ‘डेक्सटर, ब्लॅक पीऑस, मेमरी डंप ऍण्ड ग्रॅबर’ असे नाव देण्यात आले आहे. हा ‘ब्लॅक व्हायरस’ ‘ट्रोजन’ श्रेणीतील आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने डेबिट कार्डावर खरेदी करताना प्रत्येक वेळी आपला ‘पिन’ म्हणजे विशेष ओळखक्रमांक दाखल करण्याचे बंधन ग्राहकांवर घातले होते.\nत्यानंतर, हा व्हायरस ‘पॉईंट ऑफ सेल काउंटर’वर सक्रीय झाला आहे. कॉम्प्युटरच्या सिस्टीममध्ये प्रवेश केल्यानंतर हा व्हायरस सुरक्षा प्रोटोकॉलला भेदण्यासही सक्षम आहे. कार्डधारकाचे नाव, खातेक्रमांक, कार्डची व्हॅलिडीटी आणि इतर गोपनीय माहिती काढून घेतो. सगळी माहिती घेतल्यानंतर अर्थातच ग्राहकांच्या खात्यातील रक्कम परस्पर काढून घेतली जाऊ शकते. या व्हायरसच्या प्रभावापासून आपली कमाई वाचवून ठेवण्यासाठी आरबीआयच्या निर्देशांचे पालन करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.\nजिओ फोनची ६० लाखावर नोंदणी\nजिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल मैदानात\nएचपीचा सर्वांत पातळ लॅपटॉप भारतात लॉन्च\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nआता मिळणार कायमस्वरूपी पीएफ क्रमांक\n=ईपीएफओचे संकेत : पुढील वर्षी होणार अंमलबजावणी= नवी दिल्ली, ( १८ जानेवारी) - कंपनीत बदल केल्यानंतर आपल्या भविष्य निर्वाह खात्यातील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/50-percent-bus-mishap-151117", "date_download": "2018-11-17T08:58:00Z", "digest": "sha1:KBYZQ4BDBYVUYMVIOO6AJBAMQZPGMFB6", "length": 14832, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "50 percent bus mishap 50 टक्के बस भंगारात! | eSakal", "raw_content": "\n50 टक्के बस भंगारात\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nठाणे - टीएमटीच्या नादुरुस्त बस ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्याचा ठराव सभागृहात मंजूर झाला; पण त्यावरून प्रशासनासह सत्ताधारी शिवसेनेवर आरोप होत असल्याने ठाण्यात राजकारण रंगू लागले आहे. नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेतला जात असताना राजकारण होत असेल तर ठेकाच रद्द करण्याच्या निर्णयापर्यंत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आल्याचे समजते. त्यामुळे भविष्यात 50 टक्के नव्याने बस रस्त्यावर येण्याचा मार्ग खुंटणार आहे. त्याचा फटका लाखो ठाणेकरांना बसणार असून त्यांना नादुरुस्त बसमधूनच रडतखडत प्रवास करावा लागणार आहे.\nठाणे - टीएमटीच्या नादुरुस्त बस ठेकेदाराला चालवण्यासाठी देण्याचा ठराव सभागृहात मंजूर झाला; पण त्यावरून प्रशासनासह सत्ताधारी शिवसेनेवर आरोप होत असल्याने ठाण्यात राजकारण रंगू लागले आहे. नागरिकांच्या हितासाठी निर्णय घेतला जात असताना राजकारण होत असेल तर ठेकाच रद्द करण्याच्या निर्णयापर्यंत महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आल्याचे समजते. त्यामुळे भविष्यात 50 टक्के नव्याने बस रस्त्यावर येण्याचा मार्ग खुंटणार आहे. त्याचा फटका लाखो ठाणेकरांना बसणार असून त्यांना नादुरुस्त बसमधूनच रडतखडत प्रवास करावा लागणार आहे.\nमहापालिका प्रशासनावर यापूर्वी संकरा नेत्रालयाला जमीन देण्यावरून विरोधकांकडून टीका झाली होती. त्या वेळीही भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. संकराच्या विरोधात फलकबाजीही करण्यात आली होती. मात्र त्यानंतर संकरा नेत्रालयाच्या जमिनीचा मार्ग मोकळा झाला होता. आता टीएमटीच्या ठेक्‍यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून होत असल्याने महापालिका आयुक्त व्यथित झाल्याचे कळते. आज महापालिका अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी टीएमटीच्या ठेक्‍यावरून प्रशासनाला नाहक बदनाम केले जात असेल तर तो रद्द का करू नये, अशी विचारणा टीएमटीचे व्यवस्थापक उपायुक्त संदीप माळवी यांना केल्याचे समजते.\nमहापालिका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारे ठेका रद्द झाल्यास नादुरुस्त बस भंगारात जातील. ठाण्यातील प्रवाशांसाठी सुमारे 150 बस रस्त्यावर उतरवण्याच्या प्रयत्नांना त्यामुळे खीळ बसेल. त्याचा फटका सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसणार आहे. कारण टीएमटीच्या ताफ्यात तत्काळ 150 बस नव्याने येणे शक्‍य नाही. परिणामी ठाणेकरांना रडतखडतच प्रवास करावा लागणार आहे. अशा वेळी किमान कोणी ठेकेदार महापालिकेच्या किमतीमध्ये बस रस्त्यावर उतरवण्यास तयार असल्यास त्याचा सकारात्मक विचार करणे गरजेचे होते; पण त्यानंतरही त्या विषयावरून राजकारण सुरू असल्याने प्रसंगी मंजूर झालेला ठराव विखंडित करण्याची भूमिका महापालिका आयुक्त घेण्याची शक्‍यता आहे.\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nअवघ्या नऊ तासांत माहीची सुटका\nपिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nमनपाला जकात आधारित अनुदान\nमनपाला जकात आधारित अनुदान नागपूर : जीएसटीचे अनुदान देताना एलबीटीतून मिळालेल्या उत्पन्नाचा आधार धरण्यात आल्याने जवळपास सर्वच महापालिका आर्थिक अडचणीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/528774", "date_download": "2018-11-17T09:12:23Z", "digest": "sha1:WFFPRHCSFEZGK5XF66HTO5LKGEHKFI7G", "length": 3338, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "या आठवडय़ात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nयेत्या शुक्रवारी सोनाक्षी सिन्हा, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘इत्तेफाक’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. तर मराठीत ‘थँक यू विठ्ठला’ हा चित्रपट भेटीला येणार आहे. तर हॉलीवूडमध्ये कोणताही चित्रपट रिलीज होणार नाही.\nसंकलन : अपूर्वा सावंत, मुंबई\nसचिनच्या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\nछंद प्रितीचामधून दर्जेदार संगीत भेटीला\nपुणेकरांनी अनुभवला माधुरीचा पुणेरी बाणा\nदिनुच्या सासूबाई राधाबाई नाटक पुन्हा रंगभूमीवर…\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/victory-margin-will-be-big-2014-says-yogi-adityanath-bypolls-102340", "date_download": "2018-11-17T09:22:05Z", "digest": "sha1:PWWTEBO7ASLNFAA4RQZTTYOLFN4QPFN3", "length": 12362, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Victory Margin Will Be As Big As In 2014 says Yogi Adityanath On UP Bypolls गोरखपूर, फूलपूरमध्ये यंदा मताधिक्य जास्त असेल: आदित्यनाथ | eSakal", "raw_content": "\nगोरखपूर, फूलपूरमध्ये यंदा मताधिक्य जास्त असेल: आदित्यनाथ\nरविवार, 11 मार्च 2018\nआज सकाळी मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले, की या निवडणुकीची मला कसलीही भीती वाटत नाही. यंदा 2014 मध्ये मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळेल. मुंगूस आणि साप एकत्र येण्याने काही फरक पडत नाही. सप आणि बसप युती निष्फळ ठरेल.\nलखनौ - गोरखपूर आणि फूलपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान होत असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यंदा 2014 पेक्षा मताधिक्य जास्त असेल असा दावा केला आहे.\nगोरखपूर आणि फूलपूर हे अनुक्रमे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांचे मतदारसंघ आहेत. या दोन्ही मतदारसंघांमध्ये तिहेरी लढत होत आहे. गोरखपूरमध्ये समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला बहुजन समाज पक्षाने पाठिंबा दिला असल्यामुळे येथील लढत चुरशीची झाली आहे. आदित्यनाथ आणि मौर्य यांची विधान परिषदेवर निवड झाल्यामुळे या दोन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. दोन्ही मतदारसंघांत निमलष्करी दलाचे सुमारे साडेसहा हजार जवान तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. गोरखपूरमधून दहा उमेदवार नशीब अजमावत असून, फूलपूरमधून 22 उमेदवार रिंगणात आहेत.\nआज सकाळी मतदानाचा हक्क बजाविल्यानंतर योगी आदित्यनाथ म्हणाले, की या निवडणुकीची मला कसलीही भीती वाटत नाही. यंदा 2014 मध्ये मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळेल. मुंगूस आणि साप एकत्र येण्याने काही फरक पडत नाही. सप आणि बसप युती निष्फळ ठरेल.\nविलास मुत्तेंमवारांना \"फटाके' नागपूर : पक्षश्रेष्ठींची इच्छा नसल्याने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचा पत्ता जवळपास कट झाला आहे. त्यांना...\nचहावाल्याला सत्ता मिळाल्याने काँग्रेसची झोप उडालीः मोदी\nअंबिकापूर (छत्तीसगड): काही लोकांना वाटायचे की लाल किल्ल्यावरुन भाषण करण्याचा अधिकार फक्त एकाच कुटुंबाला आहे. एका चहावाल्याला सत्ता मिळाल्याने...\nमाढ्यातून भाजपचाच खासदार : विजयकुमार देशमुख\nसोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघातून 2019 मध्ये भाजपचाच खासदार होईल. माढा लोकसभा मतदार संघातूनही भाजपचाच खासदार होईल. सोलापूरचा पालकमंत्री म्हणून...\nलोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी \n2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...\nकॉंग्रेसला ताकदीसाठी हवंय लोकसभेच \"बूस्टर'...\nजळगाव जिल्ह्यात कमकुवत असलेली कॉंग्रेस आजही आपले पूर्वीचे ताकदवान वैभव परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशातील, राज्यातील सत्ता गेल्यानंतर गेल्या...\nमोहोळ: लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची जनसंपर्कास सुरवात\nमोहोळ : सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील जुने कार्यकर्ते आता जागे झाले असुन, त्यांनी मतदार संघातील कार्यकर्ते व मतदारांशी संपर्क सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1183/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%20%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80%20%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2018-11-17T08:26:19Z", "digest": "sha1:GD6PJ4I6WTBUMRA25HMO64JDDDYTC5TJ", "length": 8640, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमुंबई मनपातील सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या तोंडचे पाणी पळवले – राखी जाधव\nमुंबई महानगरपालिकेतर्फे शहरात राबवल्या जाणाऱ्या ३० टक्के पाणीकपातीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्थायी समितीच्या बैठकीत सभात्याग केला. सत्ताधाऱ्यांना शहरातील पाण्याचे नियोजन करता येत नाही, मुंबई मनपातील सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या तोंडचे पाणी पळवले, अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी यावेळी दिली.\nमुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव भरले असल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांनी सभागृहात पेढे वाटले मग आता ऑक्टोबरमध्ये पालिकेवर पाणीकपात करण्याची नामुष्की का ओढवली, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांच्या या पाणीकपातीचा फटका थेट मुंबईतील गरीब जनतेला बसत आहे, महानगरपालिकेला पाणीकपात करायचीच असेल तर मोठे मॉल्स, मोठ्या इमारतींमध्ये असलेले स्वीमिंग पूल येथे पाणीकपात करावी.\nसत्ताधाऱ्यांवर टीका करताना जाधव म्हणाल्या की सत्ताधारी जनतेची दिशाभूल करत आहे. खरंतर त्यांना पाण्याचे नियोजन करता आलेच नाही. सत्तेतील लोकांनी आपल्या जाहीरनाम्यात सांगितले होते की शहराला २४ तास पाणी दिले जाईल, सत्ताधाऱ्यांनी आपला शब्द पाळावा अन्यथा २०१९ साली जनता मतपेटीतून आपले मत व्यक्त करेल, असा इशाराही त्यांनी दिला.\nसंविधान जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – जितेंद्र आव्हाड ...\nदेशात संविधान जाळण्याचा हीन प्रकार घडला आहे. ७० वर्षात संविधान जाळण्याची कुणाची हिम्मत झाली नव्हती. ज्या संविधानाच्या माध्यमातून मनुस्मृती गाडली गेली ते संविधान जाळण्याचे काम आज झाले, अशा शब्दांत आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिल्लीत घडलेल्या घटनेचा निषेध केला.सरकारमधील लोकांचा आरक्षणाविरोधी सूर आहे, त्यामुळेच हे केले गेले. सरकार समाजा-समाजात भांडणे लावण्याचे काम करत आहे. संविधान जाळण्यामागे सरकारचा आणि त्यांच्या समर्थकांचाच हात आहे. संविधान जाळणे हा देशद्रोह आहे. ज्यांनी संविधान जाळले त्यांच्यावर दे ...\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव – ईश्वर बाळबुधे ...\nराज्य सरकारने अनुसूचित जात-जमाती, ओबीसी आणि व्हिजेएनटी प्रवर्गातून महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. जात वैधता प्रमाणपत्राशिवाय विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार नाही. सरकारचा हा निर्णय म्हणजे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलच्या प्रदेशाध्यक्ष ईश्वार बाळबुधे यांनी केली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार ...\nसरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा संतप ...\nविधिमंडळात सलग दुस-या आठवड्यातही शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा गाजत असून शेतकरी कर्जमाफी साठी विरोधकांचे आंदोलनसत्र सुरूच आहे. विरोधक कर्जमाफीच्या मागणीवर ठाम आहेत. आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करत विरोधकांनी 'लेके रहेंगे लेके रहेंगे, कर्जमाफी लेके रहेंगे', 'जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है' अशी जोरदार घोषणाबाजी केली. शेतकरी आत्महत्यांना जबाबदार असणाऱ्या सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल का करू नये असा संतप्त सवाल यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी उपस्थित केला. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-11-17T08:29:30Z", "digest": "sha1:N5TR3UQ43WCVTGO7URUX2CCCYMWPX4T6", "length": 19846, "nlines": 354, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nदेशांचे संकलन त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय खेळांनुसार केले आहे.\nकिती देशांत एखादा खेळ सर्वाधिक लोकप्रिय हे कंसामधिल आकडादर्शवितो\n१ अमेरीकन फुटबॉल (१)\n३ ऑस्ट्रेलियन फुटबॉल (१)\n१० आइस हॉकी (२)\n११ किक्‌ बॉक्सिंग (२)\n१२ रग्बी लिग (१)\n१३ रग्बी युनियन (६)\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने ३००,३२२,७८४\nसंयुक्त अरब अमिराती ४,४९६,०००\nत्रिनिदाद आणि टोबॅगो १,३०५,०००\nअँटिगा आणि बार्बुडा ८२,७८६\nसेंट किट्स आणि नेविस ४२,६९६\nपापुआ न्यू गिनी ५,८८७,०००\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nक्रीडा · प्रशासकीय संघटना · खेळाडू · राष्ट्रीय खेळ\nबास्केटबॉल (बीच, डेफ, वॉटर, व्हीलचेअर, फिबा ३३) · कॉर्फबॉल · नेटबॉल (फास्टनेट, इंडोअर) · स्लॅमबॉल\nफुटबॉल (बीच, फुटसाल, इंडोअर, स्ट्रीट, पॅरालिंपिक) · ऑस्ट्रेलियन फुटबॉल (नाइन-अ-साइड, रेक फुटी, मेट्रो फुटी) · गेलिक फुटबॉल (महिला) · पॉवरचेअर फुटबॉल\nअमेरिकन फुटबॉल (८ मॅन, फ्लॅग, इंडोअर, ९ मॅन, ६ मॅन, स्प्रिंट, टच) · अरिना फुटबॉल · कॅनेडियन फुटबॉल\nऑस्टस · आंतरराष्ट्रीय रूल्स फुटबॉल · सामोआ रूल्स · युनिवर्सल फुटबॉल · वोलाटा\nबा · केड · साल्सियो फिओरेंटीनो · कँपिंग · क्नापन · कॉर्निश हर्लिंग · कुजु · हार्पस्टम · केमारी · ला सोल · मॉब फुटबॉल · रॉयल श्रोवेटीड · अपीज आणि डाउनीज\nबीच · रग्बी लीग (मास्टर्स, मिनी, मॉड, ९, ७, टॅग, टच, व्हीलचेअर) · रग्बी युनियन (अमेरिकन फ्लॅग, मिनी, ७, टॅग, टच, १०)\nगोलबॉल · हँडबॉल (बीच, फील्ड) · टोरबॉल\nबेसबॉल · ब्रानबॉल · ब्रिटिश बेसबॉल · क्रिकेट (इंडोअर, एकदिवसीय क्रिकेट, कसोटी, २०-२०) · डॅनिश लाँगबॉल · किकबॉल · लाप्टा · ओएन · ओव्हर-द-लाइन · पेस्पालो · राउंडर्स · सॉफ्टबॉल · स्टूलबॉल · टाउन बॉल · विगोरो\nकाँपोझिट रूल्स शिन्टी-हर्लिंग · हर्लिंग (कमोगी) · लॅक्रोसे (बॉक्स, फील्ड, महिला) · पोलोक्रोसे · शिन्टी · बॉल बॅडमिंटन\nबॉल हॉकी · बँडी (रिंक) · ब्रूमबॉल (मॉस्को) · हॉकी (इंडोअर) · फ्लोअर हॉकी (फ्लोअरबॉल) · आइस हॉकी · रिंगेट्ट · रोलर हॉकी (इनलाइन, क्वाड) · रोसाल हॉकी · स्केटर हॉकी · स्लेज हॉकी · स्ट्रीट हॉकी · अंडरवॉटर हॉकी · अंडरवॉटर आइस हॉकी · युनिसायकल हॉकी\nकनोई पोलो · काउबॉय पोलो · सायकल पोलो · हत्ती पोलो · हॉर्सबॉल · पोलो · सेग्वे पोलो · याक पोलो\nजाळीवरुन चेंडू मारायचे प्रकार\nबीरिबोल · बोसाबॉल · फिस्टबॉल · फुटबॉल टेनिस · फुटव्हॉली · जियांझी · फुटबॅग नेट · पेटेका · सेपाक तक्र्व · थ्रो बॉल · व्हॉलीबॉल (बीच, पॅरालिंपिक)\nएअरसॉफ्ट · बास्क पेलोटा (फ्रॉटेनिस, जय् अलाई, झारे) · बुझकाशी · कर्लिंग · सायकल बॉल · डॉजबॉल · गेटबॉल · कबड्डी · खोखो · लगोरी · पेंटबॉल · पेटेंक · रोलर डर्बी · त्कौबॉल · उल्मा · अल्टिमेट · अंडरवॉटर रग्बी · वॉटर पोलो · व्हीलचेअर रग्बी · अंडरवॉटर फुटबॉल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑगस्ट २०१६ रोजी ०१:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-smart-city-public-awareness-rally-104301", "date_download": "2018-11-17T09:25:47Z", "digest": "sha1:ZV34ARBCY4J7X75L3Q2GZHXPNSEMXHNO", "length": 11837, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news smart city Public awareness rally ‘स्मार्ट सिटी’च्या वतीने जनजागृतीसाठी रॅली | eSakal", "raw_content": "\n‘स्मार्ट सिटी’च्या वतीने जनजागृतीसाठी रॅली\nबुधवार, 21 मार्च 2018\nपुणे - ‘रॉबिन हूड आर्मी’ने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने सोमवारी काढलेल्या सायकल रॅलीला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.\nपुणे - ‘रॉबिन हूड आर्मी’ने पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने सोमवारी काढलेल्या सायकल रॅलीला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.\nसायकल वापरून सार्वजनिक वाहतूक आणि पर्यावरण सुधारण्याच्या उद्देशाने नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अन्नाची नासाडी थांबविण्याबाबत जनजागृतीसाठी ही रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ सेवेतील सायकली नागरिकांच्या आकर्षणाचा विषय ठरल्या. या वेळी अनेक नागरिकांनी उत्सुकतेने ‘सर्व्ह द हंग्री’ या अभियानाबद्दल; तसेच सार्वजनिक सायकल शेअरिंग सेवेबद्दल जाणून घेतले. काही नागरिक स्वयंस्फूर्तीने रॅलीत सहभागी झाले. रॅलीत ‘भुकेल्यांना अन्न द्या’, ‘काहीही वाया घालवू नका’ अशा घोषणांचे फलक घेऊन नागरिक सहभागी झाले.\nरॅलीच्या आधी स्वयंसेवकांच्या पथकाने फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गोखले चौक येथे पथनाट्य सादर केले. गोखले चौकातून सुरू झालेल्या या रॅलीची मॉडर्न महाविद्यालयामार्गे जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यान येथे सांगता करण्यात आली.\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nखानदेश कन्येचा अमेरिकेत झेंडा \nपहूर, ता. जामनेर : \"अपेक्षां पुढती ... गगन ठेंगणे \" ही म्हण खरी करून दाखविली आहे , पहूर येथील आदीती अच्यूत लेले यांनी. सेंट्रल अमेरिकेतील अर्केन्सॅस...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/india-vs-australia-u19-world-cup-final/", "date_download": "2018-11-17T09:50:15Z", "digest": "sha1:3OXL7ILP33AGEULPGC7UEB2JIDXX4HUH", "length": 32378, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest India vs Australia U19 World Cup final News in Marathi | India vs Australia U19 World Cup final Live Updates in Marathi | भारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढत बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढत\nभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढत FOLLOW\nया एका वर्ल्ड कपपुरते हे खेळाडू लक्षात राहणार नाहीत - राहुल द्रविड\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारताने चौथ्यांदा अंडर-19 वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली ते प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली. निश्चितच आपल्या संघाने केलेल्या या विश्वविजयी कामगिरीवर द्रविड प्रचंड आनंदी आणि समाधानी आहेत. ... Read More\nRahul DravidIndia vs Australia U19 World Cup finalराहूल द्रविडभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढत\n२००७ साली द्रविडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमधील विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी साफ निराशाजनक झाली होती. मात्र खेळाडू म्हणून जे शक्य झाले नाही ते प्रशिक्षक म्हणून साध्य करण्याची संधी नियतीने द्रविडला दिली. ... Read More\nRahul DravidIndia vs Australia U19 World Cup finalराहूल द्रविडभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढत\n द वॉल ते चॅम्पियन प्रशिक्षक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nकुठल्याही सांघिक क्रीडा प्रकारात जेव्हा एखादा संघ विश्वविजयी ठरतो तेव्हा त्या वर्ल्डकपमध्ये महत्वाची भूमिका बजावणा-या खेळाडूंइतकीच त्या संघाच्या प्रशिक्षकाबद्दल चर्चा होते. 2014 सालच्या फुटबॉल वर्ल्डकपचेच उदहारण घ्या. ... Read More\nRahul DravidIndia vs Australia U19 World Cup finalराहूल द्रविडभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढत\nU19 World Cup final :'आम्हाला तुमचा अभिमान', सचिन तेंडुलकरकडून विश्वविजेच्या अंडर-19 भारतीय संघाचं कौतुक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजगभरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही आपला आनंद व्यक्त करत स्तुतीसुमनं उधळली आहेत ... Read More\nICC U-19 World Cup 2018India vs Australia U19 World Cup finalSachin Tendulkar19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढतसचिन तेंडूलकर\nU19 World Cup final : पृथ्वी शॉ आता परिपक्व खेळाडू बनला आहे, प्रशिक्षक राजू पाठक यांची शिष्याच्या पाठीवर थाप\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n'भारतीय युवा संघाने विश्वविजेतेपद पटकावल्याचा आनंद आहे. पृथ्वीने अप्रतिम नेतृत्व करून संघाला अखेरपर्यंत अपराजित ठेवले. त्याच्या खेळात खूप सुधारणा झाली असून तो आता परिपक्व खेळाडू बनला आहे' ... Read More\nPrithvi ShawICC U-19 World Cup 2018India vs Australia U19 World Cup finalपृथ्वी शॉ19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढत\nU19WorldCupFinal: भारताला चार वेळा विश्वचषक जिंकून देणारे चार कर्णधार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nICC U-19 World Cup 2018India vs Australia U19 World Cup finalTeam IndiaCricketVirat KohliPrithvi Shaw19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढतभारतीय क्रिकेट संघक्रिकेटविराट कोहलीपृथ्वी शॉ\nU19 World Cup final : मुंबईकर पृथ्वी शॉने मोडला विराट कोहलीचा विक्रम\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम अंडर 19 संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ ने मोडला आहे. ... Read More\nICC U-19 World Cup 2018India vs Australia U19 World Cup finalVirat KohliPrithvi Shaw19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढतविराट कोहलीपृथ्वी शॉ\nU19 World Cup final : भारताच्या पोरांनी जग जिंकलं, ऑस्ट्रेलियाला नमवून चौथ्यांदा विश्वचषकावर कोरलं नाव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nडावखुरा फलंदाज मनजोत कालराच्या शानदार शतकाच्या बळावर भारताने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवत चौथ्यांदा अंडर -19 वर्ल्डकप जिंकला. ... Read More\nIndia vs Australia U19 World Cup finalभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढत\nU19 World Cup final : विश्वचषक विजयाचे हे आहेत पाच शिल्पकार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआयसीसी अंडर 19 वर्ल्डकपमध्ये भारताने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरलं. ... Read More\nICC U-19 World Cup 2018India vs Australia U19 World Cup finalCricketTeam India19 वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धाभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढतक्रिकेटभारतीय क्रिकेट संघ\nभारताच्या अंडर-19 टीमचा विश्वविजयाचा चौकार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nIndia vs Australia U19 World Cup finalभारत वि. ऑस्ट्रेलिया 19 वर्षांखालील विश्वचषक अंतिम लढत\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Three-students-died-drowning/", "date_download": "2018-11-17T08:44:17Z", "digest": "sha1:DPGF4YW2YN3V3UTHPZGWZ4XRXMQLHD6S", "length": 10054, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा बुडून मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा बुडून मृत्यू\nतीन विद्यार्थ्यांसह चौघांचा बुडून मृत्यू\nचेन्नई येथून उन्हाळी शिबिरासाठी कातरखडक (ता. मुळशी) येथे आलेल्या तीन शाळकरी मुलांचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 25) सायंकाळी घडली होती. यातील एक मृतदेह बुधवारी रात्री तर दोन मृतदेह गुरुवारी (दि. 26) दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान मिळून आले आहेत. उन्हाळी शिबिराच्या पहिल्याच दिवशी कातरखडक तलावावर फिरण्यासाठी गेले असता तिघे जण पाण्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई येथील ए.सी.एस मॅट्रिक्युलेशन शाळेचे 13 ते 15 वयोगटातील 20 विद्यार्थी कातरखडक या ठिकाणी उन्हाळी शिबिरासाठी आले होते. शिबिराचा बुधवार हा पहिलाच दिवस होता. शिबिर सायंकाळी संपल्यानंतर हे सर्व जण कातरखडक येथे असलेल्या तलावावर गेले असता तिघे जण पाण्यात उतरले असता बुडाले.\nडॅनिश कलिम अनसारी (वय 14, रा. 59 मेन स्ट्रीट नेताजीनगर, आयओसी, चेन्नई), संतोष गणेश (वय 14, रा.246 नवलरनगर तोडियार पेठ, चेन्नई) आणि सर्वान्ना मुरूगराजा कुमार (वय 14, रा. 915, ई लाईननगर, ए ब्लॉक स्ट्रीट, कोडूनगायर, चेन्नई) असे धरणात बुडालेल्यांची नावे आहेत. यातील डॅनिश याचा मृतदेह बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बाहेर काढून पिरंगुट येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.\nदरम्यान बुधवारी रात्री अन्य दोघांचे शोधकार्य थांबवले होते. गुरुवारी सकाळी पुन्हा लवकरच शोधकार्यास सुरुवात करण्यात आली असता संतोष आणि सर्वान्ना यांचे मृतदेह दुपारी एक वाजेपर्यंत मिळून आले. गुरुवारी सकाळी कातरखडक येथील तलावामध्ये शोधकार्य करण्यासाठी एनडीआरएफचे एक पथक, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन आणि मुळशी विकास मंचाचे कार्यकर्ते दोन दिवस सतत प्रयत्न करत होते. यात मुळशी विकासमंचाचे अध्यक्ष प्रमोद बलकवडे, आशुतोष देशपांडे, नाना पासलकर, राहुल मालपोटे, प्रकाश महाले, बोट चालक कॅडवीन मेनेजीस यांनी मृतदेह शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या वेळी देहूरोड उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव माडगूळकर, पौडचे पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, नायब तहसीलदार नागेश गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक उध्दव खाडे, उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे शोधकार्यादरम्यान उपस्थित होते. दरम्यान परराज्यातून मुळशी तालुक्यात शिबिरासाठी आलेल्या छोट्या मुलांच्या अशा दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.\nपदाधिकार्‍याच्या मालकीच्या जमिनीमुळे मुळशीत शिबिर\nकातरखडक येथे चेन्नई येथून उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 20 मुलांचे आयोजन टिच फॉर इंडिया या संस्थेने केले होते. या संस्थेतील एका पदाधिकार्‍याची जमीन कातरखडक येथे असल्यामुळे कातरखडक येथील जागेची निवड या उन्हाळी शिबिरासाठी करण्यात आली असल्याची माहिती पुढे येत आहे.\nमहापालिकेचा जलतरण तलाव उठला जीवावर\nभोसरी सहल केंद्रातील जलतरण तालावात बुडून एका 22 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार आज गुरुवार दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. सनी बाळासाहेब ढगे (वय 22, रा. भोसरी) असे तलावात बुडालेल्या तरूणाचे नाव आहे. भोसरी सहलकेंद्रात महापालिकेच्या वतीने जलतरण तलाव बांधण्यात आलेला आहे. या तलावात दुपारी साडेतीनच्या सुमारास सनी पोहण्यासाठी आला असता तो बुडाला. हा प्रकार लक्षात येताच त्याला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाला. सनी याचा मृतदेह सायंकाळी साडेचारच्या सुमारास पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर भोसरी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/kognoli-toll-naka-20-lakh-fraud-belgaum/", "date_download": "2018-11-17T08:42:03Z", "digest": "sha1:U3AJDJCS7VDYGAPO2ESF4O7664B7UE5Y", "length": 5118, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोगनोळी नाक्यावर 20 लाख रुपये जप्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › कोगनोळी नाक्यावर 20 लाख रुपये जप्त\nकोगनोळी नाक्यावर 20 लाख रुपये जप्त\nविधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कोगनोळी टोल नाका येथे उभारण्यात आलेल्या विशेष पोलिस तपासणी नाक्यावर शनिवारी पुन्हा 20 लाखांची रोकड व कार जप्त करण्यात आली.\nहे पैसे गडहिंग्लज तालुक्यातील एका कंत्राटदाराचे असून ते तो मुंबईहून गडहिंग्लजकडे घेऊन जात होता. अरुण रामू सिक्री (रा.शिप्पूर, नेसरी, ता. गडहिंग्लज) असे या कंत्राटदाराचे नाव आहे. कारमधून घेऊन चाललेल्या वरील रकमेबाबत योग्य ती कागदपत्रे न मिळाल्याने ती रक्कम जप्त करण्यात आली. कारच्या मागील सीटवर एका बॅगमध्ये ही रक्कम असल्याचे दिसून आले. याबाबत सिक्री यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता ती मिळून आली नाहीत.\nचौकी पथकाचे निवडणूक अधिकारी दीपक हरदी, उपनिरीक्षक निंगनगौडा पाटील, भरारी पथकाचे मंजुनाथ करोशी, नारायण नाईक निवडणूक अधिसूचना कलम 171,123 नुसार कारवाई केली. निपाणी ग्रामीण पोलिसांत याबाबत फिर्याद दाखल आहे.\nसिक्री हे कंत्राटदार असून त्यांच्या व्यवसायाशी निगडीत ही रक्कम असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यापूर्वी गुुरुवारी कोल्हापूरहून गडहिंग्लजकडे कारमधून नेण्यात येणारी 10 लाखांची रोकड पकडण्यात आली होती.\nआयजीपी धमकीप्रकरणी चौघे ताब्यात\nविजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू\nआधी वडाप वाहनांना नियम लागू करा\nशॉर्टसर्किटने घराला आग, बैल ठार\nम.ए.समिती कार्यकर्त्यांवरील दोषारोप निश्‍चिती लांबणीवर\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/amrut-scheme-opposes-the-adoption/", "date_download": "2018-11-17T08:44:04Z", "digest": "sha1:IJFSE6UW5G5JP3CQVSU3GTILSBVU5OQ4", "length": 5305, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘अमृत’ योजनेला विरोधाचे ग्रहण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘अमृत’ योजनेला विरोधाचे ग्रहण\n‘अमृत’ योजनेला विरोधाचे ग्रहण\nकेंद्र सरकारने मंजूर केलेल्या ‘अमृत’ योजनेला दानोळीकरांनी टोकाचा विरोध दर्शवल्यानंतर योजनेचा उद्भव बदलण्याचा निर्णय झाला. हरिपूर-कोथळीदरम्यान उद्भवाला मुंबईतील बैठकीत ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी सर्व्हेसाठी गेले असता कोथळीकरांनीही त्यांना विरोध केला. त्यामुळे इचलकरंजीच्या ‘अमृत’ योजनेला लागलेले विरोधाचे ग्रहण अद्यापही कायम आहे.\n‘अमृत’ योजनेला विरोध करण्यासाठी कृष्णा बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे इचलकरंजीची वारणा कृती समिती विरुद्ध कृष्णा बचाव समिती असा नवीन संघर्ष उदयास येण्याची शक्यता आहे. दरम्यान, वारणाकाठावरून योजनेला विरोध वाढत चालल्याने इचलकरंजी नगरपालिकेने सुरुवातीला निश्‍चित केलेल्या काळम्मावाडीच्या योजनेचाच पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nदानोळीचा उद्भव बदलल्यानंतर ‘अमृत’ योजना पूर्णत्वास नेण्यासाठी वारणा बचाव समिती सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही सर्वच नेत्यांनी दिली होती. त्यामुळे हा उद्भव बदलण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, आता कोथळीकरांनी या योजनेला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे वारणा बचाव समिती, वारणाकाठचे लोकप्रतिनिधी आता कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. दानोळीच्या विरोधानंतर उद्भव बदलल्यानंतर कोथळीकरांनी केलेल्या विरोधाबाबत शासन कोणता निर्णय घेणार, यावर आता योजनेचे भवितव्य अवलंबून आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/HSC-results-Cut-off-will-grow/", "date_download": "2018-11-17T09:38:35Z", "digest": "sha1:ZFG5QXL7IYS6W2HG6RM4GQRP3JWZU6CR", "length": 6825, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कट ऑफ वाढणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nबारावीच्या निकालात मुंबई विभागाचा निकाल राज्यातील इतर मंडळाच्या तुलनेत जरी पिछाडीवर असला तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत बारावीला उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 7 हजारांनी वाढली आहे. त्याचबरोबर 90 टक्केहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही मुंबईत 2 हजारहून अधिक आहे. नव्वदी पार केलेल्या या विद्यार्थ्यांच्यामुळे मुंबईतील नामवंत महाविद्यालयात यंदा एफवाय ला प्रवेश घेताना काँटे की टक्‍कर निश्‍चित आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखांचा भाव वधारणार असून कटऑफमध्येही उच्चांकी वाढ होण्याची शक्यताही प्राचार्यांनी वर्तवली आहे.\nमुंबई विभागात तब्बल 300हून अधिक महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा 1.09 टक्क्यांनी घसरला असला मुंबईत टॉपर्स संख्या कमी नाही. त्याचबरोबर 75 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्याही 38 हजारांच्या घरात आहे. त्याचबरोबर सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही छप्पर फाड के टक्केवारी मिळाल्याने यंदा एफवाय प्रवेशात मोठी चुरस अपेक्षित आहे. मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयात 2 लाख 90 हजार जागा असल्याचे विद्यापीठाने म्हटले असले तरी विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या कोकण आणि मुंबई विभागीय मंडळातील उतीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 3 लाखाहून अधिक आहेत.\nमुंबई मंडळात एकूण 2 लाख 79 हजार 790 विद्यार्थी (पुनर्परीक्षार्थी मिळून) उत्तीर्ण झाले आहेत. तसेच कोकण विभागीय मंडळातून 31 हजार 529 विद्यार्थी आहेत. दोन्ही मंडळाचे 3 लाख 11 हजार विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. याशिवाय सीबीएसई आणि आयसीएसई या मंडळांचे बारावी उत्तीर्ण विद्यार्थीही आहेत. 40 हजार विद्यार्थ्यांनी 75 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. यामधील सर्वाधिक विद्यार्थ्यांची संख्या वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेच्या पारंपारिक अभ्यासक्रमांबरोबर सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांचा तीन ते चार टक्यांनी कटऑफ वाढेल अशी शक्यता प्राचार्यांनी व्यक्‍त केली आहे. वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील उतीर्ण विद्यार्थी संख्या आणि आता सद्यस्थितीत उपलब्ध जागा याची तुलना केल्यास प्रवेशाचे गणित चुकण्याची शक्यता आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/fir-on-rolate-game-players-in-nashik/", "date_download": "2018-11-17T09:23:59Z", "digest": "sha1:3NWISOXZF3523HZSK32FXLXERMX42THM", "length": 3387, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : ऑनलाइन रोलेट खेळणार्‍यांविरोधात गुन्हे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक : ऑनलाइन रोलेट खेळणार्‍यांविरोधात गुन्हे\nनाशिक : ऑनलाइन रोलेट खेळणार्‍यांविरोधात गुन्हे\nमोबाईलवर ऑनलाइन रोलेट बिंगो गेम खेळणार्‍या विरोधात सातपूर पोलीस ठाण्यात जुगाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा राजू कुमावत (23) आणि विनोदकुमार बी. मंडळ (30, दोघे रा. कुमावत चाळ, उपनगर) अशी या दोघा संशयित जुगार्‍यांची नावे आहेत.\nपोलीस नाईक सागर प्रभाकर कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी (दि.१३) रात्री 9.30 च्या सुमारास समृद्धी टी पॉइंटजवळील गावरान ठसा या बंद हॉटेलमध्ये कृष्णा आणि विनोदकुमार हे दोघेही मोबाईल फन गेम नावाचा रोलेट बिंगो हा गेम ऑनलाइनरित्या खेळताना आढळून आले.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Smart-City-direct-changes-in-work/", "date_download": "2018-11-17T09:26:51Z", "digest": "sha1:5JEKH64PB66K474TMJDJUJALPLQCQ7T2", "length": 6134, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संचालक मंडळ मात्र अंधारात; आज अहवाल सादर करणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › संचालक मंडळ मात्र अंधारात; आज अहवाल सादर करणार\n‘स्मार्ट सिटी’च्या कामांमध्ये परस्पर बदल\nस्मार्ट सिटी योजनेकडून तब्बल 155 कोटींच्या विकसकामांमध्ये संचालक मंडळांची मान्यता न घेता अनेक परस्पर बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे कामांची बिले अदा करण्यात येऊ नयेत, अशी मागणी स्मार्ट सिटी संचालक मंडळाकडून करण्यात आली आहे. त्यानंतर आता कामांमधील बदलांचा माहिती अहवाल शनिवारी (दि. 8) होणार्‍या स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येणार असून, या परस्पर बदलांवरून वादंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nकेंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सात वेगवेगळे घटक शहरात विविध स्वरूपाची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामध्ये डिजिटल माहिती फलक (व्हीएमडी), पर्यावरण सेन्सर्स अशा विविध कामांचा समावेश आहे. यामधील बहुतांश कामे ‘एल अ‍ॅण्ड टी’ या कंपनीकडे आहे. या कंपनीला घातलेल्या अटींमध्ये या कामांसाठी तत्कालीन स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सवलत दिली; तसेच निविदा प्रक्रियेतील अटी-शर्तीनुसार जे साहित्य नमूद करण्यात आले होते, त्या व्यतिरिक्त इतर साहित्याचा वापरण्यात आला. त्याचबरोबर स्मार्ट एलिमेंट्स निश्‍चित केलेल्या जागी न बसविता परस्पर अन्य ठिकाणी त्यांची बदलण्यात आली. कामांमधील या सगळ्या बदलांसाठी संचालक मंडळाची कोणतीही मंजुरी घेण्यात आलेली नव्हती. त्यातच ही कामे 95 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करत कंपनीने त्याच्या बिलांची मागणी स्मार्ट सिटीकडे केली आहे. मात्र, कामांमध्ये जे परस्पर बदल करण्यात आले आहेत, त्यांना संचालक मंडळांची मान्यता घेतली गेली नसल्याने ही मान्यता घेतल्याशिवाय बिले दिली जाऊ नयेत, तसेच बदलांचा अहवाल संचालक मंडळासमोर सादर करावा, अशा सूचना मंडळाने दिल्या होत्या. त्यानुसार, हा बदलांचा अहवाल मान्यतेसाठी ठेवण्यात आला असून, त्यावरून वाद होण्याची शक्यता आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/suicide-of-the-famous-dancer-abhijit-shinde/amp_articleshow/65521769.cms", "date_download": "2018-11-17T08:43:15Z", "digest": "sha1:Y35GKMWSGHS53Q6FRA2PSGX67QRTFXBF", "length": 4989, "nlines": 62, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "navi mumbai News: suicide of the famous dancer abhijit shinde - प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदे याची आत्महत्या | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदे याची आत्महत्या\nम टा खास प्रतिनिधी, मुंबईबॉलिवूडचा प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदे याने बुधवारी आत्महत्या केली...\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nबॉलिवूडचा प्रसिद्ध डान्सर अभिजीत शिंदे याने बुधवारी आत्महत्या केली. भांडुप येथील राहत्या घरी अभिजीतने पंख्याला गळफास घेतला. घटनास्थळावरून पोलिसांना चिठ्ठी सापडली असून यात त्याने बँक खाते मुलीच्या नावावर केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी भांडुप पोलिस अधिक तपास करीत आहेत.\nभांडुप व्हिलेज मार्गावरील एका सोसायटीमध्ये अभिजीत राहत होता. त्याची पत्नी गेल्या तीन महिन्यांपासून लहान मुलीसह माहेरी राहत आहे. यामुळे अभिजीत तणावाखाली होता. बुधवारी सकाळी घरात कुणी नसताना अभिजीतने घरातील पंख्याला गळफास घेतला. बराच वेळ अभिजीतने दरवाजा उघडला नाही त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. भांडुप पोलिसांनी घटनास्थळी जाऊन अभिजीतला जवळच्या रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. अभिजीतने सलमान खान, रणबीर कपूर, तुषार कपूर, रणवीर सिंग यांसारख्या बड्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.\nरविना टंडन नॅशनल पार्कच्या सदिच्छादूत\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/category/kids-zone/", "date_download": "2018-11-17T09:42:37Z", "digest": "sha1:7WCAWNXXNXWGSL6AUIFNN7WEZYAMPLX7", "length": 3477, "nlines": 53, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "मधली सुट्टी Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nआतातरी आमची दया करा…\nआतातरी आमची दया करा,दप्तराचे ओझे कमी करा’अशी केविलवाणी हाक देणारे ते इवले इवले जीव.अगदी मुकाट्यानं आईवडीलांचं ऐकुन सकाळी शाळेत जात असतात.त्यांना उठावसं वाटत नाही मुळात.तरीही अगदी डोळे फोडत उठतात.लगबगीनं तयारी करतात.थेट शाळेत जाण्यासाठी…….खरं तर त्यांना या ७२ व्या वर्षी तरी काय मिळालं शाळा म्हणजे नेमकं काय असतं हे त्या इवल्या जीवालाही काही माहीत नसते […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१)\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2018-11-17T09:40:44Z", "digest": "sha1:U3WUSOVGIDTWRIHQVAGDMWVYRBFPDCJW", "length": 7776, "nlines": 152, "source_domain": "www.marathimati.net", "title": "स्वा.विनायक दामोदर सावरकर | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: स्वा.विनायक दामोदर सावरकर\nने मजसी ने परत मातृभूमीला,सागरा प्राण तळमळला ॥धृ॥\nभूमातेच्या चरणतला तूंज धूतां,मी नित्य पाहिला होता;\nमज वदलासी अन्य देशिं चल जाउं;सृष्टिची विविधता पाहू.\nतैं जननी ह्रृद्‍ विरहशंकितहि झालें,परि तुवां वचन तिज दिधलें,\n‘मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टिं वाहीन.त्वरि तया परत आणीन\nविश्वसलों या तव वचनीं,मी,जगदनुभवयोगें बनुनी,मी\nतव अधिक शक्त ऊध्द्वरली मी,”येईन त्वरें” कथुनि सोडिलें तिजला,\nशुक पंजरिं वा हरीण शिरावा पाशीं,ही फसगत झाली तैशी\nभूविरह कसा सतत साहुं यापुढतीं,दश दिशा तमोमय होती,\nगुणसुमनें मी वेंचियली या भावें,कीं,तिनें सुगंधा घ्यावें\nजरि उध्द्वरणीं व्यय न तिच्या हो साचा,हा व्यर्थ भार विध्येचा.\nती आम्रवृक्ष-वत्सलता,रे,नव कुसुमयुता त्या सुलता,रे,\nतो बालगुलाबहि आतां,रे,फुलबाग मला,हाय\nनभिं नक्षत्रें बहुत,एक परि प्यारा-मज भरतभुमिचा तारा.\nप्रासाद ईथें भव्य;परी मज भारी-आईची झोपडी प्यारी.\nतिजवीण नको राज्य,मज प्रिय साचा-वनवास तिच्या जरी वनिंचा.\nभुलविणें व्यर्थ हें आता,रे,बहु जिवलग गमते चित्ता,रे,\nतुज सरित्पते,जी सरिता रे,तद्वीरहाची शपथ घालतो तुजला\nत्वस्वामित्वा सांप्रति जी मिरवते,भिऊनि कां आंग्लभूमीतें,\nमन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी\nजरि आग्लभूमि भयभीता,रे,अबला न माझि ही माता,रे,\nकथिल हें अगस्तिस आतां,रे,जो आंचमनी एक क्षणी तुज प्याला,\nThis entry was posted in मराठी कविता and tagged आई, कविता, दिशा, प्राण, मातृ, वचन, स्वा.विनायक दामोदर सावरकर on जानेवारी 11, 2012 by सहाय्यक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/ankush-landage-murder-case-criminal-murder-in-pune/", "date_download": "2018-11-17T08:48:14Z", "digest": "sha1:KFRXDHPRKDD2PIBEHJZOFNPFDXUT2BW5", "length": 4172, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : 'अंकुश लांडगे' प्रकरणातील आरोपीचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे : 'अंकुश लांडगे' प्रकरणातील आरोपीचा खून\nपुणे : 'अंकुश लांडगे' प्रकरणातील आरोपीचा खून\nभाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या हत्या प्रकरणातील सराईत गुन्हेगार जितेंद्र साळुंखे याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास अज्ञातांनी जितेंद्रवर हल्ला केला होता. मध्यरात्री एकच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.\nजितेंद्र ऊर्फ जितू जितेंद्र रामचंद्र साळुंखे ऊर्फ जितू पुजारी (वय ३२, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्रवर अंकुश लांडगे यांच्या हत्येव्यतिरिक्त बलात्काराचा गुन्हा देखील दाखल होता. यामध्ये त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. अंकुश लांडगे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी गोट्या धावडे याच्या बरोबर जितेंद्रला अटक करण्यात आली होती. धावडे याची कालांतराने सुटका झाली. मात्र जितू बलात्काराच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगत होता.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/District-Bank-will-accept-electricity-bill-in-217-branches/", "date_download": "2018-11-17T08:40:48Z", "digest": "sha1:VYDZQWGXLN6DZNIITBLA6W47RHQDBK4J", "length": 5936, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा बँक २१७ शाखांत वीजबिल स्वीकारणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › जिल्हा बँक २१७ शाखांत वीजबिल स्वीकारणार\nजिल्हा बँक २१७ शाखांत वीजबिल स्वीकारणार\nजिल्हा बँक सर्व 217 शाखात वीजबिल भरणा स्विकारणार आहे. बँक नफ्यासाठी वीजबिल भरणा स्वीकारत नाही. उलट त्यामध्ये बँकेला तोशिसच सहन करावी लागते. शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हा बँक ही सुविधा उपलब्ध करून देत आहे, असे बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी सांगितले.\nऑनलाईन कॅश कलेक्शन सिस्टिमची अंमलबजावणी व 1.36 कोटी रुपये बँक गॅरंटीस प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत महावितरणने दि. 1 फेब्रुवारी 2018 पासून जिल्हा बँक शाखांमधील वीजबिल भरणा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महावितरणने निर्णय दुरुस्त करत जिल्हा बँकेला वीजबिल स्विकारण्यास कळविले आहे.\nपाटील म्हणाले, वीजबिल स्विकारण्यासंदर्भात जिल्हा बँक व महावितरण यांच्यात दि. 31 मार्च 2016 ते दि. 31 मार्च 2019 पर्यंत करार झालेला आहे. मध्यंतरी सेंट्रलाईज्ड कलेक्शन सिस्टिमद्वारे वीजबिल स्विकारण्यासंदर्भात महावितरणने कळविले होते. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर प्रथम 23 शाखांमध्ये ही पद्धत सुरू केली. त्यासाठी सर्व्हर, इंटरनेट आणि मनुष्यबळासह सर्व सुविधा उपलब्ध केल्या. त्यानंतर लगेचच ऑनलाईन कॅश कलेक्शन सिस्टिम सुरू करणे व 1.36 कोटी रुपयांची बँक गॅरंटीसाठी महावितरणने बँकेला कळवले. शेतकर्‍यांच्या हितासाठी जिल्हा बँकेने हेही सर्व मान्य केले. महावितरणला तसे कळविले होते.\nपाटील म्हणाले, ऑनलाईन कॅश कलेक्शन सिस्टिमबाबत संचालक मंडळ बैठकीत निर्णय घेऊन कार्यवाही सुरू होणार होती. तत्पूर्वीच महावितरणने दि. 1 फेब्रुवारीपासून जिल्हा बँकेतील वीजबिल भरणा बंद करण्यात आल्याचे जाहीर केले. महावितरणची हा निर्णय घाईगडबडीतील, चुकीचा होता. महावितरणने चूक दुरुस्त करून जिल्हा बँकेला वीजबिल स्विकारण्यास कळवले आहे. त्यानुसार जिल्हा बँकेच्या सर्व 217 शाखात वीजबिल स्विकारण्याची सुविधा सुरू होत आहे.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/kolhapur/page/28", "date_download": "2018-11-17T09:13:09Z", "digest": "sha1:3DKWCD3RYNJ6AGSPDE2WNRCVP7MNZNSF", "length": 9853, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापुर Archives - Page 28 of 490 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर\nमहाजन ट्रस्टचा वर्धापनदिन उत्साहात\nप्रतिनिधी /कोल्हापूर : मडिलगे खुर्द (ता. भुदरगड) येथील शाहीर रामचंद्र गुंडू महाजन चॅरिटेबल ट्रस्टचा बारावा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. याप्रसंगी ‘आजचे पालक आणि विद्यार्थी’ या विषयावर प्रा. अंकिता खराडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहाजी पाटील होते. महाजन ट्रस्ट संस्थापक बी. आर. महाजन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाजन ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त मडिलगे खुर्दच्या सरपंच गौरी खापरे यांच्या ...Full Article\nशेतकऱयांचा ज्ञानार्जनातून अर्थार्जनाचा प्रवास सुकर\nप्रतिनिधी /कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात कार्यान्वित करण्यात आलेल्या रेशीम शेती इन्क्युबेशन सेंटरमुळे विद्यार्थ्यांचा आणि शेतकऱयांचाही ज्ञानार्जनातून अर्थार्जनाकडील प्रवास सुकर होणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले. ...Full Article\nशाळकरी बालिकेवर बलात्कार, नराधम शिक्षकास जन्मठेप\nप्रतिनिधी /कोल्हापूर : अल्पवयीन शाळकरी बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी पळशिवणे (ता. भुदरगड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा शिक्षक पांडूरंग शामराव सुतार (वय 49) याला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश सौ.ए.यु.कदम यांनी ...Full Article\nमहिला शहर काँग्रेसतर्फे झिम्मा-फुगडी कार्यक्रम उत्साहात\nकोल्हापूर महिला शहर काँग्रेसच्यावतीने काँग्रेस कमिटीमध्ये झिम्मा-फुगडी कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी महापौर शोभा बोंद्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. याप्रसंगी केडीसी बँक संचालिका उदयानिदेवी साळुंखे प्रमुख पाहुणे ...Full Article\nगुरव याची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी\nप्रतिनिधी/ इचलकरंजी क्रीडा व युवक सेवा संचलनालय व जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा यांच्यावतीने सातारा येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धा पार पडल्या. यामध्ये मुलांमध्ये सर्वेश गुरव याने 50 मी, 100 ...Full Article\nसर्वेश गुरव याची राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड\nप्रतिनिधी/ इचलकरंजी क्रीडा व युवक सेवा संचलनालय व जिल्हा क्रीडा कार्यालय सातारा यांच्यावतीने सातारा येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धा पार पडल्या. यामध्ये मुलांमध्ये सर्वेश गुरव याने 50 मी, 100 ...Full Article\nपिंपळगाव चिखली गुट्टा शर्यतीमध्ये पालची बैलजोडी प्रथम\nवार्ताहर/ पिंपळगांव येथील जिद्दी ग्रुप या मंडळाच्यावतीने आयोजित चिखली गुट्ठा शर्यतीमध्ये पाल येथील वेदांत राजाराम देसाई यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकाविला. वर्षभर काबाडकष्ट व मेहनत करून थकलेल्या बळीराजा शेतकऱयाला ...Full Article\nफासे पारधी समाजाच्या घरकुलाबाबत कार्यवाही करा\nप्रतिनिधी/ इचलकरंजी फासे पारधी समाजासाठी राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. पण या जमातीच्या लोकांना याच्<ााr माहिती नाही अथवा नगरपरिषदेकडून माहिती देण्यात येत नाही. गेली 35 ते 40 वर्षामध्ये ...Full Article\nतिटवेच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी पांडुरंग पाटील\nवार्ताहर/ कसबा वाळवे विद्या मंदिर तिटAdd Newवे (ता. राधानगरी) येथील शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी पांडुरंग बजरंग पाटील यांची तर उपाध्यक्षपदी आबासो बंडा किल्लेदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मुख्याध्यापक ...Full Article\nगोकुळची दूध पावडर दुबईला रवाना\nप्रतिनिधी/ कोल्हापूर दूध पावडर निर्यातीला जास्त मिळत असल्याने, गोकुळने दूध संघाने दुबईसह अन्य आखाती देशात दूध पावडर निर्यात सुरु केली असून शनिवारी चार कंटेनर दुबईला निर्यातीसाठी मुंबईकडे रवाना झाले. ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-29-august-2018/", "date_download": "2018-11-17T08:47:58Z", "digest": "sha1:ODT4YT3FDRJCEG5OVYW6KL6KOYOYVPY4", "length": 12598, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 29 August 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nतामिळनाडूच्या मुख्यमंत्री एडाप्पाडी के. पालनीस्वामी यांनी ‘MGR सेंटेनरी फिल्म स्टुडिओ’ या नावाच्या भारतातील सर्वात उंच फिल्म स्टूडियोचे उद्घाटन केले आहे.\nराष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट रोजी साजरा झाला.\nGoogle ने भारतीय भाषांतील प्रकाशकांसाठी ‘नवलखा’ लॉंच केले आहे.\nझटपट बॅंकेकडून झटपट कर्ज मिळवण्याकरिता Google Tez ने Google Pay म्हणून नाव बदलले आहे. Google ने अलीकडेच एचडीएफसी बँक लि., आयसीआयसीआय बँक लि., कोटक महिंद्रा बँक लि. आणि फेडरल बॅंक लिमिटेड यांच्याशी भागीदारी केली आहे.\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर “अटल जी ने कहा” नावाचे एक पुस्तक बृजेन्द्र रेही द्वारा लिहले आहे.\nसुषमा स्वराज यांनी हनोई, व्हिएतनाम येथे झालेल्या तिसऱ्या हिंदी महासागर सम्मेलनाचे उद्घाटन केले.\nदेशामध्ये ऊर्जा कार्यक्षमता कार्यक्रमांना चालना देण्यासाठी सरकार, जागतिक बॅंक आणि सरकारी कंपनी ईईएसएल यांनी $ 22 दशलक्ष कर्ज करार आणि $ 8 दशलक्ष गॅरंटी करार हस्तांतरीत केला आहे.\nइकॉनॉमिक पॉलिसी थिंक टँक एनसीएईआर ने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा विकास अंदाज 7.4 टक्के राखला आहे.\nनीरज चोप्रा आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला आहे.\nप्रसिद्ध मल्याळम चित्रपट दिग्दर्शक के. के हरिदास यांचे अलीकडेच निधन झाले आहे. ते 55 वर्षांचे होते.\nNext (NABARD) राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँकेत 69 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/at-lonawala-seema-shinde-giving-food-to-sparrows-286992.html", "date_download": "2018-11-17T09:16:36Z", "digest": "sha1:4N6XPXB2TOVFVBPRG4FVT4ETTDDB3QKE", "length": 12902, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "या चिमण्यांनो...चिऊताईसाठी खास पाहुणचार!", "raw_content": "\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nया चिमण्यांनो...चिऊताईसाठी खास पाहुणचार\nलोणावळ्याच्या डॉ. सीमा शिंदे सध्या त्या त्यांच्या या लाडक्या लेकींना भरवतायेत. गेली 8 वर्ष हा पाहुणचार अगदी नियमित सुरू आहे.\n13 एप्रिल : चिऊताई चिऊताई दार उघड, असं आपण नेहमी म्हणत असतो. पण लोणावळ्याच्या डॉ. सीमा शिंदे सध्या त्या त्यांच्या या लाडक्या लेकींना भरवतायेत. गेली 8 वर्ष हा पाहुणचार अगदी नियमित सुरू आहे. त्यामुळे या चिऊताई त्यांच्या घरातही स्वत:चं घर असल्याच्या थाटात वावरतात. घराच्या कानाकोपऱ्यात या चिऊताईचे सुरेख घरकुल आहेत.\nएकीकडे चिमण्या दिसत नाहीत, अशी शहरात तक्रार येते. पण या चिमण्या मात्र स्वत:हून इथे येतात. व्यवसायानं डॉक्टर असलेल्या सीमा शिंदे या परिसरातल्या अनेकांसाठी आधार बनल्यात. त्यांना या चिमण्यांचाही अपवाद नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-17T09:35:53Z", "digest": "sha1:S57YKJC6RHNMVRNTSTBSP7CUTFT6QKC5", "length": 10921, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रेम प्रकरणातून- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\n प्रेम प्रकरणातून आजीसह 7 वर्षाच्या नातीची निर्घृण हत्या\nसुशीला पिंपळकर (वय ५२)आणि श्वेता राजपूत (वय ७)अशी मृतांची नावं आहेत.\nप्रेमाचा कहर, युवकाने घरात घुसून तरुणीवर सपासप चालवली तलवार\nप्रेम प्रकरणातून सुपरवायझरने केला कामगाराचा खून\n आजीच्या अनैतिक संबंधामुळे गेला 10 महिन्याच्या चिमुकलीचा जीव\nनितीन आगे खून प्रकरणी सर्व आरोपींची पुराव्याअभावी सुटका\nएकतर्फी प्रेमातून भाजप आमदाराच्या मुलीवर प्राणघातक हल्ला\nमुंबईच्या महालक्ष्मी भागात महिलेवर अज्ञात व्यक्तीनं केला हल्ला\nप्रेमप्रकरणातून गावात राडा, 30 घरांची तोडफोड आणि वाहनांची जाळपोळ\nप्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलीची आत्महत्या\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96/%E0%A5%A8%E0%A5%AD_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6", "date_download": "2018-11-17T09:28:33Z", "digest": "sha1:BMUBH2JWGVMLF65Z32G3FGDRMXRAWUYB", "length": 4024, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२७ फेब्रुवारी २०१० - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२७ फेब्रुवारी २०१०\nमुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे (२६ डिसेंबर, १९१४ - ९ फेब्रुवारी, २००८) हे कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी झटणारे मराठी समाजसेवक होते. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर, महाराष्ट्र येथे 'आनंदवन' नावाचा आश्रम सुरू केला. याशिवाय वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अश्या इतर सामाजिक चळवळींतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. (पुढे वाचा...)\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑगस्ट २०१८ रोजी १६:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2009/09/", "date_download": "2018-11-17T08:25:33Z", "digest": "sha1:6H74RGVBZAQN73I5BQKVYY4SRMQYNLN4", "length": 28888, "nlines": 145, "source_domain": "blog.khapre.org", "title": "Archive for September 2009", "raw_content": "\nभरतात राजकारण म्हणजे चराऊ कुरण झाले आहे, कोणीही कसेही खा कोणी बोलणार नाही. असा विचार करून राजकारणी मंडळींनी आपल्या वाली वारसांना या धंद्यात ओढायचे ठरवलेले दिसते. बरोबर आहे, यात काही अक्कल लागत नाही, डिग्री लागत नाही.\nभाजपाचे सर्वेसर्वा श्री.गोपीनाथ मुंडे यांची घराणेशाही- बंधू पंडितअण्णा मुंडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष. त्यांचे चिरंजीव धनंजय मुंडे परळी मतदारसंघासाठी, गोपीनाथरावांची कन्या सौ. पंकजा पालवे मुंडे उमेदवारी जाहीर. पंडितअण्णांचे जावई मधुसूदन केंद्रे गंगाखेड मधून उमेदवारी, धनंजय मुंडे यांना आष्टीतून उमेदवारी.\nमहाजन घराणेशाही - प्रमोद महाजन यांच्या कन्या सौ.पूनम महाजन राव घाटकोपर पश्चिम मतदार संघ.\nविलासराव देशमुख - त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख राज्य विधान परिषदेचे सदस्य, अमित देशमुख लातूर ग्रामीण मतदारसंघातू्न.\nसुशीलकुमार शिंदे खासदार - वारसदार कन्या प्रणिती शिंदे सोलापूर मध्य मधून उमेदवारी.\nछगन भुजबळ - पुतणे समीर भुजबळ ना्शिकचे खासदार, स्वतः छगन भुजब्ळ येवल्यातून उमेदवार,माझगाव मधून पंकज भुजबळ.\nगणेश नाईक - स्वतः पर्यावरण मंत्री, चिरंजीव संजीव नाईक ठाण्याचे खासदार, दुसरे चिरंजीव संदीप नाईक ऐरोली मधून उत्सुक.\nरण्जीत देशमुख - कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, त्यांचे चिरंजीव आशिष देशमुख भाजपच्या तिकीटावर, तर अनिल देखमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख नागपूर पश्चिम मतदारसंघातून इच्छुक.\nप्रमोद शेंडे - विधानसभेचे उपाध्यक्ष, यांचे चिरंजीव शेखर शेंडे वर्धा मतदारसंघातून उमेदवारी.\nरिपब्लिन नेते जोगेंद्र कवाडे यांचे चिरंजीव जगदीप कवाडे, शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजीत, वर्धा जिल्ह्यातील सुरेश देशमुख यांचे चिरंजीव समीर देशमुख, लातूरचे खासदार जयंत आवळे यांचे चिरंजीव राहुल आवळे, तर भाजपचे खासदार संतोष दानवे यांनी आपल्या पत्नी निर्मला यांच्यासाठी उमेदवारी निश्चित करून घेतली.\nमार्ग यशाचा जीवनात महत्वाचा\nत्याबद्दल दोन गोष्टी सांगतो, पहा-\nदोन सुतार असतात. दोघं दोन खोल्यांमध्ये काम करत असतात. चंदू आणि नंदू अशी या दोघांची नावे. चंदू जो सकाळी आठ वाजता कामला सुरुवात करायचा, तो दुपारी दोन वाजताच थांबायचा. दोन ते तीन जेवणाची वेळ आणि मग तीन नंतर परत जे काम सुरु तर सहा वाजेपर्यंत कामच काम. नंदूचे मात्र जरासे वेगळे होते. तो दर तासाने पाच मिनिटे थांबत असे आणि सारखे थांबूनदेखील त्याचे काम अधिक तर असेच; पण ते अधिक सफाईदारदेखील असे.\nचंदूला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटे. एकदा तो नंदूला म्हणाला, '' नंदू, मी तर अगदी १ मिनिटदेखील न थांबता, वेळ न दवडता काम करतो तरी तुझ्यापेक्षा माझे काम कमीच असते. तू तर दर तासाने जरा वेळ थांबतो तर असे कसे काय घडते '' यावर नंदूने त्याला सांगितले, '' अरे चंदू, मी दर तासाने जरा वेळ थांबतो, याचा अर्थ मी अजिबात वेळ वाया घालवत नाही. उलट दर तासानं मी माझ्या हत्यारांना धार करतो. म्हणजे हत्यारे धारदार होऊन तेज चालतात आणि काम लवकर व सफाईदार होते. ''\nतर हे असेच आहे. आपले काम जास्त होणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते दर्जेदार, परिपूर्ण आणि गुणात्मकदृष्ट्या उच्च मूल्यांचेच झाले पाहिजे असा ध्यास घेतला, तर नक्कीस उत्कृष्ट प्रतीचे परिपूर्ण काम करण्यात आपल्याला यश मिळु शकते. त्यासाठी आपण सर्वप्रथम ' मला हे जमणार नाही, अशक्य आहे, नकोच ' इ. शब्द आपल्या शब्दकोशातून कायमचे हद्दपार करायला हवे.\nनेपोलियनच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नव्हता, असे आपण कायमच ऐकतो. सुनील राममूर्ति हे तरुण वक्त तरुणांना कायम सांगतात. ' इम्पॉसिबल ' ( अशक्य ) या इंग्रजी शब्दाची फोड करा. I m possible - आय एम पॉसिबल दडलेला आहे आणि त्यातला ' आय ' फार म्हणजे फार महत्वाचा आहे. ' आय ' म्हणजे - ' मी.' मला शक्य आहे. ' फक्त मलाच शक्य आहे, ' असाच अर्थ या शब्दातून व्यक्त होतो आणि हे कळण्यासाठी, आपल्या अंतरीच्या शक्ती जागृत होण्याची गरज असते आणि त्या जागृत करणे हेदेखील फक्त आपल्याच हातात असते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वृत्ती जागी झाली पाहिजे.\nसकारात्मक विचार नेहमी वंशपरंपरागत असतो-\nप्रत्येक यशस्वी माणूस हा सकारात्मक विचारांचा असतो. आपल्या चुकांमधून खचून न जाता, आपल्याकडून काय चूक झाली का झाली माझे प्रयत्न कुठे आणि कसे कमी पडले कोणती पद्धत जास्त फायद्याची ठरली असती कोणती पद्धत जास्त फायद्याची ठरली असती असे जर आपल्या चुकांचे आपणच परीक्षण केले आणि स्वतःला सुधारले, तरच आपण यशाकडे वाटचाल करु शकतो.\nमार्ग यशाचा जीवनात महत्वाचा\nत्याबद्दल दोन गोष्टी सांगतो, पहा-\nदोन सुतार असतात. दोघं दोन खोल्यांमध्ये काम करत असतात. चंदू आणि नंदू अशी या दोघांची नावे. चंदू जो सकाळी आठ वाजता कामला सुरुवात करायचा, तो दुपारी दोन वाजताच थांबायचा. दोन ते तीन जेवणाची वेळ आणि मग तीन नंतर परत जे काम सुरु तर सहा वाजेपर्यंत कामच काम. नंदूचे मात्र जरासे वेगळे होते. तो दर तासाने पाच मिनिटे थांबत असे आणि सारखे थांबूनदेखील त्याचे काम अधिक तर असेच; पण ते अधिक सफाईदारदेखील असे.\nचंदूला या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटे. एकदा तो नंदूला म्हणाला, '' नंदू, मी तर अगदी १ मिनिटदेखील न थांबता, वेळ न दवडता काम करतो तरी तुझ्यापेक्षा माझे काम कमीच असते. तू तर दर तासाने जरा वेळ थांबतो तर असे कसे काय घडते '' यावर नंदूने त्याला सांगितले, '' अरे चंदू, मी दर तासाने जरा वेळ थांबतो, याचा अर्थ मी अजिबात वेळ वाया घालवत नाही. उलट दर तासानं मी माझ्या हत्यारांना धार करतो. म्हणजे हत्यारे धारदार होऊन तेज चालतात आणि काम लवकर व सफाईदार होते. ''\nतर हे असेच आहे. आपले काम जास्त होणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच ते दर्जेदार, परिपूर्ण आणि गुणात्मकदृष्ट्या उच्च मूल्यांचेच झाले पाहिजे असा ध्यास घेतला, तर नक्कीस उत्कृष्ट प्रतीचे परिपूर्ण काम करण्यात आपल्याला यश मिळु शकते. त्यासाठी आपण सर्वप्रथम ' मला हे जमणार नाही, अशक्य आहे, नकोच ' इ. शब्द आपल्या शब्दकोशातून कायमचे हद्दपार करायला हवे.\nनेपोलियनच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नव्हता, असे आपण कायमच ऐकतो. सुनील राममूर्ति हे तरुण वक्त तरुणांना कायम सांगतात. ' इम्पॉसिबल ' ( अशक्य ) या इंग्रजी शब्दाची फोड करा. I m possible - आय एम पॉसिबल दडलेला आहे आणि त्यातला ' आय ' फार म्हणजे फार महत्वाचा आहे. ' आय ' म्हणजे - ' मी.' मला शक्य आहे. ' फक्त मलाच शक्य आहे, ' असाच अर्थ या शब्दातून व्यक्त होतो आणि हे कळण्यासाठी, आपल्या अंतरीच्या शक्ती जागृत होण्याची गरज असते आणि त्या जागृत करणे हेदेखील फक्त आपल्याच हातात असते. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची वृत्ती जागी झाली पाहिजे.\nसकारात्मक विचार नेहमी वंशपरंपरागत असतो-\nप्रत्येक यशस्वी माणूस हा सकारात्मक विचारांचा असतो. आपल्या चुकांमधून खचून न जाता, आपल्याकडून काय चूक झाली का झाली माझे प्रयत्न कुठे आणि कसे कमी पडले कोणती पद्धत जास्त फायद्याची ठरली असती कोणती पद्धत जास्त फायद्याची ठरली असती असे जर आपल्या चुकांचे आपणच परीक्षण केले आणि स्वतःला सुधारले, तरच आपण यशाकडे वाटचाल करु शकतो.\nम्हणजेच स्वतः बद्दल, स्वतःच्या सामर्थ्याचा योग्य अंदाज असणे, आत्मविश्वास असणे. स्वतः च्या कष्टांवर, कर्तृत्वावर विश्वास असणे आणि स्वतः चे बलस्थान ओळखून असणे. आपल्या स्वतः च्या सामर्थ्याचा अंदाज आपण स्वतः जितक्या चांगल्या प्रकारे करु शकतो, तेवढा कोणीच करु शकत नाही. मला काय येते मी काय करु शकतो मी काय करु शकतो हे पाहून त्या क्षेत्रात आघाडी मारणे अधिक प्रभावी असते. आपल्याला काय येत नाही, याचा विचार करण्यापेक्षा, आपल्याला प्रयत्नपूर्व काय येऊ शकते, ते पाहून त्यातल्या महामार्गाचा विचार करता आला पाहिजे.\nम्हणजेच स्वतः बद्दल, स्वतःच्या सामर्थ्याचा योग्य अंदाज असणे, आत्मविश्वास असणे. स्वतः च्या कष्टांवर, कर्तृत्वावर विश्वास असणे आणि स्वतः चे बलस्थान ओळखून असणे. आपल्या स्वतः च्या सामर्थ्याचा अंदाज आपण स्वतः जितक्या चांगल्या प्रकारे करु शकतो, तेवढा कोणीच करु शकत नाही. मला काय येते मी काय करु शकतो मी काय करु शकतो हे पाहून त्या क्षेत्रात आघाडी मारणे अधिक प्रभावी असते. आपल्याला काय येत नाही, याचा विचार करण्यापेक्षा, आपल्याला प्रयत्नपूर्व काय येऊ शकते, ते पाहून त्यातल्या महामार्गाचा विचार करता आला पाहिजे.\nहे कुठेतरी मी वाचले होते........\nफळांचे गुण दडले आहेत त्यांच्या आकारात\nहे जग परमेश्वराने निर्माण केले आहे, अशी एक आपली श्रद्धा आहे. ती खरी मानायची तर माणूस हे परमेश्वराचे लाडके अपत्य मानायला हवे. याचे कारण म्हणजे परमेश्वराने निसर्गात ज्या गोष्टी तयार केल्या आहेत त्याचा मानवाला जास्तीत जास्त कसा उपयोग होईल, याचाच विचार करुन तयार केल्या आहेत. शास्त्रज्ञांनीही तसे सांगितले आहे. अगदी फळांचाच आकार घ्या. फळांचे आकार मानवी अवयवांशी साधर्म्य राखणारे आहेत. इतकेच नव्हे तर ही फळे ज्या मानवी अवयवांसारखी दिसतात त्या अवयवांना ती उपयोगी पडतात, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. गाजर गोल कापले की ते मानवी डोळ्यांसारखे दिसते. म्हणजे त्याच्या मधल्या भागाकडे नीट पाहिल्यावर तो बुबुळासारखा दिसतो. गाजर खाण्याने रक्ताची कमतरता भरुन निघते; पण त्याचबरोबर गाजर दृष्टी चांगली होण्यासाठीही तितकेच उपयोगी पडते. टोमॅटो चिरला की आत त्याचे चार भाग दिसून येतात. माणसाच्या हदयाचेही चार भाग असतात आणि टोमॅटोत असणारे लाइकोपीन नावाचे द्रव्य हदयासाठी गुणकारी आहे. द्राक्षांचे घोस असतात. हे घोस रक्तपेशींप्रमाणे दिसतात. द्राक्षे खाल्ल्याने रक्त वाढण्यास मदत होते. आक्रोडाचा आतल्या भाग मानवी मेंदूसारखा दिसतो. बटाटयाचा आकार स्वादुपिंडासारखा आहे. मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ग्लुकोजच्या प्रमाणात कार्बोहायड्रेट तयार करण्याचे काम बटाटा करतो. कांदा चिरला की त्याचा आकार पेशींसारखा दिसतो. अलीकडेच एका संशोधनात आढळून आले आहे की, पेशींमध्ये नको असलेल्या पदार्थांना बाहेर काढण्यात कांदा मदत करतो. लसूणदेखील शरीरातील नको असलेल्या पदार्थांना बाहेर काढण्यात मदत करतो. आहे की नाही निसर्गाची करणी माणसाच्या भल्याची \nदैनिक ’पुढारी’ मधील एका लेखावरून, वाचकांच्या माहितीसाठी.\nसुंदर कविता, व्यनी मदी गावली.\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82/", "date_download": "2018-11-17T09:43:29Z", "digest": "sha1:26ZSRAGEMNLJ2MEALGVDTJFMJURV7QDN", "length": 8603, "nlines": 101, "source_domain": "chaupher.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धम्मचक्र बुध्दविहारात मुला मुलींना ड्रेसचे वाटप | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धम्मचक्र बुध्दविहारात मुला मुलींना ड्रेसचे वाटप\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त धम्मचक्र बुध्दविहारात मुला मुलींना ड्रेसचे वाटप\nचौफेर न्यूज – घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त चिंचवड शाहुनगर येथील धम्मचक्र बुध्दविहारात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भगवान गौतम बुध्द आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संस्थेचे अध्यक्ष सुरेश कसबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सामुदायीक बुध्दवंदना करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती देणारी व्याख्याने उपासक, उपासिकांनी दिली. तसेच यावेळी नालंदा फाऊंडेशनच्या वतीने धम्मचक्र बुध्दविहारात नियमित साप्ताहिक बुध्दवंदनेस हजर राहणा-या लहान मुला मुलींना पांढ-या ड्रेसचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या वतीने मोफत सेवा देणा-या नालंदा वधू वर सुचक मंडळाचे उद्‌घाटन सुरेश कसबे यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ प्रबोधनकार तुषार सुर्यवंशी यांचा खंजेरी वादनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पी.जी.रंगारी, मनिषा कसबे, एस.एल. वानखेडे, मानसी वानखेडे, साहेबराव खरात, एस.के.गणवीर, सुर्यकांत दारोंडे, विजय कांबळे, सेवकराव फाले, मंगेश सोनकांबळे, प्रकाश जोगदंड, गोकुळ गायकवाड, सतिश कसबे, रामदास इंगळे, सतिश प्रगणे, राहुल गोरे, त्रिशरण गायकवाड, श्रीकांत जाधव आदी उपस्थित होते.\nPrevious articleतापकीरनगरात मैला मिश्रीत पाणीपुरवठा करणाऱ्या प्रशासनावर कारवाई करा – दाखले\nNext articleडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या पुर्व संध्येला सांगवीत भीम जलसातून समाज प्रबोधन\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-11-17T08:23:07Z", "digest": "sha1:KT3KEG56OQB47CTJK4547VGKQJJ2JUHV", "length": 7712, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नीरव मोदीच्या कुटूंबीयांचा 52 कोटींचा विंडफार्म जप्त | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nनीरव मोदीच्या कुटूंबीयांचा 52 कोटींचा विंडफार्म जप्त\nनवी दिल्ली – पीएनबी घोटाळा करून देशाबाहेर पसार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आणखी एक दणका दिला. नीरवच्या कुटूंबीयांची मालकी असणारा 52 कोटी रूपयांचा विंडफार्म ईडीने जप्त केला.\nजप्त करण्यात आलेला विंडफार्म राजस्थानच्या जैसलमेरमध्ये आहे. त्याची क्षमता 9.6 मेगावॅट वीजनिर्मितीची आहे. संबंधित फार्ममध्ये अनेक पवनचक्‍क्‍या आहेत. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्‍टच्या (पीएमएलए) अंतर्गत विंडफार्म जप्तीची कारवाई केली. पीएनबी घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणाची चौकशी ईडीकडून केली जात आहे. या केंद्रीय यंत्रणेने आतापर्यंत नीरवची 691 कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे. नीरव हा पीएनबी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार आहे. तर त्याचा मामा मेहुल चोक्‍सी या प्रकरणातील सहआरोपी आहे.\nपीएनबी घोटाळ्याबद्दल गुन्हे दाखल होण्यापूर्वीच नीरव आणि चोक्‍सीने देशाबाहेर पलायन केले. त्यांनी अमेरिकेत आश्रय घेतल्याचा अंदाज आहे. मात्र, त्यांचा नेमका ठावठिकाणा अजून समजू शकलेला नाही. ईडीबरोबरच सीबीआयही पीएनबी घोटाळ्याचा तपास करत आहे. याप्रकरणी आतापर्यंत नीरव आणि चोक्‍सीची मोठ्या प्रमाणात मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणे जिल्हा: थोरात स्कूलचा 98.57 टक्के निकाल\nNext articleशिक्रापूर विद्याधाम प्रशालेचा 94.53 टक्के निकाल\nतपास अधिकारी अजय कदम यांना तात्काळ हटवा\nझोपेसाठी फिलिपाईन्सच्या अध्यक्षांनी टाळली शिखर परिषद\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nभारत – चीन दरम्यान लष्करी अधिकाऱ्यांची चर्चा\nशाहिद आफ्रिदीचे ‘ते’ वक्तव्य योग्यच – राजनाथ सिंह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/seva/names/initial-boy/boys-dh/", "date_download": "2018-11-17T09:01:54Z", "digest": "sha1:27GIOI7ZA635S4B7XO2NAAVFI3P4AHJZ", "length": 7129, "nlines": 215, "source_domain": "www.marathimati.net", "title": "ध आद्याक्षराहून मुलांची नावे | dh Marathi baby boy names", "raw_content": "\nध आद्याक्षराहून मुलांची नावे\nएका पक्षाचे नाव, धनाचा स्वामी\nपुण्यवान, स्वभाव, कर्तव्य, पहिला पांडव\nधर्माचे पालन करणारा, एका राजाचे नाव\nधार्मिक आचरण करणारा, एका राजाचे नाव\nबुद्धिमान, शांत, बलवान, सौम्य, निश्चय\nश्रेष्ठ पुरुष, एका पक्षाचे नाव\nस्थिर, उत्तानपाद व सुनीति यांचा अढळपद मिळवणारा, अढळ तारा, आकाश, देवभक्त पुत्र, स्वर्ग, शंकर\nप्रतिक्रिया द्या. प्रतिक्रिया रद्द करा\nआपला ई-पत्ता कुठेही प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक घटक असे दाखविले आहेत *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-rare-bird-found-wadrai-seashore-2860", "date_download": "2018-11-17T08:31:05Z", "digest": "sha1:6MUQNE3G4AAJUAMFTZQYS43GS26QF7MQ", "length": 7866, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news rare bird found on wadrai seashore | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवडराई समु्द्रकिनारी आढळला हा दुर्मिळ पक्षी..\nवडराई समु्द्रकिनारी आढळला हा दुर्मिळ पक्षी..\nवडराई समु्द्रकिनारी आढळला हा दुर्मिळ पक्षी..\nगुरुवार, 30 ऑगस्ट 2018\nवडराई समु्द्रकिनारी आढळला हा दुर्मिळ पक्षी..\nVideo of वडराई समु्द्रकिनारी आढळला हा दुर्मिळ पक्षी..\nपालघर मधील वडराई समुद्रकिनारी 'ब्राऊन बूबी' हा दुर्मिळ पक्षी आढळला. वडराई गावातील दिनेश आणि गणेश मेहेर या मासेमारी करणाऱ्या तरुणांना समुद्रकिनारी हा निराळा पक्षी दिसला होता.हा पक्षी फारसा उडू शकत नव्हता. त्यांनी त्याला समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला, परंतू तो पुन्हा-पुन्हा किनाऱ्याकडे परत येत असे. त्यामुळे या पक्षाला कोणती इजा झाली आहे का हे पाहण्यासाठी तरुणांनी त्याला घरी घेऊन गेले. या पक्षाला तपकिरी समुद्री कावळा' असंही म्हटलं जातं.\nपालघर मधील वडराई समुद्रकिनारी 'ब्राऊन बूबी' हा दुर्मिळ पक्षी आढळला. वडराई गावातील दिनेश आणि गणेश मेहेर या मासेमारी करणाऱ्या तरुणांना समुद्रकिनारी हा निराळा पक्षी दिसला होता.हा पक्षी फारसा उडू शकत नव्हता. त्यांनी त्याला समुद्रात सोडण्याचा प्रयत्न केला, परंतू तो पुन्हा-पुन्हा किनाऱ्याकडे परत येत असे. त्यामुळे या पक्षाला कोणती इजा झाली आहे का हे पाहण्यासाठी तरुणांनी त्याला घरी घेऊन गेले. या पक्षाला तपकिरी समुद्री कावळा' असंही म्हटलं जातं.\nपालघर palghar समुद्र bird\nमुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी...\n'मातोश्री'वर जाण्यात कमीपणा काय\nमुंबई : शिवसेना-भाजपचे काही मुद्यावर निश्‍चितपणे मतभेद आहेत. त्यामध्ये गैर काही नाही...\nEXCLUSIVE :: फडणवीस सरकारची चार वर्ष.. भाजपने काय कमावलं \nVideo of EXCLUSIVE :: फडणवीस सरकारची चार वर्ष.. भाजपने काय कमावलं \nरविवारी मुंबईचा पारा ३८ अंशांवर\nमुंबई - ऑक्‍टोबर संपायला तीन दिवस शिल्लक असतानाही कमाल तापमानातील वाढ कायम अाहे....\nलायन एअरवेजच्या विमानाचा अवघ्या १३ मिनिटांत तुटला संपर्क;...\nइंडोनेयिची राजनाधी जकार्ताहून 'लायन एअर'च्या 'बोईंग 737 मॅक्स 8' या विमानाने...\n(Video) - दोन मिनिट जरी उशीर झाला असता तरी अपघातग्रस बोटीतील कुणीही...\nशिवस्मारकाच्या पायाभरणीला अपघाताचं गालबोट लागलंय. शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी...\nदोन मिनिट जरी उशीर झाला असता तरी अपघातग्रस बोटीतील कुणीही वाचलं नसतं\nVideo of दोन मिनिट जरी उशीर झाला असता तरी अपघातग्रस बोटीतील कुणीही वाचलं नसतं\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/kolhapur/page/29", "date_download": "2018-11-17T09:17:14Z", "digest": "sha1:CFHERG5XSMCZ3EOVPGHY3NUEVQAT62WQ", "length": 10036, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कोल्हापुर Archives - Page 29 of 490 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर\nदीप पब्लिक स्कूलचे सलग चौथ्या वर्षी ऍक्रोबॅटिक स्पर्धेत यश\nप्रतिनिधी/ जयसिंगपूर येथील दीप पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वारणानगर येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ऍक्रोबॅटिक जिमनॅस्टिक चॅम्पियनशिप स्पर्धा उत्कृष्ट यश संपादन केले. सृष्टी हंकारे, क्षितिजा शेळके, दिव्या सारडा, ओंकारराजे जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. तसेच चेतन झंवर, सानिका जगताप, शुभंकर जोशी, वैभव केसरे, अभिषेक पाटील, साईप्रसाद सालीयन यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना शाळेचे ...Full Article\nलोकहित सामाजिक विकास व परिवर्तन संस्थेतर्फे गुणवंतांचा सत्कार\nप्रतिनिधी/ कुरूंदवाड शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील लोकहित सामाजिक विकास व परिवर्तन संस्थेच्यावतीने गुणीजणांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष विनोद पुजारी होते. संस्थेचे अध्यक्ष संजय माने व ...Full Article\nविकासकामांना निधी कमी पडू देणार नाही\nवार्ताहर/ नरंदे नरंदे ता. हातकणंगले येथील विकासकांना निधी कमी पडू देणार नाही तसेच नागनाथ मंदिरास ’ब’ वर्ग पर्यटन दर्जा मंजूर झाला असून 2 कोटी निधी मंजुरी पैकी येत्या आठवडा ...Full Article\nआप्पाचीवाडी श्री हालसिध्दनाथ यात्रा 25 ऑक्टोबरपासून\nवार्ताहर / म्हाकवे श्री क्षेत्र आप्पाचीवाडी ता. निपाणी येथील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या हालसिध्दनाथ देवाची यात्रा 25 ते 29 ऑक्टोबर दरम्यान भरणार आहे, अशी माहिती ग्रा. पं. सदस्य व ...Full Article\nपर्यायी शिवाजी पुलाच्या फौंडेशनचे पीसीसी काँक्रीटचे काम पूर्ण\nप्रतिनिधी/ कोल्हापूर शिवाजी पुलाला पर्यायी पुलाच्या बेड फैंडेशनच्या कामाला सोमवारी दुपारी सुरूवात झाली. रात्री उशिरा बेड, फेंडेशनच्या पीसीसी काँक्रिटचे काम पुर्ण करण्यात आले. मंगळवारपासून पुलाच्या सेंट्रींगच्या कामाला सुरूवात होणार ...Full Article\nशासकीय तंत्रनिकेतनचा कमला कॉलेजबरोबर सामंजस्य करार\nप्रतिनिधी/ कोल्हापूर शासकीय तंत्रनिकेतन व कमला कॉलेजमध्ये नकताच सामंजस्य करार झाला आहे. या करारांतर्गत जेम्स ऍन्ड ज्वलरी अभ्यासक्रम कमला कॉलेजमधील बी-होक विभागाच्या मुलींना मोफत शिकवला जाणार आहे. तसेच त्यांना ...Full Article\nप्रतिनिधी/ कोल्हापूर राज्यस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश या तीन राज्यांतील निकाल भाजपच्या विरोधात गेला, तर पूढची लोकसभा निवडणूक लांबू शकते. देशात स्व. इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदाच्या काळात 19 महिन्यांची आणीबाणी लावली. ...Full Article\nशामराव देसाई यांना राष्ट्ररत्न पुरस्कार\nगोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनाही पुरस्कार प्रतिनिधी/ सेनापती कापशी येथील शेतकरी संघटनेचे (जैव इंधन) अध्यक्ष शामराव देसाई यांना ग्लोबल ऍग्रो फौंडेशन आणि शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेच्यावतीने ...Full Article\n‘दाभाळ ते दिल्ली’ विनय तेंडुलकर या चरित्रात्मक पुस्तकाचे प्रकाशन\nप्रतिनिधी/ पणजी गोमंतकीय कुठल्याही क्षेत्रात मागे राहण्याचे कारण म्हणजे गोमंतकीय गोमंतकीयांची प्रशंसा करत नाहीत. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे अभिनंदन करत नाही. एकही व्यक्ती परिपूर्ण असूच शकत नाही. प्रत्येकांमध्ये चांगले ...Full Article\nमराठा समाजातील तरुणांनी उद्योगाकडे वळावे\nप्रतिनिधी/ कोल्हापूर मराठा समाजाच्या उद्धारासाठी तरुणांनी उद्योग, व्यवसाय करणे आवश्यक आहे. उद्योग, व्यवसायाच्या माध्यमातून समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. याकरीत मराठा समाजातील तरुणांनी उद्योग, व्यवसायाकडे वळावे असे आवाहन ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/editorial/manasa/fakruddin-bennur/amp_articleshow/65468630.cms", "date_download": "2018-11-17T09:09:16Z", "digest": "sha1:JOD37FSDUHYKLQZXCUXJYIYBMUZW5FWE", "length": 7181, "nlines": 62, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "Manasa News: fakruddin bennur - पुरोगामी अभ्यासक | Maharashtra Times", "raw_content": "\nज्येष्ठ अभ्यासक प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांच्या निधनाने मुस्लिम, दलित आणि पुरोगामी चळवळींचा एक भक्कम वैचारिक आधारवड कोसळला. सोलापूरच्या नामांकित संगमेश्वर महाविद्यालयात दीर्घकाळ अध्यापन करणारे बेन्नूर हे केवळ चार भिंतींमध्ये रमणारे शिक्षक नव्हते.\nज्येष्ठ अभ्यासक प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांच्या निधनाने मुस्लिम, दलित आणि पुरोगामी चळवळींचा एक भक्कम वैचारिक आधारवड कोसळला. सोलापूरच्या नामांकित संगमेश्वर महाविद्यालयात दीर्घकाळ अध्यापन करणारे बेन्नूर हे केवळ चार भिंतींमध्ये रमणारे शिक्षक नव्हते. प्राध्यापक आणि संशोधकासाठीची अभ्यासू वृत्ती जोपासताना विविध परिवर्तनाच्या आणि प्रबोधनांच्या चळवळींशी त्यांनी स्वत:ला जोडून घेतले होते. किंबहुना या चळवळींना वैचारिक व संस्थात्मक अधिष्ठान देण्याचे काम केले. अखिल भारतीय मराठी मुस्लिम साहित्य परिषद, मुस्लिम ओबीसी आंदोलन, इतिहास पुनर्लेखन समिती या संस्थांच्या उभारणीत पुढाकार घेऊन त्यांनी मुस्लिम समाजमनाला व्यासपीठ उपलब्ध करून दिले.\nमहात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, छत्रपती शाहू महाराज, पंडित जवाहरलाल नेहरू, कार्ल मार्क्स आदींचे विचार व कार्य यांच्या अभ्यासातून भारतीयत्वाची मांडणी करताना प्रा. बेन्नूर यांनी भारतीय मुस्लिमांच्या मानसिकतेचा व त्यांच्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचाही चिकित्सक अभ्यास केला. भारतीय मुस्लिमांच्या राष्ट्रनिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी मनोवृत्ती आज वाढते आहे. या मनोवृत्तीचा त्यांनी केवळ समाचार घेतला नाही, तर त्यांचा बुरखाही फाडला. मुस्लिम विचारवंत व राजकारणी यांच्याकडे साचेबद्ध पद्धतीने न पाहण्याचा, धर्माच्या आधारावर त्यांची वर्गवारी न करण्याचा आग्रह ते धरत. ‘भारतीय मुसलमानोंकी मानसिकता और संरचना’, ‘हिंदुत्व’, ‘मुस्लिम आणि वास्तव’, ‘मुस्लिम मराठी साहित्य : एक वास्तव’ असे ग्रंथ त्यांच्या चिंतनाचा प्रत्यय देतात. ‘मुस्लिम मानस’ आणि ‘मुस्लिम दृष्टिकोन’ यांचा वेध घेणारे त्यांचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांच्यासारखा चिकित्सक अभ्यासक काळाच्या पडद्याआड गेल्याने समाजाचे अपार नुकसान झाले आहे.\n#प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर#पुरोगामी अभ्यासक#अभ्यासक#Professor#fakruddin bennur\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1169/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2018-11-17T08:48:13Z", "digest": "sha1:QD3FEDPUQGZLUL2R7BPMTMMZDQCQCMCV", "length": 6733, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nसत्तेत आल्यावर उत्तम विकास करण्याची पक्षाची परंपरा आहे - जयंत पाटील\nकोल्हापूर-शिरोळ नगरपालिकेमध्ये अमरसिंह माने पाटील यांचा विजय झाला याबद्दल जनतेचे आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले शिरोळवासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. अमर माने हे पक्षाचे चांगले कार्यकर्ते आहेत, ते शिरोळ नगरपालिकेचा विकास करतील, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.\n'स्काय इज द लिमिट' ही पक्षाची कार्यपद्धती आहे - जयंत पाटील ...\nगुरूवारी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी युवा कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची कार्यपद्धती जाणून घेत, पक्षविस्ताराविषयी सविस्तर चर्चा केली. 'स्काय इज द लिमिट' ही आपली काम करण्याची पद्धत आहे, असे म्हणत बुथ कमिटीवर आपल्याला भर द्यायचा आहे असे मत जयंत पाटील यांनी मांडले. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्याला ९१ हजार ४०० बुथ पर्यंत पोहोचायचे आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच् ...\nप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांना वाहिली श्रद्धांजली ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी एटीएस प्रमुख, कर्तव्यदक्ष अधिकारी हिमांशू रॉय यांच्या शोकसभेस उपस्थित राहून कुटुंबियांचे सांत्वन केले. परिवेक्षणार्थी अधीक्षकापासून ते दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुख पदापर्यंतच्या प्रत्येक पोस्टिंगवर स्वत:ची आगळी छाप निर्माण करणारे कर्तबगार आणि धडाडीचे अधिकारी हिमांशू रॉय कर्करोगाची लढाई लढण्यात मात्र अपयशी ठरले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र पोलिस दलात निर्माण झालेली ही पोकळी भरून येणे कठीण आहे, अशी भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली. ...\nमोदींना 'मेक इन महाराष्ट्र' सोबतच 'फार्मर्स डेथ इन महाराष्ट्र' ही दाखवा – धनंजय मुंडे ...\nसध्या मेक इन इंडियाची मुंबईत जोरात चर्चा सरू असून त्याच्या उदघाटनाला पंतप्रधान मोदी मुंबईत येत आहेत. यावेळी मोदींना 'मेक इन महाराष्ट्र' सोबतच मोदींना 'फार्मर्स डेथ इन महाराष्ट्र' ही दाखवाव्या, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर आज सोडले. मुख्यमंत्रांना दुष्काळाचा विसर पडला आहे का, असा प्रश्न आज मुंबईतील राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे यांनी सरकारला केला आहे. राज्यात भीषण दुष्काळ पडलेला असताना राज्य सरकारचे त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. दुष्काळ निवारण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-distribution-only-40-percent-crop-district-10800", "date_download": "2018-11-17T09:31:11Z", "digest": "sha1:PHOJBFPAVVDHOZWPRLTFRNYFZJ2VHX4L", "length": 14736, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Distribution of only 40 percent of the crop in the district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजळगाव जिल्ह्यात पीककर्जाचे उद्दीष्ट ४० टक्केही पूर्ण नाही\nजळगाव जिल्ह्यात पीककर्जाचे उद्दीष्ट ४० टक्केही पूर्ण नाही\nरविवार, 29 जुलै 2018\nजळगाव : जिल्ह्यात पीककर्ज वितरणाचे उद्दीष्ट अद्याप ४० टक्केही पूर्ण झालेले नाही. कर्जमाफीचे लाभार्थी नव्या पीककर्जापासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांना कर्जासाठी अजूनही तालुक्‍याच्या ठिकाणी पायपीट करावी लागत आहे.\nजळगाव : जिल्ह्यात पीककर्ज वितरणाचे उद्दीष्ट अद्याप ४० टक्केही पूर्ण झालेले नाही. कर्जमाफीचे लाभार्थी नव्या पीककर्जापासून वंचित आहेत. अनेक शेतकऱ्यांना कर्जासाठी अजूनही तालुक्‍याच्या ठिकाणी पायपीट करावी लागत आहे.\nजिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने नियमित कर्जदारांची खरीप पीककर्जाची अधिकाधिक प्रकरणे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असून, या बॅंकेने समाधानकारक काम केले आहे. जिल्ह्यात एकूण सुमारे १६५० कोटी रुपये रक्कम पीककर्ज म्हणून वितरित करायची आहे. त्यापैकी जिल्हा बॅंकेला सुमारे १ हजार कोटी रुपये कर्ज म्हणून द्यायची आहे. या बॅंकेने नियमित कर्जदारांना ७० टक्‍क्‍यांवर पीककर्ज वितरण केले. तर कर्जमाफीच्या लाभार्थ्यांनाही पीककर्ज वितरण सुरू आहे. सोसायट्यांना त्याबाबत तातडीने कार्यवाहीच्या सूचना बॅंकेने दिल्याची माहिती मिळाली.\nकर्जमाफीच्या लाभार्थींना कर्ज देण्यास टाळाटाळ सुरू आहे. ग्रामीण भागातील शाखांमध्ये कर्ज मिळणार नाही, जिल्हास्तरावर कृषी विकास शाखेत जा, असे या बॅंकांचे ग्रामीण भागातील अधिकारी सांगत आहेत. यामुळे कर्जमाफीचे लाभार्थी त्याठिकाणी चकरा मारीत आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ४० टक्केही पीककर्ज वितरण केलेले नाही. कर्ज का देत नाहीत, हे लेखी कळवायलाही या बॅंका तयार नाहीत.\nकर्ज नीलच्या दाखल्यांच्या तक्रारी\nजळगाव जिल्हा बॅंकेकडून कर्ज घेतलेल्या कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना सोसायट्यांकडून कर्ज फेडल्याचे दाखले मिळण्यात अडचणी आहेत. सोसायट्या दाखला देत नसल्याने नवे पीककर्ज घेताना अडचणी येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nजळगाव jangaon पीककर्ज कर्ज कर्जमाफी खरीप\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nनाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/international/karachi-chinese-officer-murdered-future-chinas-billionaire-project-threatens-future/", "date_download": "2018-11-17T09:50:59Z", "digest": "sha1:F5L6RHEZPGI63MMKDALSONNNQOHBY3UB", "length": 34142, "nlines": 407, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Karachi Chinese Officer Murdered; Future Of China'S Billionaire Project Threatens The Future | कराचीत चिनी अधिकाऱ्याची हत्या; चीनच्या अब्जावधींच्या प्रकल्पाचं भवितव्य धोक्यात | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nकराचीत चिनी अधिकाऱ्याची हत्या; चीनच्या अब्जावधींच्या प्रकल्पाचं भवितव्य धोक्यात\nपाकिस्तानात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने राहणा-या चिनी नागरिकांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मागच्याच आठवडयात पाकिस्तानच्या कराची शहरात चेन झ्यु या चिनी नागरिकाची हल्लेखोरांनी दिवसाढवळया गोळया झाडून हत्या केली.\nठळक मुद्देहल्लेखोराने 46 वर्षीय चेन यांच्या दिशेने नऊ गोळया झाडल्या. दुचीन आणि पाकिस्तानला जोडणा-या सीपीईसी प्रकल्पात इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीसाठी चीनने 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे.\nलाहोर - पाकिस्तानात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने राहणा-या चिनी नागरिकांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मागच्याच आठवडयात पाकिस्तानच्या कराची शहरात चेन झ्यु या चिनी नागरिकाची हल्लेखोरांनी दिवसाढवळया गोळया झाडून हत्या केली. त्यामुळे पुन्हा एकदा चिनी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची शहरात वेगवेगळया देशांचे दूतावास आहेत. त्या भागात ही हत्या झाली.\nहल्लेखोराने 46 वर्षीय चेन यांच्या दिशेने नऊ गोळया झाडल्या. दुस-या दिवशी जिन्ना रुग्णालयात चेन यांचा मृत्यू झाला. ते शांघाय स्थित कॉस्को शिपिंग लाइन्स कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. 1994 पासून ही कंपनी पाकिस्तानात व्यवसाय करत आहे. कराची पोलिसांनी दहशतवादविरोधी पथकाकडे या प्रकरणाचा तपास दिला आहे. चीन आणि पाकिस्तानला जोडणा-या सीपीईसी प्रकल्पात इन्फ्रास्ट्रक्चरच्या उभारणीसाठी चीनने 50 अब्ज डॉलरची गुंतवणूक करत आहे.\nयाआधी सुद्धा या प्रकल्पावरील नाराजीतून अनेक चिनी नागरिकांची पाकिस्तानात हत्या झाली आहे. कराचीतील हत्येमुळे चीनने पुन्हा एकदा पाकिस्तानला त्यांच्या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. चिनी नागरिकांचा विचार करता त्यांच्या जीवाला असणारा धोका वाढत जाणार आहे असे माजी लष्करी अधिकारी इकराम सेहगल यांनी सांगितले. पाथफाईंडर ग्रुप या पाकिस्तानातील सर्वात मोठया सुरक्षा कंपनीचे ते चेअरमन आहेत.\nसीपीईसी प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी लष्कराने 15 हजाराची विशेष फोर्स उभी केली आहे. सीपीईसी प्रकल्पामुळे चीनचा शिनजियांग प्रात आणि पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर बंदर जोडले जाणार आहे. सीपीईसी प्रकल्पाच्या कामात अनेक अडथळे आले आहेत. ऑक्टोंबर महिन्यात पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातील कामगारांच्या वसतिगृहावर अज्ञात आरोपींनी ग्रेनेड हल्ला केला होता. या ग्रेनेडच्या स्फोटात 26 कामगार जखमी झाले होते.\nहे बंदर सीपीईसी प्रकल्पाचा भाग आहे. ग्वादर बंदर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये आहे. या भागात विपुल साधन संपत्ती आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीपीईसी प्रकल्पाला बलुचिस्तानमध्ये मोठा विरोध आहे. हे बंदर पश्चिम चीनला मध्यपूर्व आणि युरोपशी जोडणार आहे. या प्रकल्पासाठी काम करणा-या चिनी नागरीकांवर यापूर्वीही इथे हल्ले झाले आहेत.\nवसतिगृहात कामगार जेवायला बसलेले असताना दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने ग्रेनेड फेकले अशी माहिती पोलीस अधिकारी इमाम बक्षी यांनी दिली. पाकिस्तान नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर करत असल्याने बलुचिस्तानातल्या अनेक गटांचा सीपीईसी प्रकल्पाला विरोध आहे. बलुचिस्तानमध्ये अनेक दहशतवादी सुद्धा सक्रीय आहेत. दहशतवादी हल्ले करुन इथे सुरु असलेल्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. 2014 पासून आतापर्यंत बलुचिस्तानात 50 कामगारांची हत्या झाली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nवायफळ बडबड केल्यानं सत्य बदलत नाही, संयुक्त राष्ट्रात भारताची पाकला चपराक\nकाश्मीर खोऱ्यातील हिंसा म्हणजे नव्या युगाची पहाट- हाफिज बरळला\nया बेटावर फक्त कुत्रेच राहातात... मच्छिमारांच्या मदतीमुळे राहिले जिवंत\nपाकिस्तानमधील सर्वांत श्रीमंत नेता, 400 अरब संपत्ती\nपाकचा उद्दामपणा; उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारला, भारताकडून समन्स\n चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा\nकिती दिवस, किती लांब\nCalifornia WildFire: कॅलिफोर्नियामधील वणव्यात अख्खे शहर भस्मसात\n कॉम्प्युटरचा गंध नसलेला मंत्री बनला सायबर सिक्युरिटी प्रमुख\nअॅपलचे फोन वापरू नका, अन्यथा...\nसंसदेत 35 खासदार भिडले; एकमेकांना लाथाबुक्क्यांनी हाणले...\nपासपोर्टवरील नाव बदलल्यावर काय कराल\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/photo-gallery/photo-gallery-of-nepal-bangladesh-passenger-aircraft-crash-284384.html", "date_download": "2018-11-17T09:03:37Z", "digest": "sha1:QWKPOADLEKPSSZASV6PXWREF5S5SGY52", "length": 1503, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - दुर्दैवी अपघातानंतर विमानाची 'अशी' अवस्था–News18 Lokmat", "raw_content": "\nदुर्दैवी अपघातानंतर विमानाची 'अशी' अवस्था\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVideo : मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-17T09:04:52Z", "digest": "sha1:MHRPXNIE2OEVUGH6YYH4XWO2F63KQVLH", "length": 12040, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाड- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nजिमला जाणं ठरलं अखेरचं, अपघातात तिघेही मित्र ठार\nसाताऱ्यात एका भीषण अपघात तीन तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.\nगणेशोत्सवानिमित्त या मार्गावर असेल जड वाहनांना बंदी\nमहाडमधील सर्पमित्रांची केरळमध्ये कमाल; 20 साप सोडले सुरक्षित ठिकाणी\nBus Accident : पोलादपूर दुर्घटनेतील मृतांची नावं\nबसमधून फेकला गेलो म्हणून वाचलो,बचावलेल्या प्राध्यापकाने सांगितलं नेमकं काय घडलं\nमुंबईत मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी वाहतुक कोंडी\nमुंबई-गोवा हायवे बंद, काय आहे कोकणातल्या पावसाची स्थिती\nआज आणि उद्या मुंबईत जोरदार पाऊस, हवामान खात्याचा इशारा\nरत्नागिरी, रायगडमध्ये मुसळधार, सावित्री नदीनं धोक्याची पातळी गाठली\nमुंबई-गोवा महामार्गावर कोसळेली दरड हटवली, वाहतूक सुरळीत सुरू\nरायगडावर चेंगराचेंगरी, दगड अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू\nमहाराष्ट्र May 3, 2018\nअंगाचा थरकाप उडवणाऱ्या मगरींचा 'तो' व्हिडिओ कुठला \nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/mns/", "date_download": "2018-11-17T08:46:14Z", "digest": "sha1:HEPKOZ3AQVOWPELOGC5BLHPVPRVJ7MYU", "length": 12533, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Mns- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nब्लॉग स्पेसNov 13, 2018\nराज भैय्या, स्वागत है\nज्या मुद्यावरुन गुद्द्यावर आले होते तिथेच राज ठाकरे काही तरी चाचपडत आहे. उत्तरभारतीयांच्या कार्यक्रमात राज ठाकरे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जाणार आहे. खुद्द राज ठाकरे यांनीच हा निर्णय घेतल्यामुळे मनसेसैनिकही चक्रावून गेले आहे.\nराज ठाकरे स्टंटबाजी करत आहेत : संजय निरुपम\nउत्तर भारतीय मंचावर उपस्थित राहणार राज ठाकरे\n‘...तर खळ्ळ खटॅक करू’, छटपूजेवरून मनसे पुन्हा आक्रमक\nकाशिनाथ घाणेकरला प्राईम टाईम शो द्या नाहीतर..., मनसे पुन्हा आक्रमक\nराज ठाकरे यांचं भाऊबीज कार्टून : मोदींवर रुसलेली ही बहीण कोण\nसगळं चांगलं चाललेलं राज ठाकरेंना का दिसत नाही- चंद्रकांत पाटील\n‘लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर’, राज ठाकरेंचा दिवाळी धमाका\nमनसेनं ८ च्या आधीच फोडले फटाके, कोर्टाच्या नियमांचं उल्लंघन\n‘मनसे मतभेद’, आंदोलनामध्ये नांदगावकर-देशपांडे यांच्यात वाद\nVIDEO: रेल्वेत जास्त किंमतीने विकत होते खाद्यपदार्थ, मनसे दाखवला इंगा\nशिवसेनेला उत्तर भारतीयांची मतंही पाहिजे आणि हप्ताही - संदीप देशपांडे\nपैसे काढायचे असतात तेव्हाच शिवसेनेचे राजीनामे निघतात - राज यांचा हल्लाबोल\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/new-foreign-secretary/", "date_download": "2018-11-17T09:12:21Z", "digest": "sha1:ZPTN76Z3QM52Q3XAYIYU6IIE6B3PAJAD", "length": 10069, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "New Foreign Secretary- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nदेशाच्या परराष्ट्र सचिवपदी पुण्याच्या विजय गोखले यांची नियुक्ती\nविजय केशव गोखले यांची देशाच्या परराष्ट्र सचिव पदी नियुक्ती झाली आहे. गोखले हे मूळचे पुण्याचे आहेत. हा बहुमान मिळवणारे ते दुसरे महाराष्ट्रीयन आणि पुणेकर ठरले आहेत\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/863/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88,_%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BE...;_%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D", "date_download": "2018-11-17T09:08:51Z", "digest": "sha1:BRJ6BA5IFJIEMQAILSFW75ZKRUYLAROL", "length": 8934, "nlines": 42, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nताई, आमच्या केळीला भाव मिळवून द्या ना...; छोट्याश्या मुलीची सुप्रियाताई सुळेंना आर्त हाक\nताई, आमचे पप्पा खूप मेहनत करुन केळी पिकवतात. पण केळीला भाव नसल्यामुळे ते चिंतेत आहेत. माझ्यासोबत खेळत नाही. ताई तुम्ही काहीतरी करा पण आमच्या केळीला भाव मिळवून द्या, अशी आर्त हाक चौथीत शिकणार्याप राजश्री देवानंद पाटील या चिमुकलीने आज खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे करत आपल्या शेतातील केळी ताईंना भेट दिली.\nराजश्रीची विनंती ऐकल्यानंतर सुप्रियाताई सुळे यांनी केळीला भाव मिळवून देण्यासाठीच आम्ही ही हल्लाबोल यात्रा काढली असल्याची तिची समजूत घातली. तसेच आमचे नेते विधिमंडळात याबाबतीत आवाज उचलतील असे आश्वासन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेचा तिसरा टप्पा सध्या उत्तर महाराष्ट्रात सुरु असून आज रावेर येथील सभेला राष्ट्रवादीचे नेते जळगावहून रावेरसाठी निघाले होते. वाटते निंबोरा या गावात देवानंद पाटील यांची केळीची बागेला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट दिली.\nया वेळी शेतकरी देवानंद पाटील म्हणाले की \"सध्या केळीला ७०० प्रति क्विंटल भाव मिळत आहे. आघाडी सरकारच्या काळात १००० ते १२०० भाव मिळत होता. करपा रोगाने यंदा केळीचे मोठे नुकसान केले असून त्याची नुकसानभरपाई मिळालेली नाही. पिकविमा मिळायलाही अडचण येत आहे. त्यातच वीज बिल भरमसाठ आल्यामुळे ते भरले जात नाहीत. कर्जमाफी तर दूरच राहिली.\"\nत्या मुलीने दिलेली केळी ताई, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व इतर नेत्यांनी खाऊन मुलीची समजूत काढत तिच्या पालकांना धीर देत रावेर येथील सभेसाठी पुढे मार्गक्रमण केले.\nखा. सुप्रिया सुळेंनी संसदेत ऐकवले सरकारला खडे बोल ...\nलोकसभेमध्ये खा. सुप्रिया सुळे यांनी आज सरकारला खडे बोल सुनावले. 'आज डिजिटल इंडियाचे विचार सरकार मांडत आहे, याबद्दल निश्चित आनंद आहे. मात्र 'घर वापसी', 'पुरस्कार वापसी' आणि 'गोवंश मांसबंदी'सारख्या गोष्टी डिजिटल इंडियाला शोभणाऱ्या नाहीत', असा टोला सुळे यांनी सरकारला लगावला.वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्द्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात साहित्यिकांकडून एकाच वेळी पुरस्कार परत दिले जात आहेत. पुरस्कार वापसीच्या अनेक घटना घडत आहेत. यावरूनसरकारने स्वपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. तसेच सरकारकडून योग्य निर्णयांची ...\nडिजिटल इंडिया चा गजर करतांना ‘अस्वस्थ’ भारताची केंद्राने दखल घ्यावी- सुप्रिया सुळे ...\n‘डिजिटल इंडिया’ असा नारा लावत असतांना असा अस्वस्थ ‘भारत’ आपण पुढच्या पिढीस दाखवत आहोत ही अत्यंत खेदाची बाब असल्याची टीका खासदार सौ.सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत केली. ‘मेक इन इंडिया’, निव्वळ उद्योगधंदे, तंत्रज्ञान याच्यापुरता सीमित नसून त्यात ‘शेतकरी’ ही समाविष्ट आहे. रोहित वेमुला, जेएनयु यासारख्या लागोपाठ घडणाऱ्या घटनांमुळे युवावर्गात अस्वस्थता आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुर्दैवी आहेत, महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्येची घटना घडल्यावर कलम ...\nसत्ताधाऱ्यांचे उपोषण म्हणजे एक ढोंग - सुप्रिया सुळे ...\nसत्ताधारी पक्षाचे खासदार उद्याच्या उपोषणाच्या व्यवस्थापनासाठी व्यस्त आहेत. संसद चालू देत नाही म्हणून हे उपोषण केले जात आहे. या उपोषणाने काय साध्य होणार हाऊस चालू द्यायचे की नाही, याचा अधिकार सत्ताधारी पक्षाकडे असतो. त्यामुळे हे उपोषण म्हणजे एक ढोंग आहे, असा आरोप खा. सुप्रिया सुळे यांनी केला. त्या #वारजे येथील #हल्लाबोल आंदोलनाच्या सभेला संबोधित करत होत्या.भाजपने पुणे शहरात २४ तास पाण्यासाठी योजना आणली होती. त्यासाठी साडे चार हजार कोटी खर्च करण्यात येणार होते. आम्ही आवाज उठवला होता म्हणून १ हजार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/06/blog-post_8446.html", "date_download": "2018-11-17T09:42:42Z", "digest": "sha1:XX3VZXFNJYKYTDRLP725IMRWKCAJLMSZ", "length": 19310, "nlines": 191, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: कोरडा दुष्काळ", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nबुधवार, २५ जून, २०१४\nकोरडा दुष्काळ जाहिर करण्याची वेळ\nनांदेड(खास प्रतिनिधी)पावसाळा सुरु होऊन मृगनक्षत्र गेले आर्द्राची सुरुवात होऊ चार दिवस लोटले, मात्र पाऊस अजूनही बेपत्ता आहे. पावसाभावी शेतकर्यांची स्वप्न भंगली जात असून, पेरण्य खोलळंबल्याने हि दुष्काळ सदृश्य परिस्थितीची चाहूल आहे. गात वर्षी अतिवृष्टीने ओळ दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती मात्र यावर्षी त्याउलट स्थिती आहे. आता कोरडा दुष्काळ जाहिर करण्याची वेळ आली असताना मात्र विकासाच्या नावाने गप्पा मारणारे नेते या बाबत बोलत नसल्याने शेतकर्यांना कोणी वाली आहे कि नाही असा सवाल अन्नदाता विचारीत आहे.\nमृगनक्षत्र संपले तरी जिल्ह्यात पेरणीसाठी पुरक पाऊस झाला नाही. ज्या भागात तुरळक पाऊस झाला. त्या भागात केवळ १ टक्के पेरण्या झाल्या. उर्वरीत भागात पाऊस झाला नसल्याने पेरण्या पुर्णपणे खोळंबल्या आहेत. खरीप हंगामघेण्यासाठी शेतकर्‍यांनी खरीप पूर्व मशागतीची कामे अटोपली आहेत. गतवर्षी झालेली अतीवृष्टी आणि त्यातुन झालेले शेतीचे नुकसान लक्षात घेता यावर्षी पाऊस लवकर येईल या आपेक्षेवर शेतकर्‍यांनी मशागतीची कामे लवकरच आटोपली. खते, बी-बियाने खरेदी करून ठेवण्यात आली. याशिवाय शेतीची अवजारेही तयार ठेवण्यात आली. कर्ज काढून, बचेतीला ठेवलेल्या पैशातून पदरमोड करून बियान्यांची खरेदी करण्यात आली. पाऊस वेळेवर झाल्यानंतर आपल्या पेरण्या खोळंबु नयेत यासाठी शेतकर्‍यांनी परिस्थितीशी तोडजोड करून तयारी केली. यावर्षीची लगन सराई त्या मानाने मोठी होती. लगनसराईत शेतीकडची कामे खोळंबु नयेत यासाठी विशेष काळजी घेतली गेली. सोयाबीन, कापुस या नगदी पिकांस झाल्याने शेतकर्‍यांना ते विकत घेणे परवडणार नाही यासाठी शेतकर्‍यांनी आपल्या घरातील सोयाबीनचा बीयाने म्हणुन वापर करावा त्यासाठी आवश्यक त्या बाबी समजुन घ्याव्यात म्हणुन कृषी विभागाने जनजागरण हाती घेतले. ऐवढेच नाही शेतकर्‍यांच्या मदतीला माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यावर अधिकार्‍यांची नेमणुकर करण्यात आली. प्रत्येक कृषी केंद्रावर माहिती देणारा सक्षमअधिकारी नियुक्त करण्यात आल. सोबत माहिती पत्रकही ठेवण्यात आले.\nकेवळ बीटी वाणावर अवलंबून न राहता कापूस उत्पादकाने अन्य कंपनीचा कापुस लागवड करावा यासाठीही शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करण्यात आले. गतवर्षी सोयाबीनचे भाव गडगडले होते. परंतु यावर्षी पावसाळ्याच्या तोंडावर सोयाबीनचे भाव वधारल्याने सोयाबीनला चांगले दिवस येतील म्हणुन शेतकर्‍यांने सोयाबीनची लागवड करण्यासाठी सोयाबीनची बियाने खरेदी केले. मुग, उडीद आणि ज्वारी पिकाच्या लागवडीसाठी आवश्यकते प्रमाणे बियाने खरेदी करून रान तयार करण्यात आली. खरीप पुर्व मशागतीची पुर्ण तयारी करून शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावला आहे. रोणीच्या नक्षत्रात झालेला पाऊस, मृगनक्षात्राच्या पहिल्या चरणात वादळी वार्‍यासह दाखल झालेल्या पावसाने जिल्ह्यातील ८ जणांचा बळी घेतला. बाजारपेठा आणि शासन दरबारी बेदखल झालेला शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झाला आहे. मृगनक्षत्र संपवुन आर्द्रा नक्षत्र सुरू झाले तरी पाऊस पडला नाही. यामुळे जिल्ह्यातील १६ ही तालुक्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. गेल्या चार दिवसापासून जे उन पडत आहे त्या उन्हाची तीव्रता मे महिन्यासारखी आहे. आणखी आठ दिवस पाऊस पडला नाही तर जिल्ह्यातील लघु व मध्यमप्रकल्पातील पाणी साठा रसा तळाला जाईल त्यातुन नव्या संकटाला सुरूवात होईल. जिल्ह्यातील एकुणच परिस्थिती कोरडा दुष्काळ सदृष्य असल्याने राज्य सरकारला या बाबतीत विचार करावा लागणार आहे\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nमान्यवर नेत्यांची मुंडेना श्रद्धांजली\nआय. टी. आय. इमारतीला तडे\nएक ठार ..दोन जखमी\nजागतिक पर्यावरण दिनाचा विसर\nलाभार्थ्यांना ४ कोटीचे वितरण\nहिमायतनगर - किनवट तालुका अंधारात\nबेकायदा वाळू उपसा सुरूच..\nगणवेश व पुस्तकापासून अनेक विद्यार्थी वंचित\nनांदेड जिल्‍हयाचा 74 टक्‍के निकाल\nबी बियाणे- खते राख...\nदुसर्या दिवशी १२ वाजले तरी गैरहजर...\nरस्ता बनला मृत्यूचा सापळा...\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/108-ambulance-driver-doctor-assaulted-by-both-In-Ulhasnagar/", "date_download": "2018-11-17T09:16:33Z", "digest": "sha1:J4DNK2M2M3QNKTB4IRJHCVMCNW4E4TO7", "length": 5922, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उल्हासनगरमध्ये 108 रुग्णवाहिका चालक, डॉक्टरला दोघांकडून मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › उल्हासनगरमध्ये 108 रुग्णवाहिका चालक, डॉक्टरला दोघांकडून मारहाण\nउल्हासनगरमध्ये 108 रुग्णवाहिका चालक, डॉक्टरला दोघांकडून मारहाण\nएका गरोदर महिलेला उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयातून शिवाजी रुग्णालय, कळवा येथे घेऊन जात असताना 2 तरुणांनी रुग्णवाहिकेचा चालक, डॉक्टरसोबत वाद घालून त्यांचा मारहाण केली. हा प्रकार मध्यवर्ती रुग्णालयाच्या आवारात सुरू असताना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन निखील कटके, अभिषेक बासरे या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांविरोधात अदखल पत्र गुन्हा दाखल करण्यात आला.\nभारत विकास ग्रुप यांच्यातर्फे 108 रुग्णवाहिकेचे चालक विशाल बच्छाव आणि डॉक्टर विनोद जयस्वाल हे कॅम्प नं.4 येथील शासकीय प्रसूतीगृह व दवाखाना येथे रविवारी रात्री कामावर हजर होते. मध्यरात्री अडीजच्या सुमारास रुग्णालयातून चालक विशाल यांना एका 7 महिन्यांच्या गरोदर महिलेला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून छत्रपती शिवाजी रुग्णालय, कळवा येथे घेऊन जायचे आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे विशाल रुग्णवाहिका घेऊन मध्यवर्ती रुग्णालयात गेले. त्यावेळी रुग्ण महिलेसह त्यांच्या नातेवाईकांना रुग्णवाहिकेत बसवण्यात आले. तर, पेशंटला शिवाजी रुग्णालयात वर्ग केल्याबाबतचे पत्र रुग्णवाहिकेतील डॉक्टर विनोद यांना देण्यात आले. त्यावेळी त्यांनी व चालक विशाल यांनी पेशंटच्या नातेवाईकांना आम्ही तुम्हाला शिवाजी रुग्णालयात सोडू, असे सांगितले.\nत्यावेळी 2 अनोळखी व्यक्‍ती तेथे आले. त्यांनी चालकाला पेशंटला कळवा येथे न सोडता वाडीया किंवा केईएम रुग्णालय न्या, असे सांगत त्यांच्याशी वाद घातला. तसेच दोघांनाही शिवीगाळ, धक्काबुक्की करत मारहाण केली. विशालच्या तोंडावर, डोक्यावर जबर मारहाण केल्याने त्यांच्या नाकातून रक्त येऊन ते जखमी झाले.\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-enthusiasm-of-the-round-arena-In-Belvadi/", "date_download": "2018-11-17T08:40:32Z", "digest": "sha1:6LVJ2TSCS724FPZJIP4Q2DSSL4LT3N53", "length": 7270, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेलवाडीत गोल रिंगण उत्साहात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बेलवाडीत गोल रिंगण उत्साहात\nबेलवाडीत गोल रिंगण उत्साहात\nभवानीनगर/वालचंदनगर : रियाज सय्यद/धनंजय थोरात\n‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात अश्वाने जगद‍्गुरू संत तुकाराम महाराज पालखीला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. अश्वाचे पहिले गोल रिंगण बेलवाडी (ता. इंदापूर) येथे पार पडले. सणसर येथील मुक्काम आटोपून पालखी सोहळ्याने रविवारी (दि. 15) सकाळी सहावाजता निमगाव मुक्कामाकडे प्रस्थान केले.\nदरम्यान, जाचकवस्ती येथे वारकर्‍यांना अल्पोपाहार वाटप करण्यात आला. बेलवाडी बस स्थानकावर ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले आणि सकाळी साडेसात वाजता पालखी सोहळा रिंगण स्थळावर विसावला. ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात प्रथम भगव्या पताकाधारी वारकर्‍यांनी पालखीला प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी, विणेकर्‍यांनी प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर पालखीच्या मानाच्या अश्वाचे व मोहिते पाटील यांच्या अश्वाचे रिंगण झाले.\nया अश्वांनी पालखीला तीन प्रदक्षिणा पूर्ण केली. दरम्यान, आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पालखीच्या मानाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले. या वेळी पंचायत समितीचे सभापती करण घोलप, नेचर डिलाईट दूध संघाचे अध्यक्ष अर्जुन देसाई, कांतीलाल जामदार, शहाजी शिंदे, सरपंच माणिक जामदार, श्री छत्रपती कारखान्याचे संचालक सर्जेराव जामदार, सचिन सपकळ, अनिल पवार, मयूर जामदार, विठ्ठल पवार, सचिन भिसे, अनिल कदम, राहुल काळे, विजय काळे, दादा गायकवाड, संजय मुळीक, विभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, ग्रामविकास अधिकारी ए. जी. सय्यद आदी उपस्थित होते.\nरिंगण सोहळा पार पडल्यानंतर येथील मारुती मंदिरामध्ये पालखी ठेवण्यात आली. सकाळच्या न्याहरीसाठी पालखी सोहळा बेलवाडीत विसावला होता. सकाळी अकरा वाजता पालखी सोहळा निमगाव मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पालखी रिंगण स्थळावर आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. लासुर्णे येथे पापाभाई मुलाणी, वलीखान मुलाणी, शहानुर मुलाणी, इरफान मुलाणी, लतिफ मुलाणी, फिरोज सय्यद यांनी तीन हजार वारकर्‍यांना झुणका-भाकरीचे वाटप केले. तसेच देसाई मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे वारकर्‍यांची आरोग्य तपासणी करून औषधोपचार केले. माहिती डॉ. ज्योतीराम देसाई यांनी दिली. नेचर डिलाईट दूध संघातर्फे दहा हजार दूध पुडे व बिस्कीटवाटप केल्याची माहिती सुनील देसाई यांनी दिली.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/over-financial-dispute-two-brother-s-murdered-relative-in-katraj-pune/", "date_download": "2018-11-17T08:43:50Z", "digest": "sha1:TCA5RWQQB2RFJZNT7PKWMHGE7WFR2Q7S", "length": 6412, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कात्रजमध्ये भिशीच्या पैशासाठी सख्ख्या भावांनी केली निर्घृण हत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › कात्रजमध्ये भिशीच्या पैशासाठी सख्ख्या भावांनी केली निर्घृण हत्या\nकात्रजमध्ये भिशीच्या पैशासाठी सख्ख्या भावांनी केली निर्घृण हत्या\nकात्रज भागात वर्दळीच्यावेळीच दोन सख्ख्या भावांनी फिल्मी स्टाईलने घरात घुसुन सत्तूरने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दरम्यान नागरिकांनीच धाडस दाखवून एकाला पकडत चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. कात्रज भागात रात्री १० वाजता वर्दळच्या वेळीच हा थरार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. तर, वाचविण्यासाठी आलेली पत्नीही या घटनेत जखमी झाली आहे.\nचंदन गोबरीया मुरावत (चव्हाण) (वय 35, रा. अंजली नगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर, लक्ष्मी मुरावत (३०) या जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी रामू किसन चव्हाण आणि दशरथ किसन चव्हाण या दोन भावांना ताब्यात घेण्यात आले आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदन हे गवंडी असून, फरशी बसविण्याचे कामे करतात. तर आरोपी हे त्यांच्याच नात्यातील आहेत. दरम्यान ३ लाखांच्या भिशीवरून त्यांच्यात वाद होते. चंदन हे भिशीचे ३ लाख रुपये घरी येऊन मागत होते. या रागातून सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास दोघेजण हातात सत्तूर घेऊन चंदन याच्या घरात शिरले. त्याची पत्नी लक्ष्मीही यावेळी घरात होती. पैसे मागायला येतो का, असे म्हणत वाद घालून दोघांनी मानेवर तसेच डोक्यात आणि पोटावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. पत्नी लक्ष्मी यांनी आरडा ओरडा सुरू करून वाचवा वाचवा असे, मोठ,-मोठ्याने ओरडू लागल्या. त्यांनी आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्या जखमी झाल्या. अचानक गोंधळ झाल्याने नागरिकांनी धाव घेतली. चंदन हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. नागरिकांनी दोघा मारेकरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकच जण त्यांच्या हाती लागला. दुसरा तेथून पसार झाला. नागरिकांनी चोप देऊन घटनेची माहिती पोलिसांना दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/HSC-result-of-90-12-percent/", "date_download": "2018-11-17T09:34:40Z", "digest": "sha1:YQV75KWYV5ET63ZGT2PR6VSIH4D2EZUY", "length": 9574, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बारावीचा निकाल 90.12 टक्के | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › बारावीचा निकाल 90.12 टक्के\nबारावीचा निकाल 90.12 टक्के\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर झाला. सांगली जिल्ह्याचा निकाल 90.12 टक्के आहे. 32 हजार 37 विद्यार्थी उत्तीर्ण, तर 3 हजार 511 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यातील 27 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. उत्तीर्णांमध्ये मुलींचा टक्‍का 95.40, तर मुलांचा टक्‍का 85.93 आहे. ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी नेट कॅफेमध्ये गर्दी झाली होती. अनेक विद्यार्थी व पालकांनी मोबाईलवरून निकाल पाहिला.\nबारावी परीक्षेला सांगली जिल्ह्यातून 35 हजार 579 परीक्षार्थींची नोंदणी झाली होती. त्यापैकी 35 हजार 548 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 32 हजार 37 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णांमध्ये शास्त्र शाखेचे विद्यार्थी 97.48 टक्के, कला शाखा 78.81 टक्के, वाणिज्य 93.18 टक्के, तर व्होकेशनलचा निकाल 86.50 टक्के लागला आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल 90.12 टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वाधिक 91.50 टक्के, तर सातारा जिल्ह्याचा निकाल 91.14 टक्के लागला आहे.\nबारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुली आघाडीवर आहेत. जिल्ह्यात 19 हजार 801 मुलांपैकी 17 हजार 15 मुले उत्तीर्ण झाली असून हे प्रमाण 85.93 टक्के आहे. जिल्ह्यात 15 हजार 747 मुलींपैकी 15 हजार 22 मुली उत्तीर्ण झाल्या असून हे प्रमाण 95.40 टक्के आहे.\nएक रिपीटर विशेष श्रेणीत पास; 857 विद्यार्थी पुन्हा नापास\nजिल्ह्यातून बारावीसाठी 1 हजार 241 रिपीटर विद्यार्थी (पुर्नपरीक्षार्थी) बसले होते. त्यापैकी 384 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हे प्रमाण 30.94 टक्के आहे. शास्त्र शाखेकडील एका रिपीटर विद्यार्थ्यांस विशेष श्रेणी मिळाली आहे. 29 विद्यार्थी प्रथम श्रेणी तर 51 विद्यार्थ्यांना व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान रिपीटरपैकी 857 विद्यार्थी पुन्हा नापास झाले आहेत.\nजिल्ह्यात पलूस तालुका अव्वल\nजिल्ह्यात पलूस तालुक्याचा सर्वाधिक 94.37 टक्के, तर कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वात कमी 85.35 टक्के निकाल लागला आहे. आटपाडी तालुका 93.01, जत 89.74, कडेगाव 92.53, खानापूर 92.70, मिरज 92.21, सांगली शहर 89, शिराळा 89.43, तासगाव 91.74 आणि वाळवा तालुक्याचा 88.15 टक्के निकाल लागला आहे. शंभर टक्के निकालाच्या शाळाजिल्ह्यात 27 उच्च माध्यमिक शाळांचा बारावी परीक्षेच्या निकाल 100 टक्के लागला. अंजनीतील आर. आर. आबा पाटील विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज या एकमेव कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांचा निकाल 100 टक्के लागला आहे. लोणारी गुरुकुल आटपाडी, राजारामबापू हायस्कूल आटपाडी, गणपतराव मोरे दिघंची, दुधाळ उच्च माध्यमिक (जत), महांकाली कवठेमहांकाळ, नूतन हायस्कूल लांडगेवाडी, अंबिका कवठेमहांकाळ, चव्हाण कन्या विद्यालय खानापूर, नवीन मराठी माध्यमिक स्कूल विटा, न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी, नवकृष्णा हायस्कूल कुपवाड, पंडित नेहरु विद्यालय कवलापूर, ए. ए. उपाध्ये गर्ल्स हायस्कूल कुपवाड, किर्लोस्कर हायस्कूल किलोस्करवाडी, अभिजित कदम प्रशाला पलूस, गुरुकुल विद्यानिकेतन पलूस, रजपुत ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स सांगली, शहा महिला महाविद्यालय सांगली, गुरुदेव दादोजी कोंडदेव सैनिक शाळा तासगाव, एस. एस. माने-पाटील विद्यामंदिर विसापूर, अ‍ॅॅड. आर. आर. पाटील ज्युनिअर कॉलेज, सिद्धनाथ हायस्कूल आरवडे, अण्णासाहेब डांगे ज्युनिअर आष्टा, सागर पाटील ज्युनिअर कॉलेज ढवळी, राजारामबापू पाटील कॉलेज साखराळे, विश्वसेवा ज्युनिअर ऐतवडे खुर्द आणि के. बी. पाटील उच्च माध्यमिक ऐतवडे बुद्रुक यांचा निकाल 100 टक्के लागला आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-04-september-2018/", "date_download": "2018-11-17T09:09:15Z", "digest": "sha1:5LWWXIECDMN3VAHZBMB65RMI3UAQCWPL", "length": 13170, "nlines": 124, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 04 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n2 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद युरोपमधील सायप्रस, बल्गेरिया आणि चेक रिपब्लिक या तीन देशांच्या आठ दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.\nभारत आणि सायप्रस यांनी एक मनी लॉंडरिंग सामंजस करार केला आहे जो दोन्ही देशांमधील गुंतवणूकीचे प्रवाह वाढण्यास मदत होईल.\nयूएन वर्ल्ड टूरिझम ऑर्गनायझेशन (यूएनडब्ल्युटीओ) च्या आकडेवारीनुसार, भारतात, 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या 14.57 दशलक्षने वाढून 2017 मध्ये 15.54 दशलक्ष झाली आहे.\nभारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये जवळजवळ 9 वर्षांत प्रथमच सोने खरेदी केले आहे. 30 जून 2018 पर्यंत केंद्रीय बँकेने 8.46 टन सोने विकले, तर सोन्याचा साठा 566.23 टन इतका होता.\nदेशात सर्वाधिक परदेशी विदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) करिअर करण्याच्या बाबतीत मॉरीशस सर्वांत वर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, थेट विदेशी गुंतवणुकदार देशांमध्ये मॉरिशसनंतर दुसऱ्या क्रमांकाचे सिंगापूर आहे. 2017-18 मध्ये मॉरीशसपासून सुमारे 952 अब्ज रुपये आणि सिंगापूरमधून 658 अब्ज रुपये परकीय गुंतवणूकी प्राप्त झाले.\nबंगालमधील सैन्य दिग्गजांच्या मदतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने ई-फॅसिलिटेशन सुविधा सुरू केली आहे.\nPaytm मनीने गुगल अँड्रॉइड व ऍपल आयओएससाठी नवीन अॅप्लीकेशन लॉन्च केले आहे.\nइंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर इंग्लंडचा महान क्रिकेटपटू अॅलिस्टर कुकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.\nPrevious (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत भंडारा येथे विविध पदांची भरती\nNext ( JEE Main) राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा- 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-26-september-2018/", "date_download": "2018-11-17T08:47:40Z", "digest": "sha1:BE3K7I7CYYWL3EPR5CSY4NTIIP74HZRO", "length": 13917, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 26 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n195 देशांच्या सर्वेक्षणानुसार, शिक्षण आणि आरोग्य सेवेतील गुंतवणूकीसाठी भारत जगात 158 व्या क्रमांकावर आहे.\nपर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नवी दिल्लीतील आयटीओ येथे वायु प्रदूषण नियंत्रण उपकरण पवन उष्मायन शुद्धीकरण युनिट (डब्ल्यूएयूयू) चे उद्घाटन केले.\nएअर मार्शल अनिल खोसला यांची भारतीय वायुसेनाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.\nसॅमसंग इंडियाने तीन रीअर कॅमेरासह गॅलेक्सी A7 मॉडेल लॉन्च केले. A7 हा ट्रिपल रीअर कॅमेरा असणारा पहिला फोन आहे.\nइस्रोच्या मंगल ऑर्बिटर मिशन (MOM), भारतातील पहिले इंटरप्लेनटरी मिशनला, लाल ग्रहाभोवती फिरून चार वर्ष पूर्ण झाली आहेत. MOM 5 नोव्हेंबर 2013 रोजी लॉन्च करण्यात आले होते आणि 24 सप्टेंबर 2014 रोजी ते स्वतः मार्टियन कक्षामध्ये स्थायिक झाले.\nएकूण 46 किमी सेवेसह हैदराबाद मेट्रो भारतातील दुसरे मोठे मेट्रो रेल नेटवर्क ठरले आहे.\nवाघांची संख्या दुप्पट करणारा नेपाळ जगातील पहिला देश ठरला आहे. जगभरातील वाघांची संख्या दुप्पट करण्याचा मुख्य हेतू आहे. 23 सप्टेंबर 2018 रोजी नेपाळ सरकारने राष्ट्रीय संरक्षण दिवस म्हणून घोषित केले की आता देशात 235 जंगली वाघ आहेत, 2009 च्या तुलनेत 121 च्या तुलनेत दुप्पट (235) आहे.\nपद्मजा चुंद्रु यांनी इंडियन बॅंकचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.\nफोर्ब्स इंडियाच्या ‘भविष्यातील प्रभावशाली’ पहिल्या यादीत समावेश असलेली बॅडमिंटन खेळाडू आणि ओलंपियन पीव्ही सिंधू हे एकमेव खेळाडू आहे. व्यवसायात, अभिनय आणि क्रीडा क्षेत्रात 22 युवा यशस्वी खेळाडूंना या यादीत दिले आहे.\n2009 मध्ये ऑप्टिकल फाइबर तंत्रज्ञानासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते चार्ल्स के. काव यांचे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते.\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/ticker/affiliate-2/", "date_download": "2018-11-17T09:40:46Z", "digest": "sha1:3VVVQOZ6WUTL2LNG6OLED6ISWD5CUPV2", "length": 8384, "nlines": 100, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Affiliate 2 - Majhi Naukri | माझी नोकरी", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती\nगडचिरोली जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांची भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकेत 95 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(Gail) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 160 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात’अप्रेन्टिस’ पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24258", "date_download": "2018-11-17T08:53:38Z", "digest": "sha1:FOXCWZCV2E5B2KW6EHEIYTMUDFL2DJDM", "length": 2801, "nlines": 67, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सोशल कॅपिटल : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सोशल कॅपिटल\nसोशल कॅपिटल आणि गॉडफादर - १\nRead more about सोशल कॅपिटल आणि गॉडफादर - १\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95/", "date_download": "2018-11-17T09:34:46Z", "digest": "sha1:TAKJPTYEUEIOU3L4AUXYSKSWLKZBSH4B", "length": 8975, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "वायसीएम, निगडी जलशुद्धीकरण केंद्रासाठी ४५९ किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra वायसीएम, निगडी जलशुद्धीकरण केंद्रासाठी ४५९ किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार\nवायसीएम, निगडी जलशुद्धीकरण केंद्रासाठी ४५९ किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार\nचौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालय व निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रासाठी ४५९ किलो वॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास व ऊर्जा निर्मिती करणा-या संस्थेबरोबर पंचवीस वर्षासाठी स्मार्ट सिटी लिमिटेड मार्फत ऊर्जा खरेदी करारनामा करण्यास मंजुरी देवून महापालिका सभेकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.\nशहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ९ कोटी ३२ लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. पिंपरी चिंचवड महानगरपलिकेकडून पुणे महानगर परिवहन महामंडळाला दरमहासंचलन तुटीपोटी ६ कोटी व सवलतीचे पासेस पोटी १ कोटी ५० लाख असे एकूण ७ कोटी ५० लाख देण्यात येतात. त्यामधून ४१ लाख रुपये सन १९९३ व १९९४ मध्ये लेखा परीक्षणाची आक्षेपाधिन रक्कम वसूल करुन उर्वरित रक्कम ०७ कोटी ०९ लाख रुपये अदा करण्यास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका संचलित यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथे पदव्युत्तर पदवी शिक्षण संस्था सुरु करणे बाबत कार्यवाही चालु असल्याने स्वंतत्र वेबसाईट सुरु करण्यासाठी येणा-या सुमारे १ लाख ९१ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समिती बैठकीत मान्यता देण्यात आली.\nमनपाच्या विविध कार्यालयामध्ये इंटरनेट बॅण्ड विडथ व एम.पी.एल.एस व्दारे सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी येणा-या सुमारे २ कोटी १० लाख रुपयांच्या खर्चास स्थायीसमिती बैठकीत मान्यता देण्यात आली.\nPrevious articleबबन सोनबा शिंदे यांचे निधन\nNext articleदिघी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करा – नथ्थू शिंदे\nजल्लोषाची तयारी करा, मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान\nसायन्स पार्कमध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रियाशील वैज्ञानिक कार्यशाळा\nपोलिस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्प्यात\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-management-fish-farming-10454", "date_download": "2018-11-17T09:32:02Z", "digest": "sha1:O2PI5H3OA3I3IKKHWF6VGV7LMTIXYIOD", "length": 30928, "nlines": 190, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, management of fish farming | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोटुकली आकाराच्या मत्स्यबीजाचे संवर्धन फायद्याचे\nबोटुकली आकाराच्या मत्स्यबीजाचे संवर्धन फायद्याचे\nरवींद्र बोंद्रे, शरद पाटील, डॉ. प्रकाश शिनगारे\nबुधवार, 18 जुलै 2018\nमत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजननाद्वारे तयार करण्यात आलेले मत्सजिरे अतिशय नाजूक असतात. त्यांच्या संगोपनाकरिता योग्य काळजी न घेतल्यास मोठ्या प्रमाणात मरतूक होते. बोटुकली आकाराच्या माशांमध्ये रोगप्रतिकारक व ताण सहन करण्याची क्षमता अधिक असल्याने माशांच्या जगवणुकीचे प्रमाण अधिक राहते अाणि अधिक उत्पादन मिळते. त्यामुळे बोटुकली आकाराच्या मत्स्यबीजाचे संवर्धन करणे फायद्याचे अाहे.\nविविध जातींच्या माशांचे संवर्धन वेगवेगळ्या अाकाराच्या तलावात करता येते. त्यांच्या विविध संगोपन पद्धती अाहेत. या माशांचे मत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजनन घेता येते.\nमत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजननाद्वारे तयार करण्यात आलेले मत्सजिरे अतिशय नाजूक असतात. त्यांच्या संगोपनाकरिता योग्य काळजी न घेतल्यास मोठ्या प्रमाणात मरतूक होते. बोटुकली आकाराच्या माशांमध्ये रोगप्रतिकारक व ताण सहन करण्याची क्षमता अधिक असल्याने माशांच्या जगवणुकीचे प्रमाण अधिक राहते अाणि अधिक उत्पादन मिळते. त्यामुळे बोटुकली आकाराच्या मत्स्यबीजाचे संवर्धन करणे फायद्याचे अाहे.\nविविध जातींच्या माशांचे संवर्धन वेगवेगळ्या अाकाराच्या तलावात करता येते. त्यांच्या विविध संगोपन पद्धती अाहेत. या माशांचे मत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजनन घेता येते.\nव्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाच्या मत्स्यजाती व त्यांची ओळख\nया माशांचे डोके मोठे मधला भाग मांसल व रुंद असून, अंगावर मोठी खवले असतात. तोंड वरच्या बाजूस वळलेले, खालचा ओठ जाड व किंचित पुढे आलेला असतो. मिशा नसतात. वरच्या थरातील प्राणिप्लवंग हे याचे मुख्य खाद्य आहे. हा मासा सर्वांत जलद वाढणारा असून, वर्षात १ किलोपर्यंत वाढतो. वयाच्या तिसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो.\nशरीर लांबट असून, अंगावर लालसर खवले असतात. खालचा ओठ जाड असून, त्याची किनार मऊ व दातेरी असते. वरच्या जबड्यास २ लहान मिशा असतात. मूळचा उत्तर भारतातील नद्यांमधील हा मासा आता भारतात सर्वत्र आढळतो. मधल्या थरातील प्राणिप्लवंग, कुजलेल्या वनस्पती व त्यावरील जीवजंतू हे याचे मुख्य खाद्य आहे. हा मासा वर्षात ३-४ किलोपर्यंत वाढतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो.\nशरीर जास्त लांबट असते. ओठ पातळ, खालच्या जबड्यास २ लहान मिशा असतात. मूळचा उत्तर भारतातील नद्यामधील हा मासा आता भारतात सर्वत्र आढळतो. तळावरील प्राणिप्लवंग, कुजलेल्या वनस्पती व हे याचे मुख्य खाद्य आहे. हा मासा वर्षात १-२ किलोपर्यंत वाढतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो.\nडोके निमुळते व मधला भाग चपटा असून, अंगावर चंदेरी खवले असतात. खालचा जबडा वरच्यापेक्षा किंचित पुढे आलेला असतो. पोटावर चाकूच्या पात्याप्रमाणे मांसल भाग असतो. वरच्या थरातील वनस्पती प्लवंग व शेवाळ हे याचे मुख्य खाद्य आहे. हा मासा जलद वाढणारा असून, वर्षात १ किलोपेक्षा जास्त वाढतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो. मत्स्यबीज केंद्रावर प्रेरित प्रजनन घेता येते.\nशरीर लांबट असून, अंगावर हिरवट खवले असतात. तोंड निमुळते व अरुंद असते. मिशा नसतात. पृष्ठपर बराच मागे असतो. शेपटीचा पर पूर्ण दुभागलेला नसून त्याची कड अंतर्गोल असते. हा मासा मूळचा चीनमधला. मधल्या थरातील वनस्पती प्लवंग व पाणवनस्पती हे याचे मुख्य खाद्य आहे. हा मासा जलद वाढणारा असून, वर्षात १ किलोपेक्षा जास्त वाढतो. वयाच्या दुसऱ्या वर्षी प्रजननक्षम होतो.\nकाळपट, हिरवट, पिवळसर, लालसर, सोनेरी अशा विविध रंगांत आढळतो. याच्या तोंडाची विशिष्ट अशी ठेवण असून, ते खाद्य खाण्यासाठी लांबवता येते. वरच्या व खालच्या जबड्यास मिळून ४ लहान मिशा असतात. पृष्ठपर लांब असतो. अंगावरील खवल्यांवरून स्केल, मिरर अाणि लेदर अशा ३ पोटजाती पडतात.\nअंड्यातून बाहेर आलेल्या बीजाचा आकार ६ ते ८ मि.मी. असतो. त्यास मत्स्यजिरे म्हणतात. १० दशलक्ष मत्स्यजिरे प्रतिहेक्‍टरप्रमाणे संगोपन तलावात संचयन करून त्याची १२ ते १५ दिवसांत २० ते २५ मि.मी. वाढ करण्यात येते, यास मत्स्यबीज म्हणतात.\nहे मत्स्यबीज पुढील वाढ करण्यास १.५ दशलक्ष मत्स्यबीज प्रतिहेक्‍टर प्रमाणे संवर्धन तलावात सोडले जातात. २५ ते ५० मि.मी. आकाराच्या बीजास अर्धबोटुकली म्हणतात. ५० मि.मी. च्या वरील बीजास बोटुकली म्हणतात.\nसाधारणतः ०.०१ ते ०.१० हेक्‍टर क्षेत्राच्या १.५ मीटर खोली असलेला तलाव संगोपनास योग्य असतो. यामध्ये १० दशलक्ष मत्स्यजिरे/ हेक्‍टरप्रमाणे संचयन करून त्याचे संगोपन करून मत्स्यबीज उत्पादन केले जाते. मत्स्यजीऱ्यापासून मत्स्यबीज संवर्धनास १२ ते १५ दिवस लागतात. प्रमुख कार्प हंगामात २ वेळा व सायप्रिनस हंगामात २ वेळा संगोपन करून वर्षामध्ये ४ वेळा संगोपन करता येणे शक्‍य असते.\nसाधारणतः ०.०१ ते ०.२० हेक्‍टर क्षेत्राच्या १.५ मीटर खोली असलेला तलाव संवर्धनास योग्य असतो. यामध्ये १.५ दशलक्ष मत्स्यबीज/ हेक्‍टरप्रमाणे मत्स्यबीज संचयन करून त्याचे संवर्धन करून बोटुकली उत्पादन केले जाते. मत्स्यबीजापासून बोटुकली संवर्धनास ४५ ते ६० दिवस लागतात. त्यामुळे प्रमुख कार्प हंगामात १ वेळा सायप्रिनस हंगामात १ वेळा संगोपन करून वर्षातून २ वेळा संवर्धन करता येते.\nमत्स्यजिरे संचयन करण्यापूर्वी ५ दिवस आधी तलावात पाणी घेऊन त्यामध्ये ३०० किलो/ हेक्‍टर सुपरफॉस्फेट व ७०० किलो किलो शेंगदाणा पेंड सर्वत्र पाण्यात मिसळावी.\nमत्स्यबीज सोडण्यापूर्वी एक आठवडा अगोदर १००० किलो हेक्‍टर ताजे शेण, ५० किलो/ हेक्‍टर युरिया व ५० किलो/ हेक्‍टर सुपर फॉस्फेट खत मिसळावे. बीज सोडल्यावर पुढील महिन्यात याच प्रमाणे खत द्यावे.\nमत्स्यजिरे संचयन करण्यापूर्वी किमान २ दिवस आधी माती/ पाणी/ खाद्य प्रोबायोटिक्‍स (उदा. एनव्हिरॉन ऐसी) २५ किलो/ हेक्‍टरची मात्रा दिल्यास तलावाच्या तळावर जमा होणाऱ्या न वापरलेल्या खत व खाद्याचे विघटन होऊन तलावाचा तळ स्वच्छ राहतो.\nपाण्याची पातळी कमी झाल्यास अथवा खतामुळे पाण्याचा रंग जास्त हिरवा होऊन त्यावर दाट तवंग जमत असल्यास बीज प्राणवायूची कमतरता निर्माण होऊन मरण्याची शक्‍यता असते. असे लक्षण दिसताच खते देणे थांबवावे. पाणी बदलावे. तलावातील बीज बाहेर जाणार नाही व बाहेरचे मासे आत येणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी.\nमत्स्यजिरे संचयनानंतर शेंगदाणा पेंड वापरून खालीलप्रमाणे पूरक खते द्यावीत. शेंगदाणा पेंड भिजवून सर्वत्र पाण्यात मिसळावी.\nमत्स्यजिरे संचयनानंतर ३ रा दिवस १७५ किलो/ हेक्‍टर\nमत्स्यजिरे संचयनानंतर ४ था ते ६ दिवस ६० किलो/ हेक्‍टर\nपाण्याचा रंग जास्त हिरवा होऊन त्यावर दाट तवंग जमत असल्यास खते देणे थांबवावे.\nपूरक खाद्य म्हणून शेंगदाणा पेंड व २ टक्के व्हिटॅमिन व मिनरल मिक्‍स मिसळून वापरावे. मत्स्यजिऱ्यांसाठी खालीप्रमाणे पूरकखाद्य दररोज द्यावे. तसेच, आठवड्यातून दोन वेळा प्रोबायोटिक ५ ग्रॅम/ किलो पूरकखाद्य या प्रमाणे वापरावे.\nपहिला ते पाचवा दिवस ः २८० ग्रॅम/ लक्ष जिरे/ दिवस\nसहावा ते दहावा दिवस ः ४२० ग्रॅम/ लक्ष जिरे/ दिवस\nअकरावा ते पंधरावा दिवस ः ५६० ग्रॅम/ लक्ष जिरे/ दिवस\nदोन आठवड्यांनंतर उत्तम, सशक्त मत्स्यबीज मिळते. मत्स्यजिऱ्यापासून मत्स्यबीज मिळण्याचे प्रमाण ३०-३५ टक्के असते. तर, मत्स्यबीजापासून बोटुकली मिळण्याचे प्रमाण ५० टक्के असते. परिस्थितीच्या चढउतारामुळे हे प्रमाण कमी - जास्त असते.\nशेततळ्यात मत्स्य बोटुकलीची निर्मिती ः\n१० गुंठे किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराच्या शेततळ्यात ५० ते १५० मि.मी. आकाराच्या बोटुकलीचे संचयन केल्यास मत्स्यबीज बेडूक, वाम, साप इ. भक्षक प्राण्यांची शिकार होणार नाहीत.\nकार्प माशांची पावसाळ्यात पैदास होते. मात्र, भौगोलिक परिस्थितीनुसार सगळीकडेच पाऊस पडतोच, असे नाही, त्यामुळे शेततळ्यात पाणी असेलच असे नाही. जसा जसा पाऊस पडतो व शेततळी भरतात त्याप्रमाणे मत्स्यबीजाची मागणी वाढत जाते. मात्र, त्या वेळी मत्स्यबीज पैदास केंद्रात बीज उपलब्ध असेलच असे नाही. शेततळ्यांचा आकार लक्षात घेता प्रतिशेतकऱ्याला २००० ते ४००० नग मत्स्यबोटुकली बीजाची आवश्‍यकता असते. मात्र, त्यासाठी फिरावे लागते अाणि खर्चही जास्त येतो. शिवाय बीज वाहतूक करताना मरतूक होण्याचीही शक्‍यता असते. या सर्व बाबी लक्षात घेता, एका विशिष्ट भागामधील, उदा. गाव/ तालुका इ. शेततळी असणाऱ्या शेतकऱ्यांनी पावसाळ्यात मत्स्यबीज केंद्रातून मत्स्यजिरे आणून ४५-६० दिवस आकाराने लहान शेततळ्यात संगोपन केल्यास बोटुकली आकाराचे मत्स्यबीज तयार होते. बोटुकली आकाराच्या बीजाला मागणीही खूप असते; शिवाय दरही चांगला मिळतो. मत्स्यजिऱ्यांचा खरेदी दर २,००० ते ३,००० प्रतिलक्ष आहे; तर विक्री दर किमान रु. २ प्रतिनग एवढा मिळू शकतो.\nसाधारणपणे १०,००,००० हेक्‍टर या दराने ५ गुंठे शेततळ्यात ५०,००० ते १,००,००० नग मत्स्यजिऱ्यांची साठवणूक करून ३० टक्के जगवणुकीचे प्रमाण गृहीत धरल्यास किमान १५ हजार मत्स्यबोटुकली दोन महिन्यांच्या संवर्धनातून मत्स्यबीज म्हणून विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात व त्याद्वारे किमान ३० हजार रुपये उत्पन्न मिळू शकते. जगवणुकीचे प्रमाण अधिक मिळविल्यास उत्पन्नात त्याप्रमाणे वाढ होऊ शकते.\nसंपर्क ः रवींद्र बोंद्रे, ०२२ - २६५१६८१६\n(तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, बांद्रा, मुंबई)\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजनावरांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम...मांसपेशी, मज्जा संस्थेवर नियंत्रण, गर्भवाढी आणि...\nयोग्य वेळी करा लसीकरणजनावरांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याची वाट न बघता...\nथंड, ढगाळ अन् कोरड्या हवामानाची शक्यतामहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...\nदुधाच्या प्रकारानुसार बदलतात मानकेदुग्धजन्य पदार्थ उच्च गुणवत्तेचे व दर्जेदार...\nवासरांसाठी योग्य अाहार, संगोपन पद्धतीवासराचा जन्म झाल्यानंतर त्याचा श्‍वासोच्छ्वास...\nशेतीला दिली मधमाशीपालनाची जोडपरिसरातील पीकपद्धतीवर आधारित पूरक उद्योगाची जोड...\nरोपवाटिका उद्योगात उत्तम संधीकोणत्याही पिकाचे किमान दीड ते दोन महिने आधी...\nजनावरांच्या अाहारात बुरशीजन्य घटकांचा...अाहाराद्वारे जनावरांच्या शरीरात बरेच हानिकारक घटक...\nमुरघासाचे फायदे, जनावरांसाठी वापरचाऱ्याच्या कमतरतेमुळे दूध उत्पादनामध्ये सातत्य...\nजनावरांच्या आहारातील क्षारमिश्रणाचे...जनावरांच्या हाडांच्या वाढीसाठी दूध उत्पादनासाठी,...\nपशूसल्लासध्या तापमानात वाढ झाली असल्यामुळे जनावरांमध्ये...\nमुरघास : चाराटंचाईवर उत्तम पर्यायउन्हाळ्यामध्ये किंवा चारा तुटीच्या काळात...\nउष्ण वातावरणात सांभाळा जनावरांनाअचानक वाढणाऱ्या उष्णतेमुळे जनावरांची अधिक काळजी...\nआरोग्यदायी कडधान्य चिप्सतेलकट बटाटा चिप्सचे प्रमाण बाजारपेठेमध्ये वेगाने...\nरेशीम कीटकांवर दिसतोय उझी माशीचा...सध्याच्या काळात पुणे, सातारा, लातूर, सोलापूर,...\nदुधाळ जनावरांतील खुरांच्या आजाराचे...खुरांची योग्य काळजी व अचूक व्यवस्थापन यांमुळे...\nकृषी व्यवसाय, उद्योगाकरिता व्यवहार्यता...कृषी व्यवसाय किंवा उद्योगामध्ये अपेक्षित उत्पन्न...\nजनावरांसाठी पशुखाद्यापासून पोषक फीड...उत्पादन, उत्पादनकाळ, गाभणकाळ या बाबींचा विचार...\nपोटफुगीपासून वाचवा जनावरांनाहिरव्या चाऱ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे...\nवासरांमधील संसर्गजन्य अतिसारवासरांमधील अतिसार हा अनेक रोगांशी संबंधित आजाराची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/oxygen/snake-friend/", "date_download": "2018-11-17T09:50:04Z", "digest": "sha1:ZVDXNVDUOIZFPYJE3HCHX74YQCY2JFIK", "length": 35122, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Snake Friend | सापांचा दोस्त | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nडोंगरदऱ्यांसह प्राण्यांची आवड असलेला हा मित्र. त्यानं सापांवर संशोधन करायचं ठरवलं आणि भारतात दुर्मीळ असलेल्या ब्लाइण्ड स्नेक्सवर तो संशोधन करतोय..\nतुम्हाला वाटतं का रानावनात फिरावं, प्राणी-पक्ष्यांचं निरीक्षण करावं, नदीत पोहावं, झाडावर चढावं..\nवाटतं ना, पण वेळ असतो कुणाकडे तुम्ही एमबीए, बीई करताय; पण डोक्यात काहीतरी भलतंच असं होतं का कधी\nहोत असेल तर या अक्षयची गोष्ट तुम्हाला नक्की आपलीशी वाटेल.\nअक्षय खांडेकर हा तुमच्या आमच्या सारखाच साधासुधा मराठी मुलगा. सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातल्या हिवतड गावचा. आटपाडी परिसर तसा दुष्काळाच्या झळा बसलेला. त्यामुळे गावच्या आसपास डोंगर, रानंवनं असली तरी लोडशेडिंगमुळे टीव्ही ही वस्तू बहुतांश घरात तशी निरुपयोगीच; पण ज्या वयात खेळ सोडून मुलं टीव्हीसमोर जाऊन बसतात त्या वयात अक्षयला घराबाहेर जाऊन डोंगरावर भटकायची आवड लागली. तिकडे जाऊन पक्षी पाहात बसा, किटक-मुंग्यांचं निरीक्षण करणं हे याचे छंद. जरा मोकळा वेळ मिळाला की अक्षय चालला डोंगरावर. नंतर नंतर शाळेला जातोय असं सांगूनही रानात-डोंगरात फिरायला त्याने सुरुवात केली, पण हे बिंग फुटलं. एकेदिवशी ही 'आवड' घरी समजलीच. शाळेला बुट्टी मारुन मुलगा डोंगरात फिरायला जातोय हे लक्षात आल्यावर त्याच्या आई-बाबांनी व्यवस्थित 'समजावलं'ही त्याला. शेवटी त्याला माध्यमिक शिक्षणासाठी आटपाडीला पाठवायचं ठरवलं.\nतालुक्याच्या गावी गेल्यावर अक्षयचं डोंगरावर फिरणं कमी झालं, पण त्याच्या हातात आला पुस्तकांचा खजिना. आटपाडी जवळच्याच माडगूळचे सुपुत्र आणि ख्यातनाम साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर. तात्यांची पुस्तकं त्याला लायब्ररीमध्ये सापडली. आपल्याच भागामधील एका लेखकाने रानावनात भटकून मिळवलेल्या अनुभवांवर आधारित पुस्तकं त्याला प्रेरणा देणारी ठरली. माडगूळकरांच्या जोडीला मारुती चितमपल्ली, अतुल धामणकर यांच्या पुस्तकांनीही त्याचं निसर्गज्ञान वाढवलं. वाचनामुळे त्याच्या निसर्गओढीला एक प्रकारची दिशा मिळाली. आपली फिरायची-भटकायची आवड योग्य दिशेने वाढवली तर त्यातूनही काहीतरी चांगलं करता येऊ शकते हा विचार घेऊनच तो जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे सांगलीला कॉलेजमध्ये गेला. आपल्या मुलानेही इंजिनिअर, डॉक्टर व्हावं असं त्याच्या पेशाने शिक्षक असणाºया बाबांनाही वाटायचं. त्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरू केले होते; मात्र तोपर्यंत वन्यजीवांच्या अभ्यासातच करिअर करायचं अक्षयने निश्चित केलं होतं. अशाही क्षेत्रामध्ये काम करता येतं हे त्याच्या आई-बाबांच्या गावीही नव्हतं. पण त्याची आवड पाहून त्यांनी त्याला वन्यजीव क्षेत्रात करिअर करण्यासाठी परवानगी दिली. सांगलीत कॉलेजमध्ये शिक्षण घेताना अक्षयने डेहराडूनच्या वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया, नॅशनल सेंटर आॅफ बायोलॉजिकल सायन्स (बंगळुरू) अशा संस्थांची माहिती मिळविली. तेथे शिक्षण मिळू शकते याची जाणीव त्याला झाली.\nहिवतडला असल्यापासून अक्षयला पाली, सरडे, साप अशा सरपटणाºया प्राण्यांचंही निरीक्षण करायची आवड होती. म्हणून त्यानं सापांवरच अभ्यास करायचं ठरवलं. या अभ्यासात त्याच्या लक्षात आलं ब्लाइंड स्नेक्सवर फारसा अभ्यास झालेला नाही. ब्लाइंड स्नेक म्हणजे मराठीत वाळा म्हणून ओळखल्या जाणाºया सापांवर त्याने अभ्यास करायला सुरुवात केली. हे ब्लाइंड स्नेक्स आपल्या फारसे परिचयाचे नसतात. हे साप जमिनीच्या खाली राहतात तसेच ते प्रामुख्याने निशाचर असतात. त्यात त्यांचे डोळे त्यांच्या डोक्यावरच्या खवल्यांच्या खाली लपलेले असल्यामुळे ते बहुतांशवेळेस लोकांना दिसत नाहीत, त्यामुळे त्यांना ब्लाइंड म्हणजे अंध साप म्हटले जाते. गांडुळांसारखे दिसणारे हे अंध साप रात्री आणि जमिनीखाली फिरत असले तरी माणसाचे ते मित्र आहेत. वाळवी, वाळवीची अंडी, वाळवीच्या अळ्या खाऊन ते पोट भरतात. ब्लाइंड स्नेक्ससारखा दुर्लक्षित विषयाचा अभ्यास करणाºया अक्षयला भविष्यात सरड्यांचाही अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्रातील कोरड्या दुष्काळी प्रदेशामध्ये असणाºया सरड्यांवर अधिक माहिती मिळवून त्यात संशोधन करण्याची इच्छा असल्याचे तो सांगतो.\nअक्षय सांगतो, 'भारतामध्ये या ब्लाइंड स्नेक्सच्या फक्त २१ जाती आढळतात. २१ पैकी फक्त दोनच जातींचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे. उर्वरित १९ जातींचा अभ्यास फारसा झालेला नाही किंवा ते फारसे दृष्टीस पडलेले नाहीत. ब्लाइंड स्नेक्सवर ब्रिटिशांनी साधारणत: १०० वर्षांपूर्वी काम केलेलं होतं. त्यावर फारसे संशोधन झाले नसल्यामुळे या विषयाचं काम करणं आव्हानचं होतं.’ पण अक्षयने याच आव्हानात्मक मूळचे कोल्हापूरचे असणारे प्रसिद्ध सरिसृपतज्ज्ञ डॉ. वरद गिरी आणि स्वप्निल पवार यांची त्याला या अभ्यासात मदत झाली. सध्या तो बंगळुरुमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या सेंटर फॉर इकॉलॉजिकल स्टडिजमध्ये संशोधन करतो आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nतरुण मुलं बेजबाबदार आहेत का\nअर्थव्यवस्थेचा फुगा फुगतो कसा\nदर तासाला 16 माणसांचा अपघाती मृत्यू\n3 गोष्टी शिका, यशाचा व्हिसा मिळवा\nअंजलीबाई आणि मायराचा पैठणी ड्रेस, ही काय नवीन स्टाईल\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/page/8", "date_download": "2018-11-17T09:13:50Z", "digest": "sha1:QICPVI7MASIT5PP3CANMPNAP5GC72IRP", "length": 9499, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आवृत्ती Archives - Page 8 of 3564 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nसंघमित्रा चौगले /कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे घेण्यात येणाऱया यंदाच्या हौशी राज्य नाटय़ स्पर्धेत एwश्वर्या पाटील हिने दिग्दर्शनाची भुमिका सांभाळली आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रातर्फे सादर होणाऱया ‘मनस्विनी लता रविंद्र’ लिखित ‘सिगारेट’ नाटकासाठी ती दिग्दर्शन करत आहे. तिच्याबरोबर अमेय कवठेकर हा युवकही दिग्दर्शनाची जबाबदारी साभाळत आहे. राज्य नाटय़ स्पर्धेसाठी रात्रीचा दिवस करत हौशी कलाकार नाटकांच्या सरावाला लागले आहेत. ...Full Article\nमिरजेत राज्य नाटय़ स्पर्धेचा पडदा उघडला\nप्रतिनिधी /मिरज : राज्य नाटय़ स्पर्धेसाठी होणाऱया प्राथमिक निवड स्पर्धेला आज बालगंधर्व नाटय़गृहात प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या माध्यमातून तब्बल 18 दिवस रसिकांना दर्जेदार नाटके पाहता येणार आहेत. कराडच्या आशय ...Full Article\nप्रा. सुभाष वेलिंगकर यांचा 18 रोजी गोवा सुरक्षा मंचात प्रवेश\nप्रतिनिधी /पणजी : गोव्याची राजकीय स्थिती एकदम खालावलेली आहे. गेली कित्येक महिने आपण पाहतो आहोत की राजकीय स्थिती बदलत असून घटक पक्षाचेही एकमेकांशी पटत नाही. सर्व कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. ...Full Article\nमोहिते-पाटील घराण्याचे पुन्हा फिरले वासे\nशिवाजी भोसले /सोलापूर : राज्याचं नेतृत्व करणारं घराणं म्हणून अकलूजच्या मोहिते-पाटलांची उभ्या महाराष्ट्राला ओळख. याच मोहिते-पाटील घराण्याचे वासे पुन्हा एकदा फिरले आहेत. सदाशिवनगर इथल्या श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या ...Full Article\nचोऱया, घरफोडय़ांच्या सत्रामुळे नागरिक हैराण\nप्रतिनिधी /बेळगाव : शहर व उपनगरात घरफोडय़ांचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी भरदिवसा चन्नम्मानगर येथे बंद घराचा कडी-कोयंडा तोडून सव्वादोन लाखांचा ऐवज लांबविण्यात आला आहे. मरणहोळ (ता. बेळगाव) येथे दूध ...Full Article\nमहिलांत ठाणे, पुरुषांत मुंबई उपनगरची बाजी\nप्रतिनिधी /सांगली : 55 वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुरुष गटामध्ये मुंबई उपनगरने तर महिला गटात ठाणे जिल्हयाने बाजी मारत प्रथम क्रमांकाचा चषक पटकावला. तुझ्यात ...Full Article\nराज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टिक स्पर्धेस प्रारंभ\nप्रतिनिधी /सांगली : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व नवभारत शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेस गुरुवारपासून दिमाखात प्रारंभ झाला. ...Full Article\nराष्ट्रवादी लोकसभा, विधानसभा निवडणूक लढविणार\nप्रतिनिधी / पणजी : लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढवणार आहे. काँग्रेसबरोबर युती असल्यामुळे गोव्यात एक एक जागा वाटून घेता येऊ शकते. शेवटी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, असे ...Full Article\nप्रतिनिधी /कोल्हापूर : विधी व सेवा प्राधिकरणाच्या फिरती विधी सेवा तथा लोक अदालतचा (मोबाईल व्हॅन) शुभारंभ मंगळवारी सकाळी झाला. कसबा बावडा येथील न्यायसंकुलाच्या आवारात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ...Full Article\nतटरक्षक दलाच्या महासंचालकांची गोवा भेट\nप्रतिनिधी /वास्को : भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंग तीन दिवसांच्या गोवा भेटीवर होते. यावेळी त्यांच्यासमवेत सौ. उर्मीला सिंग उपस्थित होत्या. महासंचालकांनी तटरक्षक दलाच्या मोहिमा व पायाभूत सुविधांच्या विकासाची ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-IFTM-pogbas-gayle-beat-france-in-australia-iceland-retains-messis-argentina-team-5896924-PHO.html", "date_download": "2018-11-17T09:37:49Z", "digest": "sha1:R232G3L3U46HLNABSD5XI5EPSLMDSEF5", "length": 12491, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "pogba's Gayle beat France in Australia; Iceland retains Messi's Argentina team | पाेग्बाच्या गाेलने फ्रान्सची अाॅस्ट्रेलियावर मात; अाइसलँडने मेसीच्या अर्जेंटिना संघाला राेखले", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपाेग्बाच्या गाेलने फ्रान्सची अाॅस्ट्रेलियावर मात; अाइसलँडने मेसीच्या अर्जेंटिना संघाला राेखले\nयुराे चॅम्पियनशिपमधील उपविजेत्या फ्रान्स संघाने शनिवारी फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत शानदार विजयी सलामी दि\nअाॅस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात गाेल करताना फ्रान्सचा संघाचा पाेल पाेग्बा. त्याने ८० व्या मिनिटाला हा गाेल केला.\nकझान - युराे चॅम्पियनशिपमधील उपविजेत्या फ्रान्स संघाने शनिवारी फिफाच्या २१ व्या विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. पाेल पाेग्बाने (८० वा मि.) निर्णायक गाेल करून फ्रान्सला विजय मिळवून दिला. या गाेलच्या अाधारे फ्रान्सने सी गटातील अापल्या पहिल्या सामन्यात अाॅस्ट्रेलियावर मात केली. फ्रान्स संघाने २-१ अशा फरकाने सामना जिंकला. संघाच्या विजयात ग्रिझमेननेही (५८ वा मि.) एका गाेलचे महत्त्वाचे याेगदान दिले. त्यामुळे फ्रान्सला पहिला सामना सहज जिंकता अाला. अाॅस्ट्रेलियासाठी जेडीनाकने ६२ व्या मिनिटाला गाेल केला. मात्र, या टीमचा सामन्यातील हा एकमेव गाेल ठरला.\nकझानच्या मैदानावर सरस खेळी करताना फ्रान्सने विजयाची नाेंद केली. अाता फ्रान्सचा दुसरा सामना २१ जून राेजी पेरू संघाशी हाेईल. तसेच सलामीचा सामना गमावणाऱ्या अाॅस्ट्रेलियाला याच दिवशी डेन्मार्कच्या अाव्हानाचा सामना करावा लागेल.\nग्रिझमेन, पाेग्बाची सरस कामगिरी : मध्यंतरापर्यंत बराेबरीतील सामन्याला फ्रान्सच्या ग्रिझमेनने कलाटणी दिली. त्याने ५८ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनाल्टीला सार्थकी लावली. यासह त्याने टीमकडून गाेलचे खाते उघडले. यातून फ्रान्सने सामन्यात १-० ने अाघाडी घेतली. त्यानंतर अाॅस्ट्रेलियाने बराेबरी साधली. पाेग्बाने ८० व्या मिनिटाला अापल्या टीमचा विजय निश्चित केला.\nजागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असलेल्या अाइसलँड संघाने सरस खेळीच्या बळावर विश्वचषकातील सलामी सामन्यातील अापला पराभव टाळला. या संघाने डी गटातील पहिल्या सामन्यात लियाेनेल मेसीच्या अर्जेंटिना संघाला बराेबरीत राेखले. त्यामुळे हा सामना १-१ ने बराेबरीत राहिला. अल्फ्रेंड फिनबाेगसनाने २३ व्या मिनिटाला सुरेख गाेल करून अाइसलँडच्या टीमला बराेबरी मिळवून दिली. हीच खेळी कायम ठेवताना या संघाने सामना बराेबरीत ठेवला. अर्जंेटिनाकडून सर्जियाे अायुर्गाेने १९ व्या मिनिटाला पहिला गाेल केला. यासह अापल्या टीमला अाघाडी मिळवून दिली हाेती. मात्र, जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या अर्जंेटिनाला अापली ही अाघाडी कायम ठेवता अाली नाही. त्यामुळे टीमचा सामना बराेबरीत राहिला.\nदरम्यान, या सामन्यात सुपरस्टार लियाेनेल मेसीच्या अपयशाचा माेठा फटका अर्जेंटिना टीमला बसला. यातूनच या टीमचा विजयाचा प्रयत्न अपुरा ठरला. त्याचा दाेन वेळा पेनल्टीवर गाेल करण्याचा प्रयत्न अपयशी राहिला.\nडेन्मार्ककडून पेरूचा १-० ने पराभव\nजागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या डेन्मार्क संघाने विश्वचषकात शानदार विजयाची नाेंद केली. या संघाने पहिल्या सामन्यात पेरूचा पराभव केला. डेन्मार्कने रंगतदार सामना १-० अशा फरकाने जिंकला. पाेऊल्सेनने (५९ वा मि.) गाेल करून डेन्मार्कला विजय मिळवून दिला. यासह डेन्मार्कने स्पर्धेत चांगली सुरुवात केली. अाता या टीमचा दुसरा सामना २१ जुन राेजी अाॅस्ट्रेलियाशी हाेईल.\nचार मिनिटांत साधली हाेती बराेबरी\nदुसऱ्या हाफमध्ये पिछाडीवर पडलेल्या अाॅस्ट्रेलियाने गाेलसाठी शर्थीची झंुज दिली. त्यामुळे टीमच्या खेळीला वेग अाला. दरम्यान, जेडीनाकने अवघ्या ४ मिनिटांत अाॅस्ट्रेलिया संघाला बराेबरी मिळवून दिली. त्याने ६२ व्या मिनिटाला गाेल केला. यासह अाॅस्ट्रेलियाने १-१ ने बराेबरी साधली हाेती.\nकिक मारून गाेल करण्याच्या प्रयत्नात अर्जेटिनाचा लियाेनेल मेसी.\nमुंबईच्या 18 वर्षीय जेमिमाचा टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी मुलांसाेबत सराव\nसिंधू 29 मिनिटांत विजयी; अश्विनी-सिक्की बाहेर: 2-0 ने जिंकला सामना\nकुस्तीपटू साक्षी येणार असल्याची क्रीडा संचालकांनी खाेटी आवई ठाेकली; चर्चाच नाही, प्रसिद्धीसाठी खाेटारडेपणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2018-11-17T09:24:32Z", "digest": "sha1:MP5F65Q4DJGI7WM3OLACE7BMXUAOC66E", "length": 15559, "nlines": 125, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रम - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\n२.५ श्रमाचे कौशल्य आधारित प्रकार\nश्रम म्हणजे कुठलं तरी ध्येय प्राप्त करण्यासाठी व्यक्ती जे शारीरिक, बौद्धिक कष्ट किंवा मेहनत घेणे. त्याला एका अर्थाने काम किंवा कार्य पण म्हणतात.\nश्रम करण्यामागे कुठलं तरी ध्येय (goal) मिळवण्याचा विचार असतो.जर मोबदल्याची अपेक्षा असेल त्या कार्याला पण श्रम म्हणू शकतो. जर कुठल्याच मोबदल्याची अपेक्षा नसेल तर ते कार्य श्रम म्हणाले जाऊ शकत नाही.[१]\nव्यक्ती जे श्रम करते त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारां मध्ये विभागलं जाऊ शकतं.\nउदाहराणार्थ, बांधकाम करणारा माणूस जे विटा उचलणे, सिमेंट लावणे/ मिसळणे वगेरे काम करतो त्याला आपण शारीरिक श्रम म्हणू शकतो. ती व्यक्ती ह्या कार्यात बुद्धीचा पण वापर करते पण मुख्यतः ती व्यक्ती आपल्या शरीराला कष्ट देत असतो/ असते.\nशिक्षक जे शिकवण्याचं किंवा विद्यार्थी जे शिकण्याचं काम करतात त्याला आपण बौद्धिक श्रम म्हणू शकतो कारण ते दोघेही आपल्या बुद्धीला कष्ट देत असतात. कसला तरी विचार करणे ह्याला पण आपण श्रम म्हणू शकतो कारण त्यात व्यक्तीची बौद्धिक क्षमता वापरली जात असते.\nजेव्हा श्रम करण्यासाठी आर्थिक मोबदला मिळत असतो त्या श्रमाला रोजगारी म्हणतात.\nसर्जनात्मक किंवा रचानात्मक ध्येय मिळवण्यासाठी घेणात आलेल्या श्रमाला सर्जनात्मक श्रम म्हणतात. कागदाचा उपयोग करून ओरिगामी कलेचा वापर करणे, काहीतरी नवीन लिहिणे, भाषांतर करणे ह्याला आपण सर्जनात्मक श्रम म्हणू शकतो.\nश्रमाचे कौशल्य आधारित प्रकार[संपादन]\nश्रमाचे कुशल, अर्धकुशल आणि अकुशल असे कौशल्यावर आधारित प्रकार आपण करू शकतो. शिक्षकाचे, चित्रकाराचे आणि लेखकाच्या कार्याला कुशल श्रम म्हणलं जाऊ शकतं. गवंडी जे खडे फोडण्याचे काम करतो त्याला अकुशल कार्य म्हणतात. सुतार, चांभार ह्याचे श्रम अर्धकुशल श्रमात मोडतात.व्यक्तीला ज्यात्या कौशल्यानुसार वेतन किंवा मोबदला मिळतो. जेव्हा वेतन विभागाणीचा अभ्यास केला जातो तेव्हा पण हे प्रकार लक्षात घेतले जातात. [२]\nजेव्हा व्यक्तीला त्याचा श्रामाच्याआ योग्य प्रमाणात मोबदला मिळत नाही तेव्हा त्या व्यक्तीचे शोषण होत आहे असे आपण म्हणू शकतो. स्त्रिया त्यांचे घरकाम हे त्या प्रेमापोटी करत आहेत असा समाज आहे त्यामुळे स्त्रीयांना त्यांच्या श्रमाचा मोबदला दिला जात नाही. ह्याला पण आपण शोषण म्हणू शकतो.\nकार्ल मार्क्सच्या म्हणण्या प्रमाणे शोषक आंनी शोषित हेन्च्यातील असमानता वाढली आणि श्रमिकांचे शोषण वाढले तर श्रामीन चळवळ चालू करतात. ही चळवळ हक्क पार मिळवायला असू शकते. श्रमिक चळवळी चालवण्यासाठी श्रमिक संगठना असतात.\nस्त्रिया जे घरात कार्य करतात त्याला श्रम धरण्यात येत नाही कारण ते कार्य कुठल्याही मोबदल्याच्या अपेक्षेसह करण्यात येत नाही. या कार्यात स्वयंपाक करणे, परिवाराच्या ज्येष्ठ लोकांच्या श्रमाला अनुत्पादक श्रम म्हणले जाते. पण हे घरात करण्यात येणारे कार्य पण उत्पादक आहे. ह्या घरच्या श्रमासाठी (घरकामासाठी) कुठल्या तरी प्रकारचा मोबदला मिळावा ह्याच्यासाठी नारीवादी संगठना कार्यरत आहेत.\nकार्ल मार्क्स [1]नावाच्या जर्मन विद्वानाने श्रमाच्या संकल्पनेवर खूप महत्वाचे योगदान केले आहे. मार्क्सने श्रमविभागणी बद्दल कार्य केले. श्रमविभागणी ही परापूर्वे पासून अस्तित्वात आहे. प्रागैतिहासिक काळात सुध्धा आदिमानावांमध्ये पण श्रमाची विभागणी झालेली होती. त्या काळात शिकार करणारा वर्ग आणि भाजीपाला गोळा करणारा वर्ग अशी श्रमाची विभागणी करण्यात आलेली होती. मार्क्सच्या काळात श्रम करणारा वर्ग आणि श्रम करवून घेणारा वर्ग अशी विभागणी होती. जर श्रेक आणि श्रम करवून घेण्यार्या व्यक्ति मधील असमानतेची दरी जास्त वाढली तर ती वर्ग संघर्षाचे कारण ठरू शकते. हा वर्ग संघर्ष क्रांती कडे नेऊ शकतो.\nमोहनदास करमचंद गांधी [1] ह्यांनी श्रमाचे महत्व स्वाश्रय ह्या अर्थानी केले आहे. त्यांच्या मते सर्वान्नी आपले कार्य आपले आपणच करायला पाहिजे. तसे केल्याने शोषण होऊ शकत नाही आणि कार्याचे अपेक्षित परिणाम मिळू शकते. स्वाश्रयाच्या सिद्धांता वरून त्यांनी स्वदेशीचा विचार दिला. जर प्रत्येक भारतीय व्यक्ति स्वश्रमाने आपापले उत्पादन करेल तर विदेशी आयात थांबेल आणि अश्या रीतीने देशाला स्वावलंबन आणि स्वतंत्रता लाभेल.\nश्रमाचे महत्व बर्याच भारतीय ग्रंथांमध्ये केले गेलेले आहे. शारीरिक श्रम करण्याने व्यक्तीला शरीरसौष्ठव लाभू शकते. रोजचे काम हे शारीरिक श्रम आहे. मजूर जे काम करतात ते शारीरिक श्रम आहे आणि त्यांना जास्तीच्या श्रमाची गरज नाही. कारण ते जे मूळ काम करतात त्याच्यानी त्यांना जरूरीपेक्षा जास्त व्यायाम मिळतो जो बर्याचवेळा घातक पण ठरतो. पण बौध्धिक श्रम करण्यार्या लोकांनी लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह ,हृदयरोग ,वगेरेनी स्वता:ला वाचवायला शारीरिक श्रम केले पाहिजे. परंतु शारीरिक श्रम पण योग्य प्रमाणात होणे आवश्यक आहे नाहीतर दुसरे विकार होऊ शकतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१८ रोजी २१:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/arthavishwa/new-financial-year-begins-bank-hassles-37616", "date_download": "2018-11-17T09:26:27Z", "digest": "sha1:V36Z7O7SW4YQI77M72L6C2J7XXGCZFHE", "length": 13405, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "new financial year begins with bank hassles आर्थिक वर्षारंभीच सुट्यांमुळे होणार आर्थिक कसरत! | eSakal", "raw_content": "\nआर्थिक वर्षारंभीच सुट्यांमुळे होणार आर्थिक कसरत\nगुरुवार, 30 मार्च 2017\nपुणे : नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच सलग सुट्या येत असल्यामुळे देशभरातील आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी-उद्योजक तसेच गुंतवणूकदारांना आर्थिक व्यवहारांसाठी कसरतीला सामोरे जावे लागणार आहे.\nपुणे : नव्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच सलग सुट्या येत असल्यामुळे देशभरातील आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात विस्कळीत होणार आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यापारी-उद्योजक तसेच गुंतवणूकदारांना आर्थिक व्यवहारांसाठी कसरतीला सामोरे जावे लागणार आहे.\nपुढील आठवड्यात चालू आर्थिक वर्ष संपत असून, नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ होणार आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत नागरिकांना व्यवहार करता यावेत, यासाठी 30 तसेच 31 मार्च रोजी बॅंका सुरू ठेवल्या जातात. त्यानंतर आर्थिक वर्षअखेरीच्या हिशेबपूर्तीचे काम एक एप्रिल रोजी केले जाते व त्यामुळे या दिवशी बॅंकांचे कामकाज नागरिकांसाठी बंद ठेवले जाते. यानंतर 2 एप्रिल रोजी रविवार येत असल्याने बॅंकेचे कामकाज बंद असेल. मात्र 3 एप्रिल रोजी सोमवार येत असल्यामुळे बॅंकांचे कामकाज त्यादिवसासाठी सुरू राहणार आहे. मात्र 4 एप्रिल रोजी रामनवमीनिमित्त सार्वत्रिक सुटी येत असल्याने बॅंका व शेअर बाजार बंद राहणार आहेत\nसलग येणाऱ्या सुट्यांमुळे बॅंकिंग व्यवहारांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. सुट्यांमुळे पैसे काढण्यासाठी नागरिकांना प्रामुख्याने एटीएम केंद्रांवर मोठ्या प्रमाणात विसंबून राहावे लागण्याची शक्यता आहे. या काळात एटीएम केंद्रांमध्ये पुरेसे पैसे ठेवण्याची व्यवस्था न केली गेल्यास सर्वसामान्यांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.\nसुट्या आणि कामकाजाचे दिवस\n1 एप्रिल : आर्थिक वर्ष अखेरीच्या हिशेबपूर्तीसाठी बॅंकेचे कामकाज नागरिकांसाठी बंद राहणार, मात्र या दिवशी शेअर बाजार नेहमीप्रमाणे सुरू राहील.\n2 एप्रिल : रविवार (साप्ताहिक सुटी)\n3 एप्रिल : सोमवारी बॅंका व शेअर बाजाराचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील.\n4 एप्रिल : रामनवमीनिमित्त बॅंकांचे कामकाज बंद राहणार आहे.\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nपुणे शहरात नीचांकी तापमान\nपुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/bapu-aher-expired/", "date_download": "2018-11-17T09:44:49Z", "digest": "sha1:5MNNH3J6Y2ZKPK2POK3STGU2HCUO6UWB", "length": 11574, "nlines": 75, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "पेपरस्टॉलवरची मैफिल आता सुनी सुनी... - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nपेपरस्टॉलवरची मैफिल आता सुनी सुनी…\n१६ ऑगस्ट चा दिवस एक काळाकुट्ट दिवस म्हणून माझ्यासाठी आणि अनेक बापु (गजानन) आहेर यांच्या मित्र परिवाराला व चाहत्यांना वर्तमान पत्राच्या सर्वच सहकारी मित्रांसाठीचा म्हणावा लागेल. सकाळी नऊच्या दरम्यान सहज व्हॉटसऍप पाहत होतो आणि अचानक व्हॉटसऍपवरील एक बातमी काळीज चिरून गेली. बापु (गजानन) माधवराव आहेर आपल्यात नसल्याची बातमी एक मनाला अस्थीर करून गेली. बापु नाही हे माझे मन मानायला तयारच नव्हते त्या बातमीने मन अस्वस्थ झाले, काहीवेळ काहीच सुचेनासे झाले कारण दोन दिवसापुर्वीच मोबाईलवरून बोलुन झालं होत की, आता तब्येत बरी आहे आणि सत्तावीस ऑगस्टला पुण्याहुन नांदगावला येतो. खुप दिवस झाले भेटून, आपण भेटु खुप गप्पा मारू, पाच सहा महिण्यांचा गप्पांचा कोटा भरून काढायचा आहे, असे ठाम आत्मविश्वासपुर्ण आस्वासन मला दिल्यामुळे या बातमीने बापु या जगात नाही हे ऐकूऩ घ्यायला माझे मन तयारच नव्हते.\nवाटायचं ही बातमीच खोटी असावी. पण बातमी खोटी ठरविणे नियतीला मान्य नसावे. पण सत्य मात्र स्विकारावेच लागते नियतीने ती बातमी खरी ठरवली आणि धरणी दुभंगावी तसे माझे मन दुभंगले. गेल्या अनेक वर्षाची आमची चिर:कालीन मैत्री, निस्वार्थ असलेला मैत्रीतला एक हिरा, दुःखद निधनाने हरवला होता. या बातमीनेच डोळ्यातील अश्रु ओघळु लागले. काय होते आहे हे सुचतच नव्हते. एक हसरा, विनोदी, दिलदार व दिलासा देणारा सच्चा मित्र अचानक सोडुन गेला. सतत बापुने वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, पत्रकारीता क्षेत्रातील मला दिलेले मोलाचे सल्ले व त्यातील खाचा खोचा सांगणारा मार्गदर्शक, मला सावरणारा आधारवड या जगात नाही या कल्पनेनेच मन आजही अस्वस्थ होत आहे. बापुंचं जाणं हे आमच्या सारख्या अनेक चाहत्यांना चुरचुर लावुन गेला आहे. पत्रकारीतेच्या व माध्यमातील क्षेत्रात जिल्ह्यातील एक दरारा निर्माण करणारा व सचोटीच्या जोरावर आपला ठसा उमटवणारं व्यक्तीमत्व, समाजातील प्रत्येक घटकाला आपलसं वाटणारा दिलदार पत्रकार व सुंदर हस्तक्षर असणारा समाज मनाची अचुक नाडी ओळखुन वर्तमान पत्रात परखड लेखन करणारा पत्रकार आणि संकट काळात धीर देणार व्यक्तीमत्व म्हणजे बापु होय. असे व्यक्तिमत्व अचानक गेल्याने आमच्या मित्र परिवारावर व कुटुंबीयांवर एक मोठा दुःखाचा डोंगरच उभा राहीला आहे. रोजच्या दिनक्रमातील पेपरस्टॉलवर जाण्याची सवय व सकाळ आणि सायंकाळची गप्पांनी रंगणारी मैफिल आता सुनी सुनी झाली आहे. मित्रांच्या घोळक्यातील बापु नावाचा मित्र आता शोधणे कठीण आहे.\nआजही बापुंच्या आठवणीने मन हेलावुन जात आहे. त्यांच्या अनेक आठवणींनी मनात घर केल आहे. बाणेश्वराच्या दर्शनाची, नस्तनपुरच्या शनिमहाराजांच्या दर्शनाची आठवण असो अथवा वणी येथील व नाशिक येथील पत्रकार दिनाच्या मिटींग मधला सहभाग व प्रवासातला आठवणीने घरून आणलेला नाष्ट्याचा अथवा जेवणाचा डबा मित्रांमध्ये शेअर करणारा बापुंचा सहवास एखाद्या पारिजातकाच्या सुगंधा सारखा असायचा. त्यांची दिवसभरात भेट झाली नाहीतर तो दिवस मला कंटाळवाणी जात असे, एवढी जवळीकता आणि एकमेकांबद्दलची आपुलकी बापुच्या मैत्रीने झाली होती. रोज सकाळ संध्याकाळ आमची भेट पेपर स्टॉलवर असायची. ती भेट आता होणार नाही. सुख-दु:खाच्या गुज गोष्टी आता कुणाकडे शेअर कराव्यात हा प्रश्न मनात घर करत आहे. बापुंचे असे अचानक जाणे मला व बापुंच्या असंख्य मित्रपरिवाराला, नातेवाईकांना पोरके करून गेले. हा दुःखाचा डोंगर सावरण्यास हे ईश्वरा बापुंच्या चाहत्यांना, मित्रांना, नातेवाईकांना शक्ती दे सतत हसतमुख आणि आनंदी असणाऱ्या बापुंना चिरःकाळ शांती दे… एवढीच परमेश्वरा प्रार्थना\nलेखक: प्रा.सुरेश नारायणे, नांदगाव\nनसतेस घरी तू जेव्हां\nलातूर तालुक्यातील गोंदेगाव येथे होत असलेल्या अंधश्रद्धेच्या कुप्रथेविरुद्ध कारवाई होत नाही, पोलीस ढिम्म\nउज्ज्वल भविष्य पेलतो आम्ही\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chief-minister-says-work-co-ordination-boll-worm-issue-maharashtra-10666", "date_download": "2018-11-17T09:44:00Z", "digest": "sha1:6WT5IKXT5PKFZ5GGKEZWZYV5PRMM74PS", "length": 19124, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, chief minister says, work with co-ordination for boll worm issue, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोंड अळीप्रश्नी समन्वयाने काम करा ः मुख्यमंत्री\nबोंड अळीप्रश्नी समन्वयाने काम करा ः मुख्यमंत्री\nबुधवार, 25 जुलै 2018\nमुंबई: बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वसंबंधित विभाग, घटक आणि प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.२४) दिले.\nमुंबई: बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वसंबंधित विभाग, घटक आणि प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता.२४) दिले.\nमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी यांच्याशी संवाद साधून कृषी विभागाचा आढावा घेतला. कृषिमंत्री चंद्रकांत पाटील हे सांगलीहून, तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत कोल्हापूर येथून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. या आढावा बैठकीस कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव बिजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, कृषी आयुक्त एस. पी. सिंग आदी उपस्थित होते.\nया वेळी मुख्यमंत्री म्हणाले, की भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण, कृषी विद्यापीठ यांची वेळोवेळी मदत घेऊन शेतकऱ्यांचे बोंड अळीबाबत प्रबोधन करून पिकांचे नुकसान होणार नाही, यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असताना कोणते पीक घेण्यासाठी कोणत्या बी-बियाण्यांची आवश्यकता आहे हे तपासून घेण्याबरोबरच प्रत्येक कृषी अधिकारी यांनी परिस्थितीचा सतत आढावा घेऊन राज्य शासनास वेळावेळी अवगत करावे. साप्ताहि‍क अहवाल देताना कोणत्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे, याबाबतही अहवाल द्यावा. जिल्ह्यातील कृषी सहायकांनी ऑनलाइन डेटा भरताना तो डेटा अचूक कसा भरला जाईल याकडे लक्ष द्यावे.\nकपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या विविध उपाययोजना, तसेच या संदर्भातील नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. माहिती पुस्तिकांसारख्या माध्यमातून या संदर्भात व्यापक प्रचार-प्रसार करण्याच्याही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.\nकपाशीवरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व संबंधित विभाग आणि प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील माहिती शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवावी. यासाठी अधिक सजगतेने काम करावे. बोंड अळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनामार्फत मदत देण्याचे काम सुरू आहे. यापुढील काळात अशा प्रकारची समस्या उद्भवणार नाही, यासाठी विशेष उपाययोजना करण्यावर भर देण्याची आवश्यकताही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.\nमुख्यमंत्री पुढे म्हणाले, की खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले.\nपीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज भरल्यास त्यांना पैसे मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरले जाणे आवश्यक आहे. २२ मे २०१८ पासून हे अर्ज स्वीकारले जात असून आता केंद्र शासनाने या योजनेअंतर्गत ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा अधिकाधिक फायदा मिळेल यासाठी सर्व जिल्हा पातळीवरील प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घ्यावा.\nयोजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी आपल्या बँकेच्या शाखेत किंवा आपले सरकार सेवा केंद्र (डिजिटल सेवा केंद्र) येथे ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करतील, त्यावेळी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेनी त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.\nबोंड अळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी विभाग चंद्रकांत पाटील सदाभाऊ खोत कोल्हापूर कृषी आयुक्त भारत कृषी विद्यापीठ गुलाब खरीप पुढाकार सरकार\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/afghan-jalebi/", "date_download": "2018-11-17T09:49:06Z", "digest": "sha1:CAJQCUYM7N2A3SG57DX7ZX54WXSI7IVR", "length": 33208, "nlines": 416, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Afghan Jalebi .....! | अफगान जलेबी.....! | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nशेवटी ठरले तर...करून टाका ‘जिलेबी’वर शिक्कामोर्तब. काँग्रेसने बोलाविलेल्या मित्रपक्षांच्या बैठकीत तब्बल सहा-सात तासांच्या घनघोर चर्चेनंतर भाजपाच्या ‘पकोड्या’ला जिलेबीने उत्तर द्यायचे सर्वानुमते ठरले.\nशेवटी ठरले तर...करून टाका ‘जिलेबी’वर शिक्कामोर्तब. काँग्रेसने बोलाविलेल्या मित्रपक्षांच्या बैठकीत तब्बल सहा-सात तासांच्या घनघोर चर्चेनंतर भाजपाच्या ‘पकोड्या’ला जिलेबीने उत्तर द्यायचे सर्वानुमते ठरले.\nचहा, पकोडा, ढोकळा हे कसे मोदीसाहेबांचे आवडते विषय आहेत. ‘हां मै चायवाला हूं’ असे ते नेहमीच अभिमानाने सांगत असतात. येणाºया विदेशी पाहुण्यांना ते आवर्जून गुजरातचा ढोकळाही खाऊ घालतात. परवा त्यांचे पकोडाप्रेमही असेच उतू आले आणि त्यांनी या चमचमीत पदार्थाला चक्क रोजगार श्रेणीत टाकले. बरं टाकले तर टाकू द्या, काँग्रेसने का बरं विरोध करावा. त्याने टीका केली. मग इतर विरोधी पक्षांनाही चेव आला. त्यांनीही हात धुवून घेतले. हा विरोध पाहून मग मोदींनी ठरवून टाकले...२०१९ ची निवडणूक पकोड्याच्या मुद्यावरच लढू.\nआता भाजपाने ‘पकोडा’ हायजॅक केल्यावर काँग्रेसलाही ‘जशाच तसे’ उत्तर देणे भागच होते. मग तातडीची बैठक बोलावली. राष्टÑवादी, राजद, तृणमूल आणि इतर मित्रपक्षांचे प्रतिनिधी हजर झाले. पकोड्याविरुद्ध कोणता पदार्थ निवडणूक आखाड्यात उतरवावा यावर खल सुरू झाला. शिववडा, झुणका भाकर, कांदा पोहे हे याआधी रजिस्टर्ड होऊन गेलेले सोडून इतर पदार्थ सुचवावे असे ठरले. प्रत्येकजण आपापली डिश पेश करू लागले. साऊथवाल्यांनी डोसा व इडलीचा आग्रह धरला पण इतरांनी तोंड आंबट करून या आंबवलेल्या पदार्थांना थारा दिला नाही. प्रफुल्ल भार्इंनी ढोकळ्याचे नाव पुढे केले तेव्हा मात्र भाजपातून अलीकडेच काँग्रेसमध्ये आलेले नानाभाऊ संतापून उभे राहिले. ढोकळा हा शुद्ध भाजपाई पदार्थ आहे. शिवाय मोदींच्या गृहराज्यातला आहे. राष्टÑवादी ढोकळ्याच्या आडून जर आपला अंतस्थ हेतू साध्य करीत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही असे बरेच काही नाना बोलले. वातावरण थोडे गरम झाले. पण तेवढ्यात कुणीतरी मॅगी व बर्गरचे नाव पुढे केले. आता संतापण्याची पाळी राष्टÑवादीची होती. भाई म्हणाले, हे दोन्ही पदार्थ शुद्ध विदेशी आहेत आणि ‘विदेशी मूल’बाबत आमच्या साहेबांची भूमिका तुम्हा सर्वांनाच ठाऊक आहे. तेव्हा बर्गर वा मॅगी आम्हाला चालणार नाही. त्यांचे हे भाष्य गर्भित इशारा समजून दोन्ही पदार्थ सूचीतून हद्दपार करण्यात आले.\nशेवटी खमंग पकोड्याची तोड गरमागरम जिलेबीच होऊ शकते असा सूर बहुतेकांनी लावल्यावर जिलेबीचा प्रस्ताव पुढे आला. जिलेबीही मूळ भारतीय नाही पण मध्यपूर्व देशांतून पाच-साडेपाचशे वर्षांपूर्वीच ती भारतात आल्यामुळे राष्टÑवादीनेही फारसे ताणून न घेता सहमती दर्शविली.\nनिर्णय झाल्यानंतर जिलेबीला निवडणूक काळात प्रमोट करण्यासाठी काही सूचना आल्या त्या अशा...\n१) जिलेबी हा राष्टÑीय पदार्थ घोषित व्हावा\nम्हणून देशव्यापी आंदोलन करण्यात यावे.\n२) निवडणूक काळात ‘फॅण्टम’मधील\n‘अफगान जलेबी...माशूक फरेबी’ या\nगाण्यावरील कॅटरिना कैफच्या डान्सचे\nराईट्स संपुआने आपल्याकडे घ्यावे.\n३) सेफ संजीव कपूरला करारबद्ध करून\nटीव्हीवरील रेसिपी कार्यक्रमात केवळ\nसंपुआचीच जिलेबी प्रमोट करावी.\nसूचना पारित झाल्यावर बैठक संपली. अर्थात ‘फॉलोड बाय’ गरमागरम जिलेबी होतीच.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n आणीबाणीवर बोलणाऱ्या मोदींना राज ठाकरेंचा व्यंगचित्रामधून टोला\nआळंदी नगरपरिषदेचे भाजपा नगरसेवक बालाजी कांबळे यांचा खून\nदेशाला लाज आणली; महिला सुरक्षेवरुन राहुल गांधींचा मोदींवर घणाघात\nपिककर्जासाठी शेतकऱ्यांना त्रास देऊ नका - भाजप शिष्टमंडळाचा इशारा\nमोदींच्या जीवाला मोठा धोका; गृह मंत्रालयानं दिला रोड शो टाळण्याचा सल्ला\nस्वपक्षीय मंत्री त्रास देत असल्यानं भाजपाच्या महिला आमदार विधानसभेत रडल्या\nजालन्याच्या मैदानात दानवे-खोतकरांची खडाखडी\nयंदाचा इफ्फी दुर्मुखलेला का\nसोलारप्रेमी वाढणे, ही काळाची गरज\nखाण अवलंबितांच्या आंदोलनामागचा बोलविता धनी कोण\nएक-दूसरे की नफरत छोडो; भारत जोडो.. भारत जोडो...\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/evakuierung", "date_download": "2018-11-17T09:36:29Z", "digest": "sha1:KAJFQXEEIUZNUUDLV76EEAYS63E4YEVG", "length": 7253, "nlines": 136, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Evakuierung का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nEvakuierung का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे Evakuierungशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला Evakuierung कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nEvakuierung के आस-पास के शब्द\n'E' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\nसे Evakuierung का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\nCrudical नवंबर १३, २०१८\nPolexit नवंबर १२, २०१८\nglampsite नवंबर १२, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/agro/jalayukta-shivar-abhiyan-showing-success-nagar-district-39342", "date_download": "2018-11-17T09:36:33Z", "digest": "sha1:QUIYCNVCNYQK4O7E4RXG4WD2CUKD6F2D", "length": 16029, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jalayukta Shivar abhiyan showing success in Nagar District टंचाई आराखड्यातील सहा कोटींची बचत | eSakal", "raw_content": "\nटंचाई आराखड्यातील सहा कोटींची बचत\nसोमवार, 10 एप्रिल 2017\nनगर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जानेवारी ते मार्चदरम्यान निर्माण होणारी टंचाई गृहीत धरून 703 उपाययोजनांसाठी पाच कोटी 98 लाख रुपयांच्या आराखड्याचे नियोजन केले होते. मात्र, टंचाई न जाणवल्याने उपाययोजना करण्याची गरजच पडली नाही. पुरेसा पाऊस व सिंचनाच्या कामातून झालेल्या जलसाठ्यामुळे हे शक्‍य झाले.\nटंचाई न जाणवल्याने प्रशासनाच्या सहा कोटी रुपयांची बचत झाली. मुळात यंदाचा आराखडा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे साठ कोटी रुपयांनी कमी झालेला आहे. 'जलयुक्त'सह अन्य उपाययोजनांतून पाणीसाठा झाल्याने ही बाब शक्‍य झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.\nनगर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जानेवारी ते मार्चदरम्यान निर्माण होणारी टंचाई गृहीत धरून 703 उपाययोजनांसाठी पाच कोटी 98 लाख रुपयांच्या आराखड्याचे नियोजन केले होते. मात्र, टंचाई न जाणवल्याने उपाययोजना करण्याची गरजच पडली नाही. पुरेसा पाऊस व सिंचनाच्या कामातून झालेल्या जलसाठ्यामुळे हे शक्‍य झाले.\nटंचाई न जाणवल्याने प्रशासनाच्या सहा कोटी रुपयांची बचत झाली. मुळात यंदाचा आराखडा गतवर्षीच्या तुलनेत सुमारे साठ कोटी रुपयांनी कमी झालेला आहे. 'जलयुक्त'सह अन्य उपाययोजनांतून पाणीसाठा झाल्याने ही बाब शक्‍य झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.\nमागील चार-पाच वर्षांच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. त्यातून बऱ्यापैकी जलसंधारणाची कामे झाली. त्यात पाणीसाठा झाल्याने चांगले परिणाम दिसत आहेत. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे दर वर्षी ऑक्‍टोबर ते जून अशा नऊ महिन्यांसाठी टंचाई निवारण आराखडा तयार केला जातो. पाणीटंचाई निवारणावर दर वर्षी कोट्यवधी रुपये खर्च होतात. गतवर्षी 75 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्यापैकी बहुतांश निधी खर्चही झाला.\nयंदा मुबलक पाणीसाठ्यामुळे ऑक्‍टोबर ते डिसेंबर या काळात टंचाई निर्माण होणार नाही असे गृहीत धरून तीन महिन्यांसाठी उपाययोजना नियोजित केल्या नाहीत. जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून असा सहा महिन्यांचाच टंचाई आराखडा प्रशासनाने तयार केला होता. तो 14 कोटी 14 लाख 83 हजारांचा असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदाचा आराखडा साठ कोटींनी कमी झाला. जानेवारी ते मार्चसाठी 703 उपाययोजना करण्यासाठी पाच कोटी 98 लाख 10 हजार रुपयांचा आराखडा तयार केला. जानेवारी ते मार्च या काळात टंचाई निर्माण झाली नाही, कोठेही उपाययोजना करण्याची मागणीही झालेली नाही. त्यामुळे टंचाईवर खर्च होण्याएवजी प्रशासनाच्या 5 कोटी 98 लाख 10 हजार रुपयांची बचत झाली आहे.\nवर्षानुवर्षे एकाच योजनेवर खर्च\nटंचाई आराखडा करताना विविध उपाययोजनांसह दुरुस्ती व तात्पुरत्या उपाययोजनांवर खर्च दाखविला जातो. अनेक वर्षांपासून एकाच योजनेवर खर्च केल्याचे दाखवीत पैसे काढण्याचेही प्रकार होत असल्याची माहिती मिळाली. गतवर्षीही असे प्रकार झाले. मात्र, याबाबत पाणीपुरवठा विभागातील अधिकारी बोलत नाहीत. मात्र आता सतत एकाच योजनांवर वेगवेगळ्या कारणासाठी खर्च केला गेला, त्याची जिल्हा परिषदेत चौकशी केली जाणार आहे. तसे आदेश दिल्याची माहिती आहे. मात्र त्याबाबतही गुप्तता पाळली जात आहे.\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4.html", "date_download": "2018-11-17T08:35:52Z", "digest": "sha1:UI5VKC63FP6HPRD3ZDDHZ3P4R2I37XZP", "length": 22340, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | ‘जन-धन’ योजना गिनीज बुकात", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ‘जन-धन’ योजना गिनीज बुकात\n‘जन-धन’ योजना गिनीज बुकात\n=११.५० कोटी खाती पाच महिन्यात=\nनवी दिल्ली, [२० जानेवारी] – देशभरातील गरिबांचे बँकेत खाते असावे, या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या आणि अल्पावधीतच प्रचंड यशस्वी ठरलेल्या ‘प्रधानमंत्री जन-धन’ योजनेने थेट ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये धडक दिली आहे. नरेंद्र मोदी सरकारची ही सर्वात मोठी उपलब्धीच मानली जात आहे.\nगिनीज बुकाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आज मंगळवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची राजधानी दिल्लीत भेट घेतली आणि सरकारच्या योजनेची नोंद घेणारे प्रमाणपत्र त्यांच्या स्वाधीन केले. सरकारने ही महत्त्वाकांक्षी योजना राबविल्यानंतर पाच महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत तब्बल ११.५० कोटी लोकांची बँक खाती उघडण्यात आली.\nयावर्षीच्या २६ जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिनापर्यंत किमान साडेसात कोटी लोकांची बँक खाती उघडण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी २८ ऑगस्ट रोजी ‘जन-धन योजना’ अंमलात आणली होती. सरकारने या योजनेसाठी गरिबांना ‘झिरो बॅलेन्स’ची सुविधा दिली होती. पण, बहुतांश नागरिकांनी १००, २०० आणि ५०० रुपये अशा प्रकारची रक्कम जमा करून आपले खाते उघडले. याचा परिणाम बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात निधी जमा होण्यात झाला. इतक्या कमी वेळेत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करतानाच, कितीतरी जास्त खाते उघडण्यात आल्याने अखेर गिनीज बुकालाही या योजनेची दखल घ्यावी लागली.\nदरम्यान, नक्षलप्रभावित राज्यांमध्येही आम्ही ही योजना प्रभावीपणे राबविणार आहोत. प्रत्येकच नागरिकाला या योजनेत सहभागी करून त्यांना आर्थिक विकासाचा लाभ मिळवून देण्याचा आमचा निर्धार आहे, असे यावेळी अरुण जेटली यांनी सांगितले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nमिशेल ओबामांकडून डॉ. शेट्टी यांना विशेष आमंत्रण\nवॉशिंग्टन, [२० जानेवारी] - अमेरिकेच्या प्रथम महिला मिशेल ओबामा यांनी भारतीय वंशाचे अमेरिकन डॉ. प्रणव शेट्टी यांना आमंत्रित केले आहे. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://ameyainspiringbooks.com/index.php?apg=pasttitle", "date_download": "2018-11-17T09:28:14Z", "digest": "sha1:2TWA4Q7GSELV77HDZJSME5LBGO6OK3B6", "length": 1648, "nlines": 42, "source_domain": "ameyainspiringbooks.com", "title": "Ameyainspiringbooks", "raw_content": "\nलेखक : : पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nद Z फॅक्टर - जिद्दीचा प्रेरणादायी प्रवास\nलेखक : : सुभाष चंद्रा यांच्यासह प्रांजल शर्मा\nअनुवाद: डॉ. उदय निरगुडकर, सुनील घुमे, प्रकाश दांडगे, विठोबा सावंत, संदीप साखरे\nसबका साथ, सबका विकास\nलेखक : : पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी\nअनुवाद: अजय कौटिकवार, अमित मोडक\nSTAY हंग्री STAY फूलिश\nलेखिका : : रश्मी बन्सल\nआमचंदेखील एक स्वप्न आहे...\nलेखक : : मिलिंद खांडेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.maaybolimarathi.com/2018/02/14/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A4%B9/", "date_download": "2018-11-17T09:06:10Z", "digest": "sha1:2MJAAQ4FUG23TTGRHUTKCNCHJYAWBFEX", "length": 13491, "nlines": 135, "source_domain": "www.maaybolimarathi.com", "title": "कसे मिळेल १० लाख रु कर्ज पहा., आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना. – मायबोली मराठी", "raw_content": "\nकसे मिळेल १० लाख रु कर्ज पहा., आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना.\nतरुणांना नवीन उद्योगांची उभारणी करण्यासाठी १० लाखांचे कर्ज घेतल्यास, त्यावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ भरणार आहे. त्यासाठी व्याज सवलतीची नवीन योजना तयार करावी, तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा ५० लाख रुपयांपर्यंत वाढविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहे, छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेत ६०५ अभ्यासक्रमांचा समावेश, सारथी संस्थेचे कामकाज, कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम यासारख्या घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्यात आला.\nमराठा तरुणांना स्वयंरोजगारासाठी १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बँकेमार्फत घेतल्यास त्यावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणार आहे. तसेच कर्जाची मर्यादा ५० लाखांपर्यंत करण्यासंदर्भात महामंडळाने प्रस्ताव तयार करावा. गट प्रकल्प कर्ज योजनेचा आराखडाही सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत तरुणांना प्रशिक्षण सुरू करावे. मराठा समाजाला इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात पावले उचलण्यात यावीत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय सक्षमपणे सुरू राहण्यासाठी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले.\nराज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केलेली आहे.\nराज्यात आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे. त्याकरिता विशेष करून या घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्यशासनाने दिनांक २९ ऑगस्ट १९९८ रोजी निर्णय घेतला व या निर्णयास अनुसरून राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरु करून त्यामार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन, व आर्थिक सहाय्य करण्यात येत आहे.\n१)आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे.\n२)योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.\n३)आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nकेंद्र सरकारतर्फे दोन हजारांची नोट विषयी स्पष्टीकरण देण्यात आले..\nवेतनाबरोबर मिळतात हे आठ भत्ते, कसा कराल क्लेम\nPrevious Article येथे मिळते डिलिट केलेली हिस्ट्री, पाहा कुठे सेव्‍ह असतो डेटा.\nNext Article राज्यातील पहिलेच स्टेडियम.\n12 Comments on “कसे मिळेल १० लाख रु कर्ज पहा., आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना.”\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\nRBI ने तुम्हाला दिलेले “हे” अधिकार तुमच्या बँकेने तुम्हाला सांगितले का..\n25 गाय चा स्वयंचालित गोठा सरकार च्या सब्सिडी सहित बैंक लोन सहित बनवून मिळेल.\nकसे मिळेल १० लाख रु कर्ज पहा., आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना.\nsildenafil viagra - प्रेमाची शप्पथ आहे तुला : शेवटचा भाग\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/ocal-train-left-for-belapur-reached-at-bandra-station-due-to-wrong-signal/", "date_download": "2018-11-17T09:32:44Z", "digest": "sha1:6UGBO2RCDBKYVASPA7NHRTR3ODUAOG57", "length": 4093, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हार्बर रेल्वे मार्गावर गोंधळ, बेलापूरला जाणारी लोकल पोहोचली किंग्ज सर्कलला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › हार्बर रेल्वे मार्गावर गोंधळ, बेलापूरला जाणारी लोकल पोहोचली किंग्ज सर्कलला\nहार्बर रेल्वे मार्गावर गोंधळ, बेलापूरला जाणारी लोकल पोहोचली किंग्ज सर्कलला\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमोटरमनच्या चुकीमुळे हार्बर रेल्‍वे मार्गावर सोमवारी हार्बर लोकल चुकीच्या मार्गावर भरकटली. यामुळे प्रशासनासह प्रवाशांमध्ये गोंधळाची परिस्‍थिती निर्माण झाली. या प्रकारामुळे हार्बर रेल्‍वे वाहतूक वीस मिनिटे विस्‍कळीत झाली.\nबेलापूर लोकलच्या मोटरमनकडून चुकून पश्चिम रेल्वेच्या ट्रॅकवर गाडी घातल्यामुळे ही ट्रेन भरकटली. यानंतर किंग्ज सर्कल स्‍थानकावर ट्रेनमधील सर्व प्रवाशांना उतरवण्यात आले. वडाळा स्थानकात चुकीचा सिग्नल मिळाल्याने ही लोकल भरकटल्याचे मध्य रेल्वेकडून स्‍पष्ट करण्यात आले. मागील आठवडय़ात सीएसएमटीहून सुटलेली जलद लोकल सिग्नल मोडून भायखळा स्थानक पोहचली होती. याचा मोठा फटका प्रवाशांना मिळाल्याने प्रवाशांनी संताप व्‍यक्‍त केला.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/STs-prestigious-vehicle-are-getting-canceled/", "date_download": "2018-11-17T09:19:51Z", "digest": "sha1:NKBKUQSTEICJC2EHUY4EP4LYQFGGULN7", "length": 7136, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एसटीच्या प्रतिष्ठित गाड्या होताहेत रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › एसटीच्या प्रतिष्ठित गाड्या होताहेत रद्द\nएसटीच्या प्रतिष्ठित गाड्या होताहेत रद्द\nपुणे : निमिष गोखले\nराज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अनेक प्रतिष्ठित गाड्या आयत्या वेळी रद्द करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या आरामदायी, वातानुकूलित शिवशाही व शिवनेरीच्या अनेक फेर्‍या गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात येत आहेत. यामुळे प्रवाशांना एकतर दुसरा पर्याय निवडावा लागतो किंवा एसटी महामंडळाने सोडलेल्या बदली गाडीने नाईलाजास्तव प्रवास करावा लागतो.\nबहुतांश वेळा रद्द करण्यात आलेल्या शिवशाही, शिवनेरी बसऐवजी सेमी लक्झरी श्रेणीतील विना वातानुकूलित हिरकणी प्रवाशांच्या माथी मारली जात असून इच्छित स्थळी वेळेत पोहोचण्याकरिता प्रवाशांना त्यातूनच प्रवास करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वातानुकूलित बस रद्द केल्यानंतर साधी हिरकणी मार्गावर सोडण्यात येते. तिचा तिकीट दर पन्नास ते दीडशे रुपये कमी असताना प्रवाशांना तिकिटामधील फरकाची रक्कम वाहकाकडून परत मिळत नाही. अधिकचे पैसे मोजून गारेगार प्रवासाऐवजी घामाघूम होत प्रवास करावा लागत आहे. स्वारगेट-बोरिवली मार्गावरील शिवनेरी, महाबळेश्‍वर-पुणे स्टेशन मार्गावरील शिवशाही, स्वारगेट-सांगली मार्गावरील शिवशाही, स्वारगेट-ठाणे मार्गावरील शिवनेरीच्या बाबतीत हा प्रकार सातत्याने घडत असल्याचे उघडकीस आले आहे.\nदुपारच्या वेळी या मार्गावरील बस रद्द केल्याचे प्रमाण सर्वाधिक असून प्रवाशांना स्थानकावर आल्यावरच वातानुकूलित बस रद्द झाल्याची व बदली साधी बस पाठविण्यात आल्याची माहिती कळत असल्याचे दिसून येते. या प्रकाराबाबत अनेक प्रवासी आगारप्रमुखांना जाब विचारत असून तांत्रिक कारणामुळे बस रद्द करण्यात आल्याचे सरकारी उत्तर दरवेळी त्यांना मिळते. काही वेळेला तर हा आमच्या आगाराचा विषय नसून दुसर्‍या आगारातून बस वेळेत दाखल न झाल्याने बस रद्द करावी लागल्याचे अजब उत्तर मिळते. तर बहुतांश प्रवाशांना टोलवाटोलवीच्या उत्तराला देखील सामोरे जावे लागल्याचे चित्र दिसून येते. दरम्यान, एसटीचे आरक्षण करताना प्रवाशांचा मोबाईल नंबर लिहून घेण्यात येतो. बसची फेरी रद्द किंवा बदली बस पाठविण्यात येणार असेल, तर कमीत कमी एक तास आगोदर प्रवाशांना त्याबाबत संदेश पाठवून सूचित करण्यात यावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार सुरू\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sena-demonstration-of-Shiv-Sena-by-announcement-procession/", "date_download": "2018-11-17T08:45:28Z", "digest": "sha1:O5GIWUY4M2BAO6HOEOSWXM5MCR7UJDJQ", "length": 6941, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घोषणा, मिरवणुकीने शिवसेनेचेही शक्‍तीप्रदर्शन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › घोषणा, मिरवणुकीने शिवसेनेचेही शक्‍तीप्रदर्शन\nघोषणा, मिरवणुकीने शिवसेनेचेही शक्‍तीप्रदर्शन\nमहापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपप्रमाणेच शिवसेनेच्याही इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी जोरदार घोषणाबाजी आणि मिरवणुकीने शक्तीप्रदर्शन केले. इच्छुकांनी मुलाखती दिल्या. शहरातील 46 जागांसाठी 108 जणांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.दरम्यान पक्षाच्या कुपवाड आणि मिरज शहरातील इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी मिरज येथे होणार आहेत.\nकाँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपच्या इच्छुकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत मुलाखती दिल्या आहेत. त्याच धर्तीवर शिवसेना इच्छुकांच्या वसंतदादा मार्केट यार्डमधील वसंतदादा पाटील सभागृहात आज मुलाखती घेण्यात आल्या. वाद्यांचा गजर करीत आणि हातात भगवे झेंडे घेतलेल्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अनेक उमेदवारांनी शहरातून घोषणाबाजी करीत मिरवणूक काढली. मार्केट यार्डातील सभागृह आणि परिसर कार्यकर्त्यांनी गजबजला होता. पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार, जिल्हा संघटक दिगंबर जाधव, बजरंग पाटील, नगरसेवक शेखर माने, गौतम पवार, सुनिता मोरे, रावसाहेब खोजगे यांनी मुलाखती घेतल्या. तुम्ही कोणत्या कारणासाठी निवडणूक लढवत आहात, सामाजिक काम काय आहे, आदी प्रश्‍न विचारण्यात आले. प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 12, 14 , 8 या ठिकाणी इच्छुकांची संख्या अधिक होती.\nपवार गटाचे जोरदार शक्‍तीप्रदर्शन\nसोमवारी शिवसेनेच्या कार्यक्रमास पवार गटातील कोणीही उपस्थित नव्हते. त्याबाबत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी हा गट शिवसेनेत आलाच नव्हता. केवळ माजी आमदार संभाजी पवार ( आप्पा) आले होते, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आज मुलाखतीसाठी नगरसेवक गौतम पवार आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्यांच्या गटातील इच्छुकांनी आप्पांच्या नेतृत्वाचा उल्लेख करीत शक्तीप्रदर्शन केले.\nशिवसेनेची पहिली यादी दोन दिवसांत : विभुते\nजिल्हाप्रमुख विभुते म्हणाले, पक्षाकडे इच्छुंकांची अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी आहे. खासदार गजानन किर्तीकर गुरुवारी येथे येणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करून दोन दिवसात आमच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Three-hour-block-for-a-month-on-Pune-Daund-route/", "date_download": "2018-11-17T08:52:26Z", "digest": "sha1:RWT52SXHB3AURZCJVEZP427VFYOTB2JZ", "length": 4052, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे-दौंड मार्गावर महिनाभर तीन तासांचा ब्लॉक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पुणे-दौंड मार्गावर महिनाभर तीन तासांचा ब्लॉक\nपुणे-दौंड मार्गावर महिनाभर तीन तासांचा ब्लॉक\nपुणे ते दौंड सेक्शन दरम्यान मध्य रेल्वे प्रशासनाने 1 मार्च ते 31 मार्च या काळात रोज तीन तासांचा ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या धिम्या गतीने धावणार आहेत. दौंड ते पुणे या मार्गावर ट्रॅकच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने तब्बल एक महिनाभर 1 मार्च ते 31 मार्च याकाळात इंटरग्रेटेड ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nयामुळे पुणे ते दौंड (71407), दौंड ते पुणे (71408), बारामती-पुणे (51452) या गाड्या पुणे- दौंड मार्गावर धावणार नाहीत. तसेच अमरावती-पुणे 50 मिनिट उशिरा धावणार आहे. हैदराबाद-पुणे (17014) 1 तास 50 मिनिटे उशिरा धावणार आहे. अमरावती-पुणे (11406) 1 तास 50 मिनिटे धावणार आहे. हैदराबाद-पुणे (17014) 1 तास 15 मिनिटे उशिरा धावणार आहे. जम्मूतवी-पुणे (11078) 10 मिनिटे उशिरा धावणार असल्याची माहिती सोलापूर मध्य रेल्वे प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/challenge-is-in-tow-month-scheme-complete/", "date_download": "2018-11-17T08:42:49Z", "digest": "sha1:IQFJR7LRYWNTN7BIL43A47P3L7HHNCXY", "length": 7796, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन महिन्यांत योजना मार्गी लावण्याचे आव्हान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › दोन महिन्यांत योजना मार्गी लावण्याचे आव्हान\nदोन महिन्यांत योजना मार्गी लावण्याचे आव्हान\nसोलापूर : संतोष आचलारे\nजिल्हा परिषद सेसफंडातील घेण्यात येणार्‍या योजना अजूनही कागदावरच असून सलग दुसर्‍या वर्षीही लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ देण्यात अजूनही जिल्हा परिषदेला यश आले नाही. मार्चअखेरपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर योजनेचे अनुदान वर्ग करण्याचे आव्हान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्यासमोर उभे आहे.\nराज्य शासनाने गतवर्षी 6 डिसेंबरपासून जिल्हा परिषदेच्या सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना नवीन असल्याने व निवडणुकीचा काळ असल्याने गतवर्षीचा निधी खर्च झाला नाही. यंदाच्या वर्षात निधीची उपलब्धता असूनही लाभार्थ्यांच्या निवडी अजूनही बहुतेक विभागांच्या झाल्या नसल्याचे दिसून येत आहे.\nजि.प. महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभाग या दोन खात्यांकडून लाभार्थी निवड पूर्ण करण्यात आली आहे. मात्र ज्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे त्या लाभार्थ्यांना संबंधित वस्तू खरेदी करुन पावती सादर करण्याचे आदेश देण्यात आले नाहीत. सध्याची कामाची परिस्थिती पाहता निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्यातच पत्र मिळण्याचे दिसून येत आहे. पत्र मिळाल्यानंतर लाभार्थी स्वत: पैशांची जुळवाजुळव करून मंजूर झालेली वस्तू खरेदी करण्यास एक महिन्याचा कालावधी लागणार आहे व प्रशासनाने लाभार्थ्यांनी वस्तूची खरेदी केली की नाही याबाबत तपासणी करुन त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यास मार्च महिना उजाडण्याची परिस्थिती दिसून येत आहे.\nजि.प. समाजकल्याण, पशुसंवर्धन या दोन विभागांकडून अजूनही लाभार्थ्यांची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीला जाऊन त्या लाभार्थ्यांना पत्र पाठवून प्रत्यक्ष अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया मार्चअखेरपर्यंत होईल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.\nजि.प. अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जि.प. सेस व नियोजन समितीकडील प्राप्‍त असणारा निधी वेळेत खर्च करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र जि.प. प्रशासकीय यंत्रणा व पंचायत समिती यंत्रणेकडील संथगतीच्या कारभारामुळे मार्चअखेरपर्यंत यंदाच्या वर्षी तरी लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत असल्याने अध्यक्ष शिंंदे व डॉ. राजेंद्र भारुड यांच्या विशेष दक्षतेची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना निधी असूनही लाभ मिळणार नाही.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/image-story-843", "date_download": "2018-11-17T08:34:59Z", "digest": "sha1:F72QX4SVSZHPF4KG27CTZCYASDEZIJF2", "length": 12675, "nlines": 96, "source_domain": "www.saamtv.com", "title": "ff | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदेखाव्यांतून अवतरली पौराणिक-ऐतिहासिक रूपं\nदेखाव्यांतून अवतरली पौराणिक-ऐतिहासिक रूपं\nगुरुवार, 31 ऑगस्ट 2017\nकसबा पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ\nपुणे - पौराणिक-ऐतिहासिक विषयांवरील भव्य हलते देखावे... वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती आणि वेगवेगळी काल्पनिक मंदिरं... त्यात विराजमान झालेली बाप्पांची सर्वांगसुंदर मूर्ती... हे सर्व पाहण्यासाठी मोठ्यांबरोबरच बालचमूंची होणारी गर्दी... धूप-अगरबत्तींबरोबरच आरत्या-भक्तिगीतांचा ‘दरवळ’... या वातावरणामुळे पुण्याचा कसबा पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ हा भाग भक्तिमय झाला आहे.\nकसबा पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ\nपुणे - पौराणिक-ऐतिहासिक विषयांवरील भव्य हलते देखावे... वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रतिकृती आणि वेगवेगळी काल्पनिक मंदिरं... त्यात विराजमान झालेली बाप्पांची सर्वांगसुंदर मूर्ती... हे सर्व पाहण्यासाठी मोठ्यांबरोबरच बालचमूंची होणारी गर्दी... धूप-अगरबत्तींबरोबरच आरत्या-भक्तिगीतांचा ‘दरवळ’... या वातावरणामुळे पुण्याचा कसबा पेठ, रास्ता पेठ, भवानी पेठ हा भाग भक्तिमय झाला आहे.\nकसबा पेठ : मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपती मंडळाने यंदा पुण्यातील जुना वाडा उभारला आहे. पूर्वी पुण्यातील वाड्यांमध्ये उत्सव कशा पद्धतीने साजरा व्हायचा, हा इतिहास त्यांनी आपल्या आकर्षक देखाव्यातून समोर आणला आहे. हा वाडा पाहताना कसबा गणपती मंदिराचीच प्रतिकृती वाटत आहे. या दोन मजली वाड्यातील जुन्या पद्धतीचे दिवे, लाकडावरील नक्षीकाम लक्ष वेधून घेत आहे. या देखाव्याच्या शेजारीच नवग्रह मित्र मंडळाने ५५ फूट उंच बुद्ध मंदिर उभे केले आहे. थायलंडमधील मंदिराची ही प्रतिकृती आहे. त्यावर प्रकाशझोत टाकल्याने हा देखावा उजळून दिसत आहे.\nफणी आळी मंदिर ट्रस्टने ‘शिवशाहीचा शिरस्ता’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. महिला अत्याचारावर आधारित हा देखावा आहे. पवळे चौकातील भगतसिंग मित्र मंडळाने बिरसा मुंडा यांच्यावर आधारित तर क्रांतिवीर राजगुरू मित्र मंडळाने ‘काळ हा सगळ्यांचा मार्गदर्शक’ यावर आधारित चलचित्र मालिका सादर केली आहे. त्वष्टा कासार समाज संस्थेने ‘मोबाईल शाप की वरदान’ हा विषय घेऊन मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंग्यचित्राचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हा नावीन्यपूर्ण देखावा कौतुकास्पद ठरत आहे. याशिवाय, मैदानी खेळाचे महत्त्व सांगणारेही पोस्टर्सही लावले आहेत. गांवकोस मारुती संस्थेचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने कुठलाही देखावा उभा करण्यापेक्षा संस्थेने व्याख्यानमाला, आरोग्य तपासणी शिबिर, बालमेळावा असे उपक्रम आयोजित करून गणेशभक्तांची खास दाद मिळवली आहे. राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ, जनजागृती मंडळ, नरवीर तानाजी मंडळ, भारतमाता मित्र मंडळ यांनी साधेपणावर भर दिला आहे.\nरास्ता पेठ : सूर्योदय मित्र मंडळ कबड्डी संघाने ‘शिवाजी महाराजांना भवानी मातेचा साक्षात्कार’ हा हलता देखावा उभारला आहे. जवळपास १६ फूट उंच मूर्ती, तुतारी वाजवणारे मावळे, जगदंब-जगदंब असा घुमणारा आवाज यामुळे देखावा पाहण्यास गर्दी होत आहे. दारूवाला पूल मंडळाने ‘कालिकामातेचे रौद्ररूप’ हा भव्य हलता देखावा उभारला आहे. तो पाहण्यासही गणेशभक्तांची गर्दी होऊ लागली आहे. श्री दत्त क्‍लब मंडळाने फुले आणि रंगीबेरंगी झालर लावून ‘श्रीं’भोवती सजावट केली आहे. सम्राट मंडळ, जवाहर मंडळ, प्रताप मित्र मंडळ, सुभाष तरुण मंडळ, मराठा मित्र मंडळ, वीर तानाजी बाल मंडळ, अरुणा चौक मंडळ यांनी साधेपणाने देखावे सादर केले आहेत.\nभवानी पेठ : पालखी विठोबा चौकातील जय महाराष्ट्र तरुण मंडळ पौराणिक विषयावर हलता देखावा सादर केला आहे. त्यातून हत्तीच्या कानातून घेतलेला जन्म दाखवला आहे. विघ्नहर तरुण मंडळाचे यंदा ५० वे वर्ष आहे. फेटा घातलेली आणि पूर्ण पांढऱ्या रंगातील मूर्ती येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बनकर तालीम संघाची मूर्तीसुद्धा तितकीच सुंदर आहे. आदर्श बाल मंडळाने ‘कुंभकर्णाचा निद्रानाश’ हा हलता देखावा उभारला आहे. जवळपास १४ फूट उंच कुंभकर्ण आणि त्याला उठवण्यासाठी पिपाणी, तुतारी, डफ असे वाद्य घेऊन सरसावलेले सैन्य हा देखावा पाहायला मोठ्यांबरोबरच बालचमूंची गर्दी होत आहे. नवरंग युवक मित्र मंडळाने देखावा म्हणून बालाजी रथ उभारला आहे. भवानी तलवार मंडळाने साधेपणाने उत्सव साजरा केला आहे.\nनवग्रह मित्र मंडळाचे ५५ फूट उंच बुद्ध मंदिर\nफणी आळी मंदिर ट्रस्टचा ‘शिवशाहीचा शिरस्ता’ हा जिवंत देखावा\nत्वष्टा कासार समाज संस्थेचे मोबाईलवर आधारित व्यंग्यचित्र प्रदर्शन\nआदर्श बाल मंडळाचा ‘कुंभकर्णाचा निद्रानाश’ हा हलता देखावा\nसूर्योदय मित्र मंडळ कबड्डी संघाचा ‘शिवाजी महाराजांना भवानीमातेचा साक्षात्कार’ देखावा\nविषय topics गीत song अत्याचार मोबाईल मंगेश तेंडुलकर प्रदर्शन आरोग्य health उपक्रम सूर्य शिवाजी महाराज shivaji maharaj पूल महाराष्ट्र\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-pune-international-hackathon-tournament-3018", "date_download": "2018-11-17T09:00:35Z", "digest": "sha1:BR6N5AE3SW7HGYFHSWKIK32KZ4A3WDVE", "length": 9255, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news pune international hackathon tournament | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुण्यात आंतरराष्ट्रीय हॅकथॉन स्पर्धेचे आयोजन\nपुण्यात आंतरराष्ट्रीय हॅकथॉन स्पर्धेचे आयोजन\nपुण्यात आंतरराष्ट्रीय हॅकथॉन स्पर्धेचे आयोजन\nशनिवार, 8 सप्टेंबर 2018\nपुणे : पुणे आणि ऑस्टिन या शहरांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटीवरील आंतरराष्ट्रीय हॅकथॉन स्पर्धेचे पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा उद्देश पुणे आणि अमेरिकेतील ऑस्टिन या शहराशी विकासाचे करार करण्याकरिता होणार आहे. या कराराद्वारे स्मार्टसिटीसाठी उपयुक्त डिजाईन, नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करण्याकरिता होणार आहे. नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे पुणे आणि अमेरिकेतील ऑस्टिन या शहराशी जोडण्यात येणार आहे.\nपुणे : पुणे आणि ऑस्टिन या शहरांच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट सिटीवरील आंतरराष्ट्रीय हॅकथॉन स्पर्धेचे पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा उद्देश पुणे आणि अमेरिकेतील ऑस्टिन या शहराशी विकासाचे करार करण्याकरिता होणार आहे. या कराराद्वारे स्मार्टसिटीसाठी उपयुक्त डिजाईन, नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करण्याकरिता होणार आहे. नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे पुणे आणि अमेरिकेतील ऑस्टिन या शहराशी जोडण्यात येणार आहे.\nया स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व टीमला त्यांचा प्रोजेक्ट मूल्यमापनाकरिता स्पर्धेच्या पर्यवेक्षकांकडे द्यावा लागेल. या स्पर्धेसाठी अमेरिकेतील टेकसास विद्यापीठ ,पीआयसीटी महाविद्यालय, ग्रेटर आस्तिन चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे फॅशन विक आणि ऑस्टिन महानगरपालिका हॅकथॉन या समुदाय भागीदार आहेत. आंतरराष्ट्रीय हॅकथॉन स्पर्धा ८ सप्टेंबर सायंकाळी 5.30 वाजेपासून ते 9 सप्टेंबर रात्री 9.00 वाजेपर्यंत पार पडणार आहे. या स्पर्धेचे यजमान अमेरिकेतील टेकसास विद्यापीठ ऑस्टिन, आणि महाराष्ट्रातील पीआयसीटी महाविद्यालय आहेत. सर्व सहभागी टीमला मार्गदर्शक आणि शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ नेमण्यात आलेले आहे. या स्पर्धेकरिता पुणे आणि ऑस्टिन शहरातील १२० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेला आहे .\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBCचा शिक्का \nमहाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बातमी साम टीव्ही घेऊन आलंय. मराठा समाजाला ओबीसी...\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nVideo of मराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nमराठा आरक्षणाचा अहवाल मागास आयोगाकडून राज्य सरकारकडे सुपूर्त\nमुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे...\nविदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही थंडीची चाहूल\nपुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ...\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये; बीडमध्ये फडणवीस यांच्या...\nबीड - दुष्काळ आढावा बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये दाखल झाले...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.stategkexam.com/Howtoapply.aspx", "date_download": "2018-11-17T09:03:01Z", "digest": "sha1:BNP6JP6NXIOWUQF6EMZPHC6OG4MCWSIH", "length": 5664, "nlines": 39, "source_domain": "www.stategkexam.com", "title": "Welcome", "raw_content": "\nअर्ज सुरु होण्याची तारीख 21-02-2018 00.00 वा.\nअर्ज बंद होण्याची तारीख 30-03-2018 24.00 वा.\nऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख 31-03-2018 24.00 वा.\nबँकेत शुल्क भरण्याची शेवटची तारीख 31-03-2018 (बँकेच्या वेळेनुसार)\nविहित नमुन्यात भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याची तारीख - 30-03-2018\nज्या विद्यार्थ्यांस ऑनलाईन अर्ज भरतांना अडचणी येत असतील त्यांनी आपले वि‍हित नमुन्यात भरुन पाठवावेत. तथा प्रत्येक पदासाठी वेगळा अर्ज आवश्यक आहे.\nमुलाखत दिनांक : ---------(नियोजित)\nफक्त तांत्रिक मदतीसाठी ई मेल आयडी :- govrecruitmenthelp@gmail.com\nचलन प्रिंट साठी उमेदवाराने रजिस्ट्रेशन करावे रजिस्ट्रेशन झाल्या असल्यास व उमेदवारास चलनाची प्रिंट मिळाली नसल्यास त्याने मुख्य पानावरील चलन प्रिंट /Reprint Challan या लिंक वर click करून त्याची प्रिंट काढावी जवळच्या बँक ऑफ इंडिया च्या शाखेत जाऊन आपली रक्कम भरावी व बँक मधून Journal Number/Transaction Number/Challan No प्राप्त करावा व www.stategkexam.com या संकेतस्थळावर जाऊन बँकेमधून मिळाला Journal Number/Transaction Number/Challan No नोंदवावा व उर्वरित अर्ज भरावा व अर्जाची प्रिंट जतन ठेवावी\n1 उमेदवाराने सर्वप्रथम संकेत स्थळावर जाउन अर्ज कसा भरावा या बटनावर क्लिक करावे व ऑनलाईन अर्ज भरण्याची योग्य पद्धत नीट समजून घ्यावी.\n2 जाहिरातीचा सर्व मजकूर काळजीपुर्वक वाचल्यानंतर स्वतःपात्र होत असलेल्या पद/जागा यासाठी अर्ज करण्याकरीता Registration / नोंदणी या बटनावर क्लिक करावे.\n3 उमेदवाराचे रजिस्ट्रेशन करण्याकरीता आवश्यक सर्व वैयक्तीक माहीती योग्य रकान्यात भरावी.\nउमेदवाराने येथे भरावयाची माहिती, पद निवड योग्य व अचूक भरावी. येथील माहितीच मुख्य अर्जात दिसेल व\nया माहितीत नंतर कोणताही बदल करता येणार नाही.\nमाहिती योग्य भरल्याची खात्री करुन NEXT/SUBMIT या बटनावर क्लिक करा.\n4 रजिस्ट्रेशन झाल्यानंतरून उमेदवाराने चलनाची प्रिंट काढून जवळच्या बँक ऑफ इंडिया च्या शाखेत जाऊन आपली रक्कम भरावी व बँक मधून Journal Number/Transaction Number/Challan No प्राप्त करावा व www.stategkexam.com या संकेतस्थळावर लॉगीन करून बँकेमधून मिळाला Journal Number/Transaction Number/Challan No नोंदवावा व उर्वरित अर्ज भरावा व अर्जाची प्रिंट जतन ठेवावी\n5 फोटो,स्वाक्षरी व कार्यालीन बँक चलन प्रत अपलोड करताना स्कॅन केलेले स्वतःचे अद्ययावत सुस्पष्ट 3.5 से.मी. X 4.5 से.मी. आकारातील “JPG/JPEG/BMP” या प्रकारचे व 150 KB पर्यंत फाईल साईज असलेले छायाचित्र अपलोड करावे.\n(छायाचित्राचा फाईल साईज 150 KB पेक्षा जास्त नसावा, त्यापेक्षा मोठी फाईल अपलोड होणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://addons.opera.com/hi/extensions/details/gutscheine-livede-gutscheinfinder/?display=de&reports", "date_download": "2018-11-17T08:43:55Z", "digest": "sha1:WOHOTEVBWTWFFHD6M2KEXDBWOFBR7VQW", "length": 5715, "nlines": 107, "source_domain": "addons.opera.com", "title": "Gutscheine-Live.de Gutscheinfinder एक्सटेंशन - Opera ऐड-ऑन", "raw_content": "मुख्य सामग्री को छोड़ दें\nरेटिंग: 0.0 रेटिंग की कुल संख्या: 0\nOpera ब्राउज़र की आवश्यकता है\nयह एक्सटेंशन सभी वेबसाइट पर आपके डेटा तक पहुँच प्राप्त कर सकता है\nयह एक्सटेंशन कुछ वेबसाइट पर आपके डेटा तक पहुँच प्राप्त कर सकता है\nयह एक्सटेंशन आपके टैब और ब्राउज़िंग गतिविधि तक पहुँच प्राप्त कर सकता है\nएक्सटेंशन के बारे में\nरेटिंग: 4.0 रेटिंग की कुल संख्या: 186\nरेटिंग: 5.0 रेटिंग की कुल संख्या: 592\nरेटिंग: 4.0 रेटिंग की कुल संख्या: 1\nरेटिंग: 0.0 रेटिंग की कुल संख्या: 0\nरेटिंग: 4.0 रेटिंग की कुल संख्या: 14\nरिपोर्ट की गई समस्याएँ (0)\nहल की गई समस्याएँ (0)\nएक रिपोर्ट करने के लिए आपको साइन इन करना होगा\nसंस्करण 1.1.2, अंतिम अपडेट 18 मई 2015\nकोई रिपोर्ट नहीं है\nOpera के बारे में\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/remember-these-things-when-you-get-married/", "date_download": "2018-11-17T08:28:03Z", "digest": "sha1:6TBVJ3O3G536OFDDFWCH2RXWGXN2ZDWA", "length": 10289, "nlines": 266, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "नवीन लग्न झाल्यास 'या' गोष्टी लक्षात असू द्या - Maharashtra Today", "raw_content": "\nवर्मांच्या परतीची वाट कठीण\nमराठा आरक्षण; अधिवेशनात मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार: राधाकृष्ण विखे पाटील\n‘शिवाजी’ महाराजांचा जयघोष करताच शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण\nसरकार ८ दिवसांतच अधिवेशन आटोपणार ; सोमवारपासून विरोधक आक्रमक\nपश्चिम बंगाल में सीबीआई को प्रवेश नहीं – सीएम ममता बनर्जी\nमध्यप्रदेश : बीजेपी का घोषणापत्र जारी, मुफ्त में बाटेंगे स्कूटी -शिवराज…\nतेलंगाना : कांग्रेस और भाजपा की उम्मीदवारों की अगली सूची जारी\nविजय माल्या का प्रत्यर्पण होगा आसान\nHome Lifestyle Relation नवीन लग्न झाल्यास ‘या’ गोष्टी लक्षात असू द्या\nनवीन लग्न झाल्यास ‘या’ गोष्टी लक्षात असू द्या\nविवाह हा संस्कार सोळा संस्कारातील एक गोड संस्कार आहे. त्यामधे दोन कुटुंब जोडली जातात. दोन मने एक होतात. पण अनेकदा लग्न झाले की काही दिवसातच वाद सुरु होतात. नवीन लग्न झाले असेल तर या चुका करु नका….नाही तर तुमच्या पार्टनरच्या मनात तुमची किंमत राहणार नाही. यासाठी खालील काही गोष्टी नक्की लक्षात असू द्या..\nही बातमी पण वाचा : अरेंज मॅरेज करताय मग, आपल्या होणाऱ्या जोडीदाराला हे प्रश्न नक्की विचारा\nलग्न किंवा लग्नानंतर रिसेप्शनला आलेला खर्च याबाबत पार्टनरसोबत चुकूनही चर्चा करु नका. या खर्चावरून पार्टनरसोबत बढाया मारल्याने तुमच्या नात्यात अंतर पडू शकते.\nलग्नातील नातेवाईकांची चुकूनही पार्टनरसमोर खिल्ली उडवू नका. कधी कधी जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी पार्टनरसोबत बोलताना नातेवाईकांची खिल्ली उडवली जाते. त्यामुळे त्यांना दुःख होऊ शकते.\nतुमचा एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड यांच्यासोबत तुमच्या विद्यमान पार्टनरची तुलना अजिबात करू नका. कालतरांने यामुळे वाद निर्माण होऊन दुरावा निर्माण होईल.\nतुमचे नाते जर घट्ट बनवायचे असेल तर, पार्टनरला अॅटीट्यूड दाखवण्यापासून दूर राहा.\nपार्टनरसोबत त्याच्या कामावरून, किंवा नोकरीवरून रागावू नका. त्याला नेहमी प्रोत्साहन द्या.\nही बातमी पण वाचा : नात्यात खुश नाही तर मघ करा या गोष्टी..\nPrevious articleमुख्यमंत्री नितीश कुमारची प्रकृती खालावली; एम्समध्ये दाखल\nNext articleभारतीय विदेशी पती-पत्नी नागरिकत्व कार्ड मिळविण्यास पात्र\nवर्मांच्या परतीची वाट कठीण\nमराठा आरक्षण; अधिवेशनात मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार: राधाकृष्ण विखे पाटील\n‘शिवाजी’ महाराजांचा जयघोष करताच शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nलग्न न टिकण्यामागे ही आहेत कारणे\nअश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nलिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2010/06/", "date_download": "2018-11-17T08:25:18Z", "digest": "sha1:U7TRTQVHK7CVDE3ARJAGX27OLP2OLCF7", "length": 33145, "nlines": 136, "source_domain": "blog.khapre.org", "title": "Archive for June 2010", "raw_content": "\n१ ते ९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये कुठेही ‘A', `B'. `C', अणि ‘D' हे अक्षरे आढळत नाहीत. १०० या अंकाच्या स्पेलिंगमध्ये सर्वप्रथम ‘D' हे अक्षर आढळते.\n१ ते १९९ च्या स्पेलिंगमध्ये ‘A’,`B', आणि ‘C' आढळत नाही. तर १००० च्या स्पेलिंगमध्ये प्रथमच ‘A' हे अक्षर येते.\n१ ते ९९९,९९९,९९९ या अंकांच्या स्पेलिंगमध्ये ‘B' आणि `C' अक्षरे नसतात. बिलियनच्या स्पेलिंगमध्ये पहिल्यांदाच ‘B' हे अक्षर येते.\nतर इंग्लिश अंकांच्या मोजदादीत कुठेही ‘C' हे अक्षर येतच नाही .\n‘ सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा ’ ‘ दूर हटो दूर हटो ए दुनियावालो, हिंदुस्थान हमारा हैं.’ इंग्रजांच्या काळांत भारताला हिंदुस्थान म्हणत. पण नंतरच्या काळात ‘ हिंदुस्थान ’ हा शब्दच गायब झाला आहे. स्वातंत्र्यानंतर भारत हा शब्द का स्वीकारला गेला हिंदुस्थान का नाही खरे तर हिंदूंचा प्रदेश म्हणजेच हिंदुस्थान. पण पध्दतशीरपणे, हा शब्द डावलला गेला. कोणातरी जमातीसाठी हा शब्द उच्चारणे जड होते म्हणून हिंदुस्थान हा शब्द सरकारी कामकाजातून बहिष्कृत केला गेला. ‘ स्टेट बॅंक ऑफ इंडिया ’, ‘ बॅंक ऑफ इंडिया ’ हे कशासाठी इंडिया हा शब्द इंग्रजांनी आणला आता आपण ‘ स्टेट बॅंक ऑफ हिंदुस्थान ’ किंवा ‘ बॅंक ऑफ हिंदुस्थान ’ का नाही म्हणू शकत. हिंदुस्थान या नावात एवढे सामर्थ्य होते कि त्यामुळे या प्रदेशाशी असलेले हिंदूंचे नाते प्रकर्षाने जाणवते शिवाय स्वातंत्र्यलढा या हिंदुस्थानसाठीच झाला आणि स्वातंत्र्य सैनिकांनी हिंदूंच्या प्रदेशाच्या स्वातंत्र्यासाठीच हौतात्म्य पत्करले. नंतर मात्र राजकारण्यांनी कांही अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालना साठी हिंदुस्थानातून ‘ हिंदुस्थान ’ या शब्दाला हद्दपार केले.\nजर भारतातील शहरांची नावे आपण बदलू शकतो तर हिंदूंची ओळख असलेल्या प्रदेशाचे नाव ‘ भारत ’ किंवा ‘ इंडिया ’ का जगात हिंदू धर्माला वैदिक परंपरा आहे, हिंदूंना सुध्दा परंपरा आहे. स्वामी विवेकानंद, म. गांधी, पं जवाहरलाल नेहरु आदींसारखे नेते स्वत:ला हिंदू म्हणवून घेत. हिंदूस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी लढले मग हिंदुस्थान या शब्दाला कोणी हद्दपार केले जगात हिंदू धर्माला वैदिक परंपरा आहे, हिंदूंना सुध्दा परंपरा आहे. स्वामी विवेकानंद, म. गांधी, पं जवाहरलाल नेहरु आदींसारखे नेते स्वत:ला हिंदू म्हणवून घेत. हिंदूस्थानाच्या स्वातंत्र्यासाठी लढले मग हिंदुस्थान या शब्दाला कोणी हद्दपार केले ज्याज्या ठिकाणी भारत आणि इंडिया शब्द आहेत ते काढून त्या ठिकाणी हिंदुस्थान हाच शब्द योग्य आहे. जर स्वातंत्र्यावेळेस पाकिस्तान निर्माण होऊ शकते मग हिंदुस्थान का नाही ज्याज्या ठिकाणी भारत आणि इंडिया शब्द आहेत ते काढून त्या ठिकाणी हिंदुस्थान हाच शब्द योग्य आहे. जर स्वातंत्र्यावेळेस पाकिस्तान निर्माण होऊ शकते मग हिंदुस्थान का नाही\nभारतीय न्यायव्यवस्थेने “ लिव्ह इन रिलेशनशिप ” ला मान्यता दिली आणि एक समुदाय या निर्णयामुळे सुखावला गेला, आता मजेत राहता येईल, कशाचीही जबरदस्ती नाही, कोणतेही पाश नाहीत. पण हा विचार तेवढ्या पुरताच होता. भविष्यात काय अडचणी येतील, याचा विचार ना न्यायव्यवस्थेने केला, ना संबंधित जोडप्यांनी केला. भारतात जाती, धर्म व्यवस्था किती कट्टर आहे, याचा अनुभव पदोपदी येतो, यात भर म्हणूनच काय, सध्याची जनगणना सुध्दा जातीनिहाय होणार आहे.अर्थात, याचेही दुष्पपरिणाम जाणवणार आहेत आणि ते एवढे भयंकर असणार आहेत कि, मागे फिरु म्हणता ही फिरता येणार नाही, एवढी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल.\nअसो. तर परवा न्यायालयासमोर अजून एक प्रश्न आला, “ लिव्ह उन रिलेशनशिप ” मध्ये राहणार्‍या प्रेमींना अपत्य झाले, आणि पूर्वजांच्या मालमत्तेत वाटणी करताना या अपत्याचा प्रश्न आला कारण एकाच कुटुंबातील काही लग्न केलेले तर एखादा लग्न न करता तसाच संसार करीत असेल, आणि त्यांना अपत्य झाल्यास त्याला वाडवडिलांच्या संपत्तीत वाटा मिळेल का यावर हा वाद गेला कोर्टात.कोर्ट पण किती अजब त्याच कोर्टाने निकाल दिला लिव्ह इन रिलेशिपमधून झालेल्या वारसास वाडवडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळू शकत नाही. आता आली का पंचाईत. एकीकडे कोर्ट परवानगी देते पण दुसरीकडे त्यांच्या अपत्यांना न्याय नाही. आता असा विचार होतो, कि त्या बिचार्‍या मुलाची काय चूक, की त्याचा जन्म “ लिव्ह इन रिलेशनशिप ” मधून झाला \n तर आता खरे त्याचे दुष्पपरिणाम दिसू लागलेत. उद्या त्या मुलांच्या लग्नाचे काय कोण त्यांच्याशी सोयरिक करणार कोण त्यांच्याशी सोयरिक करणार जी विवाहसंस्था जगाने, सर्व धर्मानी मान्य केली त्याचे काय जी विवाहसंस्था जगाने, सर्व धर्मानी मान्य केली त्याचे काय जर त्या पतीपत्नीत वाद निर्माण झाले तर ते समाजाने सोडवायचे का जर त्या पतीपत्नीत वाद निर्माण झाले तर ते समाजाने सोडवायचे का कोणत्या समाजाने जर कोणाचा मृत्यु झाल्यास त्याचे अंत्यसंस्कार कशा प्रकारे करायचे शेवटी त्या दोघात काही भावनिक जिव्हाळा असेल काय शेवटी त्या दोघात काही भावनिक जिव्हाळा असेल काय जर जोडीदारांपैकी कुणा एकाचा मृत्यु झाला तर दुसर्‍याची जबाबदारी कोणत्या समाजाने, कोणत्या धर्माच्या आधाराने घ्यायची जर जोडीदारांपैकी कुणा एकाचा मृत्यु झाला तर दुसर्‍याची जबाबदारी कोणत्या समाजाने, कोणत्या धर्माच्या आधाराने घ्यायची या सर्व प्रश्नांना आणि त्यांच्या परिणामांना फक्त तेच जबाबदार आहेत, ज्यांना या अशा अधार्मिक, नियमबाह्य, विवाहसंस्था मोडीत काढून परवानगी दिली.\n२८ मे २०१० रोजी रात्री ज्ञानेश्वरी एक्सप्रेसवर हल्ला झाला आणि कित्येक लोकांनी प्राण गमावले हा हल्ला माओवादी संघटनेने केला असे बोलले जाते. या हल्ल्यास जबाबदार असणार्‍या पीसीएपीए या संघटनेचा नेता म्हणतो, “ सॉरी, मला माफ करा, आम्हाला मालगाडी उडवायची होती पण, चुकीने प्रवासी रेल्वे उडवली गेली ”. अरे वा काय पण विनयशीलता अगदी क्षमा मागून मोकळे झाले, संघटनेचे नेते, बापी महातो. मग ज्यांचे नातेवाईक गेले, ज्यांचे संसार उघड्यावर पडले त्यांचे काय पीसीएपीए संघटनेचे नेते, कार्यकर्ते याची भरपाई करणार आहेत काय पीसीएपीए संघटनेचे नेते, कार्यकर्ते याची भरपाई करणार आहेत काय त्यांना जर कोणी गोळी घातली आणि सॉरी म्हटले तर त्यांना जर कोणी गोळी घातली आणि सॉरी म्हटले तर त्यांच्या कुटुंबीयांचे कोणी हाल केले आणि त्यांनी क्षमा मागितली तर त्यांच्या कुटुंबीयांचे कोणी हाल केले आणि त्यांनी क्षमा मागितली तर फार फार भयंकर आहे या भारतात. तो नेता, क्षमा मागतो पण प्रायश्चित्ताची भाषा करतो काय फार फार भयंकर आहे या भारतात. तो नेता, क्षमा मागतो पण प्रायश्चित्ताची भाषा करतो काय प. बंगालचे पोलिस महासंचालक जेव्हा या हल्ल्याचा सूत्रधार बापी महातोच आहे म्हणतात आणि त्याचा शोध घेण्याचे जारी करतात, तेव्हा या बापी महातोला कोलांटी उडी मारण्याची बुध्दी होते, आणि आपले सरकारही त्याने माफी मागितली म्हणून त्याला क्षमा करेल.\nरेल्वेमंत्री ममता बॅनर्जीच तर औरच, त्यांनी रात्रीच्या गाड्याच बंद करण्याचे फर्मान सोडले. जर दिवसा हल्ले झाले तर मग काय दिवसाही गाड्या बंद करणार अहो अशाने या दहशतवाद्यांपुढे गुडघे टेकल्यासारखे होऊन तो भाग त्यांना आंदण दिल्यासारखे होईल अहो अशाने या दहशतवाद्यांपुढे गुडघे टेकल्यासारखे होऊन तो भाग त्यांना आंदण दिल्यासारखे होईल एखाद्या गावावर दहशतवाद्यांनी हल्ला केला तर त्या गावातील लोकांना गाव सोडून द्यायला सांगून तो भाग दहशतवाद्यांच्या हवाली करणार काय एखाद्या गावावर दहशतवाद्यांनी हल्ला केला तर त्या गावातील लोकांना गाव सोडून द्यायला सांगून तो भाग दहशतवाद्यांच्या हवाली करणार काय हे सरकारचे धोरण आहे, हेच अतिरेक्यांना धीट करते. जर फाशीचे शिक्षा झाली आणि लगेचच त्या आरोपीला फाशी दिली गेली तरच त्या फाशीला अर्थ आहे, नाहीतर कागदोपत्रीच फाशीचा काय उपयोग. कसा आरोपींना धाक राहणार.\nसंसदेवर हल्ला झाला तर काय लोकसभेचे कामकाज दुसरीकडे जंगलात चालू करणार का हा शुध्द पळपुटेपणा आहे आणि हा भारतीय नेत्यांनीच करावा, आणि त्याचे परिणाम भारतीय जनतेने भोगावेत, हेच भारतीयांच्या नशीबाचे भोग आहेत. तेव्हा चला पासपोर्ट व्हिसा काढा आणि परदेशी स्थायिक व्हा. मग तिथे बसून म्हणा ‘ मेरा भारत महान ’.\nभारतात पहिली जनगणना १८७१ इंग्रजांच्या राजवटीत झाली. त्या जनगणनेत सर्व जातींची गणना करुन मुस्लिमांच्या पोट जातींचीही, पंथांचीही गणना करण्यात आली होती. नंतरच्या १९०१ च्या जनगणनेत भारतात एकंदर १६४६ विविध जाती आढळून आल्या, आणि त्याच जातींची संख्या १९३१ च्या जनगणनेत ४१५० पर्यंत वाढल्या म्हणजे हा फरक काय असावा १९०१ च्या गणनेत लोकांनी आपली जातच लपविली का १९०१ च्या गणनेत लोकांनी आपली जातच लपविली का पण ते कसे शक्य आहे.\nएकेकाळी आपण उच्च जातीचे आहोत हे सांगण्यासाठी लोक पुढे सरसावत. उदा०. १९२१ च्या जनगणनेत एकाने हलकी जात सांगितली असेल तर तोच मनुष्य १९३१ च्या जनगणनेत ब्राह्मण जात सांगत असे. कारण त्या काळी जातीवरुन राजकारण होत नव्हते तर, सामाजिक वर्तनात फरक पडत होता. १९५३ मध्ये शेवटची जातीनिहाय जनगणना झाली. त्यानंतर सरकारने हि पध्दत बंद केली.\nकाय जमाना बदलतो बघा, लग्न करताना लोक उच्च जात बघतात तर सरकारी नोकरी,शैक्षणिक फायदे, आरक्षण मिळविण्यासाठी आपण अनुसूचित जमातीचे कसे आहोत हे सांगण्याची स्पर्धा होते. उच्च जातीचे लोकही आज सरकारकडे अर्ज करत आहेत, त्यांना ओ. बी. सी. मध्ये समावेश हवा आहे. त्यासाठी समाजकल्याण मंत्रालयात कोटींनी लाच देण्यासाठी वर्गणी काढायला समाजातील घटक तयार आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन धर्मीयही जातीची नोंद करण्याचा आग्रह धरतात. हा सर्व खेळ राजकारण्यांचा आहे. सर्व गणना झाल्यावर प्रदेशाप्रमाणे जातींची संख्या लक्षात घेऊन, निवडणूक लढवताना त्याप्रमाणे आराखडे आखता येतील, हे उघड आहे. विशिष्ट नेत्यांची पोळी भाजली जाणार हे उघड सत्य आहे.\nया जातीनिहाय जनगणनेस शिवसेनेने आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला आहे. या नोंदणीतून जातीजातीतील युध्द भडकणार हे निश्चित आहे. संसदेत आणि विधानसभेत ओबीसींना आरक्षण हवे आहे, त्यामुळे जातीव्यवस्था आणखी संवेदनशील होणार यात शंका नाही. आत्ताच नक्की आकडेवारी नसताना टोकाचे राजकारण खेळले जाते तर जातगणना झाल्यावर ठराविक प्रदेशांवर, वस्त्यांवर किती अत्याचार होतील, याचा कोणी विचार केला आहे काय\nउदा. मुंबईतील परळ भागात कोणत्या जातीचे लोक, काय संख्येने आहेत हे समजल्यावर नेते मंडळी त्या भागासाठी काय भूमिका घेतील हे देवच जाणो. जर प्रेमविवाह जातीपातीच्या पुढे जाऊन होतात तर जात गणना काय कामाची स्त्री आणि पुरुष, हे सध्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाने वागतात तर ते आपली जात आता कोणती सांगणार. आत्ताच्या जमान्यात आंतरजातीय विवाह होतायेत त्याबद्दल कोणालाही काहीही आक्षेप येत नाही तर उद्या आंतरधर्मीय विवाह होऊ लागले तर, जात हा शब्द जातच राहील आणि हातात काय उरेल स्त्री आणि पुरुष, हे सध्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाने वागतात तर ते आपली जात आता कोणती सांगणार. आत्ताच्या जमान्यात आंतरजातीय विवाह होतायेत त्याबद्दल कोणालाही काहीही आक्षेप येत नाही तर उद्या आंतरधर्मीय विवाह होऊ लागले तर, जात हा शब्द जातच राहील आणि हातात काय उरेल\nदिनांक २२ मे २०१० रोजीच्या वर्तमानपत्रात एक प्रमुख बातमी होती, अमेरिकेतील डॉ. क्रेग व्हेंटर आणि त्यांच्या सहकार्‍यांनी प्रयोगशाळेत सजीव प्रजातीची निर्मिती केली. खरोखर त्यांनी निर्जीव वस्तुमधून सजीव निर्माण केला काय मग जणू ते साक्षात विश्वामित्रच झाले म्हणा ना मग जणू ते साक्षात विश्वामित्रच झाले म्हणा ना आता आपणा जीव आणी जीवन समजावून घेऊ यात. पेशी हा जीवनाच सर्वात मुलभूत घटक आहे. पेशींचे कार्य म्हणजेच जीवनकार्य. मानवासारखा प्राणी बहुपेशीय आहे. या पेशी वेगवेगळ्या समूहात कार्य करतात. पेशींची अंतर्गत रचना फार गुंतागुंतीची असते. यात बाह्यावरण, आंतर आवरण, पेशीद्रव्य, रासायनिक संयुगे, आणि लाखो प्रथिने असतात. पेशीत केंद्रक असते, आणि या केंद्रकात डीएनएपासून बनलेली गुणसूत्रे असतात. ह्या DNA मध्ये A-अडेनाईन, T- थायमाईन, G-गॉनाईन, C-सायटोसीन अशा चार मूळ रसायनांच्या साखळ्या असतात. DNAचा रेणू म्हणजे चार अक्षरसमूहांची करोडे बेस असलेली साखळीच.\nअशा काही हजार बेसेस प्रयोग शाळेत तयार करणे शक्य आहे, पण सलग गुणसूत्र तयार करणे शक्य नाही. मग यावर उपाय काय तर हे छोटे तुकडे एकत्र जोडणे, आणि हेच अवघड काम आहे. सध्याच्या प्रयोगात डॉ. व्हेंटर यांनी १०८६ बेसे लांबीचे छोटे DNA चे तुकडे करून ते मग एकत्र जोडून मोठा DNA तयार करण्याचे तंत्र विकसित केले. आणि हेच फार महत्वाचे आहे. डॉक्टरांनी प्रयोगशाळेत मायकेप्लाज्मा मायकोडीस ह्या जिवाणूचा १० लाखाहून जास्त बेसेस लांब असलेला संपूर्ण DNA तयार केला. आणि हा DNA मायकोप्लाज्मा काप्रिकोलम ह्या जिवाणूच्या पेशीत, शरीरात म्हणू यात संक्रमित केला. आता त्यांच्या असे लक्षात आलेकी, नव्या प्रत्यारोपित मायकोप्लाज्मा मायकोडीसचा DNA घेऊन वाढणार्‍या पेशी मायकोप्लाज्मा काप्रीकोलमच्या मिळाल्या. त्याचा त्यांनी अभ्यास केल्यावर असे आढळून आले की, ह्या पेशी काप्रीकोलमच्या नसून मायकोडीसच्या झालेल्या आहेत. म्हणजे त्यांनी काय केले, DNAची लांब साखळी तयार केली, जी कोणालाही शक्य नव्हती, आणि तिचे दुसर्‍या पेशीत प्रत्यारोपण करून, त्या पेशीची वाढ केली. A पदार्थाचे DNA काढून B पदार्थात घालून A चे B त रूपांतर केले, पण लक्षात घ्या B पदार्थ तयार केला नाही. प्रयोगशाळेत DNA चे रूपांतर करता आले,पण ’सजीव’ निर्माण करता आलेला नाही. म्हणजेच नवी पेशी निर्माण करून तिची वाढ करता आलेली नाही. DNA म्हणजे संपूर्ण पेशी नव्हे. कारण पेशीत इतर अनेक घटकही असतात.\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/ratnagiri/ratnagiri-spiritual-patriot-warrior-sannyasin-famously-named-vivekananda-aflebuwa/", "date_download": "2018-11-17T09:50:13Z", "digest": "sha1:NQOBSHYME4LZ5I67JAU5F2AVE62W6KHS", "length": 38277, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ratnagiri: Spiritual Patriot, Warrior Sannyasin Famously Named Vivekananda: Aflebuwa | रत्नागिरी : आध्यात्मिक राष्ट्रभक्त, योद्धा संन्याशी असा नावलौकिक विवेकानंदांनी मिळवला : आफळेबुवा | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nरत्नागिरी : आध्यात्मिक राष्ट्रभक्त, योद्धा संन्याशी असा नावलौकिक विवेकानंदांनी मिळवला : आफळेबुवा\nजागतिक धर्मसभेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी फक्त तीन मिनीटे भाषण केले. माझ्या बंधू-भगिनींनी हे शब्द आधीच्या वक्त्यांनीही म्हटले होते. परंतु स्वामींनी हे शब्द उच्चारताच भाव पोहोचवणारा अनुभव सार्‍यांनी घेतला व वीजेची लाट गेल्यासारखे वाटून सारे थरथरत होते. अनेकांचे डोळे डबडबले, हा सार्वत्रिक अनुभव असल्याने टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात आध्यात्मिक राष्ट्रभक्त आणि योद्धा संन्याशी असा नावलौकिक विवेकानंदांनी मिळवला, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.\nठळक मुद्देगीतारहस्याने देशभक्ती वाढलीसद्गुरु-सत्शिष्य व लोकजागरण करणारी गुरु-शिष्याची जोडीटिळक-स्वामी विवेकानंद भेटीनंतर गणेशोत्सव सुरू झालाआरती व राष्ट्रगीताने सांगता\nरत्नागिरी : जागतिक धर्मसभेमध्ये स्वामी विवेकानंद यांनी फक्त तीन मिनीटे भाषण केले. माझ्या बंधू-भगिनींनी हे शब्द आधीच्या वक्त्यांनीही म्हटले होते. परंतु स्वामींनी हे शब्द उच्चारताच भाव पोहोचवणारा अनुभव सार्‍यांनी घेतला व वीजेची लाट गेल्यासारखे वाटून सारे थरथरत होते. अनेकांचे डोळे डबडबले, हा सार्वत्रिक अनुभव असल्याने टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात आध्यात्मिक राष्ट्रभक्त आणि योद्धा संन्याशी असा नावलौकिक विवेकानंदांनी मिळवला, असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.\nकीर्तनसंध्याह्णतर्फे महाजन क्रीडासंकुलात गुरुवारपासून सुरू झालेल्या कीर्तन महोत्सवात बोलत होते. स्वामींनी अमेरिकेत ११ सप्टेंबरला धर्मसभेत जे भाषण दिले त्यानंतर जगभरातील लोक त्यांच्या प्रेमात पडले. अमेरिकेत हेल्पलाईनचा नंबर ९११ त्यावरून दिला गेला. हे खोडून काढण्यासाठी याच तारखेला भ्याड हल्ला करण्यात आला होता.\nअमेरिकेतून परत येताना बोटीमध्ये हिंदू धर्माची व ग्रंथांची निंदा करणार्‍या व्यक्तीला स्वामींनी दोन हातांत उचलले आणि माझ्या हिंदुस्थानची निंदा करणार्‍याला समुद्रात फेकून देईन, असे ताडकन सांगितले. ब्रिटनमध्येही स्वामींनी हिंदू धर्मसंस्कृती कशी श्रेष्ठ आहे याची भाषणे दिली. स्वतःचा धर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरिता दुसर्‍याला वाईट म्हणण्याची गरज नाही, असे सांगणारे स्वामी होते. यामुळेच स्वामींची सार्धशती जगभरातील ५१ देशांनी विविध कार्यक्रमांनी साजरी केल्याचा दाखला आफळेबुवांनी दिला.\nबुवांनी पूर्वरंगात गीतारहस्य या अवघड ग्रंथावर भाष्य केले. हा ग्रंथ ६५० पानांचा असून तो समजण्यास खूप कठीण आहे. मात्र लोकमान्य टिळकांनी तो स्वातंत्र्यपूर्व काळात लिहून देशभक्ती वाढवण्यासाठी व स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योगदान दिले. समाजात मूर्ख, अविचारी व इंग्रजाळलेल्या शिक्षणामुळे हिंदू धर्माला ग्रंथाला नावे ठेवणार्‍या लोकांवर टीका केली. मुस्लीम, ख्रिस्ती लोकांचा रोजा, फास्ट म्हणजे उपवास कसा कडक असतो, हे हिंदू सांगतात. पण एकादशीचा उपाससुद्धा करता येत नाही, अशा शब्दांत त्यांनी आसूड ओढला. हे सारे इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे घडत आहे. रविवारी किंवा मे महिन्याची सुट्टी इंग्रजांनी सुरू केली. कारण त्यांना चर्चमध्ये जायचे असते आणि उन्हाळा ते सहनच करू शकत नाहीत. हिंदूंनी स्वतःच्या संस्कृतीचा आणि हिंदुस्थानचा आदर केलाच पाहिजे, असे ठामपणे सांगितले.\nसद्गुरु-सत्शिष्य व लोकजागरण करणारी गुरु-शिष्याची जोडी\nयोद्धा संन्याशी स्वामी विवेकानंदांचा जीवनपट छोट्या छोट्या गोष्टी, गीते, पोवाड्यातून उलगडला. स्वामी लहानपणी जत्रेत गेले असता घोडागाडीखाली येणार्‍या लहान बालकाला वाचवताना हातातील शंकराची पिंडी फेकली होती. त्यामुळे ते घाबरले परंतु आईने तू माणसात श्री शंकर पाहिलास असे सांगितले. मोठेपणे ते रामकृष्ण परमहंस यांच्याकडे साधना शिकत होते. पाच वर्षांची साधना झाली. आता मला निर्विकल्प समाधी द्या, असे स्वामींनी गुरुंना सांगितले. त्या वेळी गुरुंनी त्यांना हिंदुस्थानातील गरिबी, बेकारी आणि भरकटलेली जनता यांना मार्ग दाखव अशी सूचना केली. मी या देहात नसलो तरी तुझ्यासोबत आहे, असे मार्गदर्शन केले. ही जोडी सद्गुरु-सत्शिष्याची व लोकप्रबोधन करणारी एकमेव होती.\nटिळक-स्वामी विवेकानंद भेटीनंतर गणेशोत्सव सुरू झाला\nरामकृष्ण परमहंसांच्या आदेशाप्रमाणे स्वामी विवेकानंद भारतभ्रमणास निघाले. महाराष्ट्रात आल्यावर लोकमान्य टिळकांची भेट घेतली. समाजहिताची काळजी करणार्‍या या दोन सुधारकांची बहुदा हिंदूंना एकत्रित आणणारा विराट उत्सव सुरू करण्यासंबंधी चर्चा झाली असावी. या भेटीनंतरच टिळकांनी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू केला.\nआरती व राष्ट्रगीताने सांगता\nआफळेबुवांच्या कीर्तनाची सांगता सत्राणे उड्डाणे ही मारुतीची आरती व राष्ट्रगीताने झाली. या कीर्तनात बुवांनी कृष्ण माझी माता, विश्‍वनाथ हे नाव पित्याचे, पद्मनाभा नारायणा, अनादि निर्गुण, देव नाही देव्हार्‍यात, परिषदेचा तो दिन आला आदी पदे सुरेखपणे ऐकवली. त्यांना अजिंक्य पोंक्षे याने संगीतसाथ केली. तालवाद्यसाथ महेश सरदेसाई यांनी केली. तसेच मधुसूदन लेले, हेरंब जोगळेकर, उदय गोखले व प्रथमेश तारळकर यांची वाद्यसाथ मिळाली. दुचाकी, चारचाकी पार्किंगसाठी सुयोग्य नियोजन केले होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nउपनिरीक्षक रिझवानाला डीवायएस्पी व्हायचंय, रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली महिला\nया कारणांमुळे तर तुम्ही अजून सिंगल नाहीत ना\nरत्नागिरीत चालकाविना धावली गाडी, विचित्र अपघात\nपरिस्थितीशी झगडणाऱ्या तनयाला व्हायचेय आयएएस\nरत्नागिरीत बक्षीसपत्राविना विहिरींची कामे अडकली, पंचायत समिती सभेत चर्चा\nऑनलाईन डेटिंगच्या या विचित्र पद्धती तुम्हाला माहीत आहेत का\nचिपळूण : तारेच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू\nरत्नागिरी : त्या बॅगेत आढळून आले धातूचे पान, श्वान पथक, एटीएस पथकाला केले पाचारण\nरत्नागिरी जिल्ह्यातील ३ लाख बालकांना गोवर रूबेला लसीचे सुरक्षा कवच\nरत्नागिरी : कोयना अवजलाचा वापर कोकणासाठीच : रामदास कदम\nकोयनेच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर कोकणासाठीच - रामदास कदम\nरत्नागिरी : नेत्रावतीमध्ये ब्राऊन शुगरसदृश पावडर, यंत्रणेकडून कसून तपास\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/neet/", "date_download": "2018-11-17T08:55:20Z", "digest": "sha1:QS4LXD2VWPEPAQZOHCMBUBRWBPUQEBIS", "length": 10994, "nlines": 131, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NEET Examination 2019 - NEET 2019 - ntaneet.nic.in", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(NEET) राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी परीक्षा-2019\nGeneral: जन्म 05 मे 1994 ते 31 डिसेंबर 2002 दरम्यान\nप्रवेशपत्र: 15 एप्रिल 2019\nपरीक्षा: 05 मे 2019\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2018\nPrevious (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 96 जागांसाठी भरती\nNext (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 400 जागांसाठी भरती\n(Gail) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 160 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात’अप्रेन्टिस’ पदांच्या 307 जागांसाठी भरती\nअंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\nविशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 275 जागांसाठी भरती\n(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\n(Central Railway) मध्य रेल्वेत खेळाडूंची भरती\n(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘सुरक्षा रक्षक’ पदांच्या 270 जागांसाठी भरती\n(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये ‘सहाय्यक पर्यवेक्षक’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%AE", "date_download": "2018-11-17T09:11:42Z", "digest": "sha1:OQ2KWEQ4S5ARVTUAOIRNTUDRZFRM27ZF", "length": 5541, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १६८ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: १४० चे - १५० चे - १६० चे - १७० चे - १८० चे\nवर्षे: १६५ - १६६ - १६७ - १६८ - १६९ - १७० - १७१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०१३ रोजी १३:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/water-tanker-increase-summer-39473", "date_download": "2018-11-17T09:00:52Z", "digest": "sha1:NCZ23TB5HLN5KVXMKA25VI6JMZEF7SCG", "length": 11499, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "water tanker increase in summer उन्हाच्या चटक्‍याने टॅंकरची संख्या वाढली | eSakal", "raw_content": "\nउन्हाच्या चटक्‍याने टॅंकरची संख्या वाढली\nमंगळवार, 11 एप्रिल 2017\nजिल्ह्यातील 159 गावांना 180 टॅंकरने पाणीपुरवठा\nजिल्ह्यातील 159 गावांना 180 टॅंकरने पाणीपुरवठा\nऔरंगाबाद - उन्हाचा चटका वाढताच जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, अनेक तलाव आटल्यानंतर आता विहिरींच्या पाण्याची पातळीसुद्धा खोल गेल्याने 159 गावे, एका वाडीला 180 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. प्रत्येक आठवड्यामध्ये टॅंकरच्या संख्येत वाढ होत असून, अनेक गावांनी टॅंकरची मागणी नोंदविली आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यात सध्या सर्वाधिक 74 टॅंकर गंगापूर तालुक्‍यात सुरू आहेत. त्याखालोखाल सिल्लोड 29, वैजापूर तालुक्‍यात 28 टॅंकर सुरू आहेत. सध्या सोयगाव आणि पैठणमध्ये टॅंकर सुरू करण्यात आलेले नाहीत. पाणीपुरवठ्यासाठी 13 शासकीय, तर 167 खासगी टॅंकरचा सध्या वापर केला जात आहे. या टॅंकरच्या 353 खेपा होत आहेत. पाणीपुरवठ्यासाठी 82 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात 2 लाख 17 हजार 331 लोकसंख्येला टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.\nग्रामीण भागात पाण्याचे स्रोत कमी होत चालल्याने नागरिकांवर भटकंती करण्याची वेळ आली आहे. यामध्ये दूषित पाण्याचा वापर नाइलाजाने वाढला आहे. काही ठिकाणी तर पाणी पिण्यायोग्य नसले तरी ते वापरासाठी आणले जात आहे. सध्या विहिरींनी तळ गाठलेला आहे. याच विहिरींतून अनेक जण पाणी वापर करीत आहेत.\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nयंदा पावसाने दगा दिला. धरणे पूर्ण भरली नाहीत. भूजलपातळी खालावली. नोव्हेंबर महिन्यातच टॅंकर सुरू झाले. पुढील वर्षी जून-जुलैपर्यंत म्हणजे अजून तब्बल...\nशहरावर पाणीसंकट नागपूर : शहरात 24 बाय सात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदाच्या उन्हाळ्यात मात्र तासभर पाणी मिळाले तरी खूप...\nइथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे मूर्खपणा\nइथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देणे मूर्खपणा नागपूर : उसाला सर्वाधिक पाणी लागते. त्याच्यापासून इथेनॉलची निर्मिती मूर्खपणा असल्याची टीका अर्थतज्ज्ञ व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/enquiry-of-maharaj-1158718/", "date_download": "2018-11-17T09:38:12Z", "digest": "sha1:6IZWM3T22T7IA54OE2SL6S7UXJWXHAY6", "length": 16494, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बालवारकऱ्यास फेकून दिल्याप्रकरणी कीर्तनकाराची कसून चौकशी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nबालवारकऱ्यास फेकून दिल्याप्रकरणी कीर्तनकाराची कसून चौकशी\nबालवारकऱ्यास फेकून दिल्याप्रकरणी कीर्तनकाराची कसून चौकशी\nबालवारकऱ्याला मंदिरातील वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी शनिवारी येथील कीर्तनकारास ताब्यात घेतले.\nबालवारकऱ्याला मंदिरातील वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याप्रकरणी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी शनिवारी येथील कीर्तनकारास ताब्यात घेतले. बालवारकऱ्यांना कीर्तनकलेचे शिक्षण देणाऱ्या संत ज्ञानेश्वरमहाराज मंदिरातच हा प्रकार घडल्यामुळे मोठीच खळबळ उडाली. पोलिसांकडून या कीर्तनकाराची रविवारी कसून चौकशी करण्यात आली.\nसागर भारत डमाळे (वय १५, धोंडलगाव, हल्ली आपोगाव, तालुका पैठण) असे या घटनेतील मुलाचे, तर भानुदास ज्ञानेश्वरमहाराज कोल्हापूरकर (वय ३०, आपेगाव) असे कीर्तनकाराचे नाव आहे. आपेगाव येथे गेल्या २ नोव्हेंबरला पहाटे पाचच्या सुमारास सागर यास फेकून दिल्याचा प्रकार घडल्याचे त्याच्या वडिलांनी शनिवारी पैठण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक अधीक्षक बच्चन सिंह यांनी लक्ष घातल्यानंतर कारवाईची सूत्रे हलली.\nभानुदास याला वारकरी दिंडीदरम्यान एका भाविक महिलेसह नको त्या अवस्थेत सागरने बघितले होते. तेव्हापासून भानुदास अस्वस्थ होता. सागरमुळे समाजात आपली बदनामी होऊ शकते, या भीतीपोटी सागरला मंदिराच्या वसतिगृहाच्या इमारतीवरून त्याने फेकून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दि. २ नोव्हेंबरला पहाटे हा प्रकार घडल्यानंतर सागरला जखमी अवस्थेत त्याच दिवशी औरंगाबाद एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. शनिवारी सागरला बरोबर घेऊनच त्याच्या वडिलांनी पैठण पोलिसांत रितसर फिर्याद दिली. दरम्यान, वरिष्ठ पातळीवरून हे प्रकरण दडपण्याचा रविवारी दिवसभर प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली.\nआपेगावच्या ज्ञानेश्वरमहाराज मंदिराच्या वसतिगृहात सागर डमाळे हा मुलगा इतर मुलांसह कीर्तनकलेचे शिक्षण घेत आहे. आषाढी वारीमध्ये ज्ञानेश्वर पालखी रवाना झाली. भानुदास ज्ञानेश्वरमहाराज कोल्हापूरकर यांच्या नेतृत्वाखाली या पालखीने प्रस्थान ठेवले. पंढरपूर ते पैठण दरम्यान पालखीच्या प्रवासात भानुदासला महिलेसोबत नको त्या अवस्थेत सागरने बघितले होते. बदनामीच्या भीतीने हा प्रकार केल्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भानुदासला ताब्यात घेतले. वसतिगृहावरून खाली पडल्याने सागरचा डावा पाय व डावा हात फ्रॅक्चर झाला, तसेच तोंड फुटले. त्याच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, महाराजाला वाचविण्यासाठी बडय़ा धेंडांनी प्रयत्न सुरू केले आहेत.\nरविवारी सकाळीही औरंगाबाद ग्रामीणचे सहायक पोलीस अधीक्षक व पैठण विभागाचे उपअधीक्षक बच्चन सिंह यांनी या मंदिरास भेट देऊन माहिती घेतली. या वेळी काही आक्षेपार्ह मिळाले किंवा काय, या बाबत ‘तपास सुरू आहे’ अशी प्रतिक्रिया देऊन अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला.\nपैठण येथेच पाच वर्षांपूर्वी घडलेल्या प्रकारात तुळशीराममहाराज काकडे याला त्याच्या सुनेचा निर्घृण खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मुंबई उच्च न्यायायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या खालच्या न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम केली होती. या बरोबरच दोन वर्षांपूर्वी रखमाजीमहाराज नवले यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत दोन वर्षांपूर्वी बालवारकऱ्याने महाराजांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणीही पैठण पोलिसांत नोंद आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजामखेड दुहेरी हत्याकांड : मुख्य सूत्रधाराला अटक\nलाच घेत नाही म्हणून केली महिला अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या\nसिगरेट चोरली म्हणून कूकने मित्राला भोसकले…\nबिल्डरच्या हत्येचा कट फसला गुरु साटम गँगच्या पाच जणांना अटक\nमहिला वैमानिकावर नवऱ्याची अनैसर्गिक सेक्ससाठी जबरदस्ती, मुंबईत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/tag/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2018-11-17T09:43:35Z", "digest": "sha1:MZR2JYK7EIBIMGDF5UDCEKFKOMTXRTY7", "length": 3405, "nlines": 53, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "चीन Archives - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nचीन नावाचा ससा आणि जग नावाचं कासव.\nचीनचा महत्वाकांक्षी असा, प्रामुख्याने व्यापाराद्वारे जगातील नैसर्गिक संसाधनांवर, भूभागावर मालकी हक्क मिळवण्यासाठी सुरु केलेला OBOR- One Road One Belt हा प्रकल्प आपल्या सर्वाना माहीतच आहे. काही महिन्यांपूर्वी यावर लिहिणार होते. पण अनेकांनी यावर बरच लिखाण केलं. म्हणून मग मी ते केवळ share केलं. पण आता या प्रकल्पाचा पुढचा चरण येऊ घातला आहे. आणि तो अधिक […]\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१)\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/2059", "date_download": "2018-11-17T09:06:07Z", "digest": "sha1:WYAZEF5YMHXFQPTMRYLKFSZS3NZIAY6V", "length": 7369, "nlines": 107, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news mumbai thane palghar rain updates | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपावसामुळे मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत\nपावसामुळे मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत\nपावसामुळे मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत\nसोमवार, 25 जून 2018\nगेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस राज्यभरात पुन्हा सक्रिय झाला आहे. रविवारपासून कोसळत असलेल्या पावसानं मुंबई शहर त्याचबरोबर ठाणे, पालघर, रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे.\nगेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस राज्यभरात पुन्हा सक्रिय झाला आहे. रविवारपासून कोसळत असलेल्या पावसानं मुंबई शहर त्याचबरोबर ठाणे, पालघर, रायगडमध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे.\nमुमाबी शहर आणि उपनगरांतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसंच तिन्ही रेल्वे मार्गांवर लोकल उशिरानं धावत आहेत. पावसाचा जोर आठवडाभर असाच कायम राहणार असून येत्या 24 तासांत जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.\nसलग सुरू असलेल्या पावसाने मुंबईतील पवई तलाव भरून वाहू लागला आहे. मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक भागांत संततधार पाऊस सुरूच असून, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस मुक्कामी राहणार आहे.\nकोकणात गेल्या 4 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे, शेतकरी राजा सुखावला असून भातशेतीत पेरणीची लगबग सुरू झाली आहे.\nपाऊस मुंबई mumbai पालघर palghar रेल्वे लोकल local train हवामान कोकण महाराष्ट्र mumbai thane rain\nमुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी...\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBCचा शिक्का \nमहाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बातमी साम टीव्ही घेऊन आलंय. मराठा समाजाला ओबीसी...\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nVideo of मराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nकार्तिकी वारीसाठी पंढरपूरला 24 अतिरिक्त रेल्वे गाड्या धावणार\nकार्तिकी एकादशीसाठी होणारी भाविकांची अलोट गर्दी पाहता मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी...\nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nमराठा आरक्षणाचा अहवाल मागास आयोगाकडून राज्य सरकारकडे सुपूर्त\nमुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/sports-news/cricket-news/people-want-to-target-only-one-side-virat-kohli/amp_articleshow/65780280.cms", "date_download": "2018-11-17T08:43:53Z", "digest": "sha1:LXKC4SNYM3ENFPQBOGZNEK3J7PLNJUHN", "length": 7035, "nlines": 63, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "virat kohli: people want to target only one side: virat kohli - आम्ही सर्वोत्तम खेळ केला, विराटचे टीकेला उत्तर | Maharashtra Times", "raw_content": "\nआम्ही सर्वोत्तम खेळ केला, विराटचे टीकेला उत्तर\nइंग्लंडविरोधातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचा सपाटून पराभव झाला. इंग्लंडने ही मालिका ४-१ने जिंकली. पण या मालिकेत भारतीय संघाने गेल्या १५ वर्षातील सर्वोत्तम खेळ केला, असा दावा कर्णधार विराट कोहली...\nइंग्लंडविरोधातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचा सपाटून पराभव झाला. इंग्लंडने ही मालिका ४-१ने जिंकली. पण या मालिकेत भारतीय संघाने गेल्या १५ वर्षातील सर्वोत्तम खेळ केला, असा दावा कर्णधार विराट कोहलीने केला आहे. पण प्रशिक्षक रवी शास्त्रींनाही असंच वाटत असेल हे मात्र आपण ठामपणे सांगू शकत नाही, असं विराट म्हणाला. या संदर्भात पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना मात्र विराट काहीसा भडकला. त्याने पत्रकारालाच उलट प्रश्न विचारला. मात्र आपला तोल जाऊ लागल्याचं लक्षात येताच विराटने स्वत:ला सावरले.\nपत्रकार परिषदेत टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीने विराटला विचारले, 'टीम इंडिया गेल्या १५ वर्षातील उत्कृष्ट टीम आहे असे वाटते का या प्रश्नाला बगल देत विराट म्हणाला, 'का नाही, आमचा संघ उत्कृष्ट आहे असा आम्हाला विश्वास आहे.' विराट प्रश्न टाळतोय असे लक्षात आल्याने पत्रकाराने पुन्हा विचारले, ' तुला काय वाटते, तुला काय वाटते या प्रश्नाला बगल देत विराट म्हणाला, 'का नाही, आमचा संघ उत्कृष्ट आहे असा आम्हाला विश्वास आहे.' विराट प्रश्न टाळतोय असे लक्षात आल्याने पत्रकाराने पुन्हा विचारले, ' तुला काय वाटते, तुला काय वाटते', त्यावर प्रतिनिधी म्हणाला की मला तसे वाटत नाही. त्यावर विराट काहिसा भडकला. तो पुढे म्हणाला, ' हे तुझे स्वत:चे मत आहे.'\nटाइम्स ऑफ इंडियाला त्याने मुलाखत दिली. या मुलाखतीत इंग्लंडमधील भारतीय संघाच्या कामगिरीवर टीका करणाऱ्यांना विराटने प्रत्युत्तर दिलं. 'फक्त एकाच बाजूचा विचार करून टीम इंडियाला टीकेचं लक्ष्य केलं जातंय. इंग्लंडच्या दबावापुढे खेळपट्टीवर आम्ही फार काळ टीकू शकलो नाही. इंग्लंडने त्याचाच फायदा उचलला. पण हे सर्वच बरोबर नाही', असं विराट म्हणाला. 'मालिकेत आमचा ४-१ अशा मोठ्या फरकाने पराभव झाला. मालिकेत आम्ही उत्तम खेळ केला पण तो धावांमध्ये रुपतांतरीत करू शकलो नाही. मात्र ही मालिका उच्च स्पर्धात्मक पातळीवर खेळली गेली. हे दोन्ही संघांना लक्षात आलं, असं विराटने सांगितलं.\nICC Ranking विराट सर्वोत्तम\n'एसएसपीएमएस'चा 'ग्रीन वुड्स'वर विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/missing/all/", "date_download": "2018-11-17T08:37:00Z", "digest": "sha1:RF3FSDPACQZLQHZLE77PYPU3BLFQN5VY", "length": 12095, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Missing- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nप्रियंकाच्या बॅचलर पार्टीत 'हिचीच' हवा\nअभिनेत्री प्रियंका चोप्रा लग्नाची तयारी जोरदार सुरू असताना हल्लीच तिने बॅचरल पार्टीचे आयोजन केले होते.\nटेकऑफच्या 13 मिनिटांनंतर विमान कोसळलं, 188 लोकांच्या मृत्यूची भीती\nसोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल\nइंटरपोल प्रमुख मेंग हाँगवेई बेपत्ता,\nदहावीत शिकणारी 4 मुलं एकाच वेळी बेपत्ता, परिसरात खळबळ\nमहागुरूंची लेक श्रिया परदेशात करतेय शूटिंग\nछोट्या पडद्यावर किंग खान घेऊन येतोय 'सर्कस'\nभजन सम्राट त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत झाले ट्रोल\nन्यूयाॅर्कमध्ये सोनालीला आठवतोय घरचा गणपती, फोटो शेअर करताना झाली इमोशनल\nमिस वर्ल्ड मानुषीचा हा फोटो 3 लाख लोकांनी LIKE केला, तुम्ही पाहिलात का\nकुर्ला रेल्वेस्थानकावर सापडल्या 'त्या' 5 विद्यार्थिनी\n'मरीन ड्राइव्ह'वरून 5 अल्पवयीन विद्यार्थिनी बेपत्ता\nप्रियांकाच्या आई आणि सासूनं केला डान्स, व्हिडिओ व्हायरल\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/saamana-editorial-on-bjp-mla-paricharak-suspension-withdraw/", "date_download": "2018-11-17T08:56:23Z", "digest": "sha1:ZHI5VMZTIGXQO4RRGP4S3KQGORMXNKG2", "length": 16831, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ते सगळे ‘छिंदम उत्सव’ मंडळाचे मानकरी आहेत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nते सगळे ‘छिंदम उत्सव’ मंडळाचे मानकरी आहेत\nटीम महाराष्ट्र देशा : आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून ज्यांनी ठराव मांडला आणि पाठिंबा दिला त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. ते सगळे ‘छिंदम उत्सव’ मंडळाचे मानकरी आहेत अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून ही टीका करण्यात आली आहे. सीमेवरच्या जवानांचा अपमान म्हणजे शिवरायांचाच अपमान आहे. मात्र सत्तेच्या भांगेने भाजपाचे डोके बधिर झाले आहे असे या अग्रलेखात म्हटले आहे.\nकाय आहे आजचा सामना संपादकीय\nआमदार परिचारक यांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून ज्यांनी ठराव मांडला व पाठिंबा दिला त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. ते ‘छिंदम उत्सव मंडळा’चे मानकरी आहेत. सीमेवर सैनिकांचे रोजच रक्त सांडत आहे आणि इकडे सैनिकांच्या कुटुंबीयांची असभ्य भाषेत अवहेलना करणाऱ्यांना शेला-पागोटे देण्याचा उपक्रम सुरू आहे. शिवसेना परिचारक यांच्या बडतर्फीचा ठराव विधिमंडळात आणत आहे. जी मातृभूमीची खरी लेकरे व आमच्या जवानांचे ‘देणे’ लागतात ते ठरावास पाठिंबा देतील. ‘ढोंग्यां’चे बुरखे आता फाटतील.\n‘जय जवान जय किसान’ या घोषणेचे भाजप राज्यात मातेरे होईल असे कधीच वाटले नव्हते, पण दुर्दैवाने ते झाले आहे. राष्ट्रभक्तीच्या घोषणांचा फुगा रोज फुटत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा सदैव चिंतेचा विषय आहे. अभिनेत्री श्रीदेवीप्रमाणे शेतकऱ्यांना शासकीय इतमामात मानवंदना द्यायची म्हटली तर महाराष्ट्र सरकारच्या बंदुकांतील ‘काडतुसे’ संपून जातील. तो विषय नंतर पाहू, पण ‘जय जवान’ या आपल्या प्रिय घोषणेचे ‘बारा’ वाजवून भाजप सरकारने आमदार प्रशांत परिचारक यांना विधिमंडळात जणू पायघड्य़ाच घातल्या आहेत.\nप्रशांत परिचारक यांचे विधिमंडळातील निलंबन रद्द करण्याचा ठराव ज्यांनी मंजूर केला व ज्यांनी त्या ठरावास मूक संमती दिली ते सर्व लोक नगरच्या ‘छिंदम’ अवलादीचेच म्हणावे लागतील. कदाचित सभागृहातील काही सन्माननीय सदस्यांना हा शब्दप्रयोग आवडणार नाही, पण आम्ही विधिमंडळाची माफी मागून हा शब्द वापरत आहोत. कारण ज्यावेळी परिचारक यांच्याविरोधात निंदाजनक ठराव आला होता त्यावेळी त्याला सर्वांनी एकमुखी पाठिंबा दिला होता. आताही परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याच्या निर्णयाला सगळ्य़ा आमदारांनी तसाच एकमुखी विरोध करायला हवा होता.\nपरिचारक हे विधान परिषदेचे सदस्य आहेत व भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यांचे निलंबन का झाले होते, तर अत्यंत असभ्य आणि चारित्र्यहनन करणारे मानहानीकारक असे वक्तव्य त्यांनी सीमेवरील सैनिक व त्यांच्या पत्नींविषयी केले होते. ‘‘सैनिक वर्षभर सीमेवर असतात आणि इकडे गावात त्यांच्या बायका बाळंत होतात,’’ असे परिचारक म्हणाले होते. देशाच्या जवानांविषयी व त्यांच्या कुटुंबीयांविषयी इतके भयंकर विधान आतापर्यंत कोणी केले नसेल. भाजप आमदाराच्या या विधानाबद्दल विधिमंडळात त्यावेळी गदारोळ झाला व त्यांचे निलंबन करावे लागले. देशाच्या १२५ कोटी जनतेचा हा अपमान असल्याचा निंदाजनक ठराव तेव्हा मांडला गेला व मंजूर केला गेला.\nमात्र त्याच सभागृहाने सैनिकांचा अपमान करणाऱ्या गुन्हेगाराला पुन्हा पायघड्य़ा घालाव्यात यासारखी दुःखद घटना नाही. महाराष्ट्रातील लाखो आजी-माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांवर फडणवीस सरकारने केलेला हा सर्जिकल स्ट्राइक आहे. नगरमध्ये भाजपचे उपमहापौर छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असभ्य उद्गार काढले. त्याचेही निलंबन झाले. आता तो अटकेत आहे. परिचारक यांचा गुन्हा छिंदमपेक्षा कमी नाही. शिवराय हे हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार. मावळे हेच त्यांचे सैनिक. या मावळ्य़ांनीच हिंदवी स्वराज्यासाठी देशाच्या दुश्मनांशी सामना केला. हौतात्म्य पत्करले.\nआजही महाराष्ट्राचे ‘मावळे’ ‘जय भवानी – जय शिवाजी’ आणि ‘हरहर महादेव’चा गजर करीत सीमेवर दुश्मनांशी लढत आहेत व प्राणांची आहुती देत आहेत. त्यांच्याविषयी असभ्य बोलणे म्हणजे शिवरायांचाच अपमान करणे आहे, पण भाजप सरकारला त्याचे भान नाही व सत्तेच्या भांगेने डोके बधिर झाल्याप्रमाणे ते फक्त विधानसभा विजयासाठी गणिते मांडत आहेत. प्रशांत परिचारक यांचे निलंबन कायम ठेवले असते किंवा छिंदमप्रमाणे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला असता तर आभाळ कोसळले असते काय पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात एक ‘पोस्ट’ सोशल मीडियावर शेअर केल्याबद्दल नगरचा एक पोलीस हवालदार रमेश शिंदे याला सरळ बडतर्फ केले जाते, पण प्रशांत परिचारक यांना मात्र सैनिकांचा अपमान करूनही ताठ मानेने विधिमंडळात घुसवले जाते. शिंदेचे निलंबन कायम आहे व भाजप आमदार परिचारक मात्र मोकाट आहेत. ही बेशरमपणाची हद्द आहे.\nआमदार परिचारक यांचे निलंबन मागे घ्यावे म्हणून ज्यांनी ठराव मांडला व पाठिंबा दिला त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. ते ‘छिंदम उत्सव मंडळा’चे मानकरी आहेत. सीमेवर सैनिकांचे रोजच रक्त सांडत आहे. बलिदाने सुरू आहेत. पाकिस्तानात घुसून त्यांच्या सैनिकांची ‘मुंडकी’ उडविण्याची गर्जना रोज वल्गना ठरत आहे आणि इकडे सैनिकांच्या कुटुंबीयांची असभ्य भाषेत अवहेलना करणाऱ्यांना शेला-पागोटे देण्याचा उपक्रम सुरू आहे. शिवसेना परिचारक यांच्या बडतर्फीचा ठराव विधिमंडळात आणत आहे. जी मातृभूमीची खरी लेकरे व आमच्या जवानांचे ‘देणे’ लागतात ते ठरावास पाठिंबा देतील. ‘ढोंग्यां’चे बुरखे आता फाटतील.\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन…\nटीम महाराष्ट्र देशा : खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे उपनेते आमदार तानाजी सावंत यांच्यावर केलेली टीका शिवसेनेला…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/use-of-eco-friendly-fuel-for-public-transport/", "date_download": "2018-11-17T09:40:02Z", "digest": "sha1:HAAKLZI6JGTPUSUPBQKCMCK5PJ2CIVX2", "length": 15003, "nlines": 102, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन वापरणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन वापरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाचा ९ वा सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD)बिडिंग राऊण्ड\nमुंबई : राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन (क्लीन फ्युएल) वापरणार असून यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण रोखता येणार आहे. विकासासह पर्यावरण संवर्धन शक्य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.\nपेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाच्या ९ व्या सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD)बिडिंग राऊण्ड निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस सचिव डॉ. एम. एम, कुट्टी, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाचे अध्यक्ष डी. के. सराफ यांच्यासह केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी, पेट्रोलियम कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.\nयाप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, आज होणाऱ्या बिडींग राउंडस्चा फायदा राज्याला मिळणार आहे.आतापर्यंत राज्यात सहा शहरात सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन केंद्र उपलब्ध होते, आता नवीन नऊ शहरात ही केंद्र आल्यानंतर राज्यात एकूण १५ जिल्ह्यात नॅचरल गॅस वितरणासाठी सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD)उपलब्ध होणार आहेत. याचा लाभ ५६ लाख घरांना आणि सुमारे दोन कोटीपेक्षा जास्त नागरिकांना होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे क्लीन एनर्जीचे स्वप्न पूर्ण करण्यास यामुळे हातभार लागणार आहे.\nकेंद्र शासनाने समृद्धी महामार्गालगत गॅस पाईप लाईन टाकण्याचा दिलेल्या प्रस्तावाचे स्वागत करताना मुख्यमंत्री म्हणाले, समृद्धी महामार्गालगत गॅस पाईपलाईन टाकण्याच्या प्रस्तावामुळे या प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित होणार आहे. यासाठी लागणारे आवश्यक ते सहकार्य राज्य शासनातर्फे करण्यात येईल. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून स्टील हब, कोल्ड चेन यासारखे प्रकल्प उभे राहत असल्याचे त्यांनी सांगितले.\nअनेक राज्यांचा आग्रह असतानाही देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठा रिफायनरीचा प्रकल्प राज्यात उभारण्याची परवानगी दिल्याबद्दल केंद्र शासनाचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. देशाला पुढे नेणारा हा प्रकल्प असून यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यातील जनतेला हा प्रकल्प हवा आहे. ज्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधूनच हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल.\nकेंद्र शासनाने इथेनॉल निर्मितीसाठी दिलेल्या नव्या सवलतींचा उपयोग करून राज्यात उत्पादन वाढवेल तसेच बायो फ्युएल निर्मितीतही राज्य उत्तम कार्य करेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.\nराज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये नॅचरल गॅस पोहचविणार : पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान\nमहाराष्ट्र राज्य हे देशाच्या प्रगतीचे इंजिन असून येत्या चार ते पाच वर्षात सुमारे ३० जिल्ह्यात गॅस डिस्ट्रीब्युशन केंद्र (CGD) उभारून नॅचरल गॅस पोहचविण्यात येईल, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. सध्या मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर येथे केंद्र आहेत आता पुढच्या टप्प्यात अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग, सांगली आणि सातारा या ठिकाणी केंद्रे सुरु होणार आहेत.\nश्री. प्रधान म्हणाले, समृद्धी महामार्ग हा राज्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पामुळे सामाजिक आणि आर्थिक प्रगती शक्य होणार आहे. या प्रकल्पासोबतच नॅचरल गॅस लाईन टाकल्यास नागपूर आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गॅस पुरवठा शक्य होणार आहे.\nअनुदानित गॅस सिलेंडर ७, विना अनुदानित सिलेंडर ७४ रुपयांनी महागला\nऑटोमोबाईल सेक्टरमध्ये पर्यायी इंधन वापरण्यावर भर देण्याची आवश्यकता श्री. प्रधान यांनी बोलून दाखविली. ते म्हणाले, डिझेलवर चालणारे जनरेटर यांच्यासाठीही पर्यायी इंधन वापरावे. साखरेच्या मळीपासून तयार होणारे इथेनॉल याला देखील मागणी आहे. आता उसाच्या रसापासूनही इथेनॉल बनविण्यासाठी परवानगी देण्यात आली असून रास्त व किफायतशीर भाव (एफ आर पी) सह जोडून दोन वर्षांसाठी दर निश्चित करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.\nगावागावात डिझेल पंप, आटा चक्की यांना पर्यायी इंधनावर चालविता आले पाहिजे. सध्या भारत इंधन वापरात जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. येत्या वीस वर्षात जगातील सर्वाधिक इंधन वापरणारा देश म्हणून भारत पुढे येणार आहे.\nघरगुती सिलेंडरचे भाव पुन्हा भडकले\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A.html", "date_download": "2018-11-17T09:30:45Z", "digest": "sha1:462HMVSHBZ6M2EQ3RBCM3AO7KATMK2U5", "length": 20603, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | बिहार निवडणूक मोदींच्याच नेतृत्वात", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, बिहार, राज्य » बिहार निवडणूक मोदींच्याच नेतृत्वात\nबिहार निवडणूक मोदींच्याच नेतृत्वात\n=रामविलास पासवान यांची माहिती=\nपाटणा, [२८ जानेवारी] – रालोआतील मुख्य घटक असलेला भाजपा हा आम्हाला मोठ्या भावासारखा आहे आणि बिहारमध्ये याचवर्षी होणारी विधानसभेची निवडणूक आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढणार आहोत, अशी माहिती लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी बुधवारी येथे दिली.\nबिहार निवडणुकीत रालोआतील घटक पक्षांमध्ये जागावाटप हा फार मोठा मुद्दा राहणार नाही. लोजपाला किती जागा मिळतील, हादेखील आमच्यासाठी चिंतेचा विषय नाही. आपल्या पक्षाला इतक्याच जागा मिळायला हव्या, असा आग्रहदेखील मी करणार नाही, असे पासवान यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.\nकोणी किती जागा लढवाव्या आणि कुठून लढावे, हा रालोआतील अंतर्गत मुद्दा आहे आणि घटक पक्षांच्या बैठकीतच तो सोडविला जाणार आहे. राज्यातून जदयुला सत्तेबाहेर करणे, हाच आमचा एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nधार्मिक तिढा संपला तर भारताचा विकास\nबराक ओबामा यांचे मत तीन दिवसांच्या ऐतिहासिक भारत दौर्‍याची सांगता नवी दिल्ली, [२७ जानेवारी] - विविध धर्म, संस्कृती आणि ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/exclusive/6268-producer-director-mahesh-tilekar-talks-about-singer-asha-bhosle", "date_download": "2018-11-17T08:52:36Z", "digest": "sha1:2PFGFZA6FXHX2D4RUTKKNBPM4AHXCERF", "length": 21225, "nlines": 223, "source_domain": "marathicineyug.com", "title": "सरस्वतीचा आशीर्वाद - \"आशा भोसले\" || निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nसरस्वतीचा आशीर्वाद - \"आशा भोसले\" || निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत\nPrevious Article स्टार प्रवाहच्या कलाकारांच्या गणेशोत्सवाच्या आठवणी आणि शुभेच्छा\nNext Article अफलातून \"विजूमामा\" || निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत\nसरस्वतीचा आशीर्वाद - कुठल्याही कलाकाराला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 'लक्ष्मी' आणि 'सरस्वती' चा आशीर्वाद मिळणं फार आवश्यक आहे. मेहनतीने, कष्ट करून 'लक्ष्मी' मिळवता येते, पण केवळ नशीब आणि योग असेल तरच 'सरस्वती'चा आशीर्वाद मिळतो. आशा भोसले या सरस्वतीचा सहवास आणि आशीर्वाद मला लाभला याबद्दल परमेश्वराचे मानू तेवढे आभार कमीच आहे. २००७ साली माझ्या 'मराठी तारका' पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला गेस्ट म्हणून बोलावण्यासाठी आयुष्यात पहिल्यांदाच मी आशा भोसले यांना फोन केला, पण त्या बिझी असल्यामुळे येऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितलं. मग मी माधुरी दीक्षितला गेस्ट म्हणून बोलावलं, त्यावेळचे जवळपास सर्वच जुने नवे कलाकार मोठ्या संख्येने एकत्र या कार्यक्रमाला आले. मुंबईतल्या सी प्रिन्सेस हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला. माधुरीची मराठी कलाकारांच्या कार्यक्रमाला येण्याची ती पहिलीच वेळ होती. कार्यक्रम झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी आशा भोसले यांनी मला भेटायला घरी बोलावले.\nमी त्यांना 'मराठी तारका' पुस्तक भेट दिले, तेंव्हा त्यांनी माझ्या कार्यक्रमाला येऊ न शकल्यामुळे खंत व्यक्त केली आणि मला सांगितले की त्यांचे मित्र प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राज्याध्यक्ष यांनी आशाताईंकडे माझ्याबद्दल खूप कौतुक केले आहे. ती माझी आणि आशाताईंची पहिली भेट. त्यानंतर माझ्या 'गाव तसं चांगल' या सिनेमात एक लावणी गाण्यासाठी मी त्यांना विचारले, त्या हो म्हणाल्या. मी त्यांना सांगितलं संगीतकार नवीनच आहे, त्यावर त्यांनी \"नवीन लोकांना कुणीतरी संधी दिलीच पाहिजे\"असे म्हणत मला लगेच माझ्या सिनेमाच्या संगीतकाराला फोन करायला सांगून त्याच्याशी त्यांनी फोनवर गाण्याबद्दल चर्चा केली. संगीतकाराला तर सुखद धक्का होताच की आशा भोसले स्वतः त्याच्याशी बोलतायेत आणि त्याच्या संगीतकार म्हणून पहिल्याच चित्रपटात त्या गाणार आहेत. मी त्यांना पैश्याविषयी विचारले तर त्या म्हणाल्या पैश्याचं टेन्शन घेऊ नको. प्रत्यक्ष गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी त्या आल्यावर आधी मी पैश्याचं पाकीट त्यांना देत सांगितलं \"आशाताई हे पाकीट घ्या\" त्यावर त्यांनी आधी गाणं रेकोर्ड होऊ दे मग घेते असं सांगितलं.\nनवीन संगीतकार असूनही आणि अनेकदा लावणी गायलेल्या असल्या तरी आशाताई संगीतकाराला आणि मला सतत विचारत होत्या बरोबर गातेय ना मी, तुम्हाला पाहिजे तसं\". यावर आम्ही काय बोलणार त्यांना ऐकून आमचे कान तृप्त होत होते. रेकॉर्डिंग संपल्यावर मी त्यांना पैश्याचं पाकीट दिल्यावर त्यांनी पाकीट हातात घेऊन त्यातील पैसे काढून माझ्याकडे दिले आणि सांगितलं \"हे पैसे राहुदेत, कुठं आणि कुणा बरोबर 'व्यवहार' करायचा हे समजतं मला महेश\". मी खूप आग्रह करूनही त्यांनी माझ्याकडून पैसे घेतलेच नाही. काही दिवसांनी मी त्यांना एक साडी भेट दिली. पण त्या म्हणाल्या महेश, असा फिरता कलरची साडी मी नेसत नाही आणि तू दिलेली साडी मी नेसणार आहे. मग मी सांगितलं आशाताई मी दुसरी देतो साडी. मी ती साडी पुण्यात माझ्या ओळखीच्या एका दुकानातून घेतली होती. आशाताई म्हणाल्या मी पुण्यात येईन तेंव्हा आपण त्या दुकानात जाऊन साडी घेऊ.\nत्याप्रमाणे त्या एकदा पुण्यात आल्यावर आम्ही साडी दुकानात गेलो. आशाताई साडी घ्यायला आपल्या दुकानात आल्याचे पाहून दुकानातील प्रत्येकाला आनंद झाला होता. आशाताईंच्या समोर साड्यांचा ढीग लागला, त्या एक एक साडी पाहत होत्या. आवडलेल्या साड्यांची त्यांनी किंमत पाहीली आणि त्या दुकानदाराला म्हणाल्या \"काय हो आशा भोसले दुकानात आल्यामुळे महागाच्या साड्या दाखवू नका, महेश मराठी प्रोड्युसर आहे, त्याला परवडेल अशी साडी दाखवा\". पण मी त्यांना आवडलेलीच साडी विकत घेऊन आग्रहाने त्यांना घ्यायलाच लावली. नंतर एका हिंदी अल्बम गाण्याच्या शुटिंगसाठी त्या मी दिलेली साडी नेसल्या आणि शूटिंगच्या तिथूनच मला फोन करून सांगितले \"महेश,आज मी तू दिलेली साडी नेसलीये\". गिफ्ट म्हणून अनेकदा त्यांना साड्या मिळतात पण सगळ्याच नेसल्या जात नाहीत पण मी दिलेली साडी त्या आवर्जून नेसल्या होत्या, हेच माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी खूप होतं.\nपुढे आमची छान मैत्री झाली, त्या जेंव्हा माझ्या घरी यायच्या तेंव्हा आल्यावर त्यांनी कधीच वागण्या बोलण्यातून स्वतःच्या मोठेपणाचा, श्रीमंतीचा दिखावा केला नाही. उलट हक्काने \"आज मी पोहे खाणार\"असं सांगून आपल्याला एवढी मोठी व्यक्ती घरी आल्यावर काय खायला द्यावं असं आलेलं टेन्शन त्या क्षणातच घालवतात. आम्ही अनेक कार्यक्रमांना एकत्र जातो, भेटतो तेंव्हा गाण्यापासून खाण्या पर्यंतच्या गप्पा होतात. सिनेमाक्षेत्रात त्यांना आलेले अनुभव त्या सांगतात, तेंव्हा असं वाटतं की त्यांना लोकांनी दिलेला त्रास,त्यांनी केलेलं कष्ट याच्यापुढे आपणतर काहीच नाही आणि एवढं सगळं सहन करूनही त्या हरल्या नाहीत. माझ्या 'मराठी तारका' कार्यक्रमाला दोनदा त्या आल्या होत्या. तारकांचे आणि माझे भरभरून कौतुक केले त्यांनी.\nएकदा एका चॅनेलसाठी मी पावसावर आधारित 'इंद्रधनू' नावाचा नृत्याचा कार्यक्रम करीत होतो. त्याला श्रद्धा कपूर गेस्ट म्हणून येणार होती. पण ABCD 2 सिनेमातील डान्स रिहर्सलला तिचा पाय फ्रॅक्चर झाला. माझ्या कार्यक्रमाच्या दिवशी सकाळीच असं झालं, आता ऐनवेळी कुणाला गेस्ट म्हणून बोलवावं या चिंतेत मी होतो. मी आशाताईंना फोन केला तर त्या दिल्लीत होत्या आणि दुसऱ्या दिवशी मुंबईत येणार होत्या. मी माझी अडचण सांगितली त्यावर मागचा पुढचा विचार न करता मला म्हणाल्या \"महेश, कश्याला टेन्शन घेतोस, मी दुपारच्या फ्लाईटने मुंबईत येते, तू कार्यक्रमाकडे लक्ष्य दे.\" केवढा आधार मिळाला मला त्यांच्या बोलण्याने. चार वाजता मुंबईत पोचल्यावर घरी जाऊन तयार होऊन बरोबर सहा वाजता वेळेत माझ्या कार्यक्रमाला त्या हजर होत्या. केवढी ही एनर्जी आणि सळसळता उत्साह. कार्यक्रम झाल्यावर मी त्यांना Thank you म्हणायला फोन केल्यावर त्यांनी \"Thank you कश्याला, अरे तू अडचणीत होता तर मैत्रीत मी तुझ्या उपयोगी आलंच पाहिजे, माझे आशीर्वाद आहेत तुझ्याबरोबर कितीही अडचणीत असला तरी त्यातून तुला मार्ग सापडेल\" असं बोलून त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला.\nसाक्षात सरस्वतीचा आशीर्वाद मुखातून हे ऐकल्यावर धन्य झाल्यासारखे वाटले. एखाद्याला आवडेल अशीच वस्तू भेट म्हणून देण्याची त्यांना भारी हौस. मला ही त्यांनी अनेक गिफ्ट्स दिल्यात, त्यातील एक म्हणजे माझ्या घरी येऊन त्यांनी मला गणपतीची सुरेख मूर्ती दिली होती त्या मूर्तीला मी डोक्यावर पुणेरी पगडी घालून तो फोटो आशाताईंना पाठवला तो पाहून खुश होऊन त्या म्हणाल्या \"मी दिलेल्या मूर्तीला तू पगडी घातल्यामुळे बघ आणखी ती सुंदर, आकर्षक दिसतेय\". माझ्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे आधी जातं. आशाताईंच्या सहवासात राहिल्यामुळे मी एक गोष्ट शिकलोय की आयुष्यात आपण जे काम करू ते ही सुंदर आणि आपल्याबरोबर इतरांनाही समाधान देणारं असावं म्हणजे ते कायम सगळ्यांच्या लक्ष्यात राहतं, जसं आशाताईंचं गाणं.\nलेखक: निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर'\nPrevious Article स्टार प्रवाहच्या कलाकारांच्या गणेशोत्सवाच्या आठवणी आणि शुभेच्छा\nNext Article अफलातून \"विजूमामा\" || निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत\nसरस्वतीचा आशीर्वाद - \"आशा भोसले\" || निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर' यांचे मनोगत\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Dhodap-Trek-D-Alpha.html", "date_download": "2018-11-17T08:23:42Z", "digest": "sha1:K2TUJBG7WMFSYARO5F7BRCPAGRE3WNYH", "length": 24115, "nlines": 39, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Dhodap, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nधोडप (Dhodap) किल्ल्याची ऊंची : 4751\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: सातमाळ\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nसह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जमिनीतून बाहेर आलेल्या लाव्हा रसामुळे झालेली आहे. या लाव्हरसाचे थर थंड होतांना अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना/ आकार तयार होतात. त्यापैकी एक रचना म्हणजे \"डाईक \"; डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. ही रचना आपल्याला धोडप किल्ल्यावर पहायला मिळते. धोडपगडाचा बालेकिल्ल्याच्या वरील एका बाजूला पिंडीसारखा कातळाचा आकार तयार झालेला आहे. त्याला लागून तयार झालेल्या डाईकच्या (बेसॉल्ट खडकाच्या ४०० फूट उंच, सरळसोट भिंत) मध्ये मोठी वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक खाच तयार झालेली आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे या परीसरात फिरतांना हा किल्ला आपले लक्ष सहज वेधून घेतो. किल्ल्यावरील बारमाही पाण्याचे टाक, राहाण्यासाठी प्रचंड मोठी गुहा व भरपूर अवशेष यामुळे धोडप किल्ला एक दिवस मुक्काम करून पहाण्यासारखा आहे.\nधोडप उर्फ धारपवणिक हा किल्ला त्यावरील टकी व खोदीव गुहा पाहाता पूरातन किल्ला आहे. याचा उल्लेख मात्र प्रथम १६ व्या शतकात धरब या नावाने येतो, तेंव्हा हा किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता. निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांच्या सरदार अलावर्दीखानाने निजामच्या किल्लेदाराला १ लाख रुपयाच्या मनसबीची लालूच दाखवून १९ जून १६२६ मध्ये किल्ला ताब्यात घेतला. इ.स. १६७०-७१ मध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याने धोडप किल्ल्याला वेढा घातला, पण त्यांना किल्ला घेता आला नाही.\nनानासाहेब पेशवे व हैद्राबादचा निजाम यांच्यात झालेल्या भालकीच्या तहाप्रमाणे धोडप किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर त्याचा वापर मुख्यत: तुरुंग म्हणून झाला. इ.स. १६७८ मध्ये माधवराव पेशव्यां विरुध्द बंड केलेल्या राघोबांनी (रघुनाथराव पेशवे) धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी आश्रय घेतल्याचे कळल्यावर माधवराव पेशव्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यावेळी राघोबांच्या सैन्याने किल्ल्यावर पळ काढला व मोठी लुट माधवराव पेशव्यांना मिळाली. इ.स. १८१८ मध्ये धोडप किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.\nहट्टी गावातून चांगली मळलेली पायवाट गडावर जाते. या वाटेने साधारणपणे १५ मिनिटे चालल्यानंतर थोडी सपाटी लागते. इथून पुढे सुमारे एक ते दीड तास चढून गेल्यावर, २ बुरुज आणि त्याला लागुन असलेली तटबंदी आपल्या नजरेस पडते. या बुरुजांवर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. वरच्या बाजूस गोलाकार बांधकामामध्ये छोट्या छोट्या खिडक्या आहेत. बुरुज आणि तटबंदीच्या डाव्या बाजूस उत्तराभिमुख दरवाजा आहे, परंतु झाडाझुडूपांच्या अतिक्रमणामुळे हा दरवाजा पायर्‍या थोड्या वर चढून गेल्यावरच दिसतो. दरवाजाच्या डाव्या बाजूच्या तटबंदीत शेंदुर लावलेली छोटी गणेश मूर्ती बसवलेली आहे. या बुरुजांमधून जाणार्‍या पायर्‍यांच्या थोडे आधी उजवीकडे वर चढून जाणारी वाट ही \"इखारा\" सुळक्याकडे जाते. या वाटेने सुळक्याच्या पायथ्याशी असलेल्या आश्रमापर्यंत जाण्यासाठी २ तास लागतात. हिच वाट पुढे कांचना किल्ल्याकडे जाते, तिथे पोहोचण्यासाठी इखार्‍यावरून २ तास लागतात.\nबुरुजांमधून जाणार्‍या पायर्‍या चढून पुढे गेल्यावर मोठा तलाव लागतो. तलावावरून पुढे चालत जातांना वाटेच्या दोन्ही बाजूस अनाम वीरांच्या समाध्या आणि कबरींचे अवशेष दिसतात. थोड्या अंतरावर उजव्या बाजूस मारुतीचे मंदिर व वास्तूंचे अवशेष दिसतात. मंदिरावरून पुढे चालत गेल्यावर दोन वाटा फूटतात, उजव्या बाजूची वाट पूर्वीच्या काळी ओतूर मार्गे कळवण गावात जाते. याच वाटेने साधारणपणे २५ मिनिटे चालत गेल्यावर \"कळवण दरवाजा\" आहे. डाव्या बाजूची वाट आपल्याला किल्ल्यावर घेऊन जाते. या ठिकाणी २ बुरुजांमधील प्रवेशद्वार आणि पसरलेली तटबंदी दृष्टीस पडते. हे प्रवेशद्वार उत्तराभिमुख असून त्यावर मराठीत शिलालेख कोरलेला आहे.\nप्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर आपला किल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो. किल्ल्याची माची पूर्व- पश्चिम पसरलेली असून 'सोनारवाडी' ही गवळी लोकांची छोटीशी वस्ती याच माचीवर आहे. येथे दुधाचा उत्कृष्ट मावा मिळतो. माचीवरील फरसबंदी वाटेने जातांना डाव्या बाजूला २ बुजलेल्या विहीरी आढळतात. पुढे काही अंतरावर डाव्या बाजूस एक छोट हनुमान मंदिर आहे. त्याच्या अवतीभवती दुरावस्थेतील २ - ४ शिवलिंग व नंदी दिसून येतात. पुढे गेल्यावर उजव्या बाजूला विहीर व त्यापुढे ’सोनारवाडी’ ही छोटी वस्ती लागते. सोनारवाडी वरून २ वाटा फुटतात, त्यातील उजव्या बाजूची वाट आपल्याला गडावर घेऊन जाते, पण गडावर न जाता प्रथम संपूर्ण माची पाहून घ्यावी.\nसोनारवाडी वरून सरळ जाणार्‍या वाटेवर डाव्या बाजूस, खालच्या अंगाला सुस्तिथितील तटबंदी दिसते. थोडेसे खाली उतरून ही तटबंदी जवळून पहाता येते. पुन्हा वाटेवर येऊन थोड अंतर चालून गेल्यावर डाव्या बाजूस शंकराच जिर्णोध्दार केलेल मंदिर आणि त्या समोर छोट्या घुमटीत नंदीची मूर्ती पहायला मिळते. मंदिराजवळच सुकलेलं पिण्याच्या पाण्याच चौकोनी टाक आहे. येथून पुढे उजव्या बाजूला गणपतीचे मंदिर असून त्यात बाजूला शिवलिंग देखील आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस पिण्याच्या पाण्याच टाकं आहे, त्यातील पाणी पिण्याजोग आहे. या टाक्याची रचना २ टप्यात करण्यात आली आहे, जेणेकरून गाळ खालच्या थरात राहून वरच्या थरात स्वच्छ पाणी राहते.\nगणपतीचे मंदिर पाहून पुन्हा फरसबंदी वाटेवर येऊन पुढे चालत गेल्यावर डाव्या बाजूस आश्रम आहे. मंदिराच्या मागच्या बाजूस शिवलिंगाच्या आकारची विहीर आहे. त्यात उतण्यासाठी पायर्‍या आहेत. या मंदिरावरून साधारणपणे २० ते २५ मिनिट चालत गेल्यावर आपण पूर्वाभिमुख दरवाजाकडे येऊन पोहोचतो. या दरवाज्याच्या बाजूला उध्वस्त तटबंदी व बुरुज आहेत. आतील बाजूस पहारेकार्‍यांसाठी देवड्या आहेत. दरवाज्यातून पुढे जाणारी वाट \" रावळ्या - जावळ्या\" या जोड दुर्गांवर जाते.\nप्रवेशव्दार पाहून आल्या वाटेने परत सोनारवाडी पर्यंत यावे व गडावर जाणार्‍या वाटेने चढाईला सुरुवात करावी. सुरुवातीलाच वाटेच्या उजव्या बाजूला एक दुमजली विहीर आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही , पण जिने उतरून विहिरीचे घुमटाकार छत आणि कमानी असलेल्या उंच व मोठ्या खिडक्या बघण्यासारख्या आहेत. या वाटेवरून साधारण २० मिनिटांचा चढ चढून गेल्यावर एक उभा कातळ लागतो. कातळात खोदलेल्या पायर्‍या चढून गेल्यावर साधारण १० मिनिटाच्या चालीनंतर आपण उत्तराभिमुख दरवाजाकडे येऊन पोहोचतो. हा दरवाजा आता उध्वस्त अवस्थेत असला तरी त्यामध्ये असलेल्या देवड्या सुस्थितीत आहेत. या दरवाज्याच्या डाव्या बाजूस असलेला बुरुज अजून तग धरून उभा आहे. या बुरुजाच्यावर दिसणार्‍या चर्या आवर्जून पहाण्यासारख्या आहेत.\nदरवाजावरून १० मिनिटावर अंदाजे १५ ते २० पायर्‍या आहेत. त्या चढून गेल्यावर समोरच फारसी भाषेतील २ शिलालेख एका खाली एक असे कोरलेले दिसतात. शिलालेख पाहून ६ - ७ पायर्‍या चढल्यावर आपण बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी येतो. हा दरवाजा कातळात कोरलेला असून त्याची रचना पहाण्यासारखी आहे. दरवाजाच्या डाव्या बाजूस एक फारसी भाषेतील शिलालेख कोरलेला आढळतो. यात \"सातमाळ रांगेतील धोडप किल्ला अलावर्दीखानाने जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे\". दरवाजा बंद केल्यावर त्यामागे लावण्यासाठी अडसर वापरात. त्या अडसरांसाठी बनवलेल्या खोबण्या येथे पहाता येतात. या दरवाज्याचे विशेष म्हणजे हा \"L\" आकारातला असून सुरवातीचा दरवाजा हा उत्तराभिमुख असून नंतरचा २ रा दरवाजा पूर्वाभिमुख आहे. दरवाज्याच्या आत पहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत, तसेच दरवाजाच्या वर जाण्यासाठी पायर्‍या आहेत.\nदरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर १५ ते २० मिनिटांनी आपण गडमाथ्यावर पोहोचतो. इथे सुरवातीलाच २ पाण्याची टाकी लागतात. त्यातील एका टाक्यात पाणी असून ते पिण्यायोग्य नाही, तर दुसर टाक सुकलेल आहे. पुढे वाटेच्या दोन्ही बाजूस वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यातील उजव्या बाजूच्या वाड्यात एकच खोली सुस्थितीत आहे, तर डाव्या बाजूच्या वाड्यात काही सरदल आणि नक्षीकाम असलेले कोनाडे दिसून येतात. वाड्याच्या बाजूला एक बुजलेलं टाक आहे.\nवाड्याच्या उजव्या बाजूस एक मोठा पावसाळी तलाव व डोंगराच्याकडेला तटबंदी आढळून येते. या तलावाच्या वाटेवर पाणी साठवण्याचा एक हौद आहे. तलाव पाहून परत मुख्य वाटेवर येऊन उजव्या बाजूस वळून वरच्या अंगाला चढून गेल्यावर सुमारे ५ मिनिटात आपण २ खांब असलेल्या कोरीव गुहेपाशी (लेणं) पोहोचतो.\nगुहा बघून परत मुख्य वाटेला लागून ५ ते १० मिनिट चालल्यानंतर उजव्या बाजूस आपल्याला काही सुकलेली टाकी आणि गुहा बघायला मिळतात. या सर्व गुहा पिंडीच्या आकाराच्या कातळाच्या पायथ्याशी आहेत. (कातळकडा चढून जाण्यासाठी प्रस्तरारोहण साहित्य व अनुभव असणे आवश्यक आहे.) त्यामधील सर्वात शेवटची गुहा राहाण्यायोग्य आहे. त्याच्या बाजूला पिण्याच्या पाण्याच टाकं देखील आहे. त्यातील पाणी पिण्यायोग्य असून थंडगार असते. गुहेत देवीची मुर्ती बसवलेली आहे. या गुहेपासून सरळ चालत पुढे गेल्यावर आपण धोडप किल्ल्याच्या सुप्रसिध्द कातळात असलेल्या नैसर्गिक खाचेच्या वरच्या बाजूला पोहोचतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते.\nधोडप किल्ल्यावरून पश्चिमेला रवळ्या - जावळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी हे गड दिसतात. पूर्वेला हंड्या, इखारा हे सुळके आणि कांचना गड दिसतो. उत्तरेला कण्हेरगड व साल्हेर पाहायला मिळतो.\nमुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकच्या पुढे ५५ किमी अंतरावर वडाळीभोई फाटा आहे. या फाट्यावरून धोडांबे गाव ९ कि .मी अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी वडाळीभोई फाट्यावरून जीप / ६ आसनी रिक्षा मिळतात. (धोडांबे गावात प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे.) धोडांबे पासून ५ कि. मी अंतरावर हट्टी गाव लागते. (येथे जाण्यासाठी वहान मिळणे कठीण आहे. संपूर्ण भाडे (सर्व सिट्सचे) दिल्यास वहान मिळते.) हट्टी गाव हे धोडप किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गावात शिरतानाच प्रचंड विस्तारलेला धोडप किल्ला आणि इखारा सुळका आपले लक्ष वेधून घेतो.\nकिल्ल्यावर राहण्यासाठी २ गुहा आहेत. यात ३० ते ४० जणांची राहण्याची सोय होते.\nजेवणाची सोय आपण स्वत:च करावी.\nबारमाही पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nहट्टी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी २.५ ते ३ तास लागतात.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: D\nदांडा किल्ला (Danda Fort) दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) दातेगड (Dategad) दौलतमंगळ (Daulatmangal)\nडुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) दुंधा किल्ला (Dundha) दुर्ग (Durg) दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/jaganelive-kolhapur-sakal-diwali-article-cashew-nut-processing-worker-149958", "date_download": "2018-11-17T09:06:23Z", "digest": "sha1:7S5OB3PKRQPRSV42LAAMBHMO7N4IGD3N", "length": 18539, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jaganelive Kolhapur Sakal Diwali Article On cashew nut processing worker #Jaganelive काजू प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या महिलांची यशोगाथा | eSakal", "raw_content": "\n#Jaganelive काजू प्रक्रिया उद्योगात काम करणाऱ्या महिलांची यशोगाथा\nमंगळवार, 16 ऑक्टोबर 2018\nप्रत्येक बातमीच्या मागे असते एक कहाणी. सुख-दु:खाच्या या ‘लाईव्ह’ कहाण्या शोधून आमच्या बातमीदारांनी यंदाच्या दिवाळी विशेषांकात ‘रिपोर्ताज’ स्वरूपात सविस्तर मांडल्या. दिवाळी अंक तुमच्या हातात पडण्यापूर्वी रोजच्या अंकात बातम्यांच्या रूपात या कहाण्यांचे ‘ट्रेलर’ आम्ही देणार आहोत. अर्थात खरी मेजवानी मिळेल, ‘सकाळ दिवाळी २०१८’च्या विशेषांकात...\nपांढरं सोनं अर्थात काजू हे तसं श्रीमंतांचं खाद्य. दिवाळी, तसेच इतरवेळीही सुक्या मेव्‍याच्‍या तबकात काजूगराला हक्‍काचं स्‍थान. जरी हे सोनं सुखवस्‍तू कुटुंबांतून मिरवत असलं, तरी त्‍याच्‍या निर्मितीपाठीमागं अनेक कष्‍टकरी महिलांचे हात गुंतलेले आहेत. या महिला चंदगड, आजरा तालुक्‍यांतील अनेक काजूप्रक्रिया उद्योगांचा कणा बनल्‍या आहेत. यातून त्‍यांनाही जगण्याचं साधन, तसेच आत्मविश्‍वास आणि आत्मभान मिळालं आहे. त्‍यांच्‍या कुटुंबालाही यामुळं आधार मिळालाय...\n‘‘आज मला लवकर परत येऊस पाहिजे बाई’’ ‘‘का’’ ‘‘आज म्हाळ नव्ही’’ पाटणे (ता. चंदगड) येथून चंदगडला काजू कारखान्यात मजुरीला जाणाऱ्या महिलांचा हा संवाद स्त्रीचे स्त्रीपण स्पष्ट करणारा. कुटुंबात पुरुषांची मक्तेदारी अजूनही कमी झालेली नाही हेच दाखवणारा. घरकाम, शेतकाम, मजुरी तर तिने करायचीच. परंतु, सण, उत्सव, परंपराही तिनेच जोपासायच्या हे दर्शवणारा. गाडी पाटणेतून जेलुगडे गावच्या चौकात येते.\nकाही वेळ थांबते. आज इथेही म्हाळामुळे मजुरांची संख्या रोडावलेली आहे. त्यांचे बोलणे, शरीरयष्टी, पेहराव यातून गरिबी दिसते. चंदगड व आजरा तालुक्‍यात सुमारे दीडशे उद्योगांत काम करणाऱ्या सुमारे चार हजार महिला मजुरांची ही स्थिती; पण या उद्योगाने महिलांना जगण्याचे साधन दिले तसेच आत्मविश्‍वास आणि आत्मभानही.\nसकाळी नऊ ते सायंकाळी सहा अशी कामाची वेळ; परंतु घरकामासाठी पहाटे चारलाच दिवस सुरू होतो व रात्री दहा वाजता संपतो. सहा वाजता कामावरून सुटले की, घरात पोहोचायला सायंकाळचे सात वाजतात. रात्रीच्या जेवणाची तयारी करायची. जेवण झाले की भांडी, कपडे धुणेही रात्रीच उरकायचे. तोपर्यंत रात्रीचे नऊ-साडेनऊ वाजलेले असतात. उद्याच्या डब्याची तयारी आता केली तरच पहाटेचा वेळ वाचतो. भाजी, कडधान्य, तांदूळ नीट करून ठेवायचे. पहाटे चारला उठले की पुन्हा जेवण बनवायचे. स्वतःचा डबा भरून घ्यायचा.\nमुलांच्या आणि कुटुंबातील इतरांच्या जेवणाचे नियोजन लावायचे. मुलांचे शिक्षण, कुटुंबातील व्यक्तींचे आजारपण हे सर्व मनात साठवून कामावर हजेरी लावावी लागते. तरच चूल पेटते. आठवड्याचे सहा दिवस हे रुटीन सुरू राहते. एक दिवस सुट्टीचा मिळतो. त्या दिवशी आठवड्याचा बाजार करायचा. पाहुणे, नातेवाईकांना भेटायचे असेल तर हाच दिवस.\nकाजू कारखान्यांनी महिलांना बारमाही रोजगार दिला. पगारही चांगला मिळतो; मात्र अजूनही या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित आहे. विधवा, परित्यक्ता, गरीब, भूमिहीन कुटुंबातील महिलाच प्राधान्याने पाहायला मिळतात. सुशिक्षित, मध्यमवर्गीय कुटुंबातील महिला, मुली इकडे येत नाहीत. त्यांना त्यात कमीपणा वाटतो.\nलग्नाचा खर्च अन्‌ मुलांचे शिक्षण पूर्ण\nउच्चशिक्षित असूनही गरिबीमुळे काम करणाऱ्या व अल्पशिक्षित तरुण मुली मनापासून काम करतात. समूहात काम केल्यामुळे वागण्या, बोलण्यात आत्मविश्‍वास आला आहे. काही मुली चार-पाच वर्षांत स्वतःच्या लग्नासाठीचा एखादा खर्च पार पडेल एवढी रक्कम उभी करतात. अनेक महिलांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले आहे.\nनवऱ्याने सोडल्याने दोन मुलांसह माहेरी राहताना अपराधीपणा वाटायचा. उच्च शिक्षण असले तरी नवऱ्याने सोडलेली म्हणून समाजाचा दृष्टिकोन चांगला नव्हता. काजू कारखान्यात मजुरी करून दोन मुलांचे शिक्षण पूर्ण केले. मुलगा नोकरीला लागला व दिवस पालटले; मात्र त्याचा पाया काजू कारखान्यामुळे घातला याचा अभिमान आहे.\n- सुलोचना पाटील, काजू कारखान्यातील मजूर\nआपण नोकरी करायची नाही तर इतरांना द्यायची, असा संदेश वडिलांनी दिला. कर्नाटकातून चंदगडला येऊन मी तीस वर्षांपूर्वी काजू प्रक्रिया उद्योग सुरू केला. सर्वसामान्य, गरीब, आर्थिक दुर्बल, सामाजिकदृष्ट्या हेटाळलेल्या महिलांचा प्रपंच उभारण्यासाठी हातभार लावू शकलो, याचे समाधान आहे.\nअध्यक्ष महालक्ष्मी काजू कारखाना, चंदगड\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nलालाजींच्या बलिदानामुळेच जन्मला क्रांतिकारक भगतसिंग\nमेरे शरिर पर पडी एक एक चोट ब्रिटीश सरकार के कफन की कील बनेगी - लाला लजपत राय 17 नोव्हेंबर 1928... लाला लजपतराय यांच्या निधनाची ठिणगी पडली आणि...\nलक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत\nमार्कहॅम (कॅनडा) : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुमार गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली....\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/occasion-eid-enjoying-dried-fruits-buying-clothes-124063", "date_download": "2018-11-17T09:31:26Z", "digest": "sha1:OLS7W4HUJ7Y2YVNRNN7BBAXL7B6VNGWV", "length": 14123, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "on the occasion of eid enjoying dried fruits, buying clothes #Eid ईदनिमित्त सुका मेवा, कपडे खरेदीचा आनंद | eSakal", "raw_content": "\n#Eid ईदनिमित्त सुका मेवा, कपडे खरेदीचा आनंद\nशनिवार, 16 जून 2018\nपुणे : ईद उल फित्र निमित्ताने लहानग्यांसह मोठ्यांसाठी कपडे, महिलांसाठी मेंदीसह सौंदर्य प्रसाधने, तसेच शिरखुर्म्यासाठी सुका मेव्यासह मालेगाव, बनारस, राजस्थानी पद्धतीच्या शेवया खरेदीचा आनंद मुस्लिम धर्मीय नागरिकांनी शुक्रवारी घेतला. हिलाल कमिटीने नागरिकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या.\nरमजाननिमित्त दररोज पाच वेळची नमाज पठण करायची. पहाटेची सहेरी झाल्यावर सायंकाळी इफ्तारला रोजा सोडायचा. ईशाची अन्‌ तरावीहची नमाज पठण करायची. महिनाभर कुरआन पठण करून सर्वांसाठी अल्लाहकडे प्रार्थना करत तीस दिवसांचे रोजे पूर्ण करून ईदचा आनंद घ्यायचा.\nपुणे : ईद उल फित्र निमित्ताने लहानग्यांसह मोठ्यांसाठी कपडे, महिलांसाठी मेंदीसह सौंदर्य प्रसाधने, तसेच शिरखुर्म्यासाठी सुका मेव्यासह मालेगाव, बनारस, राजस्थानी पद्धतीच्या शेवया खरेदीचा आनंद मुस्लिम धर्मीय नागरिकांनी शुक्रवारी घेतला. हिलाल कमिटीने नागरिकांना ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या.\nरमजाननिमित्त दररोज पाच वेळची नमाज पठण करायची. पहाटेची सहेरी झाल्यावर सायंकाळी इफ्तारला रोजा सोडायचा. ईशाची अन्‌ तरावीहची नमाज पठण करायची. महिनाभर कुरआन पठण करून सर्वांसाठी अल्लाहकडे प्रार्थना करत तीस दिवसांचे रोजे पूर्ण करून ईदचा आनंद घ्यायचा.\nत्यासाठी पंधरा दिवस अगोदरच मुस्लिम धर्मीय नागरिक ईदच्या तयारीला लागले होते. वेगवेगळ्या मशिदींमध्ये ईदच्या सामूहिक नमाज निमित्ताने शुक्रवारी तयारी सुरू होती.\nशनिवारी (ता. १६) सामूहिक नमाज अदा करण्याकरिता पुणे कॅंटोन्मेंट भागातील ईदगाह मैदान येथे साफसफाई करण्यात आली. ईदनिमित्त मुस्लिम धर्मीयांच्या घरोघरी रंगरंगोटी, आकर्षक विद्युत\nरोषणाई करण्यात नागरिक व्यग्र होते. शहर व उपनगरांतील काही मशिदींवरही रोषणाई करण्यात आली आहे.\nइस्लामिक इन्फॉरमेशन सेंटरचे अध्यक्ष करिमुद्दीन शेख म्हणाले, ‘‘ईदला शाकाहारी तसेच सामिष भोजनही असते. ईदला आम्ही नातेवाइकांना घरी बोलावतो. लहान मुलांना ‘ईदी’ देतो.’’\nमी दरवर्षी रमजानमध्ये फालुदा विक्री करतो. पूर्वी परिस्थिती सर्वसाधारण होती. आता मात्र घरची आर्थिक स्थिती सुधारली आहे. ईदला आम्ही आवर्जून सर्वधर्मीय नागरिकांना घरी आमंत्रित करतो. शिरखुर्म्याचा आस्वाद त्यांच्यासमवेत घेतो आणि एकमेकांना शुभेच्छा देतो.\n- इक्‍बाल अब्दुल करीम मोदी, फालुदा विक्रेते\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/final-phase-states-transport-strategy-153363", "date_download": "2018-11-17T09:19:47Z", "digest": "sha1:J3QWUJZKXWSSJTRV2O4ZTA4FCQZDW2NS", "length": 16712, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "In the final phase of the state's transport strategy राज्याचे वाहतूक धोरण अंतिम टप्प्यात | eSakal", "raw_content": "\nराज्याचे वाहतूक धोरण अंतिम टप्प्यात\nसोमवार, 5 नोव्हेंबर 2018\nराज्याचे वाहतूक धोरण अंतिम टप्प्यात\nनागपूर : शहर स्मार्ट, सुरक्षिततेसह वाहतूक व्यवस्था बळकट व पर्यावरणपूरक असावी, असे प्रत्येक महापौरांचे स्वप्न असते. सरकार शहरी वाहतुकीसंदर्भातील धोरण तयार करीत असून, नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. नागरिकांच्या सूचनांसह अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेतील चर्चेतून आलेल्या सूचनांचाही धोरण तयार करताना विचार केला जाईल, असे विश्‍वास राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी व्यक्त केला.\nराज्याचे वाहतूक धोरण अंतिम टप्प्यात\nनागपूर : शहर स्मार्ट, सुरक्षिततेसह वाहतूक व्यवस्था बळकट व पर्यावरणपूरक असावी, असे प्रत्येक महापौरांचे स्वप्न असते. सरकार शहरी वाहतुकीसंदर्भातील धोरण तयार करीत असून, नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या आहेत. नागरिकांच्या सूचनांसह अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेतील चर्चेतून आलेल्या सूचनांचाही धोरण तयार करताना विचार केला जाईल, असे विश्‍वास राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांनी व्यक्त केला.\nसिव्हिल लाइन्स येथील चिटणीस सेंटरमध्ये आयोजित तीनदिवसीय \"अर्बन मोबिलिटी इंडिया' परिषद व प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, केंद्रीय गृहनिर्माण व शहर व्यवहार विभागाचे सचिव संजय मूर्ती, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित होते.\nशहरी वाहतूक नागरिकांसाठी सहज असली पाहिजे. परंतु, नागरिकांकडून ती स्वीकारली जात नाही. केवळ मेट्रोवर नव्हे शहरातील बससेवा आणखी चांगली करण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पादचाऱ्यांना अनुकूल रस्ते तसेच सायकलसाठी वेगळे ट्रॅक तयार करणेही आवश्‍यक आहे. राज्याच्या धोरणात याचा समावेश केला जाईल. जलवाहतूक अजून दूर आहे. त्यामुळे शहराच्या वाहतुकीत मेट्रोची भूमिका महत्त्वाची आहे, असे नितीन करीर म्हणाले.\nपंचतत्त्वाचे पावित्र्य राखण्यासाठी पर्यावरणपूरक वाहतूक गरजेची आहे. वाहतूक धोरण सामाजिक दृष्टिकोन ठेवून तयार व्हावे. स्थानिक शहरातील वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असून, मुंबईतील लोकल याचे उत्तम उदाहरण आहे. या लोकलमधून गणेशोत्सवासारखे कार्यक्रम केले जाते. प्रकल्पांना निधी, तांत्रिकदृष्ट्या उत्तम प्रकल्पांसोबतच नागरिकांत जनजागृतीही महत्त्वाची असल्याचे महापौर नंदा जिचकार म्हणाल्या. खासदार डॉ. विकास महात्मे यांनी मेट्रो निश्‍चितच उत्तम सेवा आहे. परंतु, प्रवाशाला घरापासून गंतव्य ठिकाणापर्यंत प्रवास करता येईल, अशी सुविधा हवी, अशी अपेक्षा व्यक्त केली.\nपुढील वर्षी लखनऊमध्ये परिषद\nशहरी वाहतुकीबाबत पुरस्कार पटकावणाऱ्या हिमाचल प्रदेश व मणिपूरमुळे शहरी वाहतूक व्यवस्था योग्य दिशेने बळकट होत आहे.\nपुढील वर्षी अर्बन मोबिलिटी परिषद 15 ते 17 नोव्हेंबरपर्यंत लखनऊमध्ये आयोजित करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय गृहनिर्माण व शहर व्यवहार विभागाचे सचिव संजय मूर्ती यांनी केली. मूर्ती यांनी आयोजनासाठी राज्य सरकारचे आभार मानले.\nधोरणासाठी परिषद मैलाचा दगड\nअर्बन मोबिलिटी परिषदेत अनेक संस्था व विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या मंथनातून पुढे आलेले मत व सूचना शहर वाहतूक धोरणासाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे परिषद धोरणासाठी मैलाचा दगड आहे, असे मत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रजेश दीक्षित यांनी व्यक्त केले. योग्य धोरण व त्याची अंमलबजावणी आवश्‍यक असल्याचेही ते म्हणाले. डॉ. दीक्षित यांनी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे आभार मानले.\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokshivar-news/sugarcane-workers-issue-sugarcane-factory-1590686/", "date_download": "2018-11-17T09:18:51Z", "digest": "sha1:RI7HLPXOMXA2PCYTHRG4LWJIKSZEVGNB", "length": 17866, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sugarcane workers issue sugarcane factory | ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न कधी सुटणार? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nऊसतोडणी कामगारांचे प्रश्न कधी सुटणार\nऊसतोडणी कामगारांचे प्रश्न कधी सुटणार\nयंदा जत तालुक्यातूनही मोठय़ा प्रमाणात मजूर स्थलांतरित झाले आहेत.\nसाखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्याने यंदा जत तालुक्यातूनही मोठय़ा प्रमाणात मजूर स्थलांतरित झाले आहेत. मात्र यांचे सातत्याने दरवर्षी सहा-सहा महिने होणारे स्थलांतर सामाजिक समस्या निर्माण करणारे आहे. याशिवाय त्यांच्या मुलांचा शैक्षणिक प्रश्न, वडीलधारी मंडळींचे आबाळ, वैद्यकीय प्रश्न असे किती तरी प्रश्न प्रलंबित आहेत.\nसाखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला की, सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यासह बीड, लातूर आदी जिल्ह्यांतून मोठय़ा प्रमाणात ऊसतोड मजूर साखर कारखान्याच्या पट्टय़ात जातात. यंदा जत तालुक्यातूनही मोठय़ा प्रमाणात मजूर स्थलांतरित झाले आहेत. मात्र यांचे सातत्याने दरवर्षी सहा-सहा महिने होणारे स्थलांतर सामाजिक समस्या निर्माण करणारे आहे. याशिवाय त्यांच्या मुलांचा शैक्षणिक प्रश्न, वडीलधारी मंडळींचे आबाळ, वैद्यकीय प्रश्न असे किती तरी प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांच्या जिवाचा भरवसा नाही. त्यामुळे त्यांना स्थर्य नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या कुटुंबाचा विकास कसा होणार, हा प्रश्नच अनुत्तरित आहे.\nसाखर कारखान्याच्या पट्टय़ात ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता या मजुरांना ऊसतोडणीचे काम करावे लागते. ऊसतोडीसाठी उचल घेतली असल्याने त्यांना हा धंदा सोडताही येत नाही. साखर हंगामात फक्त सहा महिने रोजगार मिळतो आणि उर्वरित सहा महिने रोजगाराशिवाय काढावे लागतात. एवढे करूनही पगार त्यांना पुरेसा मिळत नाही. हातात फारशी शिल्लक राहत नाही. त्यामुळे या मजुरांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहेत. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नाने कल्याणकारी महामंडळ स्थापन्याचा प्रयत्न झाला, मात्र पुढे तो प्रश्नही रेंगाळला. या मजुरांना पुढे भविष्य नाही. हात-पाय चालतात, तोपर्यंत काम आहे. पुढे काय करायचे, हा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. त्यांच्या भविष्याच्या तरतुदीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.\nऊसतोडणी मजुरांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे, त्याचबरोबर प्रॉव्हिड्ंड फंड (पीएफ), ग्रॅज्युईटी, बोनस, पगारी रजा, अपघाती विमा, मुलांसाठी निवासी आश्रमशाळा आणि वैद्यकीय लाभ मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे. यासाठी यापूर्वी बराच प्रयत्न करण्यात आला, मात्र गाडी पुढे सरकली नाही. आमचे प्रश्न कधी सुटणार, असा त्यांचा प्रश्न आहे.\nसहा-सात महिने त्यांना अस्थिर आयुष्य जगावे लागते. घरी म्हातारी माणसे सोडून यावे लागते. त्यांच्याही जगण्याचा प्रश्न निर्माण होतो. मजुरांसोबत मुले असतात. जनावरे असतात. त्यांची काळजी महत्त्वाची आहे. या कालावधीत मुलांचे फार हाल होतात. त्यांची शाळा सुटते. साखर शाळांचा शासनाने उदोउदो केला, परंतु या शाळा बंद पडल्या आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. साहजिकच ही मुले शिक्षणात मागे पडतात आणि मग त्यांनाही विळा-कोयताच हातात घ्यावा लागतो. निदान मुले तरी सुधारली, शिकली पाहिजेत, अशी मजुरांची आशा आहे ती काही चुकीची नाही. त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.\nऊसतोड मजुरांसाठी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने कल्याणकारी महामंडळ स्थापन्याची घोषणा गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली होती. ही महामंडळाची मागणी फार जुनी आहे, मात्र अजूनही महामंडळाचा पत्ता नाही. त्यामुळे ऊसतोड मजुरांमध्येही तीव्र नाराजी आहे. ऊस शेतात दिवसरात्र खपणाऱ्या या ऊसतोड मजुरांचा प्रश्न सुटणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.\nऊसतोडणी मजुरांच्या वेतनातही वाढ व्हावी, अशी अपेक्षा आहे. कारण मध्य प्रदेशात २५० रुपये, कर्नाटकात २३० रुपये, गुजरातमध्ये २३५ असा वेतनदर आहे. मात्र महाराष्ट्रात फक्त १९० रुपये वेतन मिळते. ३५० रुपये वेतन मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. आता ऊसतोडणीसाठी यंत्राचा वापर होऊ लागला आहे, त्यामुळे उद्या त्यांना कामाशिवाय कसे जगायचे, असा प्रश्नही सतावत आहे. भविष्य मोठे धोकादायक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ऊसबिलाच्या चांगल्या दरासाठी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरतात. आमच्यासाठी कुणीच काही बोलत नाही, असाही सूर निघत आहे. उलट शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे या लोकांचे मोठे हाल होतात. हाताला काम मिळत नसल्याने या कालावधीत त्यांची उपासमार होते.\n(लेखक कृषि अभ्यासक आहेत)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Ghodbunder_Fort-Trek-G-Alpha.html", "date_download": "2018-11-17T08:53:38Z", "digest": "sha1:CNJ4X372A2WTWKUCFGV4D5YZD3HGVCMX", "length": 6383, "nlines": 27, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Ghodbunder Fort, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nघोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) किल्ल्याची ऊंची : 165\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : ठाणे श्रेणी : मध्यम\nप्राचीनकाळी कल्याण हे महत्वचे बंदर म्हणून प्रसिध्द होते. अरबी समुद्रातून उल्हास खाडी मार्गे कल्याण बंदरात जहाजांची येजा चालत असे. या जलमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला, धारावी किल्ला, घोडबंदर किल्ला, गायमुख किल्ला, नागलाबंदर किल्ला, दुर्गाडी किल्ला अशी किल्ल्यांची माळच वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी बांधली होती.\nसह्याद्रीची एक सोंड उल्हास खाडीजवळ उतरते, तिचे टोक घोड्यासारखे दिसते. त्यामुळे ह्या बंदराला घोडबंदर असे नाव पडले सह्याद्रीच्या ह्या सोंडेवरच घोडबंदर किल्ला बांधण्यात आला आहे.\nइ.स १६७२ मध्ये घोडबंदर किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी स्वत: ह्या किल्ल्यावर हल्ला केला, पण त्यांना किल्ला जिंकता आला नाही, इ,स १७३७ मध्ये घोडबंदर किल्ला मराठ्यांनी पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला, त्यावेळी पोर्तुगिजांची २५० माणसे मारल्याची व ७ गलबते ताब्यात घेतल्याची नोंद आहे. वसईच्या मोहीमेचा एक भाग म्हणून नागलाबंदर, घोडबंदर, धारावी किल्ला हे किल्ले जिंकून वसईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. १८१८ मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला.\nगडाच्या पायर्‍या चढून आपण भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश करतो, समोरच अनेक छोटी दालने असलेली एक कमानींची इमारत दिसते. पुढे गडाच्या सपाटीवर उंच भिंतीचे सभागृह लागते. त्याच्यापुढे थोड्या उंचीवर एक बुरुज दिसतो. बुरुजाला असलेल्या पायर्‍यांनी वर गेल्यावर कडी, कोयंडे किंवा बिजाग्रींची गरज नसलेला वैशिष्ट्यपूर्ण दरवाजा लागतो. बुरुजाच्या माथ्यापर्यंत असलेल्या खाचांमधून हा दरवाजा वर खाली सरकवून उघड बंद करता येत असे. ह्या बुरुजाच्या माथ्यावरुन उल्हासखाडी व आजूबाजूचा दूरवरचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.\nह्या किल्ल्यावर जाण्यासाठी ठाणे बस स्थानकातून बोरीवली, भाइंदर येथे जाणार्‍या बसने घोडबंदर गावात उतरावे. गावातून टेकडीवर जाणारी पायर्‍यांची वाट आपल्याला किल्ल्यात घेऊन जाते.\nकिल्ल्यावर राहण्याची सोय नाही.\nगडावर जेवणाची सोय नाही, आपण स्वत: करावी.\nकिल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nघोडबंदर गावातून पाऊण तास लागतो.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: G\nघोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort) घोसाळगड (Ghosalgad) घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara)) गोवा किल्ला (Goa Fort)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/06/blog-post_25.html", "date_download": "2018-11-17T09:43:51Z", "digest": "sha1:67MMDSDVFD4T5RQKA5OBX4LA32EVR3S3", "length": 14581, "nlines": 191, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: दुचाकी बैलगाडीवर आदळली", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nबुधवार, २५ जून, २०१४\nभरधाव वेगातील दुचाकी उभ्या बैलगाडीवर आदळली...\nसिरंजनी(धम्मपाल मुनेश्वर)उभ्या बैलगाडीवर भरधाव वेगातील दुचाकी जाऊन धडकल्याने दोघे जन गंभीर तर एक जन किरकोळ जखमी झाल्याची घटना दि.२५ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे कि, सिरंजनी येथून एकंबा शिवारातील शेतावर जागलीला तीन तरुण शेतकरी दुचाकीवरून जात होते. जाताना चालकाने दुचाकी जोरात पालाविल्यामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बैलगाडीवर जाऊन आदळली. या घटनेमुळे बैलगाडी पालथी झाली तर दुचाकीस्वार दोन तीन ते चार कोलांटउड्या मारीत १०० मीटर दूरवर जाऊन पडले. या घटनेत चालक अनिल बाबुराव शिल्लेवाड व पाठीमागील युवक माधव परमेश्वर मैकलवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. तर पांडू बलपेलवाड हा किरकोळ जखमी झाला. दोन्ही गंभीर जखमींना रात्रीला तातडीने नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, यापैकी चालक युवक अजूनही कोमात गेल्याने मृत्यूशी झुंज देत आहे.\nअपघात स्थळाचे दृश्य पाहून किती भयानक अपघात झाला असावा असे वाटत असून, यातील एकही जन वाचू शकत नाही अशी परीस्थिती दिसत होती. या घटनेमुळे बैलगाडी सुद्धा अक्षरश्या तुटल्याची दिसून आली असून, विशेष म्हणजे बैलगाडीवर मोठे खोड असताना सुद्धा खोडासह पलटी झाल्याचे दिसून आले आहे. सकाळी घटनास्थळाचे दृश्य पाहण्यासठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nमान्यवर नेत्यांची मुंडेना श्रद्धांजली\nआय. टी. आय. इमारतीला तडे\nएक ठार ..दोन जखमी\nजागतिक पर्यावरण दिनाचा विसर\nलाभार्थ्यांना ४ कोटीचे वितरण\nहिमायतनगर - किनवट तालुका अंधारात\nबेकायदा वाळू उपसा सुरूच..\nगणवेश व पुस्तकापासून अनेक विद्यार्थी वंचित\nनांदेड जिल्‍हयाचा 74 टक्‍के निकाल\nबी बियाणे- खते राख...\nदुसर्या दिवशी १२ वाजले तरी गैरहजर...\nरस्ता बनला मृत्यूचा सापळा...\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/pola-festival-celebration-in-jalgaon-and-dhule/amp_articleshow/65745854.cms", "date_download": "2018-11-17T08:43:08Z", "digest": "sha1:VBKKH4T3AM7W37P4G53VMS25BICWMR6X", "length": 10068, "nlines": 71, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "jalgaon news News: pola festival celebration in jalgaon and dhule - ढवळ्या-पवळ्याप्रति कृतज्ञता व्यक्त! | Maharashtra Times", "raw_content": "\nशेतकऱ्यासोबत शेतात राबणाऱ्या ढवळ्या-पवळ्या प्रति रविवारी शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरिकांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र शेतकऱ्यांकडून सकाळपासून आपल्या बैलांना सजवून पूजा करीत मिरवणूक काढण्यात आली. तर शहरी भागात मातीच्या प्रतीकात्मक बैलांची पूजा करून त्यांना नैवद्य दाखविण्यात आला.\nपारंपरिकतेने जिल्ह्यात पोळा सण उत्साहात\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nशेतकऱ्यासोबत शेतात राबणाऱ्या ढवळ्या-पवळ्या प्रति रविवारी शेतकऱ्यांसह प्रत्येक नागरिकांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र शेतकऱ्यांकडून सकाळपासून आपल्या बैलांना सजवून पूजा करीत मिरवणूक काढण्यात आली. तर शहरी भागात मातीच्या प्रतीकात्मक बैलांची पूजा करून त्यांना नैवद्य दाखविण्यात आला.\nशेतकऱ्याच्या सुख-दुखा:त नेहमी सोबत राहणारा ढवळ्यापवळ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे पोळा सण. यंदा समाधानकारक पाऊस नसला तरी शेतकऱ्यांमध्ये पोळ्यासाठी उत्साहाचे वातावरण होते. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना पहाटे आंघोळ घालून त्यांच्या शिंगांना रंग लावण्यात आला. गळ्यात घंटांच्या माळा तर कपाळावर रंगबिरंगी गोंडे लावण्यात येऊन पाठीवर आकर्षक अशी झूल पांघरून सर्जाराजाची अगदी नवरदेवाप्रमाणे सजावट केली. यानंतर त्याला पुरणपोळीचा नैवद्य दाखवून गावातील मंदिरांमध्ये देवदर्शन घेण्यासाठी हलगीच्या तालावर थाटात मिरवणूक काढण्यात आली.\nबैलांची सजावट झाल्यानंतर त्यांना घरोघरी भोजनाचे निमंत्रण देण्यात आले. या वेळी पुरणपोळीसह पंचपक्वान्नाचा नैवद्य अर्पण करण्यात आला. पोळ्याला ठिकठिकाणी बैलांच्या शर्यती रंगल्या साधारणत: गावातील प्रवेशद्वारापासून ते गाव पारापर्यंत अशा अंतरावर शर्यती लावण्यात आल्या. मेहरूणमधील साईबाबा मंदिराजवळ पोळा साजरा करण्यात आला. या वेळी नगरसेवक प्रशांत नाईक, गजानन वंजारी, रामेश्वर पाटील, दिनेश घुगे, सागर तायडे, राहुल सानप, अमोल सोनवणे, शेखर लाड, महेश घुगे आदींसह नागरिक उपस्थित होते. जुने जळगाव, पिंप्राळा, हरीविठ्ठल नगर भागातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.\nइम्पिरिअल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना पोळा सणाचे महत्त्व, शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांना असलेले महत्त्व सांगण्तया आले. पोळा सण कसा साजरा केला जातो, याबाबत शिक्षकांनी मार्गदर्शन केले. या वेळी शाळेचे चेअरमन नरेश चौधरी, संचालक विजय चौधरी, समन्वयक गजानन पाटील आदी उपस्थित होते.\nधुळे : शहरालगत असलेल्या नकाणे गावात पारंपरिकरित्या बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी सकाळी लवकर उठून आपल्या बैलांना स्वच्छ आंघोळ घालून तयार केले. मणीमोत्यांसह विविध रंगांनी सजावट केली. शिंगावर सोनेरी शमी, गळ्यात पितळी घुंगरूच्या गेज (घुंगरू माळ), पायात पैंजण, अंगावर रेशमी झूल असा शृंगार करून शेतकऱ्यांनी बैल गावातून मिरवले. प्रथेप्रमाणे गावाच्या वेशीवर बैलांना नेत उभे करून पोळा फोडण्याचा कार्यक्रमही पार पडला. यामध्ये गावदरवाज्यातून पहिला जाणाऱ्या बैलास सर्वोत्कृष्ट बैल व पोळा फोडण्याचा मान देण्यात आला. तसेच गावकऱ्यांच्या वतीने बैल व बैल मालकास एक ढेपचे पोते, शेती साहित्य, शाल-श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.\nशिव कॉलनीत घरफोडी; ६० हजारांचा ऐवज लंपास\nसतराशे तरुणांना मिळाली नोकरी\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/customers-with-thermocol-bans-1745988/", "date_download": "2018-11-17T09:06:14Z", "digest": "sha1:UZ7KULQS6KKPELLATRQPDBRW7LBIVY7Y", "length": 15218, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Customers with thermocol bans | सजावटीतील मखर, मंदिर खरेदीकडे भक्तांची पाठ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nसजावटीतील मखर, मंदिर खरेदीकडे भक्तांची पाठ\nसजावटीतील मखर, मंदिर खरेदीकडे भक्तांची पाठ\nबाप्पाचे आगमन अवघ्या दहा दिवसांवर आले असून स्वागतासाठी बाजारपेठ सजली आहे\nथर्माकोल बंदीचा विक्रेत्यांसह ग्राहकांनाही फटका; मूर्ती खरेदीस चांगला प्रतिसाद\nबाप्पाच्या आगमनाचे वेध सर्वाना लागलेले असतांना त्याच्या स्वागताच्या तयारीनेही वेग घेतला आहे. सजावटीच्या सामानाने बाजारपेठ फुलली असली तरी थर्माकोल बंदीमुळे ग्राहक आणि विक्रेता दोघांनाही फटका बसला आहे. मूर्ती खरेदीस प्रतिसाद असताना सजावटीच्या सामानासह मखर तसेच मंदिर खरेदीकडे ग्राहकांनी सपशेल पाठ फिरवल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.\nबाप्पाचे आगमन अवघ्या दहा दिवसांवर आले असून स्वागतासाठी बाजारपेठ सजली आहे. मोती, हिरे आणि फुलांचे विविध आकर्षक दागिने, माळांसह आकर्षक लाकडी, कागदी मखरांनी बाजारपेठेत रंग भरले आहेत, परंतु ग्राहकांच्या प्रतिसादाअभावी हा रंग फिका पडतो की काय, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने थर्माकोलच्या वापरावर बंदी आणल्याने उत्सवातील सजावटीला मर्यादा आल्या आहेत. याचा फटका विक्रेत्यांना बसला आहे. थर्माकोलला पर्याय शोधण्यात विक्रेत्यांना पुरेसा वेळच मिळाला नाही. प्लायवूड, बांबूची चटई, कागद, पुठ्ठा, रंगीत कागद, रंगीत कपडे, लेस, कुंदन, मणी, मोती आदींच्या मदतीने आकर्षक मखर आणि मंदिरे करण्यात येत आहेत. हे सर्व काम हस्तकलेवर आधारित असून कुठल्याही यंत्राचा यासाठी आधार घेण्यात आलेला नाही. पर्यायाने मंदिरे आणि मखर तयार करण्यात अडचणी आणि मर्यादा येत आहेत. कागदी पुठ्ठा आणि प्लायचा वापर करीत तयार केलेली मंदिरे साधारणत: २०० ते हजार रुपयांच्या घरात आहेत. तसेच कापड, पडदे, मोतीकाम, नक्षीकाम केलेली पर्यावरणपूरक मंदिरे साधारणत: हजार रुपयांपासून पुढे विक्रीसाठी आहेत. ग्राहकांच्या घरातील जागा, तयार केलेली मखरे, मूर्तीचा आकार, किंमत याचा ताळमेळही काही ठिकाणी बसत नाही. या सर्वाचा परिणाम विक्रीवर झाला असून ग्राहकांच्या खिशालाही त्याची झळ बसत आहे मखर विक्रेते आशुतोष आंबेकर यांनी प्लाय तसेच चटई आदींच्या साहाय्याने मंदिरे आणि मखर तयार केली असून तीन लाखांच्या वर भांडवल गुंतवून अद्याप तीन रुपयेही हातात आलेले नसल्याचे सांगितले. ग्राहक थर्माकोल बंदीमुळे संभ्रमात आहेत. खिशाचा अंदाज घेत पट्टी आणि डझनभर फुले घेऊन ते निघून जातात. यामुळे मंदिर, मखर बनविण्यासाठी आलेला खर्चही विक्रीतून निघतो की नाही, अशी भीती त्यांना वाटत आहे. रश्मी वाखारकर यांनीही ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद अद्याप लाभलेला नसल्याचे सांगितले. शनिवारी किंवा रविवारी, गणपती बसविताना जी खरेदी होईल त्यातून चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.\nबाप्पाच्या सभोवतालची आरास आकर्षक दिसावी यासाठी कापडी फुले, पाने, वेली, फुलांचे रंगीत चेंडू, मणी आणि मोत्यांच्या माळा असे विविध पर्याय बाजारपेठेत ग्राहकांसाठी खुले आहेत. माळींसाठी ९० रुपयांपासून पुढे किमती आहेत. फुलांची विक्रीही ९० रुपये डझनाने सुरू आहे. पर्यावरणपूरक मंदिराच्या किंमती पाहता फोमची सहा फुटाची पट्टी साधारण ४० रुपये आणि एक मीटर ५० रुपये या दराने होत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-17T09:41:27Z", "digest": "sha1:AD4JXYIJBWIH4HN5R7W4UPS4QXJUAQQB", "length": 9373, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "डुक्कर बॉम्बच्या स्फोटात दोन कुत्र्यांचा मृत्यू | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड डुक्कर बॉम्बच्या स्फोटात दोन कुत्र्यांचा मृत्यू\nडुक्कर बॉम्बच्या स्फोटात दोन कुत्र्यांचा मृत्यू\nचौफेर न्यूज – पिंपरीतील वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारात डुक्कर बॉम्बच्या स्फोटात दोन कुत्र्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. दीड वर्षातील ही दुसरी घटना असून, रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली. आगारातील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाला धावपळ करावी लागली. बॉम्बशोधक आणि नाशक पथकाला पाचारण करून बॉम्बसदृश वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. याच परिसरात असे प्रकार घडत असल्याने त्याचा नेमका शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.\nवल्लभनगर एसटी आगाराच्या मागील बाजूस तोंडाला गंभीर जखम होऊन मरून पडलेले कुत्रे दिसून आले. या प्रकरणी वल्लभनगर एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. आगार व्यवस्थापकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पिंपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव, तसेच संत तुकाराम पोलीस चौकीच्या अधिकार्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. डुक्कर बॉम्बचा स्फोट झाल्याची माहिती सर्वत्र पसरल्याने परिसरात घबराट पसरली होती. पोलिसांनीही बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथकाला बोलावून घेतले. त्यांच्या मदतीने तेथील बॉम्बसदृश वस्तू ताब्यात घेण्यात आली. दिघी मॅगझिन येथील संरक्षण खात्याच्या अधिकार्यांकडे तपासणीसाठी ही बॉम्बसदृश वस्तू पाठविण्यात आली आहे, असे पोलीस अधिकार्यांनी सांगितले. डुक्कर बॉम्बमुळे कुत्र्यांचा मृत्यू होण्याची वल्लभनगर एसटी आगाराच्या आवारातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी अशाच प्रकारचे डुक्कर बॉम्ब येथे आढळून आले होते.\nअसा असतो डुक्कर बॉम्ब\nडुक्कर मारण्यासाठी या बॉम्बचा वापर केला जातो. त्यामुळे या बॉम्बला डुक्कर बॉम्ब म्हटले जाते. या बॉम्बची आवाजाची तीव्रता कमी असते. जनावराने तोंडात पकडून चावण्याचा प्रयत्न केला असता, हा बॉम्ब फुटतो.\nPrevious articleसत्याचे कलात्मक दर्शन घडवतो, तो खरा कलाकार – डॉ. रामचंद्र देखणे\nNext articleपेट्रोल-डीझेलच्या किंमती गगनाला भिडण्याची शक्यता\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/yavatmal/oral-exams-students-answered-prime-minister-india/", "date_download": "2018-11-17T09:48:14Z", "digest": "sha1:CXXHORUURA7PE4VAXZVH455W7VK5OMM5", "length": 32079, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Oral Exams For Students But Answered By The Prime Minister Of India | तोंडी परीक्षा विद्यार्थ्यांची, मात्र उत्तरे देणार देशाचे पंतप्रधान | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nतोंडी परीक्षा विद्यार्थ्यांची, मात्र उत्तरे देणार देशाचे पंतप्रधान\nदहावीची तोंडी परीक्षा म्हणजे, शिक्षकांनी प्रश्न विचारायचे अन् विद्यार्थ्यांनी उत्तरे द्यायची. पण यंदा विद्यार्थी प्रश्न विचारणार अन् उत्तर देणार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी\nठळक मुद्देदहावी, बारावीच्या परीक्षांचे टेन्शन मोदी करणार कमी\nयवतमाळ : दहावीची तोंडी परीक्षा म्हणजे, शिक्षकांनी प्रश्न विचारायचे अन् विद्यार्थ्यांनी उत्तरे द्यायची. पण यंदा विद्यार्थी प्रश्न विचारणार अन् उत्तर देणार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी गडबडून जाऊ नका, या प्रश्नोत्तराचा परीक्षेशी संबंध नाही, संबंध आहे तो केवळ परीक्षेचे टेन्शन कमी करण्याचा. विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी चक्क पंतप्रधान त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.\nदहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थी अभ्यासाच्या तणावात आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताण तणावातून मुक्त करण्यासाठी १६ फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या शंकांची उत्तरे देणार आहेत. दिल्लीत हा संवाद कार्यक्रम होणार असून देशभरात त्याचे टीव्ही, रेडिओ, यूट्यूब चॅनल, फेसबुक आदींद्वारे थेट प्रसारण केले जाणार आहे.\nया कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता येणार आहेत. त्यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत ‘माय गव्हर्मेंट’ या संकेतस्थळावर इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून प्रश्न नमूद करावा लागणार आहे. या प्रश्नांचा समावेश मोदींच्या कार्यक्रमात होणार असून १६ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १२ या एक तासात त्याची उत्तरे पंतप्रधान देणार आहेत.\nहा कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत दाखविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यासाठी १६ फेब्रुवारीला शाळेत टीव्ही, प्रोजेक्टर असे आवश्यक साहित्य तयार ठेवण्याच्या सूचना आहेत. विशेष म्हणजे, १० ते २८ फेब्रुवारी या कालावधीत दहावीच्या तोंडी परीक्षा आहेत.\nपरंतु, पंतप्रधानांच्या ‘संवाद’ कार्यक्रमासाठी १६ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १२ हा एक तास तोंडी परीक्षेच्या नियोजनातून वगळावा, असेही निर्देश शिक्षण खात्याने दिले आहेत.\n‘नमों’च्या पुस्तकावर विचारा प्रश्न\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक नुकतेच ३ फेब्रुवारीला प्रकाशित झाले आहे. परीक्षांमधील मानसिक ताण-तणावाचा विषय त्यात पंतप्रधानांनी हाताळला आहे. त्यामुळे १६ फेब्रुवारीच्या कार्यक्रमात या पुस्तकाविषयी विशेष करून विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावे, अशी अपेक्षाही शिक्षण खात्याने व्यक्त केली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमिशन 2019 साठी 'असा' असणार भाजपाचा मेगा प्लान\nहिंदी महासागरात वाढणार भारताचे बळ, सेशल्समध्ये उभारणार नाविक तळ\nना सुरक्षा, ना सूचना... वाजपेयींना पाहण्यासाठी मोदी गुपचूप एम्समध्ये गेले अन् सगळेच अवाक् झाले\nविकासाच्या नावाखाली 'अराजक', वाढत्या आत्महत्या प्रकरणांवरुन उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीस सरकारवर टीका\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, सोलापुरातून एकास अटक \n‘मन की बात’मधून नरेंद्र मोदींनी साधला देशवासियांशी संवाद\nलोहारा-वाघापूर बायपासवरील गरीबांची जिल्हा कचेरीवर धडक\nगोरगरीब नेत्ररूग्णांसाठी घरपोच तपासणी\nपाळण्याचा गळफास लागून मुलाचा मृत्यू\nकालव्यात पाणी, पण शेती कोरडी\nउमरखेडमध्ये पारंपरिक वस्तूंचे महत्त्व\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.prashantredkar.com/2017/12/blog-post_12.html", "date_download": "2018-11-17T08:51:10Z", "digest": "sha1:NF3QHGTHJNM34JERY3PUON6EXCLVMO44", "length": 24468, "nlines": 200, "source_domain": "www.prashantredkar.com", "title": "सावनी रवींद्र प्रस्तुत:स्वर हृदयांतरी | सोबत...प्रशांत दा. रेडकर ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\n५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )\nHome छायाचित्रे सावनी रवींद्र प्रस्तुत:स्वर हृदयांतरी\nसावनी रवींद्र प्रस्तुत:स्वर हृदयांतरी\nप्रशांत दा.रेडकर छायाचित्रे Edit\nनादब्रम्ह परिवार आयोजित:मास्टर दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सव:वर्ष २२वे दिनांक:६ जानेवारी २०१७,वेळ:सायंकाळी ६ वाजता,स्थळ:प्रा.रामकृष्ण मोरे सभागृह,चिंचवडसावनी रवींद्र Savaniee Ravindrra प्रस्तुत:स्वर हृदयांतरी आणि भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा(माझ्या कॅमेरा लेन्स मधून)कार्यक्रम ज्या क्रमाने झाला त्याच क्रमाने मी छायाचित्र पोस्ट केली आहे.जे उपस्थित नव्हते त्या, सर्वाना पाहता यावीत म्हणून या अल्बममध्ये ठेवत आहे.\nया कार्यक्रमाची छायाचित्रे पाहण्यासाठी या दुव्याचा वापर करा\nअतिशय सुंदर रीतीने साजरा केलेल्या या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते माझा सत्कार झाला हे मी माझ भाग्य समजतो.कारण असे क्षण आयुष्यात खूप कमी वेळा येतात.\nकार्यक्रम सुरु होण्याआधी पासून मी सभागृहात उपस्थित होतो. डॉ.वंदना काकूंचा साधेपणा माझ्या मनाला विशेष भावला कारण त्या स्वत: जातीने सर्व तयारीत सहभागी तर होत्याच,पण अगदी लगबगीने कोणाची वाट न बघता,स्वत: त्यांनी झाडाची कुंडी स्टेजवर उचलून ठेवलेली मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे.(माणसाची खरी ओळख अश्या छोट्या छोट्या कृतीतूनच होते.मला तरी हे खूप आवडल.)\nकार्यक्रमाची सुरुवात साधारण ६:२०च्या दरम्यान झाली.साधारणपणे एका कार्यक्रमात २५ गाणी सादर केली जातात,पण या कार्यक्रमात सावनीने जवळ जवळ ४० गाणी सादर केली.कार्यक्रम ११:४५ पर्यंत सुरु होता.सावनीचे सादरीकरण अतिशय उत्तम दर्जाचे झाले.अनुभवी फलंदाजाच्या उपस्थितीत जशी दुस-या फलंदाजाची ज्याप्रमाणे फलंदाजी बहरते,अगदी तसच तिच सादरीकरण झाल.\nदीप्ती भागवत यांच सूत्रसंचालन वादातीत आहे,जितक्या छान त्या दिसतात तितकीच त्यांची शब्द हाताळायची हातोटी सुंदर आहे.भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या तोंडून गीता मागचा खरा अर्थ जाणून घ्यायला मिळाला.त्यामुळे काही गाण्यांबद्दल माझ्या मनात असलेल्या शंकांचं निरसन झाल.सर्व वाद्यवृंद,सहगायक यांनी आपापली जवाबदारी अतिशय\nचोखपणे पार पाडली.या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा.हा देखील मला याची देही याची डोळा पाहता आला.पंडितजीचा स्पष्टवक्तेपणा मनापासून आवडला.\n२०१६ मध्ये सावनीच अधिकृत app आणि वेबसाईट सुरु झाली.स्वत:च अधिकृत app असलेली ती पहिली मराठी गायिका ठरली.हे मोफत app अतिशय छोटे\nआहे,तुमच्या मोबाईल मधली जास्त जागा घेत नाही.ते तुमच्या android मोबाईलमध्ये install करण्यासाठी,प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोर उघडा,सर्चमध्ये\n\"savaniee ravindrra\" टाईप करा.आणि हे app तुमच्या मोबाईल वर प्रस्थापित करा.असे केल्याने तुम्हाला सावनीची माहिती मिळेल,गाणी बघता आणि ऐकता येतील.या\nव्यतिरिक्त तुम्हाला तिच्या कार्यक्रमाची माहिती,मेसेज मधून ती वेळोवेळी देत राहील.मग तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या आवडता गायिकेसाठी थोडी जागा नक्की द्या\nडायरेक्ट डाउनलोड लिंक इथे आहे:\nपण, २०१६ वर्ष संपले आहे,२०१७ सुरु झाले आहे,या वर्षीही दोन नवीन प्रयोग होणार आहेत,असे करणारी ती मराठीमध्ये पहिलीच असेल.लागेल ती मदत मी करीनच .पहिल्या प्रयोगाचे प्रात्यक्षिक तयार आहे.फक्त तो जाहीर होण बाकी आहे.app आणि वेबसाईट ही अशीच २०१५मध्ये तयार होती,पण ती तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचायला दीड वर्षाचा काळ गेला. आता बघू या नवीन प्रयोगासाठी किती वेळ घेते काका लक्ष द्या आणि जरा सावनीला सांगा\nफेसबुकवर शेअर करा ट्विटरवर शेअर करा गुगलप्लसवर शेअर करा\nमी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.\n1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.\n**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या \"ब्लॉग माझा २०१५\"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला \"दुस-या क्रमांकाचे\" पारितोषिक मिळाले आहे.\n**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\nकोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\n४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे\nsavaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra\nविभागवार माहिती इथे वाचता येईल\nविभागवार लेख वाचण्यासाठी इथे टिचकी द्या ABP माझा ब्लॉग माझा २०१५ स्पर्धेतील विजेतेपद (1) इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security) (20) इंटरनेटसाठी उपयुकत माहिती (50) उपयुक्त सॉफ्टवेअर(Useful Software) (12) ऑनलाइन मराठीमध्ये लिहा.(online Marathi Typing) (1) ऑनलाईन खेळ खेळा(Free Online Games) (1) ऑनलाईन टिव्ही चॅनेल्स (Online TV Channels) (1) ऑनलाईन पैसे कमवा (4) क्रिकेटविश्व (2) खळबळजनक माहिती (4) छायाचित्रे (41) जीमेल टिप्स आणि ट्रिक्स(Gmail Tricks And Tips) (12) ट्विटरचे तंत्रमंत्र (1) दिनविशेष (1) दृकश्राव्य गप्पा करा (1) नोकरी संदर्भ (1) प्रेम(prem) (3) फेसबूक टिप्स आणि ट्रिक्स(Facebook Tips And Tricks) (55) ब्लॉगर टेंपलेट्स(blogger Templates) (3) ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) (108) मराठी कविता ऑडियो(Marathi Kavita Audio) (4) मराठी कविता व्हिडियो(Marathi Kavita Video) (2) मराठी कविता(marathi kavita) (1) मराठी कवी/कवयित्री (11) मराठी चारोळीसंग्रह ई-आवृती(Marathi Charolya) (1) मराठी चारोळीसंग्रह(Marathi Charolya) (2) मराठी चारोळ्या (31) मराठी टेक्नॉलॉजी विषयीचे लेख(Marathi Technology) (9) मराठी दिवाळी अंक(Marathi Diwali Ank) (1) मराठी देशभक्तीपर कविता (1) मराठी प्रेमकथा(Marathi Premkatha) (3) मराठी प्रेमकविता(Marathi Prem Kavita) (17) मराठी बातम्या (1) मराठी ब्लॉगविश्व(Marathi Blog vishva) (1) मराठी मधून PHP शिका (1) मराठी लघुकथा(Marathi LaghukaTha) (1) मराठी लेखक-लेखिका (17) मराठी विनोद (7) मराठी शब्द(Marathi Shabda) (3) मराठी शॉर्टफिल्म (2) मराठी सुविचार (8) मराठीमधून CSS शिका (1) माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र (1) मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) (19) मोबाईल फोन टिप्स आणि ट्रिक्स(Mobile Tricks And Tips) (17) रोजच्या व्यवहारातील उपयुक्त माहिती (1) वर्डप्रेस (3) वेबडिजायनिंग(Web Designing) (14) संगणकाचे तंत्र-मंत्र (PC Tips And Tricks) (7) संपुर्ण हिंदी चित्रपट(bollywood movies)Online कसे पाहाल (1) संस्कृत सुभाषिते (11) हवे ते गाणे ऑनलाइन ऐंका(online music listen) (2)\nशब्दांचा रंग आणि आकार बदला\nअल्पपरिचय आणि मनातले काही\nमाझ्या अनुदिनीवरील विविध विषयावरील माहिती वाचण्यासाठी,अनुक्रमणिका अथवा वर दिलेला \"विभागवार माहिती\" पर्यायाचा वापर करावा.\nप्रकाशित पुस्तके:१)मनात माझ्या २)स्पर्श नवा(चारोळी संग्रह)शारदा प्रकाशन,ठाणे.\nगायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\n१)आवडता ब्लॉगर पुरस्कार:बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२.\n२)ABP माझा \"ब्लॉग माझा स्पर्धा २०१५\" दुसरा क्रमांक\nमी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.माहिती आवडली तर जरूर शेअर करावी,पण कृपया उचलेगिरी करून ती स्वत:च्या नावाने स्वत:च्या अनुदिनीवर डकवू नये.राजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उपयोगी आहेत.मी सध्या सोशल नेट्वर्किंग साईटवर जास्त सक्रीय असतो आणि माझ्या इतर वेबसाईटच्या निर्मितीमध्ये गुंतल्याने व्यस्त असतो .\nमी डिजाईन केलेली माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि फेसबुक, android अ‍ॅप,अवश्य बघा:\nसध्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या वेबसाईटस\n३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\nप्रशांत दा. रेडकर :-)\nबघितलस खूप आठवते आहेस..मी बनवलेली मराठी शॉर्टफिल्म\nहवी हवीशी वाटतेस तू.\nफेसबुक वर मेसेज करा\nसुंदर एक गाव आहे....\nतिथल्या प्रत्येक वळणा वरती,\nफक्त तुझे नाव आहे.\nजेव्हा मी कुठे दिसणार नाही.\nहुंदके आवरायला वेळ लागेल,\nतरीही मी हसणार नाही.\nमाझ्या अनुदिनीचे Android App इथे डाउनलोड करा\nरोज एक मनाचे श्लोक\nCopyright © 2014 सोबत...प्रशांत दा. रेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-filing-fir-against-parking-agency-prozone-mall-70756", "date_download": "2018-11-17T09:02:58Z", "digest": "sha1:ZJKO6ZQ6UD5EN3DJSGQUKBK6HVU2KNM4", "length": 13811, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news Filing an FIR against the parking agency in the ProZone Mall प्रोझोन मॉलमधील पार्कींग एजन्सीच्या विरोधात गुन्हा दाखल | eSakal", "raw_content": "\nप्रोझोन मॉलमधील पार्कींग एजन्सीच्या विरोधात गुन्हा दाखल\nगुरुवार, 7 सप्टेंबर 2017\nपार्कींग शुल्काची अनधिकृत आकारणी\nऔरंगाबाद : प्रोझोन मॉल (इंपेरियल मॉल) मधील पार्कींग शुल्क वसूल करणाऱ्या एजन्सीच्या विरोधात अनधिकृत पार्किंग शुल्क वसुली केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nपार्कींग शुल्काची अनधिकृत आकारणी\nऔरंगाबाद : प्रोझोन मॉल (इंपेरियल मॉल) मधील पार्कींग शुल्क वसूल करणाऱ्या एजन्सीच्या विरोधात अनधिकृत पार्किंग शुल्क वसुली केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nशहरातील सर्वात मोठ्या प्रोझोन मॉलमध्ये सुरवातीला पार्कींग शुल्क आकारणी होत नव्हती, मात्र गेल्या काही वर्षापासून मॉलमध्ये वीस ते पंचवीस रुपये पार्कींग शुल्क वसुल करणे सुरु केले होते. या विरोधात नागरीकांनी पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीच्या अनुशंगाने पोलिस उपनिरिक्षक श्रीकातं नवले यांनी चौकशी केली. त्यावेळी प्रोझोन मॉलने पार्कींग वसुलीसाठी सेक्‍युअर पार्कींग सोल्युशन प्रा. लि. यांच्याबरोबर करार केल्याचे आढळून आले. वास्तविक पहाता पार्कींग एजन्सीला अशा प्रकारचा कुठलाही अधिकार नाही. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पावतीवर वसुल करणाऱ्याचे नाव नाही, जीएसटी क्रमांकही नाही. त्यामुळे श्रीकांत नवले यांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार एजन्सीच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक निरिक्षक ए. व्ही. सातोदकर यांच्याकडे देण्यात आला. शहरातील अन्य अनाधिकृत पार्कींगच्या विरोधातही असेच गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगीतले.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nपाकसोबत मैत्री केल्यास काश्‍मीरमध्ये शांतता नांदेल - अब्दुल्ला\nमहिलेच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान\nगिरीश महाजनांचा ठेका अन्‌ पोलिस निरीक्षकाची दौलतजादा \nमाझ्यावर आरोप करण्यात काहींना आनंद वाटतो - खडसे\nगुजरात सरकारची 'ब्लू व्हेल'वर बंदी\nजुहू येथील इमारतीला आग; पाच जणांचा मृत्यू\nठाणे: कळव्यात महिला पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या\nदोन्ही देशांचे हित एकातच : नरेंद्र मोदी\nगणेश विसर्जनादरम्यान राज्यात 16 जणांचा मृत्यू\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nअवघ्या नऊ तासांत माहीची सुटका\nपिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी...\nनगरसेवक जगताप यांना अटक\nपुणे - नगरसेवकपदाचा गैरवापर करून बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या आरोपावरून सुभाष जगताप, उषा जगताप यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात लाचलुचपत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-plant-tissue-workshop-over-96604", "date_download": "2018-11-17T09:32:33Z", "digest": "sha1:S73OT3RIUNB4DUGQQILMK576NQTB5QOE", "length": 14922, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news plant tissue workshop over प्लान्ट टिशू कल्चर कार्यशाळेचा समारोप | eSakal", "raw_content": "\nप्लान्ट टिशू कल्चर कार्यशाळेचा समारोप\nबुधवार, 7 फेब्रुवारी 2018\nहडपसर : आयुष्यात अनेक संकटे येतात. हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याने कोलमडून जाऊ नका. यशस्वी होण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षणाचा ध्यास घ्या. टिशू कल्चर सारखा कोर्स नाविन्यपूर्ण कोर्स आहे. वनस्पतीची कृत्रिम पद्धतीने होणारी वाढ, मातीविना वनस्पस्तीची निर्मिती करणे, कुठल्याही प्रकारचे अनुकूल वातावरण नसताना वनस्पतींपासून उत्पादन घेणे. या गोष्टी यातून शिकण्यासारख्या आहेत. त्या वनस्पतीचा फायदा शेतकरी, समाज, यांना होणार आहे. त्यासाठीची जनजागृतीची आवश्यकता आहे, असे मत प्रा. डॉ. संतोष गोपाळे यांनी व्यक्त केले.\nहडपसर : आयुष्यात अनेक संकटे येतात. हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्याने कोलमडून जाऊ नका. यशस्वी होण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षणाचा ध्यास घ्या. टिशू कल्चर सारखा कोर्स नाविन्यपूर्ण कोर्स आहे. वनस्पतीची कृत्रिम पद्धतीने होणारी वाढ, मातीविना वनस्पस्तीची निर्मिती करणे, कुठल्याही प्रकारचे अनुकूल वातावरण नसताना वनस्पतींपासून उत्पादन घेणे. या गोष्टी यातून शिकण्यासारख्या आहेत. त्या वनस्पतीचा फायदा शेतकरी, समाज, यांना होणार आहे. त्यासाठीची जनजागृतीची आवश्यकता आहे, असे मत प्रा. डॉ. संतोष गोपाळे यांनी व्यक्त केले.\nरयत शिक्षण संस्थेच्या एस. एम जोशी महाविदयालयांमध्ये वनस्पतीशास्त्र विभागाच्यावतीने प्लॅन्ट टिशू कल्चर कार्यशाळेचे 15 दिवस आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॅा. गोपाळे बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य अरविंद बुरुंगले, उपप्राचार्य डॉ. अशोक धुमाळ, डॉ अशोक धामणे, विभाग प्रमुख डॉ. शिल्पा शितोळे, डॉ. हेमलता करकर, डॉ. दत्तात्रय हिंगणे , डॉ. शाम मिसाळ, प्रा. संजय जडे, डॉ अशोक पंढरबाळे, प्रा. सुप्रिया नवले, डॉ. मनीषा सांगळे, प्रा. सायली गायकवाड, प्रा. ऋषिकेश खोडदे, प्रा. आनंद हिप्परकर, डॉ. मनीषा सांगळे उपस्थित होते.\nडॅा. बुरुंगले, म्हणाले की पारंपरिक शिक्षण बरोबर कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याची गरज ओळखून टिशू कल्चर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मातीविना रोप कसे तयार करता येते. त्याचे महत्व व फायदे प्रत्यक्ष मुलांना कृतीतून शिकता यावे. शेतकऱ्याला त्याचा फायदा व्हावा व विद्यार्थ्यांनी वेगळा व्यवसाय करावा, हा उद्देश ठेऊन तशा प्रकारची सुविधा विध्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंधरा दिवसात विद्यार्थ्यांनी रोप निर्मितीचा अनुभव प्रकट करून आत्मविश्वास व कौशल्य प्राप्ती झाल्याचे सांगितले. तसेच त्या विद्यार्थांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, तसेच विविध महाविद्यालायीन विद्यार्थ्यांनी येथील टिशू कल्चर कार्यशाळेस भेट देऊन रोप निर्मितीचे संशोधन केले.\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\n'त्या' संस्थांमधील शिक्षकांची पदे होणार रद्द\nसोलापूर : राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षकांचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्याची दखल घेत शिक्षण विभागाच्या अप्पर मुख्य सचिव...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/electric-shock/", "date_download": "2018-11-17T09:37:09Z", "digest": "sha1:R4XF56QPLDRTB5GZ2VIWMEQAVNRSFRRT", "length": 9998, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Electric Shock- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nठाण्यात टीएमटीच्या बसस्टाॅपवर विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू\nठाण्यातल्या टीएमटीच्या बस स्टॉपवर बसलेल्या व्यक्तीचा वीजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची घटना ठाण्यात घडलीये. मोहम्मद डोसा असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.\nशॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू, संतप्त पालकांची सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याला मारहाण\nविजेच्या धक्क्यानं राज्यात 4,625 जणांचा मृत्यू\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/839?page=5", "date_download": "2018-11-17T08:41:57Z", "digest": "sha1:3YVEEGDY35GHYDBZQIURTPPYVL3MIU7A", "length": 13758, "nlines": 197, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उपक्रम : शब्दखूण | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली /उपक्रम\nमराठी भाषा दिन २०१८\nमराठी भाषा दिन २०१८\nRead more about मराठी भाषा दिन २०१८\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - सवाल जवाब - २७ फेब्रुवारी - मराठी चित्रपट\nमनामनातील खेळ असती निराळे\nहर एक खेळाचे नवे रंग नवे तराणे\nखेळाचा सामना असतो मोठा चुरशीचा\nखेळ रंगता सवाल नसतो मर्जीचा.\nआपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांची कोडी सोडवत असतो. कधी वर्तमानपत्रातले, मासिकातले तर हल्ली मोबाईलमध्ये आणि रोज आयुष्यात. या खेळात आपण खेळणार आहोत सवाल-जवाब.\n१. संयोजक रोज एक विषय देतील.\n२. विषयाला अनुसरून एक कोडे देतील.\n३. जो सगळ्यांत आधी बरोबर उत्तर लिहील तो पुढचे कोडे देणार.\n४. एखादे कोडे अडल्यास जमेल तसा क्लू द्यावा.\nपहिला विषय : मराठी चित्रपट\nमराठी भाषा दिन २०१८\nRead more about मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - सवाल जवाब - २७ फेब्रुवारी - मराठी चित्रपट\nमराठी भाषा दिन २०१८ - लहान मुलांसाठी उपक्रम घोषणा\nमराठी भाषा दिन २०१८ - लहान मुलांसाठी उपक्रम घोषणा\nज्ञानपीठ विजेत्या कुसुमाग्रजांनी ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगती चालती द-याखो-यातील शिळा’, अशा शब्दांत मराठी भाषेचा गोडवा गायला आहे. मराठी भाषेचे इतके गर्भरेशमी वर्णन करणारे कुसुमाग्रज हे चिंतनशील लेखक, कवी, नाटककार होते. त्यांच्या मराठी भाषेसाठी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो. आपल्या ह्या भाषेची गोडी पुढल्या पिढीपर्यंत पोचावी म्हणून हा उपक्रम.\nमराठी भाषा दिन २०१८\nRead more about मराठी भाषा दिन २०१८ - लहान मुलांसाठी उपक्रम घोषणा\nमराठी भाषा दिन २०१८ - उपक्रम - रसग्रहण\nRead more about मराठी भाषा दिन २०१८ - उपक्रम - रसग्रहण\nमराठी भाषा दिन २०१८ - उपक्रम - आली लहर लावला पोस्टर\nआली लहर लावला पोस्टर\nएक आटपाट नगर होतं. नगरातल्या (कोणत्याही) गल्लीमध्ये ह्या महिन्यात लावलेलं हे पाचवं पोस्टर होतं. एकाच खांबावर सोयीनुसार आधीचं पोस्टर उतरवून नवीन पोस्टर चढवायचं हा जणू कार्यकर्त्यांचा दिनक्रमच झालेला. आधी जाहिरात, आमदार, खासदार ह्यांच्या वाढदिवस वगैरेचे पोस्टर लागायचे आणि गल्लीतले नेते शुभेच्छूक असायचे. आता गल्लीतल्या नेत्यांचा पोस्टर असतो आणि चड्डीतली पोरं त्यावर शुभेच्छूक असतात. रोज तीच तीच पोस्टर बघून कंटाळा आला आहे.\nमराठी भाषा दिन २०१८\nRead more about मराठी भाषा दिन २०१८ - उपक्रम - आली लहर लावला पोस्टर\nमराठी भाषा दिन २०१८ - उपक्रम - ते दोघे\nबऱ्याचदा आपण समोरच्या दोन व्यक्तींचे हावभाव बघून त्यांच्यात नेमके काय बोलणे चाललंय याचा अंदाज लावतो. काही वेळा तो बरोबर असतो तर काही वेळा फसतो.\nमराठी भाषा दिन २०१८\nRead more about मराठी भाषा दिन २०१८ - उपक्रम - ते दोघे\nमराठी भाषा दिवस २०१८ - संयोजक हवेत\nकविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो . २०१५ चा अपवाद वगळता गेली ७ वर्षे आपण हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. या वर्षी ही काही मायबोलीकरांनी आवर्जून तो साजरा करण्यासाठी विचारपूस केली आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.\nउपक्रमात सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.\nयाआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.\nमराठी भाषा दिवस २०१८\nRead more about मराठी भाषा दिवस २०१८ - संयोजक हवेत\nजसा उद्या तसाच आजचा दिवस\nतरीही कारण ह्या दिवसाचे ख़ास\nआहे आज तुझा वाढदिवस\nसुंदर वर्षाचा जणु सुवर्णकळस\nराहु दे कायम गगन ठेंगणे\nदृढ़ निश्चयाने छान सजू दे\nआयुष्याची सुंदर स्वप्न रंगवणे\nजगण्याचा असे एक दिलासा,\nतुझ्या लास्य अमृत हसण्यात\nमृत्युसही जिथे संजीवनी देई\nगुंततो जीव नव्याने जगण्यात\nमायबोली गणेशोत्सव २०१७ - मतदान\nhttps://www.maayboli.com/node/63704 - रंगेबिरंगी बुटपॉलिश \"शिंकलास्की पॉलिश\" - मामी\nRead more about मायबोली गणेशोत्सव २०१७ - मतदान\nरंगरंगोटी- विराज- ४.५ वर्षे\nमायबोली गणेशोत्सवात भाग घ्यायचे विराजचे हे पहिलेच वर्षं, त्यामुळे तो गणपतीचे चित्र रंगवून देण्यासाठी उत्सुक होता. घरी १० दिवसांचा गणपती असल्याने घरच्या गणपतीकडे बघत हे चित्र रंगवण्यात आले आहे\nRead more about रंगरंगोटी- विराज- ४.५ वर्षे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/educational-toys/latest-educational-toys-price-list.html", "date_download": "2018-11-17T09:11:20Z", "digest": "sha1:B6SLDGNNTHZ5NEDFVWQ6FU2NTHOC42Z5", "length": 14574, "nlines": 371, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या एडुकेशनल तोय्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest एडुकेशनल तोय्स Indiaकिंमत\nताज्या एडुकेशनल तोय्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये एडुकेशनल तोय्स म्हणून 17 Nov 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 687 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक किंडर क्रीटीव्ह अल्फाबेट अनिमल्स विथ कनॉब & पिसातुरेस 515 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त एडुकेशनल तोय्स गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश एडुकेशनल तोय्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 687 उत्पादने\nशीर्ष 10 एडुकेशनल तोय्स\nकिंडर क्रीटीव्ह कॅपिटल & लोवेरा अल्फाबेट्स विथ कनॉब्स\nकिंडर क्रीटीव्ह हनी बी माझे गमे\nकिंडर क्रीटीव्ह शाप सॉर्टर ट्रॅफिक सिग्नल\nफुंसकूल फन कॅमेरा 5079100\nएकटा एकटा फैरी ग्लिटर डोम्स\nएकटा एकटा क्रीटीव्हिटी सेंटर गमे\nट्रीपपले एस द्रव N लेकरं\nएकटा एकटा फेबूलोस फिंगर फॅन्सी फीट\nएकटा एकटा मग्सटीले सिनियर A मॅग्नेटिक ज्वेलरय\nझेपह्यर सेंड क्राफ्ट Aqua\nप्लायसकूल लेअरनिमल्स काउन्ट विथ मी गिरफळफ\nप्लायसकूल लेअरनिमल्स चोंपीं ओप्पोसिट्स गातोरिफिक\nप्लायसकूल लेअरनिमल्स कलर मी हुंगरी हिप्पो\nलेफरोग कॅन मु मर ब्राउन\nक्रीटीव्ह s ब्रेन बूस्टर्स 2\nशेंगशू ३क्स३ गोल्ड मिररोर कबे\nडायान मफ८ ४क्स४क्स४ मॅजिक रेवेंगे कबे\nमेलिसा & डग फ्रॉइकिंग फ्रॉग पूल तोय\nस्मार्ट I कनौ मय सुमस\nस्मार्ट रोल & तेल\nस्मार्ट I कॅन तेल तिने\nस्मार्ट I कनौ मय 123\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2018 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2012/01/", "date_download": "2018-11-17T08:47:55Z", "digest": "sha1:VWWMQELD6UGQHMQMUH6TTI3MWW5VE3MP", "length": 80347, "nlines": 257, "source_domain": "blog.khapre.org", "title": "Archive for January 2012", "raw_content": "\nमानवी जीवनाचे हें दुःखांनी कलुषित झालेले स्वरूप आहे त्या अवस्थेत पतकरणे हेंच केशवसुतांच्या वास्तववादाचें प्रमुख अंग होय. जीवन आहे हें असें अपूर्ण व दुःखपूर्ण आहे—हें जीवनाचे यथार्थ स्वरूप स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नाही. हें मानवी जग अनेक व्यथांनी ओतप्रोत भरलेलें असून तें सर्वस्वी अपूर्ण आहे हें सत्य प्रथम गृहीत धरून, तें पतकरून, मग त्या दुःखपूर्ण व अपूर्ण जगाला शक्य तितकें आनंदमय, सुखमय व पूर्ण करण्यासाठी अपार परिश्रम करणे हें त्यांच्या काव्याचें रहस्य होय.\nत्यांना ह्या वास्तव पृथ्वीचा त्याग करावयाचा नसून जमलें तर स्वर्गच खाली आणावयाचा आहे----म्हणजेच ह्या पृथ्वीला स्वर्गाचें स्पृहणीय स्वरूप प्राप्त करून द्यावयाचे आहे, ही महत्वाची गोष्ट त्यांच्या काव्यात दिसतें.\nहें जग मनुष्य़ निर्माण हो्ण्यापूर्वी स्वर्गतुल्य होतें पण पुढे मानव निर्माण करण्याची भलतीच कल्पना प्रूथ्वीच्या मनांत आली, आणि तिने मानवाची निर्मिति केली. पण तोच मानव आपली आई जी पृथ्वी तिलाच लाथेनें ढकलून तों स्वर्गात भरारी मारण्यास सज्ज झाला—आणि ही विलक्षण कृतघ्नता पाहिल्याबरोबर स्वर्ग भयंकर संतापला व त्या आवे्गानें तो इतका दूर निघून गेला की पृथ्वीचा व त्याचा संबंधच अशक्य झाला, हे विलक्षण वास्तववादी सत्य केशवसुतांच्या कवितेंत प्रकट होते.\nभारतात वास्तुशास्त्राचा विचार १९९० च्या दशकात होऊ लागला. त्यापूर्वी कोणीही वास्तुशास्त्र पाहात नव्हते. काही लोकांनी मग अर्थार्जनाचे साधन म्हणून याचा प्रसार करावयास सुरूवात केली. लोकांना भिती दाखवून पैसे उकळायला सुरूवात केली. १९९० पूर्वी पार आपण ज्ञानेश्वरांच्या काळापर्यंत मागे जाउन पाहिले असता कोणाही संतांच्या अभंगात वास्तुबद्दल उहापोह नाही. मग त्याकाळी वास्तुचे दुष्परिणाम जाणवत होते काय\nकोणताही गड बांधतांना, ताजमहाल बांधतांना, शनिवारवाडा, मंदिरे बांधतांना त्याकाळी वास्तुशास्त्राचा विचार केलेला कोणत्याही दप्तरात उल्लेख आढळत नाही. आजसुद्धां हे तथाकथीत वास्तुशास्त्रज्ञ दावे करतात, त्यामध्ये किती तथ्य आहे हा संशोधनाचाच विषय आहे.\nआहे, वास्तुशास्त्रावर मयमतम सार‍खे ग्रंथ आहेत, पण ते नीट समजावून घेऊन कोणीही मार्गदर्शन करीत नाही.\nजाणकारांनी मयमतम् ग्रंथ अभासून अवश्य आपल्या वास्तुचा अभ्यास करावा.\nकजियुगांत एकंदर सहा शककर्ते होतील असे विद्वान् ऋषींनी लिहून ठेवले आहे. त्या सहातून तीन होऊन गेले आणि तीन अद्यापी व्हावयाचे आहेत. ते शककर्ते खालील प्रमाणे-----\nपहिला—इंद्रप्रस्थ म्हणजे दिली येथील युधिष्ठिरशक----३,०४४ वर्षे\nदुसरा—उज्जयिनी येथें विक्रमशक संवत्----१३५ वर्षे\nतिसरा—पैठन येथें षलिवाहन शक----१८,००० वर्षे‍\nचौथा—वैतरणेच्या कांठीं विजयाभिनंदन शक----१०,००० वर्षे\nपांचवा—बंगाल देशांत धारातीर्थी नागर्जुन शक----४,००,००० वर्षे\nसहावा—कर्नाटकांत करवीरपत्तनी कल्कीशक----८२१ वर्षे\nअशी एकंदर कलीयुगांची ४,३२,००० वर्षे होतात.\nसांप्रत शालिवाहनाच शक चालू आहे.\nहे सर्व असे असतांना २०१२ डिसेंबरमध्ये जगाचा नाश होणार आहे यावर कसा विश्वास ठेवावा\nपुण्यास सवाई माधवराव रहावयास आल्यानंतर गणेशोत्सव पेशवे सरकारच्या योग्यतेस साजेशा थाटाने साजरा होत असे.\nमल्हार बल्लाळी याने पुरंदरवरून ता. २९-८-१७७८ रोजी लिहीलेले पत्र असे-\nपुरंदरी श्रीगणपतीचा उत्सव चतुर्थीपासून काल शुक्रवारपर्यंत यथास्थित जाहला. रात्रौ नित्य श्रीमंत कथेस बसत होते. दीड पावणे दोन प्रहरपर्यंत रात्र कथेस होत असे. काल सहा घटिका दिवस शेष राहिला होता, तेव्हां गणपतीचे प्रस्थान जाहले. स्वारी समागमे श्रीमंत गेले होते. पर्जन्याची झड बसली होती, परंतु स्वारी जातेसमयी चांगला पर्जन्य उघडला होता. स्वारीस शोभा फारच चांगली आली होती. राजहंस बच्चा हती याजवर जरीपटका दिला होता व तेजरावा हत्तीण शिवापुरहून आणिली होती. तिजवर नौबत ठेविली होती. श्रीमंतांची मर्जी बहुतच प्रसन्न होती. आज तेजरावा हत्तीण मागती शिवापुरास रवाना केली. स्वारीचा बंदोबस्त राजश्री बळवंतराव पटवर्धन याणी चांगला केला होता. आपण श्रीमंतांचे पालखीजवळ होते. स्वामीच्या वाड्यापुढील रस्याने थोरल्या तळ्याकडे स्वारी गेली होती. ( पे. द. ४३ )\nया उत्सवाचे वेळी सवाई माधवरावांचे वय अवघे पांच वर्षांचे होते. श्रीमंतांची स्वारी गडावर असल्यामुळें गणेशोत्सव अशा रितीने तेथें होत असता पुण्यांत शनिवारवाड्यांत\nउत्सवाची तयारी होत असे. याचा वृत्तांत पुरंदराहून सखारामबापू यांनी ता. ५-९-१७७४ रोजी नारो अप्पाजी खासगीवाले यांस लिहीला. ( पे. द. ३२ ता. ५-९-१७७४ )\nयावरून असे समजायला हरकत नाही, गणेशोत्सव पेशवेकाळापासून होता, फक्त त्याला समाजात लोकप्रियता आणली ती लोकमान्य टिळकांनी.\nपरधर्माची लाट देशावर कित्येक शतकें टिकून ओसरली तरी तिचे दुष्परिणाम खरडून काढून स्वधर्म व खसंस्कृति यांची स्थापना करण्यास किती कष्ट पडतात हें वरील हकीकत वाचून कळण्यासारखे आहे. अर्थात्‍ अशा प्रकारचे झगडे वरचेवर करण्याचे प्रसंग हिंदूवर आल्यामुळें त्यांना आपली घडी मनाजोगी कधींच कधींच बसवितां आली नाहीं. हिंदुसमाजात आगंतुक दोष तसेच कायमचे राहून गेले. तथापि एवढा मोठा हिंदुसमाजात आपली संस्कृति न नीतिमत्ता बर्‍याच प्रमाणात टिकवूं शकला, याचे परकीय राज्यकर्त्यांनाहि आश्चर्य वाटले. ज्या मालकम साहेबाच्या ग्रंथातूनच वरील उतारा घेण्यात आला आहे त्या मालकम साहेबाने या बाबतींते दिलेला अभ्रिप्राय मननीय आहे. तो म्हणतो. ‘हिंदी लोकांत बरेच नैतिक दोष आढळतात. जुलूम व अंदाधुंदीची राज्यपद्धति यांचा तो परिणाम आहे. पण त्यांतून हिंदुस्थान देश आतां बर्‍याच अंशी मुक्त झाला आहे. हिंदुस्थानांत आजवर कित्येक स्थित्यंतरे घडून आली व जुलमी राज्येहि होऊन गेली. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत हिंदी लोकांतील बर्‍याच मोठया जनसमूहाने इतके सद्‌गुण व नीतिमत्ता कायम राखली, असले उदाहरण जगांत इतरत्र पहावयास सांपडणार नाहीं. त्याचे श्रेय हिंदु लोकांच्य धर्मसंस्थाना, विशेषतः ज्ञातिसंस्थेलाच दिले पाहिजे. ज्या ज्ञातिसंस्थेने त्यांना फार प्राचीन काळीं सांप्रतच्या दर्जास चढविले आहे, त्याच ज्ञातिसंस्थेने त्यांना त्याच ठिकाणीं स्थिर करुन ठेवले हेहि खोटे नव्हे. हिंदूंच्या (धर्म) संस्थापासून त्यांना जे फायदे झाले आहेत त्यांपैकीच चोरी, दारुबाजी व अत्याचार यांचा अभाव हे फायदे असून त्याशिवाय कौटुंबिक बंधने व मायापाश यांचीहि योग्यता कमी नाही. आतां त्यांच्या कांहीं चाली व भोळसरपणा असा आहे कीं, त्याबद्दल कोणीहि खेदच दर्शवील.’\nदर्भ आणि आभार - पेशवेकालीन महाराष्ट्र, लेखक-वासुदेव कृष्ण भावे, डिसेंबर सन १९३५.\nधार येथील एका बावीशे ब्राह्मणाचे घरील १६९ वर्षांचे दोन जुने कागद सांपडले. त्यांत श्रीमंत बाळाजी बाजीराव पेशवे यांचे वेळीं एतद्‌देशीय ब्राह्मणांचे आचारांत शास्त्रविरुद्ध प्रचार चालू होते ते बंद करुन शास्त्रोक्त आचार चालू करण्याबद्दल आज्ञा लिहिल्या आहेत. त्या दोन कागदांपैकी एक निषिद्ध आचारांची यादी असून दुसरे यशवंतराव पवार यांनीं वर्तमान भावी कमाविसदारांचे नावें लिहिलेलें ताकीदपत्र आहे. ते संक्षेपानें येणेंप्रमाणें\nश्री. यादी धर्मस्थापना शास्त्रप्रमाण वेदपुरुषाज्ञाप्रमाण नाना धर्म प्रवृत्त होत नाना स्थलीं.\n१. गोत्र, प्रवर, शास्त्र, सूत्र, देवमंत्रपूर्वक स्नानसंध्यादि आन्हिक कर्म करावें. पूर्वसंप्रदाय टाकावा.\n२. ब्राह्मण जातीनें घरी रहाट न ठेवावा. सूत स्त्रियांनी न काढावें. पूर्व वृत्तें टाकावीं.\n३. नवरीचे गळ्यांत जवाळी (माळ खारका बदाम पिस्ते इत्यादिकांची) मुचीची (चांभारानें) केलेली न घालावी. आपले घरीं करुन घालावी. ब्राह्मण जातीनें एकादशाह द्वादशाह भोजन न करावे. तेरावे दिवशी. ब्राह्मण सुखरुप भोजनास घालावे.\n४. सौभाग्यवती स्त्रीनें लाखेचा व नरोटीची चुडा न धरावा.\n५. सौभाग्यवती ब्राह्मण स्त्रींचे पंगतीमध्यें विधवेनें मधी बसोन भोजन न करावें.\n६. सौभाग्यवतीनें विधवेचे पंगतीस भोजनास न बसावे.\n७. विधवा स्त्रीनें शेंडी धरुन विष्णु पूजा न करतां ते शेंडी सोडावी. निर्मल मुंडन करावे.\n८. ब्राह्मणाही विवाहामध्यें नवर्‍या-नवरीचे पाईमोचे घालून वैदिक कर्म न करावे.\n९. विवाहामध्यें षोडश संस्कारामध्यें ब्राह्मण जातीहि स्नान करुन अस्पर्श धौत वस्त्र परिधान करुन संध्या, ब्रह्मयज्ञ, तर्पण, नैवेद्य, वैश्वदेव, भोजन, करावें. पूर्व रीत टाकावीं.\n१०. ब्राह्मण जातीनें प्रथम मागणी न करावी, तात्काळ विवाह करावा.\n११. सौभाग्यवती ब्राह्मण स्त्रीनें चोळी धरावी, काचोळी टाकावी.\n१२. सौ. ब्राह्मण स्त्रीनें काशा-पितळेचें बिच्छवे (पायाच्या बोटांतील भूषणें) न धरावें, रुप्याचे धरावे.\n१३. ब्राह्मणादि उदक व स्त्रियांनी खांद्यावरीं व कडेवरी आणावें, मस्तकी जळ न आणावें.\n१४. ब्राह्मण जातीने आटासाठा न करावा.\n१५. ब्राह्मणास ज्यास जेवावयास सांगितलें त्याणें जावें, पोरास समागमे न न्यावें.\n१६ ब्राहण भोजन व स्त्रीसवासीण भोजन यांमध्यें विधवा पंगतीस नसावी.\n१७. भांड अपशब्दोउच्चारणपूर्वक ब्राह्मण स्त्रीनें मणी न धरावे, वेदमंत्रोच्चारणपूर्वक सकल कर्म करावीं.\n१८. समस्त ब्राह्मणाही षोडशकर्म सांगतासिद्धयर्थ ज्या त्या संस्कारी यथासामर्थ्य ब्राह्मण जेवू घालावे.\n१९. समस्त ब्राह्मणाही भोजनकर्माचे ठायीं पवित्र होऊन स्वयंपाक करावा, पक्कान्नें पापड लोणचे आदिकरुन.\n२०. समस्त ब्राह्मणांहीं विवाहामध्यें नवर्‍यानवरीचे मस्तकीं पुष्पमाला बांधाव्या. मोचीयाचे घरचे घरमोड न बांधावे.\n२१. समस्त ब्राह्मण जातीनें मृत प्राण्यांच्या उत्तरक्रिया शास्त्राप्रमाणें कराव्या.\n२२. जो ब्राह्मण मरेल त्याचे स्त्रीचे केस प्रथम अथवा दहावे दिवशीं काढावे तेव्हां शुद्ध.\n२३. समस्त ब्राह्मण स्त्रिया याणी प्रत्यही स्नान सवस्त्र करुन वस्त्रे नित्य धुवोन परिधान करावी. चोळी व लुगडी सोवळी धुवोन ठेवावी.\n२४. गोत्रप्रवर सापिंड निर्णयपूर्वक स्वसूत्रोक्त वेदमंत्रेकरुन विवाहादिक षोडश संस्कार करावे.पूर्व संप्रदाय टाकावा.\n२५. ब्राह्मण जातीच्या समस्त विधवा स्त्रीनें प्रथम रजोदर्शन झाल्यानंतर केस मस्तकीं व आभूषण व चोळी काचोळी लहंगा न धरावी. एक वस्त्र सकच्छ धारण करावें.\n२६. सौ. ब्राह्मण स्त्रीनें नाडे मस्तकी न बांधावे.\n२७. सौ. ब्राह्मण स्त्रीनें गळ्यापासून मस्तकापर्यत यथासामर्थ्य सुवर्ण आभूषण धरावे, रुप्याचे नग मस्तकीं न धरावे.\n२८. सर्व ब्राह्मणाही ब्राह्मणापासून वेदमंत्रांचा उपदेश घ्यावा. त्रिदंडी संन्यासी जटिल गोसावी बैरागी मात्मसाद असे पाखंडी आहेत, त्यांचा मंत्र अथव त्यांचे आज्ञेमध्ये न चालावे. त्यांचा त्याग करावा. ब्राह्मण जातीनें ब्राह्मणापासून उपदेश घ्यावा.\n२९. यज्ञोपवीत रहाटाचे सुताची न करावी. आपले स्वहस्ते सूत काढून करावा आणि धारण करावे समंत्रक.\n३०. ब्राह्मण जातीनें ब्राह्मणोदकेकरुन सर्वदा स्त्रान करावें. समाराधनादिक करावी, तेथें शूद्रोदक नसावें.\n३१. सर्व ब्राह्मण स्त्रीनें सव्य लुगडें नेसून कच्छ धरावा, लहंगा टाकावा.\n३२. सर्व ब्राह्मणाही जेवतेसमयीं एकास एका स्पर्श न करावा. सौभाग्यवती स्त्रीनेंहि स्पर्श न करावें.\n३३. सकल ब्राह्मण जातीनें साता वर्षांनंतर दहा वर्षपर्यत तत्काळ विवाह करावा.\n३४. ब्राह्मण जातीनें ज्या गांवी वधू असेल तेथें सहकुटुंब जाऊन तेथें मंडप घालून देवप्रतिष्ठा करुन लग्न संपादावें.\n३५. ब्राह्मणाही ब्राह्मविधीनें विवाह करावा.\n३६. ब्राह्मण जातीनें आपली कन्या विक्रय करुन विवाह न करावा.\n३७. सकल ब्राह्मण यांचे स्त्रीनें स्वयंपाक करतेवेळेस, भोजन करतेवेळेस दर्याईची (रेशमी) चोळी घालावी किंवा धूत वस्त्र सोवळ्यांत घालावें ते चोळी वस्त्रें धारण करावें.\n३८. समस्त ब्राह्मणाही समाराधना व पितृकार्य व विवाहकार्याचे स्वयंपाक करणें तो स्वयंपाक करणार यांनीं उपोषण असतां पाक करावा अथवा पीठ भक्षावयस द्यावें, आणखी न सेवावे.\n३९. समस्त ब्राह्मण यांचे पुत्रानें वेदाध्ययन करावें.\n४०. जो ब्राह्मण अनाचार न सोडी त्यास वाळीत घालावें. यथोक्त प्रायश्चित्त देऊन शुद्ध करुन घ्यावें.\n४१. समस्त ब्राह्मणाचे पितृकार्यी वेदपाठी ब्राह्मण सांगावे भोजनास.\n४२. समस्त ब्राह्मणाही पितृकार्याचे ठाईं ब्राह्मण बोलावले असतील तितके जेऊं घालावे.\n४३. ब्राह्मणाही शूद्राचे घरीं विवाहादिक कर्म शूद्रकमलाकर ग्रंथप्रमाण करावे. वेदप्रमाण न करावें.\nआनंदराव सुत यशवंत पवार\nसंदर्भ आणि आभार - पेशवेकालीन महाराष्ट्र, लेखक-वासुदेव कृष्ण भावे, डिसेंबर सन १९३५.\nकोठेहि लग्नसमारंभांत भोजनाची व्यवस्था टीपदार असली म्हणजे त्यास ‘नाना फडणिशी बेत’ असें स्तुतिपर शब्दानी संबोधण्यात येते. सवाई माधवरावाच्या लग्नाचा कार्यक्रम खुद्द नानांचा नजरेखालीच झाला असल्यामुळे त्याची योजना किती नमुनेदार असेल हें सांगावयास नकोच. त्यासंबंधाच्या याद्या काव्येतिहाससंग्रहात छापल्या आहेत त्या वाचल्या असता पाटरांगोळ्यापासून नाचरंगापर्यंत सर्व बंदोबस्त कसा शिस्तींत होता याविषयीं खात्री पटते. पेशवाईतील भोजनाच्या बेताची आजहि ख्याति आहे, ती अगदीं यथार्थ होती हे खालील माहितीवरुन सहज लक्षांत येईल.\n“खासे पंगतीस केळीची पाने चांगली थोर मांडावी. फाटकी व डागीळ नयेत. द्रोण दर पानास दहा बारापर्यंत मांडावे. ते चांगले दोहो काडयांचे केळीचे नोकदार असावे. चांगल्या ठशाच्या रुंदाळ रांगोळ्याची रांगोळी घालावी. ती हिरवी, पांढरी, गुलाली वगैरे, तर्‍हतर्‍हेची असावी. पाट एके सुताने सारखे मांडावें. त्यांत खासे पंगतीस रुप्याच्या फुल्यांचे वगैरे चांगले थोर एकसारखे पाहून बसावयास व जागा असेल तसे टेकावयास मांडावे. खासे पंगतीस उदबत्तीची घरे व झाडे रुप्याची असतील ती लावावी. वरकड जागा सोंगटी मांडावी. केशरी गंध अर्काचें व मध्यम असें दोन प्रकारचें करावें. केशरी गंधात केशराची कसर राहू नये. अक्षता उंची कस्तुरीची व मध्यम कस्तुरीची अशा दोन कराव्या. गंध लावणारे चांगले कुशल चौकस माणूस असावे. त्याणी साखळीनें कपाळी लावावें. वाकडे गंध लावू नये. अक्षत लावतेसमयीं नाकास धक्का न लागता कपाळाचा मध्य पाहून लहान. मोठी अक्षत ओघळ न येता वाटोळी लावावी. गंध उभे आडवे ज्यास जसे पाहिजे तसे लावावे. गंध अक्षता लावणार यानी नखे काढून बोटे चांगली करुन लावावे.’\n“अंगास लावावयास केशर व अर्गजा वगैरे सुवासिक एक व साधे पांढरे एक व गुलाबी चंदनाचे व कृष्णागराचे याप्रमाणे चांगली उगाळावी. हातास लावण्याचें गंघ देतेसमयी भागीरथीचा गुलाब (पाणी) वाटीत पुढें ठेवीत जावा.\n“भोजनास भात साधा दोन प्रकारचा. खासा व मध्यम. साकरभात व वांग्याचा भात वगैरे सरासरी दोन करीत जावे. वरण तुरीचे. सांबारी दोन प्रकारची. आमटी दोन प्रकारची. लोणचे दहा प्रकारचे चिरुन व साखरेचे लोणचे. कढी सारे दोन प्रकारची. भाजा दहा बारा प्रकारच्या कराव्या. त्यांत एक दोन प्रकार तोंडली पडवळे वगैरे. मागाहून उष्ण व सगळी वांगी वगैरे उष्ण वाढावी. क्षीर वळवटे दोन प्रकारची. दररोज खिरी दोन प्रकारच्या निरनिराळ्या. पूर्ण पोळ्या सपाटीच्या. पक्कान्नें घीवर फेण्या वगैरे तीन चार प्रकार दररोज. वडे साधे व वाटल्या डाळीचे कढिवडे. तूप साजूक फार चांगले व मध्यम. मठ्ठा, चख्खा, श्रीखंड, अंबरस, खिचडी ओले हरभरे यांचे डाळीचे वगैरे प्रत्यहीं एक प्रकाराची. पापड, सांडगे, फेण्या, तिळवडे, चिकवडया, मीरगोंडे बोडे, मेक्यांच्या काचर्‍या, चांगल्या कोशिंबिरी वीस प्रकारच्या. तिखट चटण्या चांगल्या बारीक वाटून रुचिकर कराव्या. निंबे चिरुन पंचामृत, रायतीं व भरते दोन, आदिकरुन पंचवीस तीस प्रकार करावे. एक दुसरी चमत्कारिक कोशिंबिरी करावी. विचारुन वाढावी. मीठ धुवून पांढरे बारीक करावे. हारीनें एकास एक न लागला हिराव्या, पिवळ्या, लाल, काळ्या वगैरे रंगाचे अनुक्रमाने मध्यें थेंब न पडता गलगल न करता वाटोळया वाढाव्या. हात धुवून मग दुसरी कोशिंबीर वाढीत जावी.\n“भोजनसमयीं समया खाशाचे पंगतीस दोन पात्राआड एक व वरकड पंगतीस चार पात्रा आड एक याप्रमाणें उजळ समया वाती उजळून चांगल्या कोरडया न रहाता भिजवून तेल निवळ पांढरे असेल ते घालून पात्नावर न पाडता तजविजीनें झार्‍यानी समयावर घालावे. रुप्याच्या समया खासे पंगतीस मांडाव्या. त्याजवर तेल रुप्याचे झार्‍यानी घालावे. गुलदानानी गूल काढावे.\n“सदर्हू साहित्य आचारी चांगले शहाणे लावून स्वयंपाक चांगला करावा. पात्रांचा अदमास पुसोन घेऊन दोन प्रहरात भोजने होत अशी तजवीज करावी. लोणची भाज्या वगैरे उष्ण रसाच्या, एक सारख्या हारीने वाटोळ्या वाढाव्या. एकास एक लावू नये. आंबटी, सांबारे, वरण, क्षीर, यांचे थेंबटे मध्यें पडू नयेत. तूप रुप्याचे तोटीच्या कासंडयानी वाढावे. प्यावयाचे पाणी गाळून शीतळ करावे. वाळा कापूर, उदवून ते सिद्ध करावे. सर्वांस भोजनसमयी व फराळसमयी देत जावे. भोजनोत्तर आंचवावयास उष्ण पाणी व हातास लावावयास साखर व दात कोरावयास लवंगा याप्रमाणें देत जावे.\n“फराळाचे सामान-लोणची पाच प्रकारची व पापड, सांडगे. कोशिंबिरी दहा प्रकारच्या. पक्कान्ने व लाडू,पोहे आंबेमोहोर बारीक भात व खानदेशातून नवे पोहे आणवून ते व मातबरास लाह्या, खारीक, खोबरे, खजूर, बदाम, पिस्ते, नारळ, मेवा वगैरे. मेवामिठाई. दही,दूध, तूप साजूक व मध्यम, मुरंबे.\n“विडे बांधणे ते हिरवे खर्ची पानांचा व बाजूचा सात पानांचा बांधावा, पिकल्या पटटया, बाजूच्या सात पानांच्या,सुपारीचे पानांची गुंडी उभी घालून भरदार चांगल्या बांधाव्या. कुलपी विडे, केळीची पाने लावून, दहा पानांचा एक व बारा पानांचा त्यांत गंगेरी दोन पाने घालीत जावी. त्यस दुकाडीची खूण करावी. सुपारी फुलबर्डा वगैरे चांगली पाहून धुवावी. त्यापैकी तबकात मोकळी घालावयाची त्यास केशराचे पाणी देऊन गुलाब घालून रंगदार करावी. कांहीं रोठा-सुपारीचे फूल पाडून ठेवावे. चिकणी सुपारी नुस्ती व खुषबोईदार करुन ठेवीत जावी. जुना केशरी व साधा पांढरा सफेत खासा सभेंत तबकात ठेवण्या करिता करावा.\"\nअभिरुचीची सूक्ष्मता हीच संस्कृति. ती समाजाच्या सर्व प्रकारच्या व्यवहारात दृष्टीस पडली म्हणजे तो समाज तितक्या प्रमाणात व त्या त्या अंगानी सुसंस्कृत झाला, असें म्हणता येतें. भोजनसमारंभ हे त्यापैकी प्रमुख अंग होय. त्यांत समाजाच्या विविध मनोवृत्तींचे व सभ्याचारांचे प्रतिबिंब पहावयास सापडते. वर वर्ण केले आहे त्यावरुन पेशवेकालीन वरिष्ठ प्रतीचा महाराष्ट्रीयसमाज संस्कृतीचे बाबतीत जगातील कोणत्याहि समाजास हार जाणारा नव्हता, इतकेच नव्हे तर मद्यमांसनिवृत्तीने तो पाश्चात्य देशातील सर्व समाजाहून श्रेष्ठ होता असेच कबूल करावें लागेल. इंग्लंड हे हल्लीप्रमाणें त्याहि काळी दारुबाजीत बुडाले असून खुद्द लंडन शहरांतील गुत्ते दारुबाजानी रात्रंदिवस गजबजलेले असत.\nलॉर्ड व्हँलेंटिया पुण्यास १८०३ मध्यें आला होता. त्यावेळीं पुण्याचा रेसिडेंट सर बारी क्लोज हा होता. त्या दोघांना दुसर्‍या बाजीरावानें मेजवानी दिली. तिची हकीकत क्लोज यानें लिहून ठेवली आहे. तो लिहितो, “चार वाजल्यानंतर आम्ही स्वारीसह हिराबागेंत पेशव्याला भेटावयास निघालो. वाटेनें पेशव्याच्या स्वारीतील घोडेस्वार वगैरे गर्दी होती. म्हणून आम्हाला फाटकांतून (Gate) आंत शिरण्यास प्रयास पडले. माझ्याबरोबर आमच्या लायनीतील शिपायांची तुकडी होती म्हणून बरें झाले. ही बाग एका विस्तीर्ण तळयाच्या कांठीं आहे. तळ्याच्या मधील बेटांत एक देवालय आहे. बागेतील घर सामान्य प्रतीचे आहे. बाग सुरेख असून तिच्यांत मोठाली आंब्याची झाडे व पुष्कळ नारळी आहेत. पेशव्यांची गादी पडवीत होती. समोर कारंजी असून त्याभोवती द्राक्षवेळी सोडल्या होत्या.\n‘मग आम्ही अरुंद जिन्यातून माडीवर गेलो. माडी कलमदानी होती. तिच्या दोन्ही बाजूला पडव्या होत्या. पलीकडच्या अंगाला पांढरी बैठक असून त्यावर आम्हा इंग्रज गृहस्थाकरितां केळीची पाने मांडली होती. त्यावर ब्राह्मणी पद्धतीचे जेवण वाढले असून त्यांत भात, पापड, पापडया, करंजा इत्यादि पदार्थ होते. एका ओळीला रंगारंगाची पक्कान्ने होती व दुसर्‍या ओळीला सात प्रकारच्या चटण्या कोशिंबिरी होत्या. पानाच्या एका अंगाला खीर, तूप व दुसरे पातळ पदार्थ होते. हे सर्व पदार्थ उत्कृष्ट बनविले होते. आम्ही आपल्याकरितां स्वतःबरोबर काटे, चमचे व सुर्‍या आणिल्या होत्या. त्यांचा आम्हीं हवा तसा उपयोग केला. बाजीरावसाहेब पलीकडे गादीवर बसले होते. पण आमच्यासमोर जेवावयास बसून त्यांनीं आपणांस भ्रष्ट करुन घेतले नाहीं.\" (पूना इन बायगॉन डेज).\nसंदर्भ आणि आभार - पेशवेकालीन महाराष्ट्र, लेखक-वासुदेव कृष्ण भावे, डिसेंबर सन १९३५.\n“दुसरे दिवसापासून सर्वत्र लोकांस मेजवानीची आमंत्रणें करुन भोजनास बोलाविलें. मंडळी तितकीच आली. वाढावयास सर्व कारकून मंडळी नेमिली. तूप वाढावयास शहरचे सराफ नेमले. एकएका पदार्थास एक एक कारकून नेमला. सारे कारकून पीतांबर नेसून शालजोडया कंबरेस बांधून वाढावयास लागले. चार चार कारकुनांमागें एकेक शिष्या हातीं ओली धोत्रें घेऊन वाढणारांचे घाम पुशीत असे. असा रोज समारंभ होत राहिला. होळकर, गायकवाड, भोसले, व सरकारचे मानकरी घोरपडे, जाधव, निंबाळकर,पाटणकर, दरेकर, मोहिते, शिरके, थोरात, धुळप, खानविलकर अशी मंडळी व पागे पथकेसुद्धां एकांडे अशा अवघ्यास भोजनास घालून वरासनी बसले. वरकड मंडळी मंडपांत दाखल झाली. अगोदरच राघोजी आग्रे व हरिपंत तात्या सोयर्‍याचे मंडपांत तरतुदीस ठेवले होते, त्यांनीं पुढें येऊन सारे मंडळीस आंत घेऊन जाऊन ज्या ज्या ठिकाणी योग्यतेनुरुप बसावयाचे तसे बसविले. श्रीमंत बसले त्या ठिकाणीं आप्पाबळवंत व अमृतराव पेठे व दाजीबा आपटे वगैरे झाडून मंडळी बसली. नंतर मधुपर्कविधि होऊन पाणिग्रहणविधि झाला. त्या समयी वाजंत्र्याचे बाजे, चौघडे व नौबती अशी एकदाच सारी वाजू लागली व तोफांची सरबत्ती झाली. मग विवाहहोम होऊन ब्राह्मणांस दक्षिणा मंडपात वाटली. मंडपात वर्‍हाडी होते त्यास पानसुपारी, हार, गजरे, तुरे वाटले. मग सर्वत्र मंडळी सरकारचा निरोप घेऊन निघाली ती आपआपले ठिकाणी गेली. श्रीमंत मात्र राहिले.\n“तेथें चार दिवस समारंभ भोजनाचा झाला. मुत्सद्दी मंडळी व बाहेरचे वर्‍हाडी सरदार वगैरे या अवघ्यास चार दिवस यथासांग सोहाळा झाला. बाहेरची सरदार मंडळी व मराठे मानकरी यांस भोजने सरकारवाड्यांत झाली. मोठी दक्षणा देकार रमण्यांत झाला. चार दिवस झाल्यावर साडे होऊन वरातेची मिरवणूक निघाली. त्या दिवशीं शहरात सारे रस्ते झाडून सडे टाकून चिराकदानें लावली. सरकारची स्वारीं अंबारीत बसून वाडयांत यावयास निघाली. सारे सरदार, मानकरी, सर्वांस पोशाख योग्यतेनुरुप दिले. तसेच ब्राह्मण सरदार विंचूरकर, पटवर्धन, रास्ते, बेहरे, बहिरो अनंत, राजेबहाद्दर, बारामतीकर, आप्पाबळवंत, बन्या बापू मेहेंदळे, पुरंधरे, पानशे या सर्वास अलंकार, वस्त्रे योग्यतेनुरुप दिली.\n“शेवटीं नबाब पोटाजंग यास जाफत करण्याचे बलावणे केले. त्या दिवशी पंधराशे खासा नबाबासमागमे आला. त्यास भोजनास पंधराशे रिकाबा (ताटे) रुप्याच्या नव्या करविल्या. त्या सर्वत्रास भोजनास मांडिल्या. करकून मंडळी अंगांत जामेनिमे घालून पायात विजारी घालून कंबरेस पटके बांधून वाढावयास लागली. सर्वत्रांची भोजने झाली. अवघ्यानी वहावा केली. मग विडे, पानसुपारी, अत्तर गुलाब, हारतुरे, गजरे देऊन सर्वत्रास पोशाख दिले. नबाबास जवाहिर दिले. असे होऊन सर्व आपले गोटांत गेले. सरदार मानकरी व शिलेदार कोणी राहिला नाही. असे सर्वत्रांचे सत्कार झाले. [पेशव्यांची बखर]\nत्यांच्यामागे मोठाले सरदार, मानकरी, होळकर, गायकवाड, भोसले, विंचूरकर, पटवर्धन, राजेबहाद्दर, गणेशपंत बेहरे, बहिरो अनंत, घोरपडे, निंबाळकर, जाधव, दरेकर, पाटणकर, थोरात, मोहिते, भोईटे, अक्कलकोटवाले असे अनेक मानकरी निघाले. त्यांच्यामागे सातारकर महाराज अष्टप्रधान समवेत व त्यांच्यामागे नबाब पोलाजंग आणि राजेरजवाडे, संस्थानिक, परराज्यांतील वकील असा समुदाय मिरवत चालला असतां त्यांच्यामागे सरकारची मुत्सद्दी मंडळी नानाफडणीससुद्धां समागमे कारकून मंडळी, शेटसावकार, उदमी असा पुण्यांतील समुदाय चालला. त्यांच्यामागे पागे सकल व कारखानदार सरकारचे व दरकदार पोतनीस, चिटणीस, मुजुमदार असे मिरवीत असतां त्यांच्यापाठीमागें पागा घोड्यावर स्वार होऊन चालले. उंटावरील नौबती शतावधि वाजतात. अशा थाटानें व अशा समुदायानें मोठ्या सरंजामानें चालत असतां शहरचे लोक दुरस्ता माडीवर व गच्च्यांवर उभे राहून तमाशा पहातात. त्यासमयीं शहरचें लोकांनी सोन्यारूप्याची फुलें श्रीमंतांवर उडवली. अशी स्वारी समारंभानें नवरीचे मंडपात पोहोचली.\nत्या समयीं जलकुंभ मस्तकी घेऊन दासी उभ्या. दहीभात वरून ओवाळून टाकिलें. कुळंबिणी घागरी घेऊन उभ्या होत्या त्यांस देणगी देऊन स्वारी मंडपात दाखल होऊन राजे रजवाडे, सातारकर महाराज, अष्टंप्रधान, व पोलाजंग आपले सरदार लोकसुद्धां जसे जांतेवेळेस लग्नांस गेले, तसेच येते वेळेस त्याच थाटानें मिरवत हवया, नळे, चंद्रज्योती, झाडे नानातर्‍हेची सोडीत सोडीत सुमुहूर्तानें वाड्यांत दाखल झाले. नाचरंग सर्व होऊन ल्क्ष्मीपूजन होऊन सर्वांस पानसुपारी वगैरे अत्तरगुलाब हारतुरे वाटले. मग सर्वांस घरीं जाण्यांस हुकूम झाला.\nपुढील वर्णन पुढील भागात.\nश्रीमंत देवास नमस्कार करून स्वारी बाहेर निघाली. थोरला हत्ती विनायक गज आणवून त्याजवर रूप्याची अंबारी ठेवली. त्यांत श्रीमंत बसले. पाठीमागे खवासखान्यांत आप्पा बळवंत व अमृतराव पेठे हाती चवर्‍या घेऊन बसले. पुढें खास जिलबीस बोथाटी-बारदार, विटेदार व बाणदार व लगी, त्यांच्यापुढें खास बारदार अशा जिलीब पुढे निघाली. पुढें वाजंत्र्यांचे ताफे ताशे मरफे दोनशे वाजू लागले. त्यापुढे चौघडे वाजतात. त्याचे पुढें जिलबीचे हत्ती शेपन्नास चालिले आहेत. त्यामागे जरीपटक्याचा हत्ती, मागे कोतवाल घोडे, पांचसातशे सोन्याचे गंडे पट्टे व पाठीवर भरगच्च झुली, गळ्यात मोहोरा-पुतळ्यांच्या माळा असे चाललें. जिलबीच्या हत्तीपुढें पाच हजार खासे घोड्यावर स्वार होऊन बंदुकांचे आवाज करीत चालले. त्यांच्यापुढे दहा हजार स्वार चालला. अशी स्वारी लग्नास वाडा डावा घालून निघाली, तेव्हां आघाडी पानशे यांचे वाड्यापाशी होती. श्रीमंतांच्या अंबारीमागे साहेब नौबती वाजत चालल्या. वाड्यापासून तोफखान्यापावेतो एकसारखा फौजेचा थाट उभा राहिला आहे. सरकारचे अंबारीमागे वर्‍हा‍डिणी बायका याणी चालावे. बायकामध्यें पुरूषांची दाटी न होईल अशा बेताने सभोवती शिपाई चालिले. त्यांच्यामागे भिक्षुक मंडळी, शास्त्री, पुताणिक, अग्निहोत्री, ज्योतिषी व वैदिक असा समुदाय चालला.\nपुढील वर्णन पुढील भागात.\nसवाई माधवरावांच्या लग्नाचा बेत शके १७०४ म्हणजेच सन १७८२ मध्ये ठरला. बाळाजी बहिराव थत्ते यांची कन्या वधू नेमस्त केली. लग्न माघ मासी व्हावयाचे होते.\nलग्नाकरितां सरकारी मंडळी, मामलेदार मंडळी, पुण्यातील नागरिक अशी ब्राह्मण मंडळी, गृहस्थ, भिक्षुक, अग्निहोत्री, दीक्षित, शास्त्री, वैदिक, ज्योतिषी, उदमी व्यापारी, सावकार, सराफ या सर्वांना निमंत्रणे गेली. त्याखेरिज अष्ट प्रधान, लहान थोरे सरदार व हिंदुस्थानातील सर्व राजेरजवाडे यांनाही बोलावण्यांत आले होते. निजामअल्लीकडे पुण्याहून कारकून सरंजाम देऊन पाठवले, तेव्हा नबाब बोलले ‘ बहुत अच्छा है. रावपंडित इनकी शादी होती है. तुमने साथ फौज लेके सरंजाम समेत पुणे शादीके जाना.‘ नबाबाचा हा हुकूम पोलाजंग यास झाल्यावरून पोलाजंग पुण्यास आला.\nकृष्णाजी नाईक यांच्या वाड्यांत लग्न समारंभ झाला. लग्नाकरितां सवाई माधवराव निघाले, त्या मिरवणुकीचे वर्णन पुढील भागात.\nशनिवारवाडयाचे वर्णन सांगलीचे प्रसिद्ध कवि साधुदास यांनी आपल्या ‘पौर्णिमा’ नामक कादंबरीत केलें आहे. त्यावरुन वाडयाचें समग्र चित्न डोळ्यांसमोर उभे रहातें. ‘सभोवार एक प्रचंड तट राखून वाडयाचें बांधकाम केलें होतें. वाडयाकरितां आणि भोंवतालच्या बागेकरितां मिळून तीन बिघ्याहून अधिक जागा गुंतली होती. वाडा उत्तराभिमुख असून त्याला एकंदर पांच दरवाजे होते. उत्तरेकडेचा दिल्ली दरवाजा, ईशान्येकडचा मस्तानी (अल्लीबहाद्दरा) चा दरवाजा, दक्षिणेकडचा आग्नेय व नैऋत्य या दिशांस असलेले गणेश आणि नारायण या नांवांचे दरवाजे, आणि पूर्वेचा जांभळी दरवाजा, अशा नांवांनी हे दरवाजे प्रसिद्ध होते. सर्व दरवाज्यांवर अष्टौ प्रहर गारद्यांचे टेलता पहारा असे, दिल्ली दरवाजांतून आंत गेल्याबरोबर एक प्रचंड वाटोळा बुरुज लागे. या बुरुजाच्या माथ्यावर तोफांचा गोल रचला होता. आणि त्याच्या मध्यभागीं महाराष्ट्राचें पंचप्राणभूत जरीपटक्याचें भगवें निशाण फडकत होतें. बुरुजाच्या आंत तीन मोठया कमानी असून त्या कमानींवर नगारखान्याची माडी होती. कमानींतून आंत गेल्यावर एक विस्तीर्ण पटांगण लागे. या पटांगणाच्या पूर्व बाजूस व पश्चिम बाजूस दोन दोन लहान चौक असून दक्षिणेच्या बाजूस वाडयाची मुख्य इमारत होती. ही इमारत सहा मजली असून तिचे चार मोठमोठे चौक होते. आग्नेयीकडील चौकास लाल चौक असें नांव होतें, पण तो बाहेरील चौक होते. आग्नेयेकडील चौकास लाल चौक असें नांव होतें, पण तो बाहेरील चौक या नांवानेंहि प्रसिद्ध होता.... नैऋत्येकडील चौकास मोतीचौक असें नांव असून तो बाईंचा (गोपिकाबाई) चौक या नांवानें ओळखला जाई....वायव्येकडील चौकास हिरकणी चौक असें नांव असून तो मधला चौक या नांवानें गणला जात असे... ... शेवटच्या म्हणजे ईशान्येकडील चौकास माणिकचौक ही संज्ञा असून तो हौदाचा चौक या नांवानेंहि महशूर होता. या मोठया चौकांतून फडाचा चौक, ताकचौक, मुदपाकचौक, पक्कान्नचौक इत्यादि अनेक पोटचौक होते. त्यांपैकी फडाचा चौक हा हिरकणी चौकांत असून त्यांत पेशवे सरकारांची कचेरी भरत असे. या सर्व चौकांत मिळून गणपतीचा रंगमहाल, नानांचा दिवाणखाना, नवा आरसेमहाल, जुना आरसेमहाल, दादासाहेबांचा दिवाणखाना, थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना, खाशांचा दिवाणखाना, हस्तिदंती दिवाणखाना, नारायणरावांचा महाल, अस्मानी महाल इत्यादि अनेक महाल व दिवाणखाने होते. नारायणरावांचे देवघर, रावसाहेबांचे देवघर, दादासाहेबांचे देवघर इत्यादि अनेक देवघरें होती. याशिवाय जामदारखाना, जिन्नसखाना, दप्तरखाना, पुस्तकशाळा, गोशाळा, पीलखाना, उष्टखाना, शिकारखाना, शिलेखाना, वैद्यखाना, कबूतरखाना, कोठी इत्यादि कारखान्यांची योजना वेगवेगळ्या चौकांतून करण्यांत आली होती. कात्रज येथें तलाव बांधून त्यांतून पाणी शहरांत आणून तें वाडयांत सर्वत्र खेळविलें होते.\n‘वाड्याचे सर्व चौक उत्तम चिरेबंदी बांधले असून त्यांच्या मध्यभागी अनेक हौद व कारंजी असत. त्यांच्यापैकी हिरकणी चौकांतलें हजारी कारंजें कमलाकृति असून त्याचा घेर सुमारें ऐशी फूट होता. त्यांत सोळा पाकळया असून प्रत्येक पाकळींत सोळा याप्रमाणें सर्व पाकळ्यांत मिळून दोनशें छप्पन्न कारंजी उडण्याची सोय केली होती. वाडयाचे सुतारकाम उत्तम सागवानी लाकडाचें असून त्यांतील दिवाणखान्यांचे व महालांचे नक्षीकाम फारच प्रेक्षणीय केलें होतें. दिवाणखाने कलमदानी आकाराचे असून त्यामध्यें एक मोठा सभामंडप व चारी बाजूंस चार दालनें काढलेलीं असत. सभामंडपाचें काम सुरुदार नक्षीचें असून त्याच्यावर नक्षीदार लाकडी कमानी होत्या. त्यांच्यावरुन पक्षी, फळें, वेलबुट्टी वगैरे चित्नें कोरलेलीं असत. विशेषतः हिरकणी चौकांतल्या गणपतिमहालाचें चित्नकाम फारच प्रेक्षणीय कोरलेलें होतें. आणि त्यांतून रामायण-महाभारतांतील अनेक कथांची चित्रें होतीं. जयपुराहून भोजराज नावाच्या चित्रकारास बोलावून आणून त्याजकडून हें चित्नकाम तयार करुन घेण्यांत आलें होतें. यावरुन हा वाडा सजविण्यासाठीं किती पैसा खर्च करण्यांत आला असेल याचा वाचकांनी अंदाज करावा.’\nशनिवारवाड्याबाहेर छबिन्याकरितां प्रातःकाळपासून सायंकाळपर्यंत स्वार असत. त्यांपैकी ५३ दिल्ली दरवाजापुढे व १० गणेश दरवाजापुढें. खुद्द वाड्यांत २२० पायउतार लोक असत. त्यांपैकी १०५ इसमांना प्रातःकाळपासून दोन प्रहरपर्यंत रहावे लागे. त्यांची वाटणी अशी - २१ चाफेखणांत व ८४ सार्‍या दिवाणखाण्यांत मिळून. दोन प्रहरांपुढे पहिले इसमास सुट्टी होऊन नवे ११५ इसम येत; व रात्रीच्या वेळीं आंतल्या व बाहेरच्या लोकांची एकूण संख्या २३९ असे. त्यांतील १२५ वाड्याबाहेरचे स्वार व ११५ वाड्यामधील पायउतार. अशा रितीनें रात्रंदिवस तीन पाळ्या धरतां ५२२ इसम कामावर येत. यावरून वाड्याचा विस्तार, त्यांतील विभाग यांचा अंदाज अधिक स्पष्ट रितीनें बांधता येतो.\nहे वर्णन पुण्यांतील शनिवारवाड्यातील पहार्‍याचे आहे.\nसंदर्भ – पेशवेकालीन महाराष्ट्र\nलेखक – वासुदेव कृष्ण भावे, सन १९३५\nसन १७१९-२० मधील बाजारभाव पुणे शहरी असे होते. ते स्वस्ताईच्या काळातील होत. या भावात उंट व हत्ती यांच्याही किंमती आल्या आहेत.\nसोने – १४ रू. तोळा\nज्वारी – १ रूपयास १४ पायली\nबाजरी - १ रूपयास १० पायली\nहरबरे - १ रूपयास ६ पायली\nतूप - १ रूपयास ३॥ शेर\nतांदूळ - १ रूपयास ४॥ पायली\nगूळ - १ रूपयास ५ शेर\nतेल - १ रूपयास ४ शेर\nहळद - १ रूपयास ४॥ शेर\nमीठ - १ रूपयास ४ पायली\nसाखर - १ रूपयास ४ शेर\nलाकूड - १ रूपयास ४॥ खंडी\nलोखंड - १ रूपयास ७\nदूध - १ रूपयास १२ शेर\nपेढे - १ रूपयास २ शेर\nदोडके भाजी – २२ शेर\nलिंबू - १ रूपयास ६४ नग\nउंट – २३० रूपयास एक\nहत्ती – ५५०० रूपयास एक\nबैल – १३० रूपयांना ८\nम्हैस – ३० रूपयांना १\nत्याकाळी हत्ती उंट बाजारात विकले जात.\nएक खंडी = ४० किलो\n१ शेर = साधारण ९०० ग्रॅम\n१ पायली = ४ शेर\n१७६५ साली मिरज शहरात सर्व भाव एक पैशाने वाढले म्हणून तेथे महागाई आली असे म्हणत.\nसंदर्भ – पेशवेकालीन महाराष्ट्र\nलेखक – वासुदेव कृष्ण भावे\nप्रकाशन - सन १९३५\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nबाजीराव पेशवे यांचे ताकीदपत्र\nसवाई माधवराव लग्न - भोजनसमारंभ\nसवाई माधवरावांचे लग्न - ४\nसवाई माधवरावांचे लग्न - ३\nसवाई माधवरावांचे लग्न - २\nसवाई माधवरावांचे लग्न - १\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Narayangad-Trek-N-Alpha.html", "date_download": "2018-11-17T09:26:42Z", "digest": "sha1:IIRXHTQHSRVQRTBW3ZKW76H5VCFOKHEY", "length": 12094, "nlines": 27, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Narayangad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nनारायणगड (Narayangad) किल्ल्याची ऊंची : 2557\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : पुणे श्रेणी : मध्यम\nनारायणगाव जवळ सपाट प्रदेशात असलेल्या एका डोंगरावर नारायणगड आहे. शिवनेरी किल्ला, जुन्नर ही बाजारपेठ आणि नाणेघाट हा प्राचीन व्यापारी मार्ग यांच्या जवळ असल्यामुळे नारायणगड किल्ला एकेकाळी महत्वाचा किल्ला असावा. किल्ल्यावरील कातळात खोदलेल्या पायर्‍या आणि टाक्यांवरुन किल्ल्याची बांधणी सातवहान काळात झाली असावी. किल्ल्या जवळ असलेल्या खोडद गावात उभारलेल्या Giant Metrewave Radio Telescope (GMRT) मुळे हा भाग पुन्हा प्रसिध्दीच्या झोतात आला. किल्ल्यावर जातांना आणि किल्ल्यावरून या टेलिस्कोप पाहायला मिळतात. मुंबई आणि पुण्याहून एका दिवसात हा किल्ला पाहाता येतो.\nकिल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मुकाईदेवी मंदिरापासून सिमेंटने बांधलेल्या पायऱ्यानी १० मिनिटे चढल्यावर कातळ कोरीव पायऱ्या लागतात. या कातळकोरीव पायऱ्यांनी १० मिनिटे चढल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. गडावर प्रवेश केल्यावर उजव्या आणि डाव्या बाजूला टेकाड दिसतात. त्यातील डाव्या बाजूच्या टेकाडावर हस्तामाता मंदिर आहे. मंदिरात गावकर्‍यांचा वावर असल्यामुळे मंदिरपर्यंत जाणारी पायवाट ठलक आणि मळलेली आहे. मंदिराच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला (दरीच्या दिशेला) एक पायवाट खाली उतरते. या पायवटेने खाली उतरल्यावर कातळात खोदलेले पाण्याच टाक पाहायला मिळते. टाक पाहून परत हसतामाता मंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेवर येऊन थोडे पुढे गेल्यावर उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष आहेत. यात शरभ शिल्प कोरलेले दोन दगड आणि व्दारपट्टीवर कोरलेल्या गणपतीची सुंदर छोटीशी मुर्ती आहे. वाडा पाहून परत पायवाटेवर येउन किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर असलेल्या हस्तामाता मंदिराकडे चालायला सुरुवात करावी. गावकऱ्यांनी हस्तमातेचे नविन सिमेंटचे मंदिर बांधलेले आहे. त्या सिमेंटच्या कळसाखाली देवीचे जुने दगडी मंदिर अजूनही शाबूत आहे . साधारण चार फुट उंच असलेल्या या गाभाऱ्यात देवीचा तांदळा आणि हस्तामातेची मुर्ती आहे.\nमंदिरात विश्रांती घेउन आल्या पायवाटेने खाली उतरुन गडावर प्रवेश केला त्या ठिकाणी यावे. आता समोरच्या बाजूला नारायणगडाचे दुसरे टेकाड दिसते. प्रवेश केला त्याच्या विरुध्द बाजूस जाउन (दरी डावीकडे व टेकाड उजवीकडे ठेवत) चालत गेल्यावर उजव्या बाजूला एक खांब टाके दिसते. त्या टाक्यावर एक शिलालेख कोरलेला आहे. या टाक्याला नारायण टाके अस नाव आहे . या टाक्याच्या पुढे जाणाऱ्या वाटेने दरीच्या बाजूस उतरल्यावर झाडीत लपलेला चोर दरवाजा पाहाता येतो. परंतु इथे जाणारी वाट झाडीत लुप्त झाल्याने स्थानिक वाटाड्या बरोबर असल्यास दरवाजा पाहाता येतो. दरवाजा पाहून परत पायवाटेवर येउन पुढे न जाता पुन्हा मागे नारायण टाक्यापाशी येउन पुन्हा किल्ल्यावर प्रवेश केला त्याठिकाणी यावे. तेथून टेकडी डावीकडे आणि दरी उजवीकडे ठेवत थोडे चालत गेल्यावर पाच टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. ही टाकी मागे वळून प्रवेशव्दाराकडे येतांना किल्ल्याच्या डोंगराच्या कडेला, पायर्‍यांच्या वरच्या बाजूस एक टाक आहे. या टाक्यासमोर तटबंदीचे अवशेष आहेत. हे पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ला संपूर्ण पाहाण्यास एक तास लागतो.\nमुंबईहून कल्याण, माळशेज मार्गे आळेफ़ाटा गाठावे. आळेफ़ाट्याहून दोन मार्गाने गडा पायथ्याच्या गडाच्या वाडीत जाता येते.\n१) आळेफ़ाट्याहून पुण्याकडे जाणार्‍या रस्त्यावर वळल्यावर २ किमी अंतरावर नविन बांधलेला टोल नाका लागतो. तो पार केल्यावर कुकडी नदीवर बांधलेला पुल आहे. हा पुल पार केल्यावर लगेच डाव्या बाजूला एक छोटा रस्ता जातो. हा रस्ता कच्चा असून कालव्याच्या बाजूने जातो. पुढे नारायणगावाहून येणार्‍या रस्त्याला हा रस्ता मिळतो आणि गडाखालच्या मुकाई देवी मंदिरापर्यंत जातो. मुंबईहून नारायणगडाला जाणार्‍यांसाठी हा जवळचा मार्ग आहे. पण याचा बराचसा भाग कच्चा असल्याने पावसाळ्यात टाळावा. यामार्गाने आळेफ़ाटा ते मुकाई देवी मंदिर अंतर १६ किमी आहे\n२) आळेफ़ाट्याहून नारायणगाव गाठावे. नारायणगाव एसटी स्थानका समोरुन एक रस्ता खोदडला जातो. या रस्त्याने ९ किमी अंतरावर एक चौक लागतो. येथून सरळ रस्ता खोडदला जातो तर डाव्या बाजूचा रस्ता गडाची वाडी मार्गे किल्ल्या खालच्या मुकाई देवी मंदिरापर्यंत जातो. यामार्गाने नारायणगाव ते मुकाई देवी मंदिर अंतर १०.५ किमी आहे. नारायणगावहून खोडदला जाणार्‍या एसटीने आल्यास चौकात उतरून गडाची वाडीमार्गे मुकाईदेवी मंदिरापर्यंत चालत जाण्यास अर्धातास लागतो.\nकिल्ल्या खालील मुकाई देवी मंदिरात आणि किल्ल्यावरील हस्तामाता मंदिरात १० जणांची राहाण्याची सोय होते.\nनारायणगावात जेवणाची सोय आहे.\nकिल्ल्यावरील टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nमुकाईदेवी मंदिरापासून किल्ला चढण्यास ३० मिनिटे लागतात.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nकिल्ला छोटा असल्याने वर्षभर जाता येते.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: N\nनांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri)) नाणेघाट (Naneghat) नारायणगड (Narayangad) नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))\nनरनाळा\t(Narnala) न्हावीगड (Nhavigad) निमगिरी (Nimgiri) निवतीचा किल्ला (Nivati Fort)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Arvind-chhatre-killed-in-accident/", "date_download": "2018-11-17T08:42:41Z", "digest": "sha1:DQOQWJTYBPGZM57LHN2CEVFA6QE4WGE5", "length": 4173, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जुना राजवाडाचे सहायक फौजदार अपघातात ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जुना राजवाडाचे सहायक फौजदार अपघातात ठार\nजुना राजवाडाचे सहायक फौजदार अपघातात ठार\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडी (ता. वाळवा) येथे रविवारी रात्री झालेल्या दुहेरी अपघातात कारचालक अरविंद प्रभाकर छत्रे (वय 41, रा. कोल्हापूर) जागीच ठार झाले. छत्रे हे कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सहायक फौजदार होते.\nया अपघातातील दुसर्‍या कारमधील तिघेजण जखमी झाले. निहाल आयुब पठाण (24), रोहित राजकुमार माने (24, दोघेही रा. किणी, ता. हातकणंगले), अमोल जाधव अशी त्यांची नावे आहेत.अपघाताची नोंद कुरळप पोलिसांत झाली. अरविंद छत्रे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.\n‘पुढारी’वर वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव\nइचलकरंजीतील जर्मन गँगला ‘मोका’\nपाटणकर व सुरेश कुलकर्णी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस\nचेन्‍नईत ५० कोटीला गंडा; फरारी संशयिताला अटक\nपन्हाळा येथे तटबंदीस आग\nजुना राजवाडाचे सहायक फौजदार अपघातात ठार\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/President-Dr-Ramnath-Kovind/", "date_download": "2018-11-17T09:38:03Z", "digest": "sha1:BJZQKBVP7XDKIAXAM5Y55KNHLKGH7BA4", "length": 6930, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नोकर्‍या मागणारे नव्हे, देणारे बना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नोकर्‍या मागणारे नव्हे, देणारे बना\nनोकर्‍या मागणारे नव्हे, देणारे बना\nमुंबई : खास प्रतिनिधी\nकेवळ नोकरी मिळत नाही म्हणून स्वयंरोजगार करतो, अशी मानसिकता न ठेवता आणि नोकरी मागणारे न होता, उद्योग-व्यवसायातील छोट्या-मोठ्या संधींचा लाभ घेत नोकर्‍या देणारे बना, असा मंत्र राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी रविवारी दिला.\nठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आर्थिक जनतंत्र परिषदेचे (इकॉनॉमिक डेमॉक्रसी कॉन्क्लेव्ह) उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दलित व्हेंचर, मुद्रा, स्टार्टअप आदी सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेले ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांतील 200 यशस्वी उद्योजक या परिषदेत सहभागी झाले होते.\nउद्यमशीलतेला प्रोत्साहन देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल अशी संस्कृती आणि वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी संस्था, उद्योग परिवार, खासगी बँका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांचीही असून त्यांनी त्यासाठी हातभार लावावा, असे प्रतिपादन राष्ट्रपती कोविंद यांनी केले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सक्षमीकरण हा शब्द उच्चारायला सोपा आहे, मात्र प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी खूप प्रयत्नांची गरज आहे. परंतु, पंतप्रधानांनी त्याची सुरुवात केली असून वंचित आणि दुर्बल घटकांनादेखील आर्थिक अधिकार मिळतील, अशा योजना आणल्या आहेत.\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा आल्याचे सांगताना प्रशिक्षणार्थी म्हणून मी स्व. प्रमोद महाजन यांच्याकडून तसेच विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. या संस्थेच्या आवारात आज मी राष्ट्रपती म्हणून आलो तरी येथील अनेक आठवणी जाग्या झाल्या, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांच्या या विनम्र आणि साध्या सरळ निवेदनाने भारावलेल्या सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव, केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला, दलित इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे (डिक्‍की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, ‘नाबार्ड’चे अध्यक्ष हर्ष कुमार हे उपस्थित होते.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Kerala-floods-spices-hit/", "date_download": "2018-11-17T08:44:08Z", "digest": "sha1:CBXJF4IKWA2YLDJDMEFUHGY5H7HWBL2L", "length": 7767, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केरळच्या महापुराचा मसाल्यांना फटका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › केरळच्या महापुराचा मसाल्यांना फटका\nकेरळच्या महापुराचा मसाल्यांना फटका\nनाशिक : रवींद्र आखाडे\nकेरळमध्ये आलेल्या पुराचा परिणाम मसाला उत्पादनावर झाला असून, देशभरात मसाल्याच्या पदार्थांचे भाव वाढले आहेत. प्रामुख्याने खोबरे आणि वेलदोडे या दोन वस्तूंना सर्वाधिक फटका बसला आहे. मसाल्याच्या अनेक पदार्थांचे भाव किलोमागे 30 रुपयांपासून तब्बल 300 रुपयांपर्यंत वाढले आहेत. जवळपास सहा महिन्यांपर्यंत तरी बाजारपेठेत या वस्तूंचे भाव वाढलेलेच असतील, अशी माहिती व्यापार्‍यांनी दिली.\nमसाल्याच्या पदार्थांच्या उत्पादनामध्ये देशभरात केरळचा पहिला क्रमांक लागतो. मात्र, यंदा मुसळधार पावसामुळे केरळमध्ये आलेल्या महापुरामुळे या राज्याचे जवळपास 27 हजार कोटींचे नुकसान झाले. या आपत्तीमधून सावरण्यासाठी केरळ सरकार जिवाचे रान करताना दिसत आहे. मात्र, मसाल्याच्या पदार्थांची उत्पादनप्रक्रिया सुरळीत होण्यासाठी साधारणत: सहा महिन्यांहून अधिक काळ लागणार आहे. त्यामुळे मसाल्यात वापरण्यात येणारे खोबरे, वेलदोडे, लवंग, दालचिनी, मिरे, नागकेशर, कपूरचिनी, जायपत्री, रामपत्री आदी वस्तूंचे भाव प्रचंड वाढले आहेत. केरळच्या पुरामुळे बाजारपेठेत या वस्तूंची आवकच बंद झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत आजघडीला उपलब्ध असलेल्या मालावरच व्यापार्‍यांची भिस्त आहे. मालाची आवक कमी होत चालल्यामुळे व्यापार्‍यांनी मसाल्याच्या वस्तूंचे भाव वाढवले आहेत. मसाल्यातील खोबरे आणि वेलदोडे या दोन वस्तूंसाठी केरळ हीच एकमेव बाजारपेठ आहे, तर अन्य वस्तूंना आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांचा पर्याय आहे. त्यामुळे याआधी 200 रुपये किलो असलेले खोबरे आता 230 ते 240 रुपये, 1200 रुपये किलो असलेले वेलदोडे आता 1500 ते 1600 रुपये किलो, 550 रुपये किलो असलेली लवंग आता 600 ते 700 रुपये किलो, 1500 रुपये किलो असलेली कपूरचिनी आता 2000 ते 2200 रुपये किलो झाली आहे. अचानक झालेल्या या भाववाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांनाही बसला आहे. बाजारपेठेतील ही परिस्थिती अजून सहा महिने तरी अशीच कायम राहणार आहे.\nनैसर्गिक आपत्तीचा फटका केरळवासीयांना बसला आहे. देशभरातून मदतीचा ओघ सुरू असला तरी केरळवासीयांनी आपले सर्वस्व गमावले आहे. अशा परिस्थितीत चार-दोन वस्तू मिळाल्या नाही म्हणून व्यापार्‍यांनी नाराज होण्याचे कारण नाही. मसाल्याच्या वस्तूंपैकी खोबरे आणि वेलदोडे या दोन वस्तूंना जास्त फटका बसला आहे. अन्य वस्तूंसाठी आंध्रसह दुसर्‍या बाजारपेठा आहेत. केरळ पुन्हा पूर्वपदावर यावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. निदान अजून सहा महिने तरी केरळची बाजारपेठ सुरू होण्यासाठी लागतील.- प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटना\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Found-swine-flu-patients-in-pimpri/", "date_download": "2018-11-17T08:45:08Z", "digest": "sha1:USXGNFBDRSIC6BX2GS37XLQK7MDSPXFJ", "length": 4441, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरीत स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरीत स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळले\nपिंपरीत स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळले\nपिंपरी-चिंचवड शहरात काल, शनिवार, (दि. १८) स्वाईन फ्लुने एका ४३ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. तर आता पुन्हा सात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या वर्षी दोन रुग्णांचा मृत्यु झाला असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८ वर पोचली आहे.\nगेल्या आठवड्यापासून शहरात स्वाईन फ्ल्यूचे किमान दोन रुग्ण आढळत आहेत. तर, दोन दिवसात आठ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. यंदाच्या वर्षी १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.\nसंशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप केले जाते. अद्यापपर्यंत ३ हजार, ७३२ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. शनिवारी (दि. १८) १२ जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तर रविवारी एकाच्या घशातील द्रव पाठविण्यात आला आहे. अद्यापपर्यंत एकूण ९२ जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/crime-railway-accident-murder-suicide-issue-in-pune/", "date_download": "2018-11-17T09:32:24Z", "digest": "sha1:EJ3DT5NIXNBFWBFRYHVGFXVTLUSGKBOP", "length": 9495, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nरेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nलोहमार्ग ओलांडताना रेल्वेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी (दि.7) सकाळी सहाच्या सुमारास आकुर्डीतील पॉवर हाऊसजवळील लोहमार्गावर हा प्रकार उघडकीस आला.\nबुधवारी सकाळी आकुर्डीजवळ लोहमार्गावर एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला. लोहमार्ग ओलांडताना रेल्वेच्या धडकेने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तिच्याकडे कोणत्याही स्वरूपाची कागदपत्रे न मिळाल्याने ओळख पटू शकली नाही. वय अंदाजे 35 वर्षे, उंची पाच फूट दोन इंच, बांधा मजबूत, नाक सरळ, चेहरा उभट, केसांचा बॉबकट, असे वर्णन असून, अंगात पोपटी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. या वर्णनाच्या महिलेबाबत माहिती असल्यास चिंचवड लोहमार्ग पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nघरफोडी करणारे सराईत निगडी पोलिसांच्या जाळ्यात\nपिंपरी : चिंचवड येथील कृष्णानगर येथे पोलिस रात्री गस्त घालत असताना संशय आल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून चार गुन्हे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांकडून 3 लाख 1 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल निगडी पोलिसांनी जप्त केला आहे.\nरात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना कृष्णानगर येथील मेघमल्हार हौसिंग सोसायटीजवळ तीन संशयित इसम दिसून आले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, पोलिसांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. सचिन गोरखनाथ काळे (40, निगडी), संतोष लालाजी पवार (30, आझाद चौक, निगडी), हमीद अंतुम शिंदे (25, गांधीनगर, देहूरोड) ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 2 लाख 97 हजार किमतीचे सोन्याचे दागिने, 4 हजार 770 रुपये किमतीचे मसाले, रोख रक्कम असा एकूण 3 लाख 1 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत\nमोरवाडीत कामगाराचा अपघातात मृत्यू\nपिंपरी : मोरवाडी चौकात एका कामगाराला अज्ञात वाहनाच्या धडकेत एका कामगाराचा मृत्यू झाला. काम संपवून दुचाकीवरून घरी निघालेल्या कामगाराचा धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.7) दुपारी चारच्या सुमारास मोरवाडी येथे ग्रेडसेपरेटरमध्ये घडली.\nसुनील नारायण जाधव (47, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. जाधव हे देहूरोड सेंट्रल ऑर्डनन्स डेपोमध्ये कामाला होते. जाधव बुधवारी दुपारी दुचाकीवरून घरी जात होते. मोरवाडीतील ग्रेडसेपरेटरमध्ये त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nपिंपरी : खराळवाडीतील एका व्यक्तीने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. आजारपण आणि बेरोजगार असल्याने आलेल्या नैराश्यातून एकाने राहत्या घरी पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खराळवाडीत बुधवारी (दि.7) सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. नारायण रामचंद्र ढमाले (48, रा. ए. जे. चेंबर्स, खराळवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. नारायण ढमाले गेल्या तीन वर्षांपासून बेरोजगार होते. त्यातच त्यांना आजाराने ग्रासल्याने आलेल्या नैराश्यातून बुधवारी घरात कोणी नसताना नॉयलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. पिंपरी पोलिस अधिक तपास करत आहेत.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pimpari-chinchawad-robbery-issue-in-pine-vhalekarwadi/", "date_download": "2018-11-17T08:43:20Z", "digest": "sha1:A7DCADBJFCNFYSPPZENWY6S42RSWCJUP", "length": 3309, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरीत धमकावून १४ तोळे दागिने लंपास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरीत धमकावून १४ तोळे दागिने लंपास\nपिंपरीत धमकावून १४ तोळे दागिने लंपास\nतोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांनी शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष यांच्या भावाला पिस्तूलाचा धाक दाखवून १४ तोळे वजनाचे दागिने चोरले. हा प्रकार शनिवारी दुपारी बारा वाजता वाल्हेकरवाडी येथील कारनिव्हल हॉटेलच्या पाठीमागे घडला.\nदिलीप वाल्हेकर यांच्या कार्यालयात घुसून दोघांनी दागिने लंपास केले आहेत. दिलीप हे शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष भगवान वाल्हेकर यांचे बंधू आहेत. त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. मात्र भरदुपारी घडलेल्या प्रकारामुळे खळबळ माजली आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Aniket-kothale-murder-Kothale-family-today-hunger-strike/", "date_download": "2018-11-17T08:45:10Z", "digest": "sha1:WGXHCJGWG6DBBQF426EOB6FLO2OGHUG4", "length": 5172, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोथळे कुटुंबीयांचे आजपासून उपोषण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कोथळे कुटुंबीयांचे आजपासून उपोषण\nकोथळे कुटुंबीयांचे आजपासून उपोषण\nबडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांकडून खून करण्यात आलेल्या अनिकेत कोथळेचे कुटुंबीय सोमवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत. अनिकेतच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे अनिकेतचा भाऊ आशिष कोथळे याने सांगितले.\nदि. 6 नोव्हेंबरला रात्री कामटे आणि त्याच्या साथीदारांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अनिकेतवर थर्ड डिग्रीचा वापर केला. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर आंबोलीतील कावळेसाद येथे दोनदा जाळून मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. त्यानंतर सर्वपक्षीय कृती समिती, कोथळे कुटुंबीय यांनी केलेल्या आंदोलनाची दखल शासनाकडून घेण्यात आली. शासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत देण्यात आली आहे.\nहा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अनिकेतच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी या मागण्यांसाठी कोथळे कुटुंबियांनी सोमवारपासून उपोषणाचा इशारा दिला होता.\n३५ लाखांचा गुटखा येलूरजवळ जप्‍त\nजमावाच्या सशस्त्र हल्ल्यात सहा जखमी\nजत नगरपालिकेसाठी ७५.५५ टक्के मतदान\nयुवकांच्या लगेच सुटकेची शक्यता धूसर\nसांगली, कुपवाडमधील काही मुंबई पोलिसांच्या रडारवर\nकोथळे कुटुंबीयांचे आजपासून उपोषण\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-zip-president-shinde-bjp-login-issue/", "date_download": "2018-11-17T09:16:48Z", "digest": "sha1:WUYAHNCUG5K6HL4RLYYIXWUUKS6JNGZL", "length": 8789, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साखरपुड्यातच वर्ष सरलं, लग्‍नाचा मुहूर्त कधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › साखरपुड्यातच वर्ष सरलं, लग्‍नाचा मुहूर्त कधी\nसाखरपुड्यातच वर्ष सरलं, लग्‍नाचा मुहूर्त कधी\nभाजपाच्या बिर्‍हाडात घुसून जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजय शिंदे यांची निवड होऊन मार्च महिन्यात वर्ष सरत आले आहे. तरीही जि.प. अध्यक्ष शिंदे यांचा भाजपाच्या घरात अधिकृत गृहप्रवेश न झाल्याने साखरपुड्याच्या उत्साहातच वर्ष सरलं, पण लग्‍नाचा मुहूर्त लागणार तरी कधी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. विकासात राजकारण नाही, अशी भूमिका जरी मामांनी घेतली असली, तरी विकासाच्या नावाने एकाही धन्याचा कुंकू न लावता अनेक घराचा संसार करण्याचा प्रकार होत असल्याची तिखट प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रात उमटत आहे.\nमाहेरची ओढ अजूनही मामांना कायम असून एक पाय माहेरात, तर एक पाय सासरी असल्याचेही गमतीने म्हणण्यात येत आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी वर्षभरापूर्वी जि.प. अध्यक्षांचा अधिकृत गृहप्रवेश होण्याचे संकेत दिले होते. याला नवरी मामानेही सहमती दर्शविली होती. नंतरच्या काळात मात्र सासरचा वचक सैल झाल्याने माहेरी चकरा मारण्याचा प्रकार सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते. पंढरीच्या दारी शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या माहेरच्या कार्यक्रमासाठी मामांनी सासरच्या घरातील दोन महत्त्वाचे कार्यक्रम सोडून माहेरच्या कार्यक्रमात आपल्या मूळ घरच्या कार्यक्रमास हजेरी लावली. माहेरची ओढ असणे स्वाभाविक आहे,\nमात्र दिल्या घरातील नियम व प्रथा सोडून रोजच माहेरची वाढणारी ओढ सासरच्या घराला धोकादायक ठरली आहे. त्यामुळे संसार दीड वर्षात टिकेल की नाही, असाही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. आतापर्यंत साखरपुड्यातील वर्षभरात झालेल्या सर्व कार्यक्रमात माहेरच्या कार्यक्रमालाच जास्त उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषदेच्या सासरी असलेल्या आनंदी नणंदेला मात्र मुद्दामहून जाऊबाईंचा त्रास होत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे सासरी घरभेदीचे वातावरण दिसून येते. आनंदी नणंदेला आता घरातच कवडीचीही किंमत थोरल्या जाऊबाई देत नसल्याने नणंदेने आपल्या देवाभाऊकडे पुन्हा चकरा वाढल्या आहेत.\nमात्र गृहलक्ष्मी आपल्याच घरात कायम रहावी, यासाठी देवाभाऊंही नणंदेच्या तक्रारी या कानाने ऐकून, त्या कानाने बाहेर सोडून वेळ मारुन नेत असल्याचेही गंमतीने सांगण्यात येते. दीड वर्षानंतर पुन्हा जिल्हा परिषदेच्या सारीपाटाच्या संसारात पुन्हा कांही तरी गडबड होण्याची शक्यता असल्याने केवळ साखरपुड्यातच अर्धा संसार करण्याचाही डाव असल्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.\nऐनवेळी लागलेल्या लग्‍नात भावकीचे नाते जोडलेल्या काँग्रेसच्या सिध्दाभाऊंचाही हात दीड वर्षानंतर पुन्हा सुटणार असल्याचीही चर्चा आहे. दीड वर्षानंतर पुन्हा पहिला घरोबा पूर्वपदावर येणार असल्याचे भाकित असल्याने तोपर्यंत असंच उघड्यावरच संसार चालणार असल्याचेही चर्चा होत आहे. त्यामुळे भाजपाच्या घराची चिंता वाढू लागली आहे. दीड वर्षाच्या काळात घर फुटण्यापेक्षा अधिकृत विवाहाचा बार फोडण्याचे धाडस आता भाजपाच्या घरातील कर्त्याला करावे लागणार आहे.\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida-tennis/roger-federer-win-tennis-competition-38317", "date_download": "2018-11-17T08:59:01Z", "digest": "sha1:T7IKTY6YB4XQMLYEVS7PCBL4OAO4VJQC", "length": 18153, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "roger federer win tennis competition नदालविरुद्ध फेडरर \"मास्टर' | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 4 एप्रिल 2017\nमोसमात सलग तिसऱ्यांदा सरशी\nमायामी, फ्लोरिडा - रॉजर फेडररने कट्टर प्रतिस्पर्धी रॅफेल नदाल याच्यावरील वर्चस्व कायम राखले. मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत त्याने दोन सेटमध्येच विजय मिळविला. मोसमात सलग तिसऱ्यांदा त्याने नदालवर मात केली.\nमोसमात सलग तिसऱ्यांदा सरशी\nमायामी, फ्लोरिडा - रॉजर फेडररने कट्टर प्रतिस्पर्धी रॅफेल नदाल याच्यावरील वर्चस्व कायम राखले. मायामी मास्टर्स टेनिस स्पर्धेत त्याने दोन सेटमध्येच विजय मिळविला. मोसमात सलग तिसऱ्यांदा त्याने नदालवर मात केली.\nफेडररने पहिल्या सेटमध्ये एकमेव ब्रेकसह 5-3 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये त्याने 4-4 अशा स्थितीस ब्रेक मिळविला; मग सर्व्हिस राखत त्याने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. अखेरच्या गेममध्ये त्याने मारलेला \"स्वीपिंग बॅकहॅंड' त्याचा आत्मविश्‍वास दाखवीत होता. असे फटके त्याने सुरवातीपासून मारले.\nफेडररने पहिल्या सेटमध्ये सर्व चार ब्रेकपॉइंट वाचविले, तर नदालने सहापैकी एक गमावला; पण तो पिछाडीस कारणीभूत ठरला. दुसऱ्या सेटमध्ये नदालला एकही ब्रेकपॉइंट मिळविता आला नाही.\nफेडररने गेल्या वर्षी गुडघ्यावरील दुखापतीनंतर जवळपास अर्धा मोसम ब्रेक घेतला. त्यानंतर त्याला विलक्षण फॉर्म गवसला आहे. ऑस्ट्रेलियन विजेतेपदासह त्याने मोसमाला सनसनाटी सुरवात केली. तो म्हणाला, की \"या स्पर्धेतील विजेतेपदासह स्वप्न सुरूच राहिले आहे. मोसमाला भन्नाट प्रारंभ झाला आहे. मी माझ्या \"टीम'चं तसेच प्रामुख्याने मागील वर्षी आव्हानात्मक काळात मला पाठिंबा दिलेल्यांचा आभारी आहे.'\nनदालची या स्पर्धेतील अपयशाची मालिका कायम राहिली. त्याने पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली होती; पण दरवेळी त्याला पराभूत व्हावे लागले आहे. तो म्हणाला, की \"कारकिर्दीत दरवेळी मला येथे छोट्या करंडकावर समाधान मानावे लागले आहे. हे निराशाजनक आहे. मी वर्षात तिसऱ्यांदा रॉजरविरुद्ध हरलो असलो तरी एकूण सुरवात चांगली आहे. मी तीन वेळा अंतिम फेरी गाठली आहे.'\nनदालला यापूर्वी मेक्‍सिकन ओपन स्पर्धेतही अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते. या वेळी त्याला संधी होती, पण त्याने पहिल्याच गेममध्ये दोन ब्रेकपॉइंट गमावले. चौथ्या गेममध्ये त्याने दोन वाचवीत 2-2 अशी बरोबरी साधली होती. दुसऱ्या सेटमध्ये फेडररला सर्व्हिस राखण्यासाठी फारसे प्रयास पडत नव्हते. 3-3 अशा बरोबरीनंतर नदालने एक ब्रेकपॉइंट मिळविला होता. तेव्हा त्याने मुठी आवळत उडी घेत जिगरबाज जल्लोष केला. त्यानंतर तो प्रतिआक्रमण रचण्याची अपेक्षा होती, पण तसे घडले नाही.\nया कामगिरीसह फेडररने जागतिक क्रमवारीत दोन क्रमांक प्रगती केली. आता तो चौथ्या स्थानावर आला आहे. नदाल पाचवा आहे. त्यानेसुद्धा दोन क्रमांक प्रगती केली. जपानच्या केई निशीकोरीची तीन क्रमांक घसरण झाली. तो सातवा आहे. ब्रिटनच्या अँडी मरेने अव्वल स्थान कायम राखले आहे.\nफेडररने फ्रेंच ओपनपर्यंत ब्रेक घेण्याचे ठरविले आहे. तो सुमारे दोन महिने स्पर्धात्मक टेनिसपासून दूर असेल. फ्रेंच ओपन 28 मेपासून सुरू होणार आहे. इतक्‍या विश्रांतीमुळे फ्रेंच ओपनसाठी चांगली तयारी करता येईल, असे फेडररला वाटते. तो म्हणाला, की \"तंदुरुस्ती चांगली असते तेव्हा मायामीत केला तसा खेळ करू शकतो. तंदुरुस्ती चांगली नसेल तर तर नदालविरुद्धच्या लढतीत संधी नसते. त्यामुळेच मी क्‍ले-कोर्ट मोसमात ब्रेक घेत आहे. त्यामुळे मी फ्रेंच ओपन, त्यानंतर ग्रास कोर्ट आणि नतंर हार्ड कोर्टवरील स्पर्धांवर लक्ष केंद्रित करू शकेन. मी आता काही 24 वर्षांचा राहिलेलो नाही. त्यामुळे नियोजनात मोठा बदल होऊ झाला आहे. फ्रेंच ओपन वगळता मी कदाचित कोणत्याही क्‍ले कोर्ट स्पर्धेत खेळणार नाही.' फेडररने 2009 मध्ये फ्रेंच विजेतेपद मिळविले होते. 2015 मध्ये त्याने इस्तंबूलमधील स्पर्धा जिंकली होती. क्‍ले कोर्टवरील हे त्याचे यापूर्वीचे विजेतेपद आहे.\n- फेडरर आणि नदाल यांच्यातील पहिली लढत 2004 मध्ये याच स्पर्धेत\n- उभय प्रतिस्पर्ध्यांत आतापर्यंत 37 लढती\n- फेडररचा 14वा विजय, नदालची 23 वेळा बाजी\n- एकाच मोसमात इंडियन वेल्स व मायामी या दोन मास्टर्स स्पर्धांत विजेतेपदाची फेडररकडून दुसऱ्यांदा कामगिरी.\n- यापूर्वी 2005 मध्ये असे यश\nरॉजर फेडरर विवि रॅफेल नदाल\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/low-water-supply-many-parts-pimpri-city-150576", "date_download": "2018-11-17T09:29:39Z", "digest": "sha1:J7CFLHUGZ74GZGTKS2GVI7QS5QP3U2NP", "length": 18222, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "Low water supply in many parts of Pimpri city पिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा | eSakal", "raw_content": "\nपिंपरी शहराच्या अनेक भागांत कमी पाणीपुरवठा\nशनिवार, 20 ऑक्टोबर 2018\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका घेण्याची शक्‍यता आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले असले, तरी गेल्या आठवड्यात रावेत बंधाऱ्याजवळ कमी झालेली पाण्याची पातळी, तसेच महावितरणकडून वीजप्रवाह खंडित झाल्याने पाणी वितरणाचे वेळापत्रकात बिघडले. परिणामी, काही उंच भागात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाला.\nपिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका घेण्याची शक्‍यता आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले असले, तरी गेल्या आठवड्यात रावेत बंधाऱ्याजवळ कमी झालेली पाण्याची पातळी, तसेच महावितरणकडून वीजप्रवाह खंडित झाल्याने पाणी वितरणाचे वेळापत्रकात बिघडले. परिणामी, काही उंच भागात कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा झाला.\nमहापालिकेच्या यंत्रणेला मागणीएवढे पाणी वितरित करणे शक्‍य होत नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. महापौर राहुल जाधव, तसेच आमदार महेश लांडगे यांनी गेल्या आठवड्यात आयोजित केलेल्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. त्या वेळी आठवडाभरात पाणीपुरवठा सुधारण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र, जलसंपदा विभागाकडून 12 ते 15 ऑक्‍टोबरदरम्यान पवना धरणातून कमी प्रमाणात पाणी सोडल्यामुळे रावेत बंधाऱ्याजवळ पाणीउपसा करण्यासाठी पुरेशी पातळी उपलब्ध झाली नाही. त्यातच बुधवारी (ता. 17) व गुरुवारी (ता. 18) सुमारे दीड तास वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पंप बंद पडले. त्या वेळी पवना नदीतून पाणी घेता आले नव्हते.\nमहापालिका सध्या रोज सरासरी 480 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी रावेत बंधाऱ्याजवळून घेते. गेल्या आठवड्यातील अडचणीमुळे हे प्रमाण 457 ते 473 एमएलडीपर्यंत घसरले. 12 ऑक्‍टोबरपासून आजपर्यंत पाण्याचा उपसा कमी होत असल्यामुळे त्याचा थेट परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. टाकी भरण्याची प्रक्रिया सलग न झाल्याने पाण्याची पातळी खालावली. त्यामुळे पाणी कमी दाबाने व अपुरे पोचले. काही ठिकाणी पाणीपुरवठा नेहमीपेक्षा कमी कालावधीसाठी झाला. काही भागांत पाणी न मिळाल्याने महिलांना लांबून पाणी आणावे लागले, तर काही भागात टॅंकरमार्फत पाणीपुरवठा करावा लागला.\nयाबाबत रावेत पंपहाऊस येथील उपअभियंता विशाल कांबळे म्हणाले, \"\"12 ऑक्‍टोबरला सायंकाळी सहा ते रात्री दहापर्यंत, 13 ऑक्‍टोबरला सायंकाळी सात ते रात्री अकरापर्यंत, तर 14 ऑक्‍टोबरला रात्री साडेनऊपासून 15 ऑक्‍टोबरला पहाटे पावणेसहा वाजेपर्यंत रावेत बंधारा येथील पाणीपातळी कमी होती. रावेत बंधाऱ्यावरून पाणी वाहून जाऊ नये, या उद्देशाने नियोजन करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागातर्फे सांगण्यात आले. प्रतितासाला 20 एमएलडी पाणी उचलले जाते. पातळी कमी असल्यामुळे पाण्याचा उपसा कमी झाला. त्यामुळे त्या काळात कमी प्रमाणात पाणीपुरवठा झाला.''\nतर विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संदेश चव्हाण म्हणाले, \"\"बुधवारी सकाळी पाच वाजून 40 मिनिटांपासून सहा वाजून 50 मिनिटांपर्यंत रावेत पंपहाऊसचा वीजपुरवठा बंद पडला होता. जोरदार पावसामुळे महावितरणने शुक्रवारी (ता. 18) सायंकाळी साडेसातपासून आठ वाजून पाच मिनिटांपर्यंत वीजपुरवठा खंडित केला होता.''\nपाणीपुरवठा 24 तास सुरू ठेवावा लागतो. त्यात काही अडचण आल्यास तो विस्कळित होतो. चढावरील भागात पाणी पोचत नाही. सलग दोन-चार दिवस अडचण आल्यास परिस्थिती बिकट होते. टाकीतील पाण्याची पातळी कमी झाल्यास पाण्याचा दाब कमी होतो. अपुरा पाणीपुरवठा होतो. गेल्या आठवड्यात अनेक ठिकाणी ही अडचण आली.\n- प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका\nगेल्या आठवड्यातील पाणीपुरवठा (एमएलडीमध्ये)\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/category/marathi-news/marathi-tadka/", "date_download": "2018-11-17T09:11:54Z", "digest": "sha1:KZBULIJMJVOFX7IO34VCZ5O6DPUD5ERV", "length": 12197, "nlines": 282, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Marathi Tadka - Maharashtra Today", "raw_content": "\nकल्याण : पत्रीपूल पाडणार; मध्य रेल्वेच्या वाहतूक वेळापत्रकात बदल\nकाँग्रेसने दिली नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरच्या अध्यक्षांची नावे\nसार्वजनिकरित्या येण्याचं टाळत, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यात बंदद्वार चर्चा\nपद्मश्री एड गुरु एलीक पदमसी का निधन\nपश्चिम बंगाल में सीबीआई को प्रवेश नहीं – सीएम ममता बनर्जी\nमध्यप्रदेश : बीजेपी का घोषणापत्र जारी, मुफ्त में बाटेंगे स्कूटी -शिवराज…\nतेलंगाना : कांग्रेस और भाजपा की उम्मीदवारों की अगली सूची जारी\nरणवीर आणि दीपिका ; लग्नाचे दुर्मिळ फोटो झाले व्हायरल\nइटली : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा अखेर पारंपरिक पद्धतीने विवाह संपन्न झाला आहे. हा लग्नसोहळा इटलीतील लेक कोमोमध्ये ग्रॅन्ड येथे...\nसलमानच्या ‘भारत ‘ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज\nमुंबई : बहुचर्चित चित्रपट ‘भारत’ चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. या चित्रपटात अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ आणि दिशा पटानी मुख्य...\nपारंपरिक कोंकणी पद्धतीने दीपिका- रणवीरचा विवाहसोहळा संपन्न\nइटली : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा अखेर पारंपरिक कोंकणी पद्धतीने विवाह संपन्न झाला. इटलीतील लेक कोमो इथल्या नयनरम्य व्हिलामध्ये हा...\nदीपिकाला घायला सी प्लेनमधून येणार नवरदेव रणवीर सिंग \nइटली: आज इटलीत दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगयांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. इटलीतल्या लेक कामा शहरात ते विवाह बंधनात अडकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नवरदेव...\nमला मारण्यासाठी तनुश्रीने महिला रेसलरला पैसे दिले होते: राखी सावंत\nमुंबई : महिला कुस्तीपटूने अभिनेत्री राखी सावंतला धोबी पछाड दिल्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले .आता राखीची प्रकृती बारी असून तिने या प्रकरणावर...\nगुरु ग्रंथ साहेबशी संबंधित प्रकरण एसआयटीने अभिनेता अक्षय कुमार समवेत 3 लोकांना पाठवले समन्स…\nपंजाबचे बहुल कलाममध्ये आंदोलकांवर झालेल्या गोळीबारीच्या विषयावर विशेष तपासणी दल (एसआयटी) यांनी माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल, त्यांचे पुत्र सुखबीर सिंह बादल आणि अभिनेता...\nदीपिका-रणवीरच्या लग्नसोहळ्याला विम्याचे संरक्षण\nमुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचा लग्नसोहळा उद्यावर येऊन ठेपला आहे . दरम्यान लग्नसोहळ्या पूर्वीच्या काही कार्यक्रमांना सुरुवात झाली असून विवाहस्थळ...\nप्रियंका चोपडा स्वत:च्या लग्नाचे फोटो विकून कमाविणार 18 कोटी 25 लाख रु.\nमुंबई : लग्न म्हटले कि खर्चाची बाब. आणि त्यातही मुलीचे लग्न म्हटले कि, विचाराची सोयच नाही. अनेक आई-वडील या खर्चापोटी आपल्या आयुष्यात कमावलेला कष्टाचा...\n‘केदारनाथ’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज\nमुंबई : बहुचर्चित 'केदारनाथ’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान या दोघांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत . केदारनाथमध्ये...\nएकही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नाही याची खंत : शाहरुख\nइंदूर : मी गेले २५ वर्ष सिनेमात काम करतो पण आजपर्यंत एकदाही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नाही अशी खंत शाहरुख खानने व्यक्त केली आहे. तो...\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nलग्न न टिकण्यामागे ही आहेत कारणे\nअश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nलिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/pune-kallyan-highway-strike-closed/", "date_download": "2018-11-17T08:42:39Z", "digest": "sha1:JLTJDNWV4XDLGVT4WSDZEFEPI7MKGC7U", "length": 7834, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे व कल्याण महामार्ग रोखले! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पुणे व कल्याण महामार्ग रोखले\nपुणे व कल्याण महामार्ग रोखले\nज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील जनतेने नगर-पुणे व नगर-कल्याण महामार्गांवर अभिवन रास्ता रोको आंदोलन केले. रस्ता आडविण्यात आला. मात्र संबंधित वाहनचालक, तसेच प्रवाशांना आंदोलनाचे पत्रक, तसेच गुलाबपुष्प देण्यात येउन ते वाहन पुढील प्रवासासाठी सोडून देण्यात आले\nमंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावरील पारनेर फाटा येथे, तर नगर-कल्याण महामार्गावर भाळवणी येथे रास्तारोको आंदोलन सुरू करण्यात आले. दोन्ही महामार्ग असल्याने पारनेर व सुपा पोलिसांपुढे आव्हाण होते. आंदोलकांनी मात्र अण्णा हजारे यांना अभिप्रेत असलेले आंदोलन करून आगळा आदर्श निर्माण केला. अडविण्यात आलेल्या वाहनांतील प्रवाशांना पत्रक तसेच फुले दिल्यानंतर ते वाहन पुढे जात होते. त्यामुळे या आंदोलनाचा प्रवाशांनाही फटका बसला नाही. फलक तसेच तिरंगा ध्वज हाती घेतलेले आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक प्रवाशांना आपली वाहने बाजूला लावून आंदोलनात सहभाग घेतला. प्रवाशांनी आंदोलनाचे समर्थन करून पत्रके तसेच फुले स्वीकारली. पारनेर फाटा येथे झालेल्या आंदोलनात गणेश शेळके, अशोक सावंत, राहुल शिंदे, संतोष खोडदे, जयसिंग मापारी, लाभेश औटी, दादासाहेब पठारे, सोन्याबापू भापकर, सीमा औटी, कौशल्या हजारे, पुष्पा गाजरे, शीला नवले यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.\nनगर-कल्याण रस्त्यावर सकाळी सव्वानऊ वाजता आंदोलनास सुरूवात झाली. भाळवणी परिसरातील नागरिक उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी झाले होते. साडेदहा वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सेनेचे तालुकाप्रमुख विकास रोहोकले, संदीप ठुबे, अशोक रोहोकले, बाबाजी तरटे, सुलतान शेख, गुलाबराव डेरे, सुभाष रोहोकले, गंगाधर रोहोकले, नामदेव रोहोकले, प्रशांत रोहोकले यांच्यासह हजारो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.\nनगर पुणे महामार्गावर म्हसणे फाटा येथील टोलनाक्यावरही रास्तारोको आंदोलन करण्यात आले. समर्थ शिक्षण संस्थेचे विद्यार्थीही आंदोलनात सहभागी झाले होते. प्रवाशांना पत्रके तसेच फुलांचे वितरण करण्यात आले. नीलेश लंके, सबाजी गायकवाड, कैलास गाडीलकर, संजय वाघमारे, शंकर नगरे, मार्तंड बुचुडे, दादा शिंदे, संदीप मगर आदी यावेळी उपस्थित होते.\nजामखेड हत्याकांडातील सूत्रधार अटकेत\nहळदीच्या दिवशीच झाला नवरदेवाचा घातपाती मृत्यू\nराज्यात सेंद्रिय शेतीचे काम उत्कृष्ट : हजारे\nआरोपी संदीप गुंजाळ याच्या वकिलांनी मागितली मुदत\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/take-care-of-these-things-when-a-live-in-relationship/", "date_download": "2018-11-17T09:35:26Z", "digest": "sha1:NZUISELXWLTHI4IM6ABGCYUUNSY5KN4S", "length": 12684, "nlines": 266, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "लिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी... - Maharashtra Today", "raw_content": "\nओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देता कामा नये – छगन भुजबळ\nवसुंधरा राजेंनी केला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल\nपुणे मेट्रो : भविष्यात पीएमपी, मेट्रोसाठी एकच तिकीट – मुख्यमंत्री\nशिर्डी साई मंदिराचे प्रभारी राजेंद्र जगताप फरार\nसरकार ८ दिनों के अंदर निपटाएगी अधिवेशन, सोमवार से तैयारी\nपद्मश्री एड गुरु एलीक पदमसी का निधन\nपश्चिम बंगाल में सीबीआई को प्रवेश नहीं – सीएम ममता बनर्जी\nमध्यप्रदेश : बीजेपी का घोषणापत्र जारी, मुफ्त में बाटेंगे स्कूटी -शिवराज…\nHome Lifestyle Relation लिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\nलिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\nलग्नसंस्थेमधील विविध समस्यांमुळे तरुणांचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. त्यामुळेच अलिकडे भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपचा ट्रेन्ड अधिक वाढलेला पाहायला मिळतोय. कधी कधी लग्नात पुढे जाऊन समस्या उद्भवू नये म्हणून आधी लिव्ह-इनमध्ये राहून एकमेकांना समजून घेण्यासाठी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला जातो. तर कधी कधी आर्थिक स्थैर्य, स्वातंत्र्य, जबाबदारी नसणे, घटस्फोटाची भीती नाही यांसारख्या अनेक कारणानी तरुण लिव्ह-इनमध्ये राहतात. कारण किंवा अपेक्षा काहीही असो लिव्ह-इनमध्ये एकत्र राहताना काही गोष्टींची काळजी ही तुम्हाला घ्यावीच लागते. चला तर पाहूया कोणत्या आहेत या गोष्टी…\nएकत्र राहताना सर्वात प्रथम तुम्ही एकमेकांच्या कामाची वाटणी करणे गरजेचे आहे. घरातील कामे ही फार छोटी गोष्ट वाटत असली तरी, पुढे जाऊन याबाबत वाद-विवाद होण्याची शक्यता असते. कामाच्या बाबतीत हुकुमशाही न करता कामाची विभागणी झाली तर एकमेकांवर विसंबून न राहता घरातील कामे सुरळीत पार पडतील.\nलिव्ह-इनमध्ये राहताना शक्यतो आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेल्या जोडीदाराचीच निवड करा. एकदा का एकत्र राहायला सुरुवात झाली, की घरातील सर्व खर्च वाटून घ्या. तसेच स्वतःचे खर्च स्वतः करण्याकडे कल असुदे. पैशांमुळे नात्यात नेहमीच गैरसमज होतात, ते टाळण्याचा प्रयत्न करा.\nही बातमी पण वाचा : म्हणून वधू- वर मध्ये अंतर असणे गरजेचे\nदोघांचीची गोष्टींची अथवा वस्तूंची पसंती वेगवेगळी असू शकते. त्यामुळे घरात दोघांनाही पसंत असतील अशाच गोष्टींची खरेदी करा. किंवा कोणतीही गोष्ट विकत घेण्याआधी आपल्या जोडीदाराला त्याची कल्पना द्या. तसेच एकमेकांच्या सवयींची सवय करून घ्या. अथवा ज्या सवयी खरच त्रासदायक असतील त्या बदलण्याचा प्रयत्न करा.\nलिव्ह-इनमध्ये एकत्र राहण्याचा निर्णय हा दोघांचा असतो, त्यामुळे घरात येणारे मित्र, नातेवाईक यांचा निर्णयही दोघांनी एकत्र घ्या. तिसऱ्या व्यक्तीमुळे तुमच्या दोघांमध्ये भांडण होऊ देऊ नका. तसेच दोघांमधील इंटीमेट माहिती, वैयक्तिक माहिती तिसऱ्या कोणासोबत शेअर करू नका.\nनाते प्रेमाने पुढे घेऊन जाण्यासाठी एकमेकांबद्दल आदर असणे गरजेचे आहे. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल एकमेकांची तारीफ करत जा. भांडण झाले तर ते एकत्र बसून मिटवण्याचा प्रयत्न करा. लिव्ह-इनमध्ये राहताना शक्यतो प्रेग्नसी टाळा.\nही बातमी पण वाचा : आपल्या जोडीदाराच्या हाथ पकडण्याच्या पद्धतीने ओळखा तुमच प्रेम किती अटूट आहे\nPrevious articleआता व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये पर्सनल रिप्लाय करण्याची सोय\nNext articleहे त्रास असणाऱ्यांनी खाऊ नये ‘बदाम’…\nओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देता कामा नये – छगन भुजबळ\nवसुंधरा राजेंनी केला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल\nपुणे मेट्रो : भविष्यात पीएमपी, मेट्रोसाठी एकच तिकीट – मुख्यमंत्री\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nलग्न न टिकण्यामागे ही आहेत कारणे\nअश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nलिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/the-inauguration-of-the-pune-international-film-festival-on-friday/", "date_download": "2018-11-17T09:00:04Z", "digest": "sha1:PWPC2MH4H2JMVPYPN7YL5GP3Y4CRJQXX", "length": 10005, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शुक्रवारी उद्‌घाटन", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शुक्रवारी उद्‌घाटन\nपुणे – ‘पुणे फिल्म फाऊंडेशन’, महाराष्ट्र शासन आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने 13 ते 18 जानेवारी दरम्यान 16 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विविध भाषेतील व देश-विदेशातील चित्रपटांसह एकूण 46 चित्रपट दाखविले जाणार आहेत, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली.\nयावेळी सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेविका भीमाबाई फुगे, आशा शेंडगे, अश्विनी जाधव, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे समर नखाते आदी उपस्थित होते. चिंचवड येथील कार्निव्हल सिनेमागृहात (बिगबाझारच्या वर) येत्या शुक्रवारी (दि.12) सायंकाळी साडेहसहा वाजता ज्येष्ठ सिने अभिनेते रणधीर कपूर, ऋषी कपूर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन होणार आहे. यावेळी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष जब्बार पटेल उपस्थित असणार आहेत.महोत्सवाच्या उद्‌घाटनापूर्वी सायंकाळी पाच वाजता पुण्यातील नामवंत गायक विवेक पांडे, गायीका कोमल, निवेदक घनशाम अग्रवाल आणि संगीत संजोयन चिंतन मोढा यांचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पुन्हा उर्वरित सुमधुर गीतांचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर सायलेंट मिस्ट व सिक्रेट इनग्रिडीएन्ट हे जागतिक स्तरावरील प्रसिद्ध चित्रपट दाखविले जाणार आहे.\nमहोत्सावात 22 देशातील चित्रपट दाखविले जाणार आहेत. तर, मराठीतील प्रसिद्ध न झालेले ‘व्हिडीओ पार्लर’, ‘पळशीची पेटी’, ‘मंत्र’, ‘फेज 4’ आणि सर्वनाम हे पाच चित्रपट दाखविले जाणार आहेत. प्रदर्शनात एकून 46 चित्रपट दाखविले जाणार असून गतवर्षीपेक्षा यंदा सहा चित्रपट जास्त दाखविले जाणार आहेत. या महोत्सवासाठी पालिका तीन लाख रुपये अनुदान आणि चित्रपटगृहाचा सर्व खर्च करते. त्यासाठी एकूण 15 लाख रुपये खर्च पालिका करत आहे. यंदाचे हे शहरातील महोस्तवाचे चौथे वर्ष आहे.पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शहरवासियांसाठी पर्वणी आहे.\nयामुळे चित्रपटसुष्टीत काम करु इच्छिणा-या शहरातील तरुणांना याचा मोठा फायदा होणार आहे. महोत्सव सर्वांसाठी खूला असणार असून याचा शहरातील नागरिकांनी मोठ्या लाभ घेण्याचे आवाहन, महापौर नितीन काळजे व सभागृह नेते एकनाथ पवार यांनी केले\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-06-october-2018/", "date_download": "2018-11-17T08:35:35Z", "digest": "sha1:3OV2AKMLC4DWD3OL2XJLMFL6WYQLF3AN", "length": 13963, "nlines": 127, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs For Sarkari Naukri Preparation 06 October 2018", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nसरकारने ई-पेमेंट्सचा अवलंब केल्यामुळे भारताचा एकूण क्रमांक 2011 मध्ये 36 व्या स्थानावरुन 2018 मध्ये 28 व्या स्थानावर गेला आहे.\nसरकारने राकेश शर्मा यांना आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्त केले आहे.\nयस बँकेने माजी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओ.पी. भट्ट आणि माजी विमा नियामक टी. एस. विजयन यांना व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांचे उत्तराधिकारी शोधण्यासाठी बाह्य तज्ञ म्हणून नियुक्त केले आहे.\nरशियाच्या अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भारताच्या दौर्यादरम्यान रशियाच्या एस -400 एरील-डिफेन्स सिस्टम खरेदी करण्यासाठी भारताने 5 बिलियन डॉलर्सहून अधिक करार केला आहे.\nकेरळची पहिली डिझेल इलेक्ट्रिकल मेनलाइन युनिट (डीईएमयू) रेल्वे सेवा मागे घेण्याचे भारतीय रेल्वेने ठरवले आहे.\nइंडिया केम 2018, 10वी द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी आणि परिषद मुंबई येथे सुरू झाली. भारतातील केमिकल आणि पेट्रोकेमिकल उद्योगाचे सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे हा दोन दिवसांचा कार्यक्रम.\nपालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील इतर परिसरातील अल्फांसो आंब्याला, भौगोलिक संकेत (जीआय) टॅग प्राप्त झाले आहे.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने 2018-19 च्या चौथ्या द्वि-मासिक चलनविषयक धोरणात्मक आढाव्यामध्ये आपले प्रमुख बेंचमार्क कर्ज दर राखले आणि रेपो दर 6.50% वर कायम ठेवला.\nऑस्कर विजेते अॅनिमेटर विल विन्टन यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते.\nPrevious (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 2000 जागांसाठी भरती\nNext (PMC) पनवेल महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Dundha-Trek-D-Alpha.html", "date_download": "2018-11-17T08:24:14Z", "digest": "sha1:XVCUF4ZUKV3ZHKWMMNIHEKPLGJ3CT7IX", "length": 8615, "nlines": 31, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Dundha, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nदुंधा किल्ला (Dundha) किल्ल्याची ऊंची : 2280\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: दुंधेश्वर रांग\nजिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम\nनाशिक जिल्ह्यातील बागलाणात कर्‍हा, बिष्टा, अजमेरा, दुंधा असे कमी उंचीचे किल्ले आहेत. या किल्ल्यांबद्दल इतिहासात फारशी माहिती नाही. हे किल्ले सुटेसुटे उभे असल्यामुळे या किल्ल्यावरुन आजूबाजूचा विस्तृत प्रदेश दिसतो. त्यामुळे या किल्ल्यांचा उपयोग टेहाळणीसाठी करण्यात आला असावा. या किल्ल्यांचा आकार व रचना पाहाता यावर फारच थोडी शिबंदी रहात असावी असे वाटते. दुंधा किल्ल्याला स्थानिक लोक किल्ला म्हणून न ओळखता दुंधेश्वर महाराजांचा डोंगर म्हणून ओळखतात. श्रावणी सोमवारी गडावर यात्रा भरते.\nदुंधा किल्ल्याच्या पायथ्याशी दुंधेश्वर महाराजांचे देऊळ आहे. या देवळांच्या बाजूला पाण्याची विहीर आहे. देवळाच्या बाजूने गडावर चढायची पायवाट आहे. ही पायवाट गर्द झाडीतून जाते. १० मिनीटात आपण दगडात खोदलेल्या पायर्‍यांपाशी येतो. या पायर्‍या चढून गेल्यावर शंकर मंदिराजवळ येतो. २ डेरेदार वृक्षांच्या सावलीत हे छोटेखानी मंदिर उभ आहे. मंदिराच्या मागे पाण्याचे छोट कुंड आहे, पण या पाण्याला कुबट वास येत असल्यामुळे त्याचे पाणी केवळ भांडी घासण्यासाठी वापरतात.\nमंदिराकडे तोंड करुन उभ राहील्यावर उजव्या हाताला सध्या गडावर राहणार्‍या रामदास महाराजांचे घर दिसते. घरावरुन जाणारी पायवाट पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांकडे जाते. पायवाटेच्या थोड्या खालच्या अंगाला कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी आहेत. त्यातील पाणी थंडगार व चवदार आहे. टाक्यातील पाणी पिऊन पुन्हा पायवाटेवर आल्यावर सरळ चालत, किल्ल्याच्या अर्ध्या डोंगराला वळसा घालून गेल्यावर दगडात खोदलेले पाण्याच टाक दिसत, १० फूट × ५फूट टाक्यातील पाण्यावर हिरव्यागार शेवाळ्याचा थर जमलेला असतो. येथून पुढे जाण्यासाठी पायवाट नसल्यामुळे आल्या वाटेने परत मंदिराजवळ यावे. मंदिराकडे तोंड करून उभे राहिल्यावर डाव्या हाताची पायवाट ५ मिनिटात दगडात खोदलेल्या टाक्यापाशी जाते, याला आंघोळीचे टाकं म्हणतात, येथून पुढे जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे पुन्हा शंकर मंदीरापाशी यावं लागतं या मंदिराच्या मागून जाणारी पायवाट किल्ल्याचा माथ्यावर जाते तिथून आजूबाजूचा सर्व प्रदेश दृष्टीक्षेपात येतो,\n१) नाशिक जिल्ह्यातील सटाणा गावातून दुंध्याला जाता येते. सटाणा - मालेगाव रस्त्यावर, सटाण्यापासून ३कि.मी अंतरावर सौंदाणे फाटा आहे. या फाट्यावरुन अजमेरसौंदाणे - तळवडे मार्गे दुंधा २० कि.मी वर आहे. दुंधा गावाच्या पुढे १ कि.मी वर दूंधेश्वर मंदीराला जाणारा कच्चा रस्ता आहे. तो थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जातो.\n२) सटाणा - मालेगाव रस्त्यावर सटाण्यापासून १७ कि.मी व मालेगाव पासून २२ कि.मी वर लखमापूर गाव आहे. या गावापासून दुंधा किल्ला ७ कि मी अंतरावर आहे.\nगडाच्या पायथ्याशी दुंधेश्वर मंदिरात १५ माणसांची रहाण्याची सोय होऊ शकते.\nगडावर जेवणाची सोय नाही.\nगडावर बारामाही पिण्याच्या पाण्याची सोय आहे .\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nगडाच्या पायथ्यापासून ३० मिनीटे लागतात.\nअजमेरा, बिष्टा, कर्‍हा, दुंधा हे छोटे किल्ले दोन दिवसांच्या मुक्कामात पाहाता येतात.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: D\nदांडा किल्ला (Danda Fort) दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) दातेगड (Dategad) दौलतमंगळ (Daulatmangal)\nडुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) दुंधा किल्ला (Dundha) दुर्ग (Durg) दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2018-11-17T09:19:28Z", "digest": "sha1:LQXK2VYM5VZ2LVRZYSJG62ISHQOQSZUB", "length": 6287, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शिगंणापूरातील पुजाऱ्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nशिगंणापूरातील पुजाऱ्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा\nखा. उदयनराजे भोसले यांनी दिली तक्रार;दानपेटीतील रक्कम चोरल्याचा आरोप\nसातारा- शिखर शिगंणापूरातील शंभू महादेवाच्या मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरल्याची तक्रार खा. उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. उदयनराजे यांच्या तक्रारीवरून दहीवडी पोलिस ठाण्यात अज्ञात पुजाऱ्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.\nमिळालेल्या माहिती नुसार,खा. उदयनराजे यांनी दहीवडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शिखर शिगंणापूरातील मंदीरात देखभाल करणाऱ्या व पुजा आर्चा करणाऱ्या बडव्यांपैकी अज्ञात बडव्याने मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरली आहे. दाखल तक्रारीचा तपास पोलिस हवालदार एम.जी.राऊत करत आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleपुणेकरांनो, काळजी घ्या…ऑगस्ट ठरतोय साथीच्या रोगांचा\nNext articleकांस्यपदकाने “त्या’ वेदना भरून येणार नाहीत – श्रीजेश\nभुयारी गटार कामामुळे नागरिकांची अडचण\nपेन्शनर सिटी स्मार्ट होणार तरी कधी\nमुख्याधिकारी दौऱ्यावर अन्‌ नगरपंचायत वाऱ्यावर\nहजारो शिवसैनिक अयोध्येला जाणार\nतेव्हा तुम्ही काय करत होता \nशहरातील जर्जर रस्त्यांची पुन्हा खणाखणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/business/real-estate-news/pre-2010-parking-lot-is-valid/amp_articleshow/65418281.cms", "date_download": "2018-11-17T08:43:30Z", "digest": "sha1:3DFPPNK2CVLAZRG4RXEEEPGBQIDQ6ICT", "length": 13750, "nlines": 68, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "Housing society: pre 2010 parking lot is valid - २०१० पूर्वीची पार्किंगखरेदी वैध | Maharashtra Times", "raw_content": "\n२०१० पूर्वीची पार्किंगखरेदी वैध\nपार्किंगची जागा विकण्याचा बिल्डरला अधिकार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा ऑगस्ट २०१०चा निर्णय आहे. परंतु त्या आधी २००६-०७ किंवा त्यापूर्वी ज्यांनी बिल्डरकडून स्टिल्ट पार्किंग विकत घेतले आहे ते व्यवहार कायदेशीर मानले जाणार की नाही याबाबत खुलासा व्हावा\n>> राजीव वाघ, ज्येष्ठ वकील\nपार्किंगची जागा विकण्याचा बिल्डरला अधिकार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा ऑगस्ट २०१०चा निर्णय आहे. परंतु त्या आधी २००६-०७ किंवा त्यापूर्वी ज्यांनी बिल्डरकडून स्टिल्ट पार्किंग विकत घेतले आहे ते व्यवहार कायदेशीर मानले जाणार की नाही याबाबत खुलासा व्हावा. - सुधीर ब. देशपांडे\nन्यायालयाचा निकाल हा सर्वसाधारणपणे पूर्वलक्ष्यी प्रभावाने नसतो तर, निकालाच्या तारखेपासून पुढील काळासाठी असतो. निकाल पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करायला हवा असेल तर निकालात तसे नमूद केलेले असते आणि त्याची अमंलबजावणी कशी होईल त्याबद्दल तपशीलवार सूचना दिलेल्या असतात. या प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने त्याचा निकाल हा पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू असेल तसे नमूद केलेले नाही आणि त्यामुळे तो ज्या दिवशी दिला गेला त्या तारखेपासून लागू होईल, त्या आधी नाही. न्यायालयाने म्हटले होते की बिल्डर बंद गॅरेजची जागा सोडून अन्य कोणतीही पार्किंगची जागा विकू शकत नाही. ऑगस्ट २०१०मध्ये हा निकाल दिला गेल्याने त्या तेव्हापासून हा कायदा लागू आहे. या आदेशाच्या आधी बिल्डर कायदेशीरपणे खुली तसेच स्टिल्ट पार्किंगची जागा विकू शकत होता. त्यामुळे या निकालाच्या आधी झालेले सर्व व्यवहार कायदेशीररीत्या वैध आहेत असे म्हणावे लागेल.\nआमच्या सोसायटीमध्ये ५४ फ्लॅट्स आहेत. तसेच, पहिल्या मजल्यावर ६ शॉप्स (दुकाने) आहेत. या व्यावसायिक गाळ्यांना सोसायटीची लिफ्ट, सोलर इ. सुविधा उपलब्ध नाहीत. सध्या सोसायटीने या गाळेधारकांना इतर फ्लॅट्स प्रमाणे मेन्टेनन्स भरण्यास सांगितले आहे परंतु गाळेधारक त्यांना सोसायटीच्या इतर सुविधा (लिफ्ट इ.) उपलब्ध नाहीत म्हणून सरसकट मेन्टेनन्स (इतर फ्लॅटप्रमाणे) भरण्यास तयात नाहीत. तरी या स्थितीमध्ये सोसायटीला गाळेधारकांकडून इतर फ्लॅट्स प्रमाणे मेन्टेनन्स घेण्याचा अधिकार आहे की त्यांना व्यावसायिक दराप्रमाणे मेन्टेनन्स आकारावा की त्यांना व्यावसायिक दराप्रमाणे मेन्टेनन्स आकारावा याबद्दल मार्गदर्शन करावे. - एक वाचक\nनिवासी फ्लॅटधारकांना जितके देखभाल शुल्क आकारले जाते तितकेच दुकानदारांनाही आकारण्याचा सोसायटीला अधिकार आहे. कायद्याच्या दृष्टीने दुकानदार आणि फ्लॅटधारक सदस्य यांच्यात काहीही फरक नाही. त्याचबरोबर, निवासी गाळे असलेल्यांना मिळणाऱ्या सर्व सेवासुविधा दुकानदारांनाही मिळायला हव्यात, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सोसायटीला काही सेवा दुकानदारांना द्यायच्या नसतील, उदा. लिफ्टचा वापर, तर सोसायटीने अशी भूमिका का घेतली हे समजावून सांगणे सोसायटीचे कर्तव्य आहे.\nआमची नऊ वर्ष जुनी सहकारी गृहनिर्माण संस्था ४५०० चौरस मीटरच्या भूखंडावर उभी आहे. आमच्या ए आणि बी अशा दोन सहा मजली इमारती आहेत. या विंगमध्ये अनुक्रमे ३६ व ५४ सदनिका आहेत. सध्या आमच्या सोसायटीमध्ये गळतीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वॉटर प्रूफिंग नीट न केल्याने ही गळती होत आहे असे वाटते. अनेक सदनिकांच्या भिंतींना, छताला बुरशी व ओल येत आहे. ज्यांच्या सदनिकांमधून गळती होत आहे ती मंडळी जबाबदारी घेत नाहीत. बिल्डरकडे तक्रार करा असे उत्तर त्यांच्याकडून मिळते. तरी या प्रकारास कोण जबाबदार आहे व यातून काय मार्ग निघू शकेल हे कृपया सांगावे.\nजर तुमची सहकारी सोसायटी नऊ वर्षांची आहे, तर त्या दोन इमारती त्याहून अधिक जुन्या असाव्यात. अशा स्थितीत सोसायटीने आणि त्याच्याशी संबंधित सदस्यांनी गळतीचा प्रश्न सोडवला पाहिजे, बिल्डरने नाही. फ्लॅटच्या आतील बाजूने होणारी गळती संबंधित सदस्याने स्वत: दुरुस्त केली पाहिजे आणि तीही स्वत:च्या खर्चाने. इमारतीची बाह्यगळती सोसायटीने सोसायटीच्या खर्चाने करायला हवी. इमारतीची स्थिती चांगली रहाणे ही सोसायटी समितीची प्राथमिक जबाबदारी असते. इमारतीच्या विविध भागांतून होणाऱ्या गळतीमुळे दीर्घकाळात इमारतीचे नुकसान होईल आणि ती अस्थिर होऊ शकते. सोसायटीने ती स्वत: कोणत्या दुरुस्त्या करणार आणि सदस्यांनी कोणत्या करायला हव्यात हे नमूद करून स्पष्ट करून सांगितले पाहिजे. कायद्यानुसार आणि उपविधीनुसार हे काम सोसायटी समिती सदस्य आणि विशेषत: पदाधिकाऱ्यांचे काम आहे. सदस्यांनी त्यांच्यावर हे काम करण्यासाठी दबाव आणायला हवा किंवा ही विद्यमान समिती घालविण्यासाठी एकत्र यायला हवे.\n‘हाऊसिंग सोसायटी’ सदरासाठी प्रश्न पाठविताना आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेतील इमारतींची संख्या, मजले, सदनिकांची संख्या, सदनिकांचे चटईक्षेत्र, प्रश्नाचे नेमके स्वरूप इत्यादी आवश्यक तो तपशील न चुकता नमूद करावा. मजकूर शक्य तो टाइप केलेला, अन्यथा किमान सुवाच्य हस्ताक्षरांत असावा. पाकिटावर ‘हाऊसिंग सोसायटी सदरासाठी’ असे स्पष्ट लिहावे. प्रश्न पोस्टाने किंवा कुरियरने पुढील पत्त्यावर पाठवावेतः महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया इमारत, दुसरा मजला, डी. एन रोड, मुंबई ४००००१. आपण आपले प्रश्न mtaskquestions@gmail.com या ईमेलवरही पाठवू शकता.\nसर्व बाबींचा अभ्यास करूनच पुनर्विकास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/research-says-those-wives-are-beautiful-they-are-always-happy/", "date_download": "2018-11-17T09:08:01Z", "digest": "sha1:YMACLOYF7XZMKPXUW5ZUFRO3224WHSTW", "length": 11540, "nlines": 265, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "ज्यांची बायको असते सुंदर ते नेहमी आनंदी असतात | beautiful wife is reason of happyness", "raw_content": "\nकल्याण : पत्रीपूल पाडणार; मध्य रेल्वेच्या वाहतूक वेळापत्रकात बदल\nकाँग्रेसने दिली नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरच्या अध्यक्षांची नावे\nसार्वजनिकरित्या येण्याचं टाळत, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यात बंदद्वार चर्चा\nपद्मश्री एड गुरु एलीक पदमसी का निधन\nपश्चिम बंगाल में सीबीआई को प्रवेश नहीं – सीएम ममता बनर्जी\nमध्यप्रदेश : बीजेपी का घोषणापत्र जारी, मुफ्त में बाटेंगे स्कूटी -शिवराज…\nतेलंगाना : कांग्रेस और भाजपा की उम्मीदवारों की अगली सूची जारी\nHome Lifestyle Relation रिसर्च सांगतो ज्यांची बायको असते सुंदर ते असतात नेहमी आनंदी\nरिसर्च सांगतो ज्यांची बायको असते सुंदर ते असतात नेहमी आनंदी\nप्रेमाच्या नात्यात काय जास्त महत्त्वाचं असतं पार्टनरचा स्वभाव की त्यांची सुंदरता/लूक्स पार्टनरचा स्वभाव की त्यांची सुंदरता/लूक्स याचं उत्तर कदाचित अनेकजण हे देतील की, नात्यात केवळ आणि केवळ चांगला स्वभाव आणि एकमेकांना समजून घेणे जास्त महत्त्वाचे असते. पार्टनरचं दिसणं फार महत्त्वाचं नसतं. पण नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, याचं उत्तर वेगळंच मिळालंय.\nफ्लोरिडा स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये आयोजित एका रिसर्चच्या निष्कर्षानुसार, पती नात्यात अधिक समाधानी असण्याचं एक मोठं कारण म्हणजे त्याची पत्नी सुंदर दिसणे हे आहे. ऐकायला जरी हे चकीत करणारं असलं तरी रिसर्चच्या निष्कर्षातून हेच समोर आलं आहे. अभ्यासक एंड्रिया मेल्टजरने या शोधात एकूण ४५० कपल्सना सहभागी करुन घेतले होते. या सर्वच कपल्सना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यांच्या वैवाहिक जीवनात ते किती खूश आहेत, कोणत्या मुद्द्यांवर ते पार्टनरवर नाराज होतात, याप्रकारे आणखीही काही प्रश्न विचारण्यात आले. दिवसभरात त्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनाला १ ते १० दरम्यान रेटींग करायला सांगितलं.\nही बातमी पण वाचा : नवीन लग्न झाल्यास ‘या’ गोष्टी लक्षात असू द्या\nयातून समोर आले की, ज्या पतींकडे सुंदर आणि आकर्षक पत्नी आहे ते आपल्या वैवाहिक जीवनात अधिक आनंदी आहेत. पण पत्नींबाबत याचा रिझल्ट बिलकुल वेगळा आहे. पत्नींना आपल्या पतीच्या लूक्सने फरक पडत नाही. ते हॅंडसम आहेत की, नाही. नात्यात त्यांना या गोष्टींचा काही फरक पडत नाही. पत्नींना केवळ पतीच्या आनंदाने फरक पडतो. जर पती त्यांच्यावर खूश आहेत तर त्यांच्या आनंद पाहून पत्नी खूश होतात. पण रिसर्चवर विश्वास ठेवायचा तर पतींच्या आनंदाचं एक मोठं कारण पत्नी सुंदर असणे हे आहे.\nही बातमी पण वाचा : नात्यात खुश नाही तर मघ करा या गोष्टी..\nसुंदर पत्नी पतीच्या आनंदाचं कारण\nPrevious articleबुलंदशहर में पकड़ा गया आईएसआई का जासूस\nNext articleराष्ट्रवादीचे संस्थापक तारिक अन्वर यांची काँग्रेसमध्ये घरवापसी\nकल्याण : पत्रीपूल पाडणार; मध्य रेल्वेच्या वाहतूक वेळापत्रकात बदल\nकाँग्रेसने दिली नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरच्या अध्यक्षांची नावे\nसार्वजनिकरित्या येण्याचं टाळत, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यात बंदद्वार चर्चा\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nलग्न न टिकण्यामागे ही आहेत कारणे\nअश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nलिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2007/12/", "date_download": "2018-11-17T09:13:04Z", "digest": "sha1:FHXNYO4AG5IQ3BTJYEY6RVS6CRMTBK4G", "length": 23625, "nlines": 133, "source_domain": "blog.khapre.org", "title": "Archive for December 2007", "raw_content": "\nजर हा विषय आताच्या पिढीतील तरुणांना विचारला तर साहजिक त्यांचे उत्तर असेल आंतरजातीयच काय पण आंतरधर्मिय विवाह का नकोत जगाच्या पाठीवर कोठेही जा सर्वांच्या रक्ताचा रंग लालच असतो, अगदी अमेरिकेत जरी शस्त्रक्रिया करायला गेला तरी तेथील कोणाचेही रक्त चालते, किडनी खराब झाली तर ती सुद्धा कोणाचीही चालते,तर मग लग्नासाठीच हि जाती धर्माची बंधने का असावीत जगाच्या पाठीवर कोठेही जा सर्वांच्या रक्ताचा रंग लालच असतो, अगदी अमेरिकेत जरी शस्त्रक्रिया करायला गेला तरी तेथील कोणाचेही रक्त चालते, किडनी खराब झाली तर ती सुद्धा कोणाचीही चालते,तर मग लग्नासाठीच हि जाती धर्माची बंधने का असावीत प्रजननाची क्रिया सर्व धर्मात एकच असते, तर मग मुला मुलींनी आम्तरधर्मिय विवाह केल्यास काय बिघदणार आहे प्रजननाची क्रिया सर्व धर्मात एकच असते, तर मग मुला मुलींनी आम्तरधर्मिय विवाह केल्यास काय बिघदणार आहे परंतु काही कर्मठ प्रामाण्यांना हा प्रकार पटत नाही, आणि का पटत नाही त्याचे समर्पक उत्तर मात्र त्यांच्याकडे नसते.\nप्रेमावर आज जग चालले आहे, प्रेम ही भावना असते, तेथे जात, पात किंवा धर्माचा विचार होत नाही. त्याप्रेमातून ज्या नवबालकाचा जन्म होतो तो सोबत धर्म घेऊन येत नाही. खरे तर आता सरकारनेच नोकरीतून, शाळेत प्रवेश देताना, अगर कोनतीही सवलत देताना जात आणि धर्माचा उल्लेख टाळायला पाहिजे. जेव्हा सरकार अशी पावले उचलील तेव्हाच समाजातून जाती धर्माचे उच्चाटन होईल. मोठमोठी भाषणे देनारे मात्र घरातील मुलामुलींवर संस्कार वेगळेच करतात. त्यांची मुले परजातीच्या प्रेमात पडली तर कोण आकांडतांडव करतात, त्यांना सर्व बाजूंनी विरोध करतात. आता हे थांबले पाहिजे. आताची पिढी जी प्रेमात जात, पात धर्म पाळत नाही ती एक प्रकारे ही संकल्पनाच नष्ट करीत आहे.\nही जी जात आहे, ही जाता जाता जात राहिली तर जाताना जातीच्या समस्या सोडवून जाईल.\nआजकाल NRI मुलांची लग्न म्हण्जे चट मंगनी पट शादी असतात. आईवडिल मुलगी पसंद करतात, मुलाला फोटो दाखवतात आणि मग chatting ने मुलीशी बोलण होतं.मुलगी आवडली तर लवकरात लवकर सुट्टी टाकुन मुलगा लग्नाला उभा राहतो.मधल्या वेळात मुलीला passport सारखे सोपस्कार करायला लागतात. मुलीचे आईवडिल NRI जावई मिळाला म्हणून खुश असतात. मैत्रिणीसुद्धा मुलीला चिडवायला सुरुवात करतात आणि मुलगी मात्र नवीन देश आणि नवरा कसा असेल या विचारात असते. आतापर्यंत आईवडिलांच्या छत्रछायेखाली राहिलेल्या तिला या सर्व नवीन गोष्टिंनी धडकी भरते. पण हि सुरुवात असते. मुलगी नवऱ्याबरोबर नवीन देशात येते आणि स्वतःचा संसार आई, सासु च्या शिकवणीने, उपदेशाने,मदतीने सुरु करते. गाडी आता कुठे रुळावर येत असते आणि तेवढ्यात कुठेतरी गडबड होते. दोनजणांच्या छोट्या घ्ररट्यात तिसरा पाहुणा यायची चाहूल लागते. माहेरचे,सासरचे सर्व खुश असतात आणि परत एकदा मुलीला धडकी भरते. आई, सासु,ताई, मैत्रिणी सगळ्यांचे परत एकदा सल्ले सुरु होतात. पण महत्वाची गोष्ट अशी असते कि, घरापासुन लांब असणाऱ्या त्या मुलीला काहीच कळत नाही. नवऱ्यालाही काही माहीत नसतं. तो बिचारा ओळखीच्या चार मित्रांकडुन याबाबतीत माहिती मिळवण्यात लागलेला असतो. सुरुवात insurance प्रमाणे जवळ असलेला Doctor शोधण्याने होते. बहुतेकवेळी हा doctor म्हणजे मित्रांनी त्यांच्यावेळी शोधलेलाच असतो. सर्वसाधारण भावना हिच कि, जर चार देसी त्या doctorकडे जातात तर आपल्यालाही चालेल. बऱ्याचवेळी हा doctorहि देसीच असतो. कारण, बहूतेक इथल्या doctorकडे जाणं म्हणजे फार मोठ दिव्य वाटत असतं.\nपण एखादा असा असतो जो वेगळ्या doctorकडे जायच ठरवतॊ.कुठल्याही doctor कडे गेल तरी मोठे forms भरायला लागतात. त्यामध्ये लिहायची माहिती फ़कत नवरा आणि बायको यांच्यापुरती म्रर्यादित नसुन ती family history नावाच्या प्रकाराखाली माहेर आणि सासरपर्यन्त पसरते. त्यात विचारलेले रोग कधी ऐकण्यात पण आलेले नसतात. स्वतःबद्द्लही इतकी खोलवर माहिती लिहायची बहुतेकदा पहिलीच वेळ असते. बऱ्याच कष्टांनंतर एकदाचा form भरला जातो आणि doctorशी पहिली भेट होते.\nएकदशांश लोकसंख्येला \"सिकलसेल' आजार\nराज्यातील लोकसंख्येच्या एकदशांश म्हणजेच एक कोटी लाख नागरिकांना \"सिकलसेल' या जीवघेण्या रोगाने ग्रासले आहे, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोगाचा फैलाव होऊनही सरकारी यंत्रणा यापासून अनभिज्ञ कशी काय राहू शकते आता यावर काय उपयायोजना आखल्या म्हणजे रोगाचा फैलाव थांबेल आता यावर काय उपयायोजना आखल्या म्हणजे रोगाचा फैलाव थांबेल सरकारने याची गंभीर दखल घेतली असून, या रोगावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीची पावले उचलण्याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोगाचा फैलाव होऊनही सरकारी यंत्रणा यापासून अनभिज्ञ राहते, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.\nसिकेल सेल अनिमिया हा एक जनुकिय दॊष आहे. रक्तात असणा‍ऱ्या तांबड्या पेशींमध्ये हीमोग्लोबिन नावाचे प्रोटिन असते.हे प्रोटिन शरीरात ऑक्सिजन वाहायचे काम करते. हीमोग्लोबिन ४ वेगवेगळ्या प्रोटिन भागांनी(subunits) बनलेले असते. २ भाग अल्फ़ा आणि २ बेटा प्रकारचे असतात. अल्फ़ा आणि बेटा हे प्रोटिनच्या structures साखळीचे प्रकार आहेत. बेटा साखळीत जेव्हा एक nucleotide glutamateची जागा valine नावाचा दुसरा nucleotide घेतो, तेव्हा हीमोग्लोबिनचे structure बदलते. याचा परिणाम म्हणजे सगळॆ हीमोग्लोबिनचे रेणू एक्मेकांना चिकटतात. या आकार बदललेल्या हीमोग्लोबिन रेणुंमुळे तांबड्या पेशींचा गोल आकार खुरप्याच्या आकाराप्रमाणॆ होतो. य़ामुळॆ तांबड्या पेशी रक्तवाहिन्यांना चिकटु लागतात आणि परिणाम ऑक्सिजन पुरवठ्यावर होतो.\nप्रत्येक माणसाला एक gene आई आणि एक gene वडिलांकडून मिळ्तो. जर दोन्ही genes मध्ये वरच्याप्रमाणॆ बदललेला nucleotide असेल तर त्या माणसाला सिकेल सेल अनिमिया असतो. पण जर फ़क्त एकच gene कमतरता असलेला असेल आणि दुसरा gene चांगला असेल तर त्या माणसाला carrier म्हणतात. अशा माणसाला अनिमियाचा त्रास होत नाही.\nसिकेल सेल अनिमियाचा मलेरियाशी जवळचा संबंध आहे. सिकेल सेल अनिमिया मलेरिया असणाऱ्या सर्व भागात आढळ्तो. मलेरियाचा जीवाणु एक प्रकारच्या मादी डासाच्या चावण्यामुळे पसरतो. मलेरियाचा जीवाणु तांबड्या पेशींवर हल्ला करतो आणि तिथेच वाढतो. पण जर सिकेल सेल अनिमियामुळॆ तांबड्या पेशींचा आकार बदललेला असेल तर मलेरियाचा जीवाणु तांबड्या पेशींवर हल्ला करु शकत नाही. ज्या माणसाला सिकेल सेल अनिमिया असतो किंवा जो माणुस सिकेल सेल अनिमियाचा carrier असतो त्याला, मलेरिया होण्याचे chances कमी असतात.\nभारतात जिथे मलेरिया अतिशय मोठ्या प्रमाणात आढळ्तो तिथे सिकेल सेल अनिमिया असणं,आश्चर्याचं नाही. बहुतेक आपले gene मलेरियापसुन वाचण्यासाठी तांबड्या पेशींचा आकार बदलतात,पण त्याचा परिणाम सिकेल सेल अनिमियात होतो. हि फार चांगली गोष्ट आहे कि, आता या रोगाची गंभीरता लक्षात घेउन त्यावरती आता ठोस पावलं उचलली जातील.\nएक बरे झाले, कोर्टानेच शाळांना चपराक दिली, मुलाखतीच्या नावावर अगदी डोनेशन ठरवले जायचे. लोअर के.जी. काय उप्पर के.जी. काय एवढे लहान वय असते काय मुलांचे शाळेत जाण्याचे. अशी भिती वाटत होती की, लग्नातच येणार्‍या बाळासाठी शालेतील सीट बुक करावी लागते की काय पालकांची मुलाखत कशासाठी परदेशात सहा वर्षाव्या मुलांनाच शालेत प्रवेश देतात. खरे तर ही चार वर्षांची मर्यादासुद्धा सहा वर्षांची करावी.\nनर्सरीत प्रवेशासाठीची वयोमर्यादा चार वर्षे - सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली, ता. १४ - खासगी शाळांना अधिक स्वायत्तता देतानाच, बालवाडीत (नर्सरी) प्रवेश घेण्यासाठीची वयोमर्यादा चार वर्षेच कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. ....\nप्रवेशावेळी पालकांची मुलाखत घेण्याचे कारण नाही; पण अनौपचारिक मुलाखतीस हरकत नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.\n- विनाअनुदान शाळा म्हणजे व्यापारी संस्था नव्हे\n- तीन वर्षे हे मुलांना शाळेत पाठविण्याचे वय नव्हे\n- प्रवेशावेळी पालकांची मुलाखत गरजेची नाही; मात्र गरजेपुरत्या संवादावर निर्बंध नकोत\n- पहिलीत प्रवेशाचे वय सहा वर्षेच कायम राहील\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nNRIच्या बायकोची गोष्ट भाग-१\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-satara-district-maharashtra-10422", "date_download": "2018-11-17T09:41:31Z", "digest": "sha1:FYUZIX52JK7MHMCU5TPJ2JHMIYN3MSHI", "length": 16238, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, heavy rain in satara district, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार पाऊस\nसातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार पाऊस\nमंगळवार, 17 जुलै 2018\nसातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, वाई तालुक्‍यांतील अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी ४१.५८ मि.मी. पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस असल्याने प्रमुख धरणांतील पाणीसाठा ५० टक्‍क्‍यांवर गेला आहे.\nसातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, वाई तालुक्‍यांतील अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात सरासरी ४१.५८ मि.मी. पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस असल्याने प्रमुख धरणांतील पाणीसाठा ५० टक्‍क्‍यांवर गेला आहे.\nजिल्ह्यात रविवारी दुपारपासून अनेक ठिकाणी पावसास सुरवात झाली. अधून मधून दमदार सरी कोसळत होत्या. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला. पश्‍चिम भागात संततधार पाऊस सुरू होता. महाबळेश्वर, जावली, पाटण, सातारा, वाई तालुक्‍यांत अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला आहे. पावसामुळे अनेक शेतात पाणी साचल्याने पिके कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. या परिसरातील सर्वच कामे ठप्प झाली आहे.\nएकट्या महाबळेश्‍वर शहरात २४ तासात २९८. ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे वेण्णा लेक परिसर जलमय झाला आहे. पाटण, जावली, सातारा, महाबळेश्वर तालुक्‍यात भात लागवड सुरू आहे. कोरेगाव, कराड, खंडाळा या तालुक्‍यात मध्यम तर माण, खटाव, फलटण या तालुक्‍यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.\nकोयना धरण क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. धरण क्षेत्रातील कोयना येथे १९२, नवजा येथे २७७, तर महाबळेश्वर येथे १८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या धरणातील पाणीसाठ्यात सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ४.८६ टीएमीसीने वाढ झाली आहे. सध्या धरणात ६९.७८ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. इतर धरणांच्या क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम-बलकवडी या प्रमुख धरणातील पाणीसाठा ५० टक्‍क्‍यांवर गेला आहे.\nतालुकानिहाय पाऊस (मि.मी.) ः सातारा २५.९८, जावली ७३.६७, पाटण ५८.४५, कराड १४.१५, कोरेगाव १०.३९, खटाव ४.६१, माण २.२९, फलटण १.५६, खंडाळा १०.८५, वाई २८.८०, महाबळेश्वर २२६.६०.\nजिल्ह्यातील धरणांतील पाणीसाठा टक्केवारी ः कोयना ६६.३०, उरमोडी ६०.३५, धोम बलकवडी ७०.५५, तारळी ६१.८८, धोम ४९.६१, कण्हेर ५८.७३, नागेवाडी २९.६६, मोरणा (गुरेघर) ७१.५६, उत्तरमांड ४६.०८, महू ८.७५, हातगेघर ३१.२८, वांग (मराठवाडी) २५.५५, चिखली ५८.१५, जांभळी ९७.९३, पांगारे ९३.६१, कुसवडे ५४.१७, काळगाव ८५.५५.\nमहाबळेश्वर पाऊस धरण पाणी खंडाळा कोयना धरण सातारा\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/08/blog-post_0.html", "date_download": "2018-11-17T09:44:26Z", "digest": "sha1:JYQRQ3RDE273S6VLOXI3SMYH5FRIU77R", "length": 15726, "nlines": 169, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: रस्ता बनला खड्डेमय", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nमंगळवार, ५ ऑगस्ट, २०१४\nपोटा खु.रस्ता बनला खड्डेमय..पावसामुळे वाहने अडकली\nहिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील मौजे पोटा खु.रस्त्याची मागील वर्षापासून अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, पाचवी ते बारावीच्या शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थी - विद्यार्थीनीना या खडतर रस्त्याचा सामना करत शिक्षण घ्यावे लागत आहे. तर कधी कधी पावसामुळे वाहने अडकली कि खुद्द विद्यार्थ्यांना वाहने ढकलून मार्ग काढावा लागत असल्याचे चित्र आहे.\nनांदेड - किनवट राज्य रस्त्यावर असलेल्या पोटा खु.येथून तीन कि.मी.अंतरावर असलेल्या पोटा खु.रस्ता चिखलमय झाला आहे. परिणामी या रस्त्यावर पडलेल्या टोंगळा भर खड्ड्यामुळे विद्यार्थ्यांना पाई चालून रजया रस्ता गाठावा लगत आहे. या गावातील जवळपास ३० ते ४० विद्यार्थी हे येथून १८ कि.मी.अंतरावरील असलेल्या हिमायतनगर येथील शाळा - कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. मात्र दयनीय रस्त्यामुळे शिक्षणासाठी जाताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. येथून जाणारी वाहने हि खड्डेमय व चिखलातील रस्त्यात अडकून बसत असल्याने अक्षरश्या विद्यार्थ्यांना वाहने ढकलून काढण्याची वेळ येत आहे, या प्रकारामुळे वेळेवर शाळेवर पोहोन्चू शकत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. एवढेच नव्हे तर हा रस्ता अत्यंत खराब झाला असून, गंभीर रुग्ण अथवा गरोदर महिलेला उपचारासाठी आणण्यासाठी बैलगाडी अथवा खाटेचा वापर करावा लागत आहे.\nया भागातील जी.प.सदस्या ह्या अशिक्षित व आडाणी असल्यामुळे केवळ स्वार्थ असलेल्या बंधारे, सिमेंट रस्ते या कामात जास्त लक्ष देऊन निवडणुकीतील खर्च काढण्यावर भर देत आहेत. परिणामी सामान्य जनता व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीकडे त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समस्येनी त्रस्त झालेल्या जनतेतून केला जात आहे. या रस्त्याच्या कामाकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दयनीय अवस्था सुधारावी अशी मागणी ग्रामस्थामधून केली जात आहे.\nदुधड - कामारी गटातील बंधारे, सिमेंट रस्त्याची कामे निकृष्ठ...\nदुधड - कामारी गटाच्या जी.प.सदस्याच्या स्वार्थी वृत्तीमुळे दुधड, वाळकेवाडी, पारवा खु., वडगाव, टाकाराळा, कांडली तांडा, दाबदारी, कामारवाडी यासह या गटातील व गणातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. परंतु सदरची कामे हि अंदाजपत्रकाला बगल देऊन अभियंत्याच्या संगनमताने केली जात आहेत. सदर कामात निकृष्ठ पद्धतीचा दगड, माती मिश्रीत रेती, कमी ग्रेडचे सिमेंट व मोठ मोठे टोळक्या दगडाचा वापर करून केले जात आहे. त्यामुळे सदरची कामे हि अल्पावधीतच मातीत मिसळणार असून, या निकृष्ठ कामाची चौकशी वरिष्ठांनी करून गुत्तेदाराना दंड लावावा. तसेच कामाचा दर्जा सुधारून शासन निधीचा परीसरतील विकासापासून वंचित गावांना फायदा करून द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nदुकानदाराना २० लाखाचा चुना...\nसात टक्के आरक्षण द्या\nवीज पडून गाय - म्हैस ठार, शेतकरी जखमी\nओबीसीचा लाभ मिळून द्यावा\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80.html", "date_download": "2018-11-17T09:28:45Z", "digest": "sha1:TUIVYFNBF2Y4C2AJX2CCRXZFQLZKZXHG", "length": 22234, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | निर्लज्जपणाची हद्द झाली: मोदी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » निर्लज्जपणाची हद्द झाली: मोदी\nनिर्लज्जपणाची हद्द झाली: मोदी\n=नरेंद्र मोदी यांचा ‘आप’वर घणाघाती हल्ला=\nनवी दिल्ली, [३ फेब्रुवारी] – आम आदमी पार्टीवर बनावट कंपन्यांकडून देणग्या स्वीकारल्याचा आरोप होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या पक्षावर आज घणाघाती हल्ला चढविला. ‘इतर पक्षांपेक्षा आपण अधिक प्रामाणिक असल्याचा दावा करणार्‍या आपचे बिंग फुटले आहे. या पक्षाने निर्लज्जपणाची हद्द ओलांडली आहे,’ अशा प्रखर शब्दात त्यांनी आपवर टीका केली.\n‘खोटारडेपणा आणि अप्रामाणिकतेने ते दिल्लीचे राज्य चालविणार आहेत काय’ असा टोकदार प्रश्‍नही त्यांनी विचारला. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीला आता अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले असताना शहरातील द्वारका उपनगरातील एका प्रचारसभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी आम आदमी पार्टीसह कॉंग्रेसवरही चौफेर टीका केली.\n‘मां-बेटा’ असे कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना संबोधून ते म्हणाले की,‘कॉंग्रेसने गेल्या १५ वर्षात दिल्लीला पुरते लुटले आणि आता एक वर्षाआधी स्थापन झालेल्या नव्या आम आदमी पार्टीने दिल्लीला अवघ्या एका वर्षातच उद्‌ध्वस्त केले. दिल्लीला या स्थितीतून बाहेर काढण्याचे आणि या महानगराला जागतिक दर्जाचे शहर म्हणून विकसित करण्याची क्षमता केवळ भाजपातच आहे.\nआता दिल्लीचा राज्यकारभार बेईमान आणि खोटारड्या लोकांच्या स्वाधीन करायचा काय. एकदा केलेली चूक माफ केली जाऊ शकते. पण, जर कुणी आपली फसवणूक करीत असेल, तर त्याला कधीच माफ करता येत नाही. कॉंगे्रस आणि आम आदमी पार्टीने दिल्लीकरांची निव्वळ फसवणूकच केली आहे, असा आरोप करताना भाजपावर विश्‍वास ठेवा आणि स्थिर व सक्षम सरकारसाठी केवळ भाजपालाच निवडून द्या, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (2128 of 2477 articles)\nगृह व वाहन कर्ज स्वस्त होण्याची आशा मावळली आरबीआयने जाहीर केला पतधोरणाचा आढावा मुंबई, [३ फेब्रुवारी] - बाजारपेठ आणि ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farming-export-easy-kalwan-10799", "date_download": "2018-11-17T09:42:21Z", "digest": "sha1:CS7S224OWRSSUULQUHFBFLTYHORDZ2NG", "length": 14700, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Farming export is easy of Kalwan | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकळवणच्या शेतीमालाची निर्यात होणार सुलभ\nकळवणच्या शेतीमालाची निर्यात होणार सुलभ\nरविवार, 29 जुलै 2018\nकळवण, जि. नाशिक : कळवण निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या व्यापार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या प्राधिकरणाची मान्यता प्राप्त झाली आहे. आता या केंद्रावरून थेट निर्यात शक्य होणार आहे.\nकळवण, जि. नाशिक : कळवण निर्यात सुविधा केंद्राला केंद्र सरकारच्या अपेडा या व्यापार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या प्राधिकरणाची मान्यता प्राप्त झाली आहे. आता या केंद्रावरून थेट निर्यात शक्य होणार आहे.\nकळवण तालुक्यातील भेंडी येथे केंद्र व राज्याच्या निधीतून पणन महामंडळामार्फत अंदाजे २० कोटी रुपयांचे निर्यात सुविधा केंद्र व शीतगृहाची निर्मिती झाली. एक्स्प्रेस फीडरअभावी (विद्युत) हे केंद्र धूळ खात पडून होते. मात्र, कळवण शेतकरी सहकारी संघाच्या पाठपुराव्यामुळे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख व पणनचे नवनियुक्त कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या माध्यमातून सर्वच उणिवांची पूर्तता झाली. त्यानंतर नोव्हेंबर गेल्या वर्षी या युनिटचा लोकार्पण सोहळा झाला. शेतमाल निर्यात व विक्रीबाबत शेतकरी, व्यापारी वर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या प्रकल्पातून काही ठिकाणी निर्यात करणे शक्य झाले. आता युरोप, अमेरिकासारख्या प्रगत देशांतही या निर्यात सुविधा केंद्रातून शेतमाल निर्यात होणे सुलभ झाले आहे.\nसुनील पवार म्हणाले, की अपेडा मान्यताप्राप्त सुविधा केंद्रातून कंटेनर भरल्यास प्लँट क्वारंटाईन अधिकारी प्रमाणपत्र देतात. युरोप, अमेरिकेत माल थेट पाठवायचा असल्यास कंटेनर अशा मान्यताप्राप्त निर्यात केंद्रातून भरून येणे आवश्यक असते. यापूर्वी केवळ छोट्या देशातच मालाची निर्यात करता येत होती. अपेडाच्या चमनेू दोन वेळा निर्यात केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी सुचविलेले सर्व बदल राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांनी करून दिले. त्यानंतर काटेकोर परीक्षण करून केंद्र सरकारने ही मान्यता दिली आहे.\nव्यापार मंत्रालय सुभाष देशमुख कृषी पणन marketing पुणे\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/international/international-news/pak-army-chief-bajwa-says-i-salute-people-of-india-occupied-kashmir/amp_articleshow/65719331.cms", "date_download": "2018-11-17T08:55:07Z", "digest": "sha1:DGOOZSJ5ZHKFXKDG3SHVINAPUMNQNDZQ", "length": 6933, "nlines": 63, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "General Qamar Javed Bajwa: pak army chief bajwa says i salute people of india occupied kashmir - सैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू; पाकची धमकी | Maharashtra Times", "raw_content": "\nसैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू; पाकची धमकी\nपाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करण्याची तयारी दर्शवलेली असतानाच पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी मात्र काश्मीर राग आळवला आहे. 'सीमेवर बलिदान देणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू', अशी धमकीच बाजवा यांनी भारताला दिली आहे.\nपाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यान शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करण्याची तयारी दर्शवलेली असतानाच पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी मात्र काश्मीर राग आळवला आहे. 'सीमेवर बलिदान देणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांच्या रक्ताचा हिशेब चुकता करू', अशी धमकीच बाजवा यांनी भारताला दिली आहे.\n१९६५ मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धाला ५३ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इस्लामाबादेत आयोजित कार्यक्रमात कमर जावेद बाजवा यांनी ही धमकी दिली. गेल्या दोन दशकांपासून युद्धाच्या पद्धती बदलल्या आहेत. पाकिस्तानला कमजोर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पाकच्या रक्षणासाठी आतापर्यंत ७६ हजार सैनिक कामी आले आहेत. त्यांचं बलिदान वाया जाणार नाही, असं सांगतानाच भारतातील काश्मीरमधील लोक पाकिस्तानच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिल्याने त्यांना सलाम करतो, असा कांगावाही त्यांनी केला.\nयावेळी बाजवा यांनी पाकिस्तान अण्वस्त्र सज्ज असल्याचंही सांगितलं. १९६५ आणि १९७१ च्या युद्धातून आम्ही खूप काही शिकलोय. त्यामुळेच आम्ही अण्वस्त्र सज्ज झालोय, असं सांगतानाच दहशतवादाविरोधातील लढाईत पाकिस्तानने मोठी किंमत चुकवल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रस्तावानुसारच काश्मीरचा प्रश्न निकाली काढण्याचं आवाहन केलं.\n#पाकिस्तान लष्करप्रमुख#पाकिस्तान पंतप्रधान#पाकिस्तान#जनरल कमर जावेद बाजवा#इमरान खान#Pakistan army chief#Kashmir issue#Imran Khan#General Qamar Javed Bajwa\nचीनची चार बंदरे नेपाळसाठी खुली\nहॉलिवूड अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचं निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/two-killed-in-police-van/articleshow/65724169.cms", "date_download": "2018-11-17T09:55:54Z", "digest": "sha1:DVXB35EJHN4L5JPZWU7YX7FVLF5UA4YO", "length": 15484, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: two killed in police van - पोलिस व्हॅनच्या धडकेत दोन ठार | Maharashtra Times", "raw_content": "\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलं\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलंWATCH LIVE TV\nपोलिस व्हॅनच्या धडकेत दोन ठार\nचार पोलिसांसह एक कैदी जखमी; जळगावा अपघातम टा...\nचार पोलिसांसह एक कैदी जखमी; जळगावा अपघात\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nजळगाव उपकारागृहातील कैदांना भुसावळ कोर्टात घेवून गेलेली पोलिस व्हॅनने जळगावात परतत असतांना शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजता महामागार्वरील टीव्ही टॉवरजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत व्हॅन उलटली. या अपघातात दुचाकीवरील तरुण व तरुणी दोघांचा मृत्यू झाला. एक कैद्यासह चार पोलिस जखमी झाले आहेत. उमेश संजय वारुळे (वय २२, रा. चंदनवाडी, शनीपेठ) व जयमाला प्रभाकर गायकवाड (वय २६, रा. हिवरखेडा, ता. जामनेर) अशी मृतांची नावे आहेत.\nजळगाव उपकारागृहात असलेल्या सात कैद्यांना मुख्यालयातील पोलिस पथक शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता भुसावळ कोर्टात कामकाजासाठी घेवून केले होते. व्हॅनमध्ये (एमएच १९ एम ०७१३) सात पोलिस कर्मचारी व सात कैदी असे १४ जण बसलेले होते. कामकाज आटोपल्यानंतर सायंकाळी ४.४५ वाजता पुन्हा कारागृहात येण्यासाठी निघाले. जळगाव शहराजवळच असलेल्या महामागार्वरील टीव्ही टॉवरजवळ समोरून येणाऱ्या उमेश संजय वारुळे याच्या दुचाकीस (एएमच १९ सीसी ८८३३) व्हॅनचालकाने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वारचा उजवा पाय जबर मार लागून तो जागेवरच ठार झाला. तर दुचाकीवर मागे बसलेली जयमाला गायकवाड ही गंभीर जखमी झाली. या अपघातानंतर व्हॅनचालकाचा ताबा सुटल्यामुळे व्हॅन रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात व्हॅनमधील चालक तायडे यांच्यासह तीन पोलिस व एक कैदी जखमी झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.\nजखमी पोलिस व कैदी\nया अपघातात पोलिस व्हॅनचे चालक अनिल तायडे, प्रकाश विश्राम काळे (वय ५६, रा. पिंप्राळा), गयासोद्दीन कमरुद्दीन शेख (वय ५७, रा. पोलिस वसाहत), दिलीप प्रकाश केंद्रे (वय २९, रा. पोलिस वसाहत) हे चार पोलिस कर्मचारी व भागवत दामू सूर्यवंशी (वय ५४, रा.साकळी, ता. यावल) हा कैदी असे पाच जण जखमी झाले. या शिवाय पोलिस व्हॅनमध्ये बसलेले गजानन दत्तू जाधव (वय २७), आकाश अरुण मोहने (२२) व आकाश रामचंद्र गोसावी हे तीन पोलिस कर्मचारी आणि सुरेश पंडीत बोदडे (वय ३४, रा.विवरा, ता. रावेर), शेख कलीम शेख सलीम (वय २७, रा.भुसावळ), चंद्रभान शामराव सोनवणे (वय ३०, रा.शेळगाव), सदाशिव पंढरी पवार (वय २१, रा.बोदवड), आनंद महादू वानखेडे (वय २३, चुंचाळे, ता.यावल) व शेख अशरफ शेख चांद कुरेशी (वय ३०, रा.बोदवड) हे सहा कैदी यांना व अन्य पोलिसांना मात्र दुखापत झाली नाही.\nअपघातात गंभीर जखमी झालेल्या जयमाला हिचा उजवा पाय मोडला होता. तसेच तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अंबूबॅगच्या मदतीने तिला कृत्रीम श्वासच्छोवास देण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड तास डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. यानंतर नातेवाइकांनी तिला दोन खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तीचा प्रकृती अत्यंत खराब झाल्यामुळे अखेर तिचा मृत्यू झाला.\nघटनास्थळावरच मृत झालेला उमेश याची ओळख पटलेली नव्हती. दुचाकी क्रमांकावरून मालकाचे नाव शोधण्यात आले. मृत उमेश याने त्याचे काका गणेश शांताराम वारुळे यांची दुचाकी घेऊन मित्राकडे कार्यक्रमास जात असल्याचे सांगून तो घरातून बाहेर निघाला होता. उमेश महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. तर त्याच्या दुचाकीमागे बसलेली तरुणी जयमाला ही बाहेती महाविद्यालयात कॉम्प्यूटर ऑपरेटर म्हणून काम करते.\nमिळवा नाशिक बातम्या(Nashik + North Maharashtra News News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nNashik + North Maharashtra News News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nफायरबॉलच्या प्रकाशाने रात्री उजळले टेक्सास\nबाबा सहगल, एम.एम. श्रीलेखा अमरावती ग्लोबल म्युझिक आणि डान्स ...\nयुपी: पती जिवंत असूनही २२ जणी घेत आहेत विधवेची पेन्शन\nऑनर किलिंग : तामिळनाडूत पती-पत्नीला नदीत जिवंत फेकले\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\n 'ईएमआय'वर करा सत्यनारायण पूजा\nशहीद जवानाच्या कुटुंबियांना मदतीचा ओघ\nशहीद गोसावी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nकॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपोलिस व्हॅनच्या धडकेत दोन ठार...\nआम्हीही बजावणार मतदानाचा हक्क\nजम्परोप स्पर्धेत २१० खेळाडूंचा विक्रमी सहभाग...\nडेंग्यूच्या उद्रेकास ठेकेदारच जबाबदार...\nखुनातील आरोपींचा आडनावावरून सुगावा...\nआर्थिक दुर्बलांना बचतीचे धडे...\nडेंग्यूच्या प्रादुर्भावास नागरिक जबाबदार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%97%E0%A4%BF/", "date_download": "2018-11-17T09:12:03Z", "digest": "sha1:Q5P3AHX2LJAQTL6O54V5KHRWUAHO46GO", "length": 9789, "nlines": 145, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुसऱ्या दिवसअखेर गौरव गिल अव्वल स्थानी | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nदुसऱ्या दिवसअखेर गौरव गिल अव्वल स्थानी\nमारुती सुझुकी दक्षिण डेअर रॅली\nसंदीप शर्मा व सुरेश राणा यांचे पुनरागमन\nपुणे: तीन वेळचा एपीआरसी चॅम्पियन गौरव गिलने आपला फॉर्म कायम ठेवताना मारुती सुझुकी दक्षिण डेअर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी अव्वल स्थान मिळवले. महिंद्र ऍडव्हेंचर रेसर असलेल्या गौरवने आपला सहचालक मुसा शेरीफसह तीन विशेष स्तरासह एक सुपर विशेष स्तरात चमक दाखवली. त्याचा संघ सहकारी फिलिपोस मथाई (नेव्हिगेटर पी व्हीएस मूर्ती) याने 03:26:03 मिनिट वेळेसह दुसरे स्थान मिळवले.\nमहिंद्रा ऍडव्हेंचर रेसर अमित्रजित घोष (सहचालक अश्‍विन नाईक) याला सहा मिनिटांचा तोटा सहन करावा लागल्याने तिसऱ्या स्थानी राहावे लागले. युवा कुमारने बाईक विभागात दोन स्तर पूर्ण करत दुसऱ्या रेसमध्ये त्याने अव्वल स्थान मिळवले.तर, आकाश व विश्‍वास यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. टीएसडी गटात प्रमोद विग आणि प्रकाश विग यांनी अव्वल स्थान मिळवले तर, संतोष व नागराजनने दुसरे तर, श्रीकांत व रघुरमनने तिसरे स्थान पटकावले.\nटीम मारुती सुझुकी मोटरस्पोर्टस संघाच्या संदीप शर्मा व सुरेश राणा यांनी पिछाडीवरून पुनरागमन करताना अनुक्रमे चौथे व सहावे स्थान मिळवले. सुझुकीच्या संदीप व त्याचा सह चालक अनमोल रामपाल यांनी तीन विशेष स्तरामध्ये 58.09 सेकंद वेळ नोंदवत पहिल्या दोन दिवसांमध्ये 03:35:05 अशा एकूण वेळेची नोंद केली. त्याचा संघसहकारी 10 वेळचा रेड दी हिमालय विजेता सुरेशा राणा (नेव्हिगेटर चिराग ठाकूर) याने जोरदार पुनरागमन करताना सहावे स्थान मिळवले.\nकर्नाटकमधील देवांगेरे येथे सुरू असलेल्या या रॅलीत राणाला पहिल्या दिवशी टायर पंक्‍चर झाल्यामुळे मागे राहावे लागले होते. त्याने दिवसाची तिसरी सर्वोत्तम वेळ नोंदवली. मी रॅलीला चांगली सुरुवात केली नव्हती, पण पुनरागमन केल्याने मी आनंदी आहे. माझ्या संघाने मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे जेतेपद राखण्यासाठी मी नेहमीच माझ्यात सुधारणा करेन असे राणाने सांगितले.\nकार रॅली – 1) गौरव गिल व मुसा शेरीफ (टीम महिंद्रा ऍडव्हेंचर 03:19:50) 2) फिलिपोस मथाई व पीव्हीएस मूर्ती (टीम महिंद्रा ऍडव्हेंचर 03:26:03) 3) अमित्रजित घोष व अश्‍विन नाईक (टीम महिंद्रा ऍडव्हेंचर 01:15:31.2),\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleतिसऱ्या फिरोदिया-शिवाजीयन्स आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेला आज प्रारंभ\nNext articleमंडपाच्या तपासणीसाठी चार पथके\nएटीपी फायनल्स टेनिस स्पर्धा : फेडरर-झ्वेरेवमध्ये आज लढत\nप्रो कबड्डी लीग स्पर्धा : गुजरात फॉर्च्यूनजायंट्सचा बंगालवर विजय\nफुटबाॅल : ‘भारत-जाॅर्डन’ यांच्यातील मैत्रीपूर्ण सामना आज\nभारतासमोर आज बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nमितालीने टाकले ‘विराट-रोहित’ला मागे\nसिंधू, श्रीकांतचे आव्हान संपुष्टात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0.html", "date_download": "2018-11-17T09:45:42Z", "digest": "sha1:I7ZULW2XDA2PPCHXIUOADNOGZOSZ66GI", "length": 24731, "nlines": 290, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | नायक नीरज कुमार, मेजर वरदराजन यांना अशोक चक्र", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » नायक नीरज कुमार, मेजर वरदराजन यांना अशोक चक्र\nनायक नीरज कुमार, मेजर वरदराजन यांना अशोक चक्र\n=तिघांना कीर्ती, १२ जणांना शौर्य चक्र=\nनवी दिल्ली, [२५ जानेवारी] – लष्करातील नायक नीरज कुमार सिंह आणि राष्ट्रीय रायफल्सच्या ४४ व्या बटालियनचे मेजर मुकुंद वरदराजन यांना यावर्षीचा ‘अशोक चक्र’ मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. जम्मू-काश्मिरात दहशतवाद्यांविरोधात लढा देताना वीरमरण पत्करणार्‍या या दोघांना देशातील या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.\nयावर्षी अशोक चक्रसोबतच तिघांना कीर्ती चक्र आणि अन्य १२ जणांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शौर्य चक्र विजेत्यांमध्ये गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीर खोर्‍यातील निवडणूक सभेला संबोधित करण्याच्या एक दिवस आधी उरी येथे झालेला दहशतवादी हल्ला परतावून लावताना शहीद झालेले लेफ्टनंट जनरल संकल्प कुमार यांचा समावेश आहे.\nनायक नीरज सिंह यांनी गेल्या वर्षी २४ ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील गुरदाजी भागात दहशतवादविरोधी मोहिमेचे नेतृत्त्व करीत असताना, अतिरेक्यांनी त्यांच्या चमूवर बेछूट गोळीबार केला होता. यात त्यांच्या पथकातील एक जवान शहीद झाला होता. यावेळी त्यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता सहकार्‍यांना वाचविण्यास प्राधान्य दिले होते. अतिरेक्यांनी नीरज सिंह यांच्यावर गोळीबार करताना बॉम्बचा माराही केला. यात गंभीर जखमी होऊनही ते अतिरेक्याच्या पुढे गेले आणि काही अतिरेक्यांचा खात्मा केला होता. याचवेळी अन्य एका अतिरेक्याने त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. त्यांच्या हातातील रायफलही गळून पडली. या अवस्थेतही त्यांनी त्या अतिरेक्याच्या हातातील रायफल हिसकली आणि त्याला गोळ्या घालून ठार केले. बेशुद्ध होईपर्यंत त्यांनी अतिरेक्यांशी लढा दिला होता. बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना लष्करी रुग्णालयात भरती करण्यात आले. पण, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला, असे राष्ट्रपती भवनाच्या पत्रकात म्हटले आहे.\nत्याचप्रमाणे मेजर मुकुंद वरदराजन यांनी गेल्या वर्षी २५ एप्रिल रोजी काश्मीरच्या शोपियॉ जिल्ह्यातील एका गावात दहशतवाद्यांशी लढताना अभूतपूर्व वीरतेचे दर्शन घडविले होते. यात ते शहीद झाले. यासाठी त्यांचाही अशोक चक्रने मरणोत्तर सन्मान करण्यात येणार आहे.\nकीर्ती चक्र पुरस्कार विजेत्यांमध्ये कॅप्टन जयदेव, सुभेदार कोश बहादूर गुरंग आणि सुभेदार अजय वर्धन (मरणोत्तर) यांचा समावेश आहे. ६६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ३७४ शौर्य आणि अन्य संरक्षण पुरस्कार जाहीर केले आहेत.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in छायादालन, ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (2182 of 2477 articles)\nआज जगाला घडणार भारताच्या लष्करी सामर्थ्याचे दर्शन\n=प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीला लष्करी छावणीचे स्वरूप= नवी दिल्ली, [२५ जानेवारी] - उद्या सोमवारी साजर्‍या होणार्‍या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात अतिरेक्यांचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/television/news/5945-bigg-boss-day-86-house-become-bb-hotel", "date_download": "2018-11-17T09:35:03Z", "digest": "sha1:KHAV3GINJFI5RMKJXN4AH7ZAUYMB4SMP", "length": 10944, "nlines": 225, "source_domain": "marathicineyug.com", "title": "बिग बॉस च्या घरामधील ८६ वा दिवस - घराचे बिग बॉस हॉटेल मध्ये रुपांतर - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबिग बॉस च्या घरामधील ८६ वा दिवस - घराचे बिग बॉस हॉटेल मध्ये रुपांतर\nNext Article मुसळधार पावसामुळे 'फुलपाखरू' च्या शूटिंगचा खाडा\nकलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले “पैसा फेक तमाशा देख” हे नॉमिनेशन कार्य. कार्यानिमित्त घरामध्ये बैल गाडी ठेवण्यात आली. सर्व सदस्यांना १४ व्या आठवड्याकडे नेणारे हे कार्य होते. सई बिग बॉस मराठीच्या घराची कॅप्टन असल्याने ती सुरक्षित होती. काल नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये रेशम, आस्ताद आणि स्मिता नॉमिनेट झाले तर मेघा, शर्मिष्ठा, पुष्कर हे या आठवड्यामध्ये सुरक्षित आहेत. तेंव्हा आता पुढील आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल कोणते टास्क सदस्यांना मिळणार कोणते टास्क सदस्यांना मिळणार कोण सुरक्षित होणार हे बघणे रंजक असणार आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार आहेत कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील आणि राधा म्हणजेच वीणा जगताप. तसेच लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमधील आर्वी म्हणजेच सुरभी हांडे आणि मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे हे कलाकार. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा. आणि दर रवि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.\n'नवरा असावा तर असा - बिग बॉस मराठी स्पेशल' भाग १९ ऑगस्टला\n'मेघा धाडे' ठरली 'बिग बॉस मराठी' च्या पहिल्या पर्वाची विजेती\nबिग बॉस मराठीच्या घरातील शेवटचा दिवस - आज संध्या. ७.०० वा. रंगणार GRAND FINALE आणि धम्माकेदार डान्स\nExclusive Photos - बिग बॉस मराठीच्या GRAND FINALE ची तयारी सुरु\nआपल्या संस्कृतीमध्ये अतिथी देवो भवो असे म्हंटले जाते. पाहुणचार हे आपले वैशिष्ट्य आहे. आज बिग बॉसच्या घरामध्ये आलेले पाहुण्यांचे योग्य ते आदरातिथ्य व्हावे यासाठी बिग बॉसचे BB हॉटेल मध्ये रुपांतर करण्यात आले आहे. सर्व सदस्यांनी मिळून हे कार्य करायचे असे बिग बॉस सांगणार असून सई घराची कॅप्टन असल्याने या हॉटेलची ती Manager असणार आहे. BB Hotel मध्ये अतिथी म्हणून राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमधील प्रेम म्हणजेच सचित पाटील आणि राधा म्हणजेच विणा जगताप येणार आहेत. आणि घरातील सदस्यांना त्यांची सेवा करायची आहे. त्यानंतर लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेतील आर्वी म्हणजेच सुरभी हांडे आणि मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे हे देखील येणार आहेत. यांचे मनोरंजन करण्यासाठी पुष्करने एक छान लावणी देखील सादर केली आहे. हे सगळे मिळून BBHotel मध्ये आलेल्या अतिथींची कशी काळजी घेणार कोणते कोणते टास्क त्यांना मिळणार कोणते कोणते टास्क त्यांना मिळणार हे बघणे रंजक असणार आहे.\nतेंव्हा बघायला विसरू नका तुमच्या लाडक्या कलाकरांना बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.\nNext Article मुसळधार पावसामुळे 'फुलपाखरू' च्या शूटिंगचा खाडा\nबिग बॉस च्या घरामधील ८६ वा दिवस - घराचे बिग बॉस हॉटेल मध्ये रुपांतर\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/gadchiroli/dairy-gramsham-speaker-knew-innocent-video-had-become-viral/", "date_download": "2018-11-17T09:48:45Z", "digest": "sha1:PKJQIMBYFGEOVDOZFRVA2QVWKRJD5PHD", "length": 30579, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Dairy Gramsham Speaker Knew Innocent, Video Had Become Viral | अधिका-यावर दबावप्रकरणी दुग्धविकासमंत्री जानकर निर्दोष, व्हिडीओ झाला होता व्हायरल | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nअधिका-यावर दबावप्रकरणी दुग्धविकासमंत्री जानकर निर्दोष, व्हिडीओ झाला होता व्हायरल\nगडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील तालुका न्यायालयाने दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांची मंगळवारी (दि.३०) निर्दोष मुक्तता केली आहे.\nदेसाईगंज (गडचिरोली) : गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील तालुका न्यायालयाने दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांची मंगळवारी (दि.३०) निर्दोष मुक्तता केली आहे. नगर परिषद निवडणुकीदरम्यान विशिष्ट निवडणूक चिन्ह देण्यासाठी फोनवरून दबाव आणल्याच्या या प्रकरणाचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. त्यानंतर जानकर व मोटवानी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.\nडिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या देसाईगंज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान ना.महादेव जानकर यांनी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांच्या घरून निवडणूक निर्णय अधिकारी दामोदर नान्हे यांना फोन करून प्रभाग ९ ब मध्ये पंजा चिन्ह गोठवून ‘कपबशी’ हे चिन्ह द्यावे असे सांगितल्याचा व्हिडीओ गाजला होता.\nयाबाबत राज्य निवडणूक आयोगाने दखल घेऊन दि.१० डिसेंबर २०१६ ला प्रभाग ९ ब ची निवडणूक रद्द ठरवून जानकर व मोटवानी यांच्याविरूद्ध लोकसेवकाला त्यांच्या कायदेशीर कृत्य करताना त्याच्यावर दबाव आणल्याप्रकरणी भादंवि १६६ तसेच भादंवि १८६ कलमानुसार तसेच महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम २२ (६) नुसार देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात जानकर यांनी तीन वेळा देसाईगंज न्यायालयात हजेरी लावली.\nसोमवार दि.२९ जानेवारीला अंतिम युक्तीवादादरम्यानही जानकर यांनी देसाईगंज न्यायालयात न्यायाधीश के.आर. सिंघेल यांच्यासमोर हजेरी लावली. मंगळवारी सबळ पुराव्याअभावी महादेव जानकर आणि जेसा मोटवानी यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात आरोपींच्या वतीने अ‍ॅड.मनोज साबळे नागपूर व अ‍ॅड.मंगेश शेंडे देसाईगंज यांनी तर सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.फुले यांनी काम पाहिले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nधनगर आरक्षणाबाबत फसवणूक केल्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा\n'महादेव जानकरांना नंदी बैलावरून फिरवणार'\nखासगी संघाकडून दूध खरेदीदर १७ रुपयांवर आला\nदूधपावडर अनुदानासाठी केंद्राकडे पाठपुरावा, महादेव जानकर यांची माहिती\nदुधाला किमान २५ रुपये तरी भाव द्या अन्यथा भुकटी अनुदान बंद : महादेव जानकर\nपरभणीत जानकर यांच्या हस्ते संत संमेलनाचे उद्घाटन\nजिमलगट्टात आदिवासी संस्कृतीचे दर्शन\nविकासाचा वेग वाढविण्यासाठी सूचनांचे पालन करा\nउत्कृष्ट सेवेसाठी जिल्हा गौरव पुरस्कार\n‘गोंडवाना’च्या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी होणार\nपुनर्नियोजनासाठी मिळाला केवळ दोन कोटींचा निधी\nशेंगा पोखरणाऱ्या अळींचा धोका\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/03/blog-post_2.html", "date_download": "2018-11-17T09:43:18Z", "digest": "sha1:7XSH34BHMKHZO4AYGZ3FBV6M52BPXH6V", "length": 20800, "nlines": 232, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: ‘इलाही’ मुळे मराठी गजल समृध्द", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nरविवार, २ मार्च, २०१४\n‘इलाही’ मुळे मराठी गजल समृध्द\n‘इलाही’ मुळे मराठी गजल समृध्द झाली प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांचे प्रतिपादन\nनांदेड(प्रतिनिधी)इलाहींच्या गजल मराठी मनाचा ठाव घेणारी आहे. वास्तवाचे दर्शन करुन देणारी आहे. आनंद, ओढ, विरह, मोहकणे, थिरकणे, हे सर्व प्रकार त्यांच्या गजलेत असून इलाहीच्या साहित्यातून मराठी विश्‍वातील गजल खर्‍या अर्थाने समृध्द झाली आहे, असे भावपूर्ण उद्गार प्रसिध्द चित्रपट दिग्दर्शक राजदत्त मायाळू यांनी काढले.\nजागृती सामाजिक प्रतिष्ठाण व सांस्कृतिक विचार प्रबोधन मंडळाच्यावतीने शनिवार दि. १ मार्च रोजी कुसुमसभागृहात गजलकार इलाही जमदार यांच्या ६७ व्या वाढदिवसानिमित्त गौरव समारंभ घेण्यात आला. यावेळी राजदत्त बोलत होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती गजलकार इलाही सोबत प्रसिध्द शायर बशर नवाज, कवि प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी भीमराव शेळके,गंगाधरराव शक्करवार, मंत्रालयीन कक्ष अधिकारी विकास कदम, अमरावतीचे मनपा आयुक्त अरुण डोंगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. इलाही जमदार यांच्या समग्र गझल साहित्यावर विवेचन करतांना राजदत्त म्हणाले की, मानवी जीवनातील वास्तवाचे विविध रंग इलाहीच्या गझलेत आहेत. नसानसात भिणणारे आहेत. आनंद देणारे आहेत म्हणूनच ते वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले.\nमराठी जीवनाशी, भावनांशी, वास्तवाशी जवळीक साधणार्‍या इलाहींच्या गझला मराठमोळ्या रसिकांशी संवाद साधतात, म्हणून ते प्रतिभावान गझलकार झालेत. इलाहीबद्दल प्रेमव्यक्त करतांना प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी म्हणाले की, शपथ घेतो मीच माझी, मी न योगी, जाणतो की मी एक कफ्ल्लक जोेेेगी, यातनांचा मिच स्वामी, मीच भोगी, अजूनही सोसायची आस जागी, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.\nसत्कारमूर्ती यावेळी नांदेडकरांनी केलेल्या या सत्काराने भारावून गेले. गहिवरुन गेले. भावना व्यक्त करतांना आनंदाश्रू त्यांना आवरता आले नाही. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष कवी जगन शेळके यांनी केले. सूत्रसंचालन लातूरचे अशोक डोंगरे यांनी तर डॉ. रामवाघमारे यांनी आभार मानले. प्रा. विकास कदमयांनी मानपत्राचे वाचन केले. तत्पुर्वी इलाहींच्या अनुष्का, अनुराग, गुप्तगु, निशींगध आदी पाच पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.या गौरव सोहळ्याला दिल्ली, कलकत्ता, मुंबई, बेळगाव, औरंगाबाद, पुणे, नागपूर, वर्धा या ठिकाणाहून त्यांचे चाहते आले होते. शेवटी प्रसिध्द गझल गायक शेख रफी यांनी निशींगध तुझा प्रेमाचा दरवळे हृदयात माझ्या...या लोकप्रिय गझलेने कार्यक्रमाची समाप्ती झाली.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nबेदम मारहाण.. युवक कोमात\nअंध शेतकऱ्याचा रस्त्यासाठी टाहो.\n‘इलाही’ मुळे मराठी गजल समृध्द\nबिनपदाची एक्सप्रेस अन्‌ लंगडे प्रवाशी\nडी.बी पाटलांची उमेदवारी म्हणजे अशोकरावांना ' गिफ्ट...\nअभियंता अडकला अप संपदे च्या जाळ्यात\nजिल्हा उपाध्यक्षपदी प्रवीण कोमावार\nअवैध धंदेवाल्यांनी घेतली धसकी\nरेल्वेच्या वेळापत्रकानुसार शाळेवर हजेरी..\nशेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष दयावे\nनियुक्त्या तातडीने करण्याची मागणी\nचंदन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात\nआचारसंहितेत राजकीय नेत्यांची बैनर बाजी..\nहवामान केंद्र प्रशासन व शेतक-यांसाठी उपयुक्त\nवादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका...\nलोहा-कंधार तालुक्यातील नुकसान कोटीच्या घरात\n2 लाख 64 हजारांचा एैवज जप्त\nदोन लाख रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या\nभयमुक्त व निषपक्ष निवडणुक व्हावी\n\" बळीप्रथेला \" लगाम...\nपक्षासाठी झिजणाऱ्या कार्यकर्त्यांना संपविण्याचे का...\nमुंडेंचा दौरा संपूर्णतः राजकीय स्वार्थाचा ठरला.\nबारा वर्ष सक्तमजूरी व १० हजार दंड\nपत्रकारास जीवे मारण्याची धमकी\nमंदीरावर केली तुफान दगडफेक\nकॉपी-पेस्टची कमाल पोलीस प्रेसनोटची धमाल\nगारपिटीचा ५ वा बळी\nशौच्चालय बांधकामाचा निधी मिळेना\nसागवान तस्करांचे \" जंगल में मंगल \"\n९ लाखाची बेहिशोबी मालमत्ता पकडली\nडी.बी.पाटील यांची उमेदवारी दाखल\nबोगस बिले उचलण्यासाठीचे प्रयत्न\nअमिता चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज\nमुलीची छेड काढल्यावरून तणाव\nबोगस रस्त्याच्या कामाची चौकशी गुलदस्त्यात\nकाँग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल\n३० रोजी मोदीची सभा\nकाँग्रेस उमेदवाराचा प्रचार करण्यास नकार\nमिरवणुकीत फटाके उडविणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले...\nआचारसंहितेचे काटेकोर पालन करावे\nलोकसभेची उमेदवारी हीच कार्यवाही काय.. नरेंद्र मोदी...\n\" गुढीपाडवा \" दिनी रंगला टेंभीत डाव\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/2333", "date_download": "2018-11-17T09:04:58Z", "digest": "sha1:N34VESXDULD4KF56HBMNJFXFW4ARZVLQ", "length": 8116, "nlines": 114, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news maratha kranti thok morcha no internet in navi mumbai | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनवी मुंबई, कळंबोली परिसरात उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद\nनवी मुंबई, कळंबोली परिसरात उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद\nनवी मुंबई, कळंबोली परिसरात उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद\nनवी मुंबई, कळंबोली परिसरात उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद\nगुरुवार, 26 जुलै 2018\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर, नवी मुंबई, कळंबोली परिसर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र परिस्थिती आणखी चिघळू नये याकरता, खबरदारीचा उपाय म्हणून काही कंपन्यांनी नवी मुंबई, पनवेल परिसरात इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत.\nउद्या दुपारी 2 वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याचं समजतंय. तसे मेसेजही कंपनीने ग्राहकांना पाठवले आहेत.\nसरकारच्या सूचनेनुसार इंटरनेट सेवा दुपारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर, नवी मुंबई, कळंबोली परिसर हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र परिस्थिती आणखी चिघळू नये याकरता, खबरदारीचा उपाय म्हणून काही कंपन्यांनी नवी मुंबई, पनवेल परिसरात इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत.\nउद्या दुपारी 2 वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याचं समजतंय. तसे मेसेजही कंपनीने ग्राहकांना पाठवले आहेत.\nसरकारच्या सूचनेनुसार इंटरनेट सेवा दुपारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.\nमुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला\nमुंबई - दोन दिवसांपूर्वी खालावलेला मुंबईचा कमाल पारा पुन्हा वाढला आहे. गुरुवारी...\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBCचा शिक्का \nमहाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बातमी साम टीव्ही घेऊन आलंय. मराठा समाजाला ओबीसी...\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nVideo of मराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \n'साम TV न्यूज'चं मोबाईल App लाँन्च; आता प्रत्येक बातमी, प्रत्येक...\nसाम न्यूज मोबाईल टीव्हीच्या माध्यमातून आता प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट...\nसाम TV न्यूज चं मोबाईल App लाँन्च.. आता प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी\nVideo of साम TV न्यूज चं मोबाईल App लाँन्च.. आता प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी\nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nनोव्हेंबरअखेर मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढणार : मुख्यमंत्री\nअकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-IFTM-the-accidental-prime-minister-lalu-prasad-yadav-lk-advani-look-anipam-kher-5909327-PHO.html", "date_download": "2018-11-17T09:03:56Z", "digest": "sha1:E7NBWQZEUVB47TLKBKJYKDNR6QHHGSAN", "length": 10321, "nlines": 167, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "the accidental prime minister lalu prasad yadav lk advani look, anipam kher | The accidental prime minister: राहुल-प्रियांकानंतर भेटा चित्रपटातील लालू प्रसाद आणि एल.के. अडवाणी यांना", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nThe accidental prime minister: राहुल-प्रियांकानंतर भेटा चित्रपटातील लालू प्रसाद आणि एल.के. अडवाणी यांना\nद अॅक्सिडेंटल प्राइममिनिस्टर चित्रपटातील लालू प्रसाद यादव, एल.के. अडवाणी आणि शिवाजी पाटील यांचा लूक रिव्हिल, अनुपम खेर\nएन्टटेन्मेंट डेस्क : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सध्या एका महत्त्वाकांक्षी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातून ते भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची व्यक्तीरेखा साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटातील त्यांचा लूक काही दिवसांपुर्वीच समोर आला. यानंतर स्वतः अनुपम खेर यांनी चित्रपटातील राहुल गांधी आणि प्रियांका गांधींची भूमिका कोण साकारणार हे सांगितले होते. आता त्यांनी ट्वीट करुन चित्रपटातील लालू प्रसाद यादव, एल.के. अडवाणी आणि शिवाजी पाटील यांचा लूक रिव्हिल केला आहे.\nअनुपम खेर यांनी केले ट्वीट\n- अवतार साहनी हे एल.के. अडवाणी यांची भूमिका साकारत आहेत. लालू प्रसाद यादव यांची भूमिका विमल वर्मा साकारणार आहेत आणि अनिल रस्तोगी शिवराज पाटील यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.\nयापुर्वी राहुल गांधी आणि प्रियांका गांधीचा लूक केला होता रिव्हिल\nअर्जुन माथूर आणि आहाना कुम्रा हे या चित्रपटात अनुक्रमे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या भूमिकेत झळकणार आहेत. खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन याविषयीची माहिती दिली होती. प्रियांका गांधींच्या भूमिकेत दिसणारी आहाना कुम्रा अनेकांचच लक्ष वेधत आहे. यापूर्वी अनुपम खेर यांनी ट्वीट करुन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नीची भूमिका वठवणा-या अभिनेत्रीचे नाव जाहिर केले होते. त्यांनी ट्वीट केले होते, “देशाचे माननीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नी श्रीमती गुरशरण कौरच्या रुपात दिव्यी सेठ शाह आपल्या भेटीला येत आहेत.”\nसंजय बारूंच्या पुस्तकावर आधारित आहे चित्रपट...\nकाही काळासाठी मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेले संजय बारू यांच्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित असेल. 2014 साली झालेल्या निवडणूकीपूर्वी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अॅण्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकाचे बारू यांनी अनावरण केलं होतं. यावर्षी 21 डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...\nअर्जुन माथूर आणि आहाना कुम्रा दिसणार राहूल आणि प्रियांच्या भूमिकेत\nश्रीमती गुरशरण कौरच्या रुपात दिव्यी सेठ शाह\nराम अवतार भारव्दाज अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत\nसंजया बरु यांच्या भूमिकेत अक्षय खन्ना\nप्रायव्हेट फोटोज लीक/ अक्षरा हासनचा एक्स-बॉयफ्रेंड तनुज विरमानीवर संशय, स्वतः दिले होतो फोटोज\nया वयातही फिट आहेत अनिल कपूर, यूरोपमधून आला नवीन फोटो, हॉलिडेमध्येही सोडली नाही एक्सरसाइज\nशिल्पा शेट्टीने साई बाबांना अर्पण केला 25 लाखांचा सोन्याचा हा, नुकतीच HIV पीडित मुलांनाही दिली मोठी रक्कम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/jalgaon", "date_download": "2018-11-17T09:54:55Z", "digest": "sha1:2QYMGTYJO2KRVPLWVCCCU6SIEHVYWMIE", "length": 34491, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jalgaon Marathi News, jalgaon Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nराजीनामा मंजूर करण्याबाबत वर्तमानपत्रात जाहिरात\nमराठा आरक्षण: 'मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभ...\nमुंबईः अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\nमुंबईः पार्किंगवरून वाद; मारहाणीत एकाचा मृ...\n हुबळीत मुंबईचे सहा ठार, शहापुरात...\nब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदनपुरी यांचं निधन\nयू-ट्यूब पाहून कंपनीला घातला २ लाखांचा गंड...\n​कर्नाटकात भीषण अपघात; मुंबईचे ६ ठार\nMP: भाजपचा जाहीरनामा; विद्यार्थ्यांना फ्री...\nशबरीमलाः मंदिर समिती जाणार सर्वोच्च न्याया...\nपत्रकार खशोगी यांच्या हत्येमागे प्रिन्स सलमान \nतिहार जेल सुरक्षित; ब्रिटन कोर्टाचे शिक्का...\nश्रीलंकेच्या संसदेत राडा, खासदारांनी मिर्च...\nहडप्पा संस्कृतीचा नाश हवामानामुळे\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमाना...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nएअरटेल धमाकाः ४१९ रुपयांमध्ये १०५ जीबी डेटा\n पीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख...\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुडवे रडारवर\nमीडिया आणि लोकांशी नम्रतेनं वाग\nभारताला आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nरोहित, विराटपेक्षा मिताली सरस\nस्मिथ, वॉर्नरविना ऑस्ट्रेलिया म्हणजे...\nटी-२० मध्ये मिताली 'राज'\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nबाबा सहगल, एम.एम. श्रीलेखा अमरावत..\nयुपी: पती जिवंत असूनही २२ जणी घेत..\nऑनर किलिंग : तामिळनाडूत पती-पत्नी..\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदम..\nहिमाचल प्रदेश: माजी लोकसेवा आयोगा..\nराजस्थान : पुष्कर येथे भरली प्राण..\nशेतकरी, नोकरी, सामाजिक सुरक्षेवर ..\nसमतानगरजवळील गटारीचे कामाचा ठराव सत्ताधारी भाजपने नामंजूर केल्यावरून विरोधकांनी संताप व्यक्त केला. यामुळे गुरुवारी (दि. १५) झालेल्या पहिल्यास स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी भाजप व विरोधक शिवसेनेच्या सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक होऊन गदारोळ निर्माण झाला. विकासकामे रद्द का करता, असा संतप्त सवाल करीत शिवसेनेचे नितीन लढ्ढा यांनी भाजपवर टक्केवारीचा आरोप करताच गोंधळात भर पडली.\nनेरीनाका येथील पांझरपोळच्या स्मशानभूमीत बुधवारी (दि. १४) लाकडे नसल्याने मृतदेहावर अंत्यविधीसाठी नागरिकांना तब्बल दोन तास ताटकळत रहावे लागले. परिणमी, स्मशानभूमीतील लाकडे पुरविणारा ठेकेदार व नागरिकांमध्ये शाब्दिक वाद झाले. त्यामुळे काही वेळ गोंधळ निर्माण झाला होता. तब्बल तीन तासांनंतर मृतदेहावर अंत्यविधी करण्यात आला.\nसमांतर रस्ते कृती समितीचे आजपासून साखळी उपोषण\nजळगाव शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचा विस्तार आणि समांतर रस्ते तयार करणे या संदर्भातील मागणीसाठी आजपासून (दि. १५) साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. शहरवासीयांच्या उत्स्फूर्त पाठिंब्याचा विचार करून हे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार करण्यात आल्याची माहिती समांतर रस्ते कृती समितीकडून बुधवारी (दि. १४) पत्रकार परिषदेत देण्यात आली.\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात सुरू पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ टेबल टेनिस (महिला) स्पर्धेचा दुसऱ्या दिवशी १४ सामने झाले. यामध्ये गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद आणि वीर नर्मद दक्षिण विद्यापीठ, गुजरात यांनी प्रत्येकी दोन सामने जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले. तर मध्य प्रदेशच्या एल. एन. आय. पी. ई. विद्यापीठ, ग्वाल्हेर आणि महाराष्ट्राच्या शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनीही बाद फेरीतील प्रत्येकी दोन सामने जिंकून आपले आव्हान कायम ठेवले आहे.\nदुष्काळाबाबतच्या देय सवलती द्या\nदुष्काळ फक्त कागदावर न जाहीर करता कायद्याने देय असलेल्या सवलती सरकारने द्याव्या, अशी मागणी शेतकरी कृती समितीकडून जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.\nनाट्यस्पर्धेचा पडदा आज उघडणार\nराज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५८ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी जळगाव केंद्रावर आजपासून (दि. १५) येथील भैय्यासाहेब गंधे नाट्यगृहात सुरू होणार आहे, अशी माहिती स्पर्धेच्या समन्वयक सरिता खाचणे यांनी दिली आहे.\nशहरातील सावखेडा ग्रामपंचायत हद्दीतील वाघनगर परिसरात सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या सांडपाण्याच्या अस्वच्छतेमुळे परिसरात डेंग्यूसारख्या आजारांनी थैमान घातले आहे. या ठिकाणी असलेल्या शाळा परिसरातच सांडपाणी साचल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. अनेकवेळा ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेत तक्रार करून उपयोग होत नसल्याने रहिवाशांनी मंगळवारी(दि. १३) उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.\nजामनेर तालुक्यातील पाळधी येथील भारत निर्माण ग्रामीण पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या सीईओ शिवाजी दिवेकर यांनी आदेश देऊनही कारवाई होत नाही. त्यामुळे पाळधीच्या ग्रामस्थांनी मंगळवारी (दि. १३) सीईओंच्या दालनात अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला.\nजळगावात जानेवारीत रंगणार ‘पुलोत्सव’\nमहाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीस नुकताच प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने पुण्यात गेल्या १५ वर्षांपासून होणाऱ्या ‘पुलोत्सवा’चे जळगावात आयोजन करण्यासाठी ‘पु. ल. परिवार’ आणि ‘आशय सांस्कृतिक’ यांनी विवेकानंद प्रतिष्ठान संस्थेस महोत्सव आयोजनास संमती दिली आहे. हा पुलोत्सव जिल्हावासीयांसाठी एक मोठी पर्वणीच असणार आहे. नुकतीच याबाबतची प्राथमिक बैठक जळगावात झाल्याची माहिती प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र नन्नवरे यांनी दिली आहे.\n‘परिवर्तन महोत्सव’ शुक्रवारपासून धुळ्यात\nजळगाव मधील प्रसिद्ध नाट्यसंस्था परिवर्तन यांच्याकडून धुळे येथे दि. १६, १७ व १८ नोव्हेंबर या कालावधीत ‘यादव खैरनार स्मृति परिवर्तन महोत्सव २०१८’ साजरा केला जाणार आहे. या महोत्सवाने धुळेकरांना सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे. या महोत्सवाचे आयोजन व्यंकटेश लॉन गरुड बाग, धुळे येथे रोज सायंकाळी साडेसहा वाजता आयोजित केला जाणार आहे. शहरातील कलावंत, लेखक, रसिक या महोत्सवात एकत्र येऊन महोत्सवाच्या नियोजनात मदत करीत आहेत.\nमागणीप्रमाणे वीजनिर्मिती झाल्यास भारनियमन करणार नाही\nगेल्या महिन्यात कोळशाच्या टंचाईमुळे भारनियमन करावे लागले. मात्र, आता मागणी इतकीच निर्मिती असल्याने भारनियमन करणार नसल्याची माहिती राज्य वीज मंडळाचे संचालक विश्वास पाठक यांनी दिली. जळगाव जिल्ह्यात मागील ४ वर्षांत विद्युत यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी २३९ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तर ४८९ कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले.\nशहरातील दुध फेडरेशन भागातील दांडेकर नगर झोपडपट्टीमधील विस्थापित नागरिकांसाठी पिंप्राळा-हुडको परिसरात नुकतेच ७६ घरकुल तयार करण्यात आले. या घरांमध्ये काही नागरिकांनी गेल्या गुरुवारी (दि. ८) महापालिकेची परवानगी न घेताच कुलूप तोडून ताबा घेतल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला. विशेष म्हणजे, या घरांवर दावा करणाऱ्या इतर विस्थापितांनी याविरोधात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सोमवारी (दि. १२) घेराव घालत महापौरांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला होता.\nसमांतर रस्त्यांसाठी गुरुवारपासून उपोषण\nजळगाव शहरांतर्गत महामार्ग लगत समांतर रस्ते तयार करण्याच्या कामासह महामार्ग विस्ताराचा डीपीआर मंजूर करून त्याची निविदा प्रसिद्धीचे पत्रासाठी समांतर कृती समिती आक्रमक झाली आहे. समितीने यासाठी गुरुवारी (दि. १५) सकाळी साडेदहा वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्याचा एल्गार जळगावकरांनी व्यक्त केला.\n‘अवनी’साठी जळगावात कँडल मार्च\nयवतमाळ जिल्ह्यातील तीन तालुक्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या ‘अवनी’ या वाघीणीला ठार करण्यात आले. वाघीणीला बेशुद्ध न करता ठार मारण्यात आल्याचा रविवारी शहरातील विविध पर्यावरण व वन्यजीव प्रेमींकडून निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी वन्यजीव प्रेमींकडून कँडल पेटवून अवनीला श्रद्धांजली देण्यात आली.\nमहापालिकेच्या मुदत संपलेल्या गाळेधारकांवर जप्तीची कारवाई करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. कारवाई करताना मोठे थकबाकीदार लक्ष ठेवण्यात आले आहेत. त्यासाठी जास्त रक्कम थकीत असलेल्या गाळेधारकांची यादी तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले असून, लवकरच प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.\n'काँग्रेस-राष्ट्रवादीला रोखण्यासाठी सेनेने सोबत यावे'\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला रोखायचे असेल तर, शिवसेनेसह समविचारी पक्षांनी आमच्यासोबत आले पाहिजे अशी भाजपची भूमिका आहे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. जळगाव येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nआदिवासी बांधवांची दिवाळी गोड\nदिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव...सर्वांसाठी हा उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणीच...मात्र वर्षानुवर्षे दारिद्र्य आणि बेरोजगारीत खितपत पडलेल्या आदिवासी व गोरगरीबांच्या आयुष्यात कसली आली दिवाळी. त्यांच्याही आयुष्यात दिवाळीची पाडवा पहाट उजाडावी. त्यांच्याही चेहऱ्यावर आनंद फुलावा, या नि:स्वार्थ भावनेने फोटो जर्नलिस्ट फाउंडेशनतर्फे आंबापाणी या आदिवासी पाड्यावर आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली.\n‘जमती अपार ते भक्त, उत्साहात चालतो उत्सव, श्रीरामाचा रथवहनोत्सव’, अशा शब्दांत वर्णन केल्या जाणाऱ्या जळगावचे ग्रामदैवत श्रीराम रथवहनोत्सवाचा शुभारंभ आज (दि. ८) होत आहे. यंदा या रथोत्सवाचे १४६ वे वर्ष आहे. येत्या सोमवारी (दि. १९) कार्तिकी प्रबोधिनी एकादशीला श्रीराम रथोत्सव होणार आहे. त्यानंतर त्रिपुरारी पौर्णिमेला अन्नसंतर्पण होऊन या उत्सवाची समाप्ती होईल. प्रथम वहन घोड्याचे असल्याने वहनाच्या रंगरंगोटीची तयारी पूर्ण झाली आहे. श्रीराम मंदिर परिसर दीपोत्सवाने उजळून निघाला आहे.\nएसटी, रेल्वे ‘ओव्हर फ्लो’\nदिवाळीच्या सुट्यांमुळे एसटी व खासगी लक्झरीने प्रवासी भाड्यात वाढ केल्यामुळे प्रवाशांनी आपला कल रेल्वेकडे वळविल्याने रेल्वे सध्या तुडूंब भरून धावत आहेत. सगळ्याच रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून, रेल्वेकडून हॉलिडे स्पेशल गाड्या सोडूनही प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. याच प्रमाणे एसटीदेखील ओव्हर फ्लो झाल्याचे चित्र बुधवारी (दि. ७) दिसून आले.\nदिवाळी म्हणजे मांगल्याचा आणि प्रकाशाचा उत्सव. परंतु, आता दिवाळी हा खरेदीचाही उत्सव झाला आहे. पुजेच्या साहित्याबरोबर आता, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन खरेदीसह घर खरेदीलादेखील दिवाळीचा मुहूर्त साधला जात आहे. दिवाळीनिमित्त मंगळवारी (दि. ६) शहरातील मुख्य बाजारपेठेच्या भागाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.\nआरक्षण: 'मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार'\n​कर्नाटकात भीषण अपघात; ६ मुंबईकर मृत्युमुखी\nमीडिया, लोकांशी नम्रतेनं वाग\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\nब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदनपुरी यांचं निधन\nफोटोगॅलरीः बाळासाहेब, हिंदुत्व आणि आणीबाणी\nMP: भाजपचा जाहीरनामा; विद्यार्थ्यांना फ्री स्कूटी\nपीएफ सदस्यांना मिळणार कर्जासह स्वस्त घरे\nउद्या जम्बोब्लॉक: ७ मेल, एक्स्प्रेस सेवा होणार रद्द\nनवी मुंबई: PSIचा कॉन्स्टेबल महिलेवर बलात्कार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0_%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2018-11-17T09:04:30Z", "digest": "sha1:SPNVSV774NC46UCW4WE3VEEQWOMDBO5I", "length": 6056, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शेखर दत्त - विकिपीडिया", "raw_content": "\nशेखर दत्त हा भारताच्या छत्तीसगढ राज्याचा राज्यपाल आहे. याधी हा भारतीय संरक्षण खात्यात सचिव होता.[१]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतामधील राज्यांचे विद्यमान राज्यपाल\nआंध्र प्रदेश: ई.एस.एल. नरसिंहन\nअरुणाचल प्रदेश: निर्भय शर्मा\nआसाम: जानकी बल्लभ पटनाईक\nबिहार: ज्ञानदेव यशवंतराव पाटील\nछत्तीसगड: बलराम दास टंडन\nगुजरात: ओम प्रकाश कोहली\nहरयाणा: कप्तान सिंह सोळंकी\nहिमाचल प्रदेश: उर्मिला सिंह\nजम्मू आणि काश्मीर: नरिंदर नाथ व्होरा\nमध्य प्रदेश: राम नरेश यादव\nमहाराष्ट्र: सी. विद्यासागर राव\nमणिपूर: विनोद कुमार दुग्गल\nमिझोरम: विनोद कुमार दुग्गल (अतिरिक्त भार)\nपंजाब: कप्तान सिंह सोळंकी\nसिक्किम: श्रीनिवास दादासाहेब पाटील\nतामिळ नाडू: कोनिजेटी रोसैय्या\nत्रिपुरा: पद्मनाभ आचार्य (अतिरिक्त भार)\nउत्तर प्रदेश: राम नाईक\nपश्चिम बंगाल: केशरी नाथ त्रिपाठी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/techknow-news/how-to-keep-mobile-safe-1599571/", "date_download": "2018-11-17T09:06:41Z", "digest": "sha1:O4PCZOBQGMAQZLAH6XEP2MTIOGJC6ZF7", "length": 13975, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "How to keep mobile safe | टेक-नॉलेज : मोबाइल सुरक्षित कसा ठेवायचा? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nटेक-नॉलेज : मोबाइल सुरक्षित कसा ठेवायचा\nटेक-नॉलेज : मोबाइल सुरक्षित कसा ठेवायचा\nअँड्रॉइड जेलीबीन किंवा त्याच्या पुढचे व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला स्क्रीन लॉकचे पर्याय उपलब्ध आहेत.\nमाझ्या मोबाइलमधील संदेश किंवा फोटो इतर कुणालाही दाखवायचे नसतील तर सुरक्षेचे काही पर्याय आहेत का असतील तर ते सुचवावेत.\nतुम्ही अँड्रॉइड जेलीबीन किंवा त्याच्या पुढचे व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला स्क्रीन लॉकचे पर्याय उपलब्ध आहेत. यात साध्या स्क्रीन लॉकसोबतच एनक्रिप्टेड स्क्रीनलॉकही वापरता येतात. यामुळे तुमचा फोन अधिक सुरक्षित राहू शकतो. या फोन्समध्ये पासवर्ड, पीन, पॅटर्न आणि फेस अनलॉक अशा विविध प्रकारच्या लॉकिंग सुविधा उपलब्ध आहेत. पिन किंवा पॅटर्न लॉक करताना ते थोडे वेगळे किंवा अवघड ठेवा म्हणजे मोबाइलचोराला किंवा हॅकरला ते उघडता येणे शक्य होणार नाही. जर कुणाला लॉक उघडता आले नाही तर फोन चोरीला गेला तरी तुमची माहिती तो मिळवू शकणार नाही. याचबरोबर तुमचे सर्व अ‍ॅप्स लॉक असणे आवश्यक आहे. विशेषत: व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ट्विटरसारखे अ‍ॅप्स तर लॉक असणे केव्हाही चांगले. अ‍ॅप लॉक करणे ही मोबाइल सुरक्षेची दुसरी पातळी असू शकते. ज्यामध्ये चोराने किंवा हॅकर्सने तुमचे मुख्य लॉक उघडण्यात यश मिळवले तरी अ‍ॅप लॉक असतील तर त्याला अ‍ॅप्समधली माहिती मिळवणे शक्य होणार नाही. यासाठी अ‍ॅप लॉकसारखे मोफत अ‍ॅप्सही तुम्ही वापरू शकता. यामध्ये प्रत्येक अ‍ॅप वेगळे लॉक करण्याची गरज नसते. तुम्ही या अ‍ॅप्सच्या मदतीने तुमचे ई-मेल अ‍ॅप किंवा संदेशवहन अ‍ॅप एकत्र आणून त्यांना एकत्रित एक लॉक ठेवू शकतात.\nमाझ्या जीमेल खात्यामध्ये पाच ते सहा हजार ई-मेल्स जमा झाले आहेत. ते डिलिट करण्यासाठी काही सोप्या पद्धती सांगाव्यात.\nजीमेलमधले ई-मेल्स डिलिट करण्यासाठी तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. यात तुम्ही सर्च बॉक्समध्ये जाऊन बिफोर असा पर्याय दिला की त्याच्यासमोर तुम्हाला ज्या तारखेच्या आधीचे मेल्स हवे आहेत ती तारीख टाकावी. तारीख़्ा टाकताना वर्ष, महिना आणि तारीख या स्वरूपात टाकावी. असाच पर्याय आफ्टर यासाठीही आहे. तसेच तुम्हाला काही मोठय़ा साइजचे मेल डिलिट करावयाचे असतील तर तुम्ही सर्च बॉक्समध्ये साइज असे टाइप करून त्याच्यापुढे १० एबी, १५ एमबी असे टाइप करू शकता. याचबरोबर तुम्ही नावानेही ई-मेल सर्च करू शकता. या सर्चचे जे निकाल येतील ते सर्व निकाल सिलेक्ट करून तुम्ही मेल डिलिट करू शकता. डिलिट झालेले मेल प्रथम ट्रॅशमध्ये जातात. यामुळे ट्रॅश एम्प्टी करणे गरजेचे आहे.\nया सदरात प्रश्न पाठविण्यासाठी lstechit@gmail.com वर लॉगइन करा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-28/", "date_download": "2018-11-17T08:33:53Z", "digest": "sha1:ARR2FMKDN5E26KNBQ6BHFIKC6FAXFGX4", "length": 5451, "nlines": 144, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आकडे बोलतात… | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nअमेझॉन कंपनीचे ऑगस्ट महिन्यात झालेले विक्रमी बाजारमूल्य.\nएवढे बाजारमूल्य असलेली अॅपलनंतरची दुसरी जागतिक कंपनी.\nअमेझॉन इंडियाचे २०१८ चे मूल्य (ई कॉमर्सक्षेत्रातील भारतातील वाटा ३१.१ टक्के)\nअमेझॉन इंडियाच्या महसुलात २०१६-१७ मध्ये झालेली वाढ (११७ कोटीवरून ४११ कोटी रुपये)\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleम्युच्युअल फंडाबाबतचे समज-गैरसमज (भाग-2)\nNext articleगणेश मंडळांच्या तपासणीसाठी प्रशासनाची पथके\nसर्वाधिक परतावा देणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूक का करावी\nआर्थिक उद्दीष्टे व्यावहारिक असणे महत्त्वाचे\nउद्दीष्ट, जोखीम आणि परताव्याची अपेक्षा (भाग-२)\nसर्वाधिक परतावा देणाऱ्या शेअर बाजारात गुंतवणूक का करावी\nआर्थिक उद्दीष्टे व्यावहारिक असणे महत्त्वाचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2018-11-17T09:02:03Z", "digest": "sha1:4D42HG4HZRN2M7CELJ2PWYOXNES454JF", "length": 11187, "nlines": 142, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "तुम्ही प्रत्येक सेशन मध्ये 5 बळी घेऊ शकत नाही – जसप्रीत बुमराह | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nतुम्ही प्रत्येक सेशन मध्ये 5 बळी घेऊ शकत नाही – जसप्रीत बुमराह\nसाऊथहॅम्टन: भारत आणि इंग्लंड दरम्यान होत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांनी चांगली सुरूवात केल्यानंतर इंग्लंडला कमी धावांमध्ये रोखण्यात अपयशी ठरल्याने इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 246 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पहिल्या डावात 3 गडी बाद करणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह म्हणाला की, आमची पहिल्या सत्रात गोलंदाजी चांगली झाली मात्र त्यानंतर सॅम करन आणि मोईन अलियांनी चांगला खेळ करत इंग्लंडचा डाव सावरला, तुम्ही प्रत्येक सत्रात 5 बळी घेऊ शकत नाहित हे खरे आहे.\nचौथ्या कसोटीत पहिल्या दोन सत्रात भारताने चांगली कामगीरी केली मात्र, चहापानानंतर सॅम करनने आक्रमक पवित्रा करताना वेगाने धावा करण्यास सुरवात केली. त्याने एक बाजू लावून धरताना शानदार 78 धावा केल्या. करनने मोईन अलीच्या साथीत सातव्या विकेला 81 धावा जोडल्या. मोईन अलीला अश्विनने टिपले. त्यानंतर आलेला स्टुअर्ट ब्रॉडने सुद्धा त्याला चांगली साथ दिली असून त्यांनी आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पार केली. त्यांच्या या कामगिरीमुळे इंग्लंडला सन्मान जनक धाव संख्या उभारता आली.\nया विषयी पुढे बोलताना बुमराह म्हणाला कि, त्यांनी खरच चांगली कामगिरी केली, त्यांनी चांगली भागिदारी करण्यावर भर दिला त्यामुळे आम्हाला त्यांचे बळी मिळविण्यात अपयश आले. त्यांनी संथ आणि चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. ते जेंव्हा फलंदाजी करायला उतरले तेंव्हा चेंडू जुना झाला होता आणि चेंडू स्विंग होत नव्हता त्यामुळे गोलंदाजांना त्यात करण्यासारखे काहिच नव्हते. त्यातच करनने धावांचा वेग वाढवताना काहि सुरेख फटके मारत इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला.\nपुन्हा नो बॉलवर विकेट घेतल्याने बुमराह झाला ट्रोल\nबुमराहच्या चेंडूवर कर्णधार जो रूट पायचीत झाल्याचे अपील भारतीय खेळाडूंनी केले. पण पंचांनी त्याला नाबाद ठरवल्यानंतर भारताने ऊठडचा वापर केला. पण या ऊठडमध्ये बुमराहने नो बॉल टाकल्याचे निष्पन्न झाले आणि भारताने मिळविलेली संधी गमावली. सोबतच रिव्ह्यूदेखील फुकट गेला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना पाचव्या दिवशी संपला. हा सामना भारताने 203 धावांनी जिंकला. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने 9 बळी गमावले होते. एका बळीसाठी पाचव्या दिवसाचा खेळ खेळावा लागला होता. हा सामना चौथ्या दिवशीच संपू शकला असता, पण जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर एक गडी बाद झाला असताना तो नो बॉल असल्याचे निष्पन्न झाले होते.\nत्यावेळी बुमराहवर सोशल मीडियावरून टीका झाली होती. आजही या नो बॉलनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियातून त्याच्यावर टीका झाली. तसेच तो विनोदाचा विषयही ठरला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleदेना बॅंकेत प्रतिबंधात्मक दक्षतेचा आढावा\nNext articleपाकिस्तानी तज्ज्ञांना भारताचे निमंत्रण\nफलंदाजीत सुधारणा गरजेची – विराट कोहली\nचांगल्या खेळाडू सोबत चांगला माणूस बना – सचिन तेंडूलकर\nमुंबई इंडियन्सच्या संघातून 10 खेळाडूंना डच्चू ; आगामी मोसमासाठी 18 खेळाडू संघात कायम\nमाझ्या वेळेसचा भारतीय संघ आता पेक्षा मजबूत होता – स्टिव्ह वॉ\nहॉंगकॉंग ओपन बॅडमिंटन स्पर्धा: किदंबी श्रीकांतचा संघर्षपूर्ण विजय\nआयपीएलच्या अखेरच्या सत्रात ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळणार नाहीत- ऑस्ट्रेलिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T09:44:31Z", "digest": "sha1:OASO7VY6ZK7I3XJGMZKED5ATAA4CJF3K", "length": 8437, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "यशवंत, शत्रुघ्न सिन्हा यांना “आप’ची ऑफर | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nयशवंत, शत्रुघ्न सिन्हा यांना “आप’ची ऑफर\nनोएडा: भाजप सरकारवर सातत्याने टिका करणारे भाजपमधील दिग्गज नेते यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हा या दोन नेत्यांना आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मोठी ऑफर दिली आहे. यशवं सिन्हा यांना लोकसभा निवडणूक लढवावी, अशी विनंती केजरीवाल यांनी केली आहे.\nआपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्या नेतृत्वात आयोजित “जन अधिकार’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या समारोपासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, खासदार संजय सिंह यांच्यासह भाजप नेते यशवंत सिन्हा आणि भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची उपस्थिती होती. यावेळी सभेला संबोधित करत असताना केजरीवाल म्हणाले, काही दिवसांपूर्वी यशवंत सिन्हा यांनी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केले आहे, पण तुम्ही मला सांगा जर तुमच्या सारखी चांगली माणसं निवडणूक लढवणार नाहीत, तर मग कोण लढवणार असा सवाल त्यांनी सिन्हा यांना विचारला. त्यानंतर उपस्थित जनतेला त्यांनी सिन्हा यांनी निवडणूक लढवावी की नाही असा प्रश्न विचारला. जनतेकडून हो उत्तर आले आणि केजरीवाल यांनी सिन्हा यांना थेट निवडणूक लढवण्याची विनंती केली.\nयशवंत सिन्हा यांनी नोटाबंदीच्या मुद्‌द्‌यावरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाण साधला. यशवंत सिन्हा म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे फसला आहे. या एकाच निर्णयामुळे उद्योग-धंदे देशोधडीला लागले आहेत. अशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. पण आपल्या देशात खोटे बोलणाऱ्यांना भर चौकात उभे करून मारण्याची परंपरा नाही. त्यामुळे आता मतांच्या अधिकारातून खोटे बोलणाऱ्यांना धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleगणेशोत्सवात कायदा मोडणारांची गय केली जाणार नाही\nNext articleसार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/on-bid-mazalgaon-parbhani-high-way-4-killed-in-same-family/", "date_download": "2018-11-17T08:27:39Z", "digest": "sha1:3EX35ZS3BT57KSVZ62T5SPE35P3ZJKRE", "length": 10284, "nlines": 259, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "बीड-माजलगाव-परभणी महामार्गावरील अपघातात एकाच कुटुंबातील 4 ठार - Maharashtra Today", "raw_content": "\nवर्मांच्या परतीची वाट कठीण\nमराठा आरक्षण; अधिवेशनात मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार: राधाकृष्ण विखे पाटील\n‘शिवाजी’ महाराजांचा जयघोष करताच शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण\nसरकार ८ दिवसांतच अधिवेशन आटोपणार ; सोमवारपासून विरोधक आक्रमक\nपश्चिम बंगाल में सीबीआई को प्रवेश नहीं – सीएम ममता बनर्जी\nमध्यप्रदेश : बीजेपी का घोषणापत्र जारी, मुफ्त में बाटेंगे स्कूटी -शिवराज…\nतेलंगाना : कांग्रेस और भाजपा की उम्मीदवारों की अगली सूची जारी\nविजय माल्या का प्रत्यर्पण होगा आसान\nHome मराठी बीड-माजलगाव-परभणी महामार्गावरील अपघातात एकाच कुटुंबातील 4 ठार\nबीड-माजलगाव-परभणी महामार्गावरील अपघातात एकाच कुटुंबातील 4 ठार\nमाजलगाव: बीड-माजलगाव-परभणी राज्य महामार्गावर साखरेचे पोते भरलेला ट्रक उलटल्याने दोन मोटरसायकलस्वार ट्रक आणि साखरेच्या पोत्यांखाली दबल्या गेले. परिणामी एकाच कुटुंबातील चौघांचा आज मृत्यू झाला. हा अपघात महामार्गावरील पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर झाला. या अपघातात एक गंभीर जखमी झाला आहे.\nमिळालेली माहिती अशी की, साखरच्या पोते भरलेला ट्रक माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्यातून दुपारी 12 वाजून 35 मिनिटांला निघाला. पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर ट्रक रस्त्यावर पलटी झाला. समोरून येणारे दोन मोटरसायकल ट्रकआणि साखरेच्या पोत्यांखाली दबल्या गेल्या. यात एकाच कुटुंबातील चौघांचा जागेवरच मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. त्याचा तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे.\nमाजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील सोळंके कुटुंबातील चौघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. दयानंद गणेश सोळंके (48), संगीता दयानंद सोळंके (42), राजनंदनी दयानंद सोळंके (12), प्रतिक दयानंद सोळंके(9) असे मृतांची नावे आहेत. बब्बू असे जखमी तरुणाचे नाव आहे. तो गॅरेज मॅकॅनिक आहे.\nगंगामसला येथील गणरायाच्या ते दर्शनासाठी सहकुटुंब गेले होते. दयानंद सोळंके हे एचडीएफसी बॅंकेत सेक्युरिटी गार्ड होते. गणरायाचे दर्शन घेऊन ते परतत असताना हा भीषण अपघात झाला.\nPrevious articleखालिस्थान समर्थक संगठन द्वारा आर्मी चीफ को धमकी \nवर्मांच्या परतीची वाट कठीण\nमराठा आरक्षण; अधिवेशनात मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार: राधाकृष्ण विखे पाटील\n‘शिवाजी’ महाराजांचा जयघोष करताच शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nलग्न न टिकण्यामागे ही आहेत कारणे\nअश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nलिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2008/06/blog-post_30.aspx", "date_download": "2018-11-17T08:46:36Z", "digest": "sha1:X4QUMGFHX5ETNKO2D55JJUIBQL5QPZWX", "length": 13304, "nlines": 130, "source_domain": "blog.khapre.org", "title": "सॅल्युट माणेकशॉ | मी मराठी माणूस", "raw_content": "\nसॅम होरमुसजी फ्रमजी जमशेदजी माणेकशॉ यांना आमचा सलाम. \"भारतरत्न\" देण्यावरून मागील वर्षी एवढे वाद झाले, सर्वांचे स्वार्थ कळले, लाचारी कळली, कोणीही योग्य व्यक्ती भेटली नाही, म्हणून पुरस्कार दिला गेला नाही, पण ’सॅम\" साहेब आपले नाव कोणालाच सुचले नही हे आमचे दुर्दैव.\nसॅम होरमुसजी फ्रमजी जमशेदजी माणेकशॉ असे लांबलचक नाव धारण करणा-या माणेकशॉ यांचे कर्तृत्वही तितकेच उत्तुंग होते. तब्बल ४० वर्षे भारतीय लष्कराच्या सेवेत असलेल्या शॉ यांनी ब्रिटीशकाळापासून पाच युद्धात भाग घेतला. या काळात त्यांनी भारतीय लष्करासाठी अनेक छोटे-मोठे विजय नोंदवले. पण १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धाने त्यांना देशात 'हिरो' करून टाकले. उत्तमोत्तम लष्करी डावपेच, राजकीय मुत्सद्देगिरी आणि सैन्याचे मनोधैर्य उंचावत पाकिस्तानी सैन्याला अवघ्या १४ दिवसांत गुडघ्यावर आणण्याची अचाट कामगिरी त्यांनी केली. दुसऱ्या महायुद्धात शत्रू सैनिकांच्या हल्ल्यांतून ते थोडक्यात बचावले. पण त्यांच्यातील धाडस तसूभरही कमी झाले नाही.\nअत्यंत मनस्वी, कर्तव्यदक्ष आणि स्वाभिमानी असलेल्या माणेकशॉ यांनी राज्यर्कत्यांची भीड कधीच बाळगली नाही. इंदिरा गांधी यांनाही त्यांच्याबद्दल नितांत आदर होता.\nभारतीय लष्करातील गोरखा रायफल्सच्या जवानांशी असलेल्या सख्यामुळे लष्करात ते 'सॅम बहादूर' या नावानेच ओळखले जात. मात्र हा आदर प्राप्त करण्यासाठी शॉ यांना अनेक खस्ता खाव्या लागल्या. चीनबरोबरच्या युद्धात झालेल्या भारताच्या मानहानीकारक पराभवानंतर त्यांची बदली अरुणाचल प्रदेशात करण्यात आली. युद्धातून सावरू पाहणाऱ्या सैनिकांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. सूड भावनेने झालेल्या या कारवाईचे सोने करत त्यांनी आपली जबाबादारी निष्ठेने सांभाळली. ईशान्येच्या सीमेवरील सैनिकांत त्यांनी जणु प्राणच फुंकले आणि चीनमधून होणाऱ्या घुसखोरीला पायबंद घातला. याशिवाय १९७१च्या ९० हजार पाकिस्तानी युद्धकैद्यांची व्यवस्था लावणे असो किंवा दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणांगतीनंतर उद्भवलेला पुनर्वसनाचा प्रश्न असो, माणेकशॉ यांनी प्रत्येक कामात स्वत:ला झोकून दिले. भारतीय सैन्यातील सवोर्च्च पद, अनुभव आणि करारी वृत्ती यामुळे सैन्यात त्यांचा प्रचंड दरारा होता. भारत सरकारने पद्मभूषण व पद्मविभूषण देऊन त्यांचा यथोचित गौरव केला होता. 'फिल्ड मार्शल' हा लष्करातील सवोर्च्च किताब मिळाल्यानंतर १५ दिवसांत ते निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते तामिळनाडूच्या निलगिरी येथील कन्नूर येथे राहत होते. (वृत्तसंस्था)\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/increasing-risk-cancer-due-changing-lifestyle/", "date_download": "2018-11-17T09:47:33Z", "digest": "sha1:7BM5WLX3QQUC7D4VTHQYWLENNXHLHK3D", "length": 52768, "nlines": 427, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Increasing Risk Of Cancer Due To Changing Lifestyle | बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचा वाढतोय धोका | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nबदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोगाचा वाढतोय धोका\nबदलत्या जीवनशैलीमुळेच कर्करोगाचा धोका अधिक वाढतोय, हे डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधी स्नेहा मोरे यांच्याशी ‘कॉफी टेबल’ मुलाखतीत बोलताना स्पष्ट केले.\nसर्वसामान्य नागरिकांच्या मनातील कर्करोगाविषयीची भीती दूर व्हावी व जनजागृती व्हावी, यासाठी ४ फेब्रुवारी ‘जागतिक कर्करोग दिन’ पाळला जातो. ज्या रुग्णांना नव्यानेच कर्करोगाचे निदान झालेले आहे, त्यांनी खचून न जाता कॅन्सरवर मात करावी, कर्करोगाविषयी माहिती जाणून घ्यावी, यासाठी ‘कर्करोग म्हणजे मृत्यू’ ही भीती न राहता, त्याच्या उच्चाटनासाठी मनोबल वाढावे, या अनुषंगाने टाटा रुग्णालयाचे कर्करोग शस्त्रक्रिया प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी कर्करोगाविषयी ‘लोकमत’शी सविस्तर चर्चा केली. कॅन्सरबाबत माहिती आणि उपचारांपेक्षा लोकांच्या मनात भीतीच अधिक आहे. कर्करोगाच्या निदानानंतर रुग्णांसह परिवारातील लोकांवर त्याचा खूप परिणाम होत असतो. अनेक रुग्ण सकारात्मक पद्धतीने कर्करोगाशी लढा देत, नव्या उत्साहाने पुन्हा आयुष्य जगतात. तथापि, कर्करोग टाळणे हाच कर्करोगावरील प्रतिबंध असल्याचे डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले. प्रत्येकानेच स्वत:साठी काही वेळ द्यावा. बदलत्या जीवनशैलीमुळेच कर्करोगाचा धोका अधिक वाढतोय, हे डॉ. शैलेश श्रीखंडे यांनी ‘लोकमत’च्या प्रतिनिधी स्नेहा मोरे यांच्याशी ‘कॉफी टेबल’ मुलाखतीत बोलताना स्पष्ट केले.\n- कर्करोगाचे प्रमाण अलीकडे वाढतेय, हे कशामुळे\nकर्करोग वाढण्यामागे दोन प्रमुख कारणे आहेत. कर्करोगाचे प्रमाण वाढलेय, हे खरे आहे. मात्र, हे प्रमाण कर्करोगाच्या निदानामुळे अधिक वाटत आहे. इंटरनेटसारखा माहितीचा स्रोत हाती आल्याने या पद्धतीचे चित्र दिसून येते. पूर्वी कर्करोगाचे निदान उशिरा व्हायचे, पण आता ही परिस्थिती बदलली आहे. लोकांची आजाराविषयी जाणीव वाढली आहे. अजूनही कर्करोग रुग्णांची अचूक संख्या उपलब्ध नाही. मात्र, निदानाचे प्रमाण वाढल्याने ‘कर्करोग’ हा शब्द सहज ऐकू येतो. कर्करोग ही वातावरणीय समस्या आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे एकूणच आजारांचे प्रमाण वाढले आहे. मधुमेह, उच्चरक्तदाब वा कर्करोग होणे हे जीवनशैलीशी निगडित आजार आहेत. हवा, खाणे-पिणे, व्यायाम या तीन गोष्टींची काटेकोरपणे काळजी घेतली, तर सहजासहजी कर्करोग होत नाही. विविध आजारांचा सामना करण्यासाठी शरीराला सक्षम रोगप्रतिकारक शक्तीची गरज असते, त्यामुळे आजारांवर मात करण्यास मदत होते, पण तीच सध्या वेगाने ढासळत चालली आहे.\n- कर्करोग कोणत्या प्रमुख कारणांमुळे होतो\nधूम्रपान करणे, मद्यपान करणे, तंबाखूचे सेवन करणे अशा घातक सवयींमुळे कर्करोग निश्चितपणे होतो. खरे तर कोणत्याही गोष्टीचे अतिप्रमाण कर्करोगाला कारणीभूत ठरते. याशिवाय, प्रदूषित हवेमुळेही कर्करोग संभवतो. हल्ली व्यायामाची आवड आणि मैदानी खेळांना प्रोत्साहन दिले जात नाही. एकीकडे आॅलिम्पिक पदाची आशा करतो. मात्र, त्यासाठी पोषक क्रीडा संस्कृती विकसित केली जात नाही. साधारण ३० वर्षांपूर्वी धूम्रपान, मद्यपान हानिकारक आहे, याविषयी ज्या पद्धतीने माहिती व जनजागृती व्हायची, त्याचा आता मोठ्या प्रमाणात अभाव आहे, हे खेदजनक आहे. पूर्वी अन्नाचा तुटवडा असायचा, आता अन्न उपलब्ध आहे. मात्र, पाश्चिमात्यांचे अनुकरण करून चुकीचा आहार आपण घेतो. सध्या सर्वत्र चरबीयुक्त आहाराचे सेवन वाढले आहे, यामुळे वजन अधिकाधिक वाढते. लठ्ठपणा आणि अतिलठ्ठपणा हीदेखील कर्करोगामागील कारणे आहेत. शरीराला व्यायामाची, श्रमाची गरज असते, परंतु आपण ते करत नाही. शरीरात कर्बोदके, प्रथिने आणि चरबीचा समतोल राखला पाहिजे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तरुण पिढीचे ‘फास्टफूड’वर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढलेय. त्यामुळे गेल्या १० वर्षांत महानगरांमध्ये स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे.\n- कोणत्या कर्करोगाचे प्रमाण अधिक दिसून येते\nडोके, मान आणि तोंडाचा कर्करोग सामान्यत: आढळतो. त्याचप्रमाणे, महिलांमध्ये आढळून येणाºया स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाणही बºयापैकी आहे. या कर्करोगांच्या प्रकारानंतर सर्वांत कमी प्रमाण स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे दिसून यायचे, पण जीवनशैली बदलली, शहरीकरण वाढतेय, त्यामुळे स्वादुपिंडाचा कर्करोग डोके वर काढतोय. गर्भाशयाच्या ग्रिवेच्या कर्करोगाचे प्रमाणही कमी होत आहे. तथापि, ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागांत मोठ्या आतड्यांचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे, सध्याच्या आहारामुळे बद्धकोष्ठता वाढत आहे. खरं म्हणजे बद्धकोष्ठता हा आजार नाही. पालेभाज्या न खाणे, कोशिंबिरीचा रोजच्या आहारात समावेश नसणे, त्यामुळे हा त्रास संभवतो.\n- कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी कोणती पावले उचलणे गरजेचे आहे\nकर्करोगावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शालेय अभ्यासक्रमात कर्करोगाविषयी माहितीचा समावेश केला पाहिजे. जेणेकरून, ही माहिती लहान वयातच विद्यार्थ्यांना मिळाली, तर महाविद्यालयीन वयात ही पिढी जागरूक होईल. या माध्यमातून धूम्रपान, तंबाखू खाणे या सवयींवर आळा बसेल. आपल्याकडे धूम्रपानाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय. विशेषत: महिलांमध्ये हे प्रमाण धक्कादायकरीत्या वाढतेय. त्याचप्रमाणे, आपण दैनंदिन चुकीच्या सवयींवर नियंत्रण आणले पाहिजे. निसर्गचक्राच्या विरोधात जाऊन कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये. अपवादात्मक वेळा आनुवंशिक असमतोलामुळेही कर्करोगाची शक्यता असते.\n- सध्या देशात कर्करोगाची स्थिती कशी आहे\nकर्करोगाविषयी प्रतिबंधात्मक धोरण, प्रतिबंध, निदान या टप्प्यांवर विशेष काम सुुरू आहे. त्याचप्रमाणे, कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास तो बरा होण्याची शक्यता वाढत जाते. त्यामुळे जनजागृतीवर भर दिला जात आहे. यानंतर कर्करोग रुग्णाला मिळणाºया आरोग्यसेवांवर स्वास्थ्य सुधारणेही अवलंबून असते. टाटा रुग्णालयात अन्य देशांच्या तुलनेत चांगली सेवा दिली जाते. मात्र, अजूनही आपल्याकडे संशोधनाला तितकासा वाव नाही. आपल्याकडे सर्वोत्कृष्ट संशोधक आहेत, उत्तम संकल्पनाही आहेत. मात्र, त्यांच्या अंमलबजावणीत देश पिछाडीवर आहे. याचे मूळ शिक्षण पद्धतीत आहे. आपला अभ्यासक्रम पूर्णपणे स्मरणशक्तीवर अवलंबून आहे. याच समीकरणावर हुशारीचे मोजमाप केले जाते. त्यामुळे लहान वयातच संशोधनापासून, नवीन शोधण्यापासून ही पिढी दुरावत आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, वैद्यकीय महाविद्यालयांमध्येही संशोधनाला वाव दिला जात नाही. संशोधनाच्या शाखा, त्यासाठीचे प्रोत्साहन दिले जात नाही, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आजही निराशाजनक स्थिती आहे. टाटा रुग्णालयात संशोधनाला वाव दिला जात आहे. थोडासा विलंब झाला. मात्र, पुढील १० वर्षांत यात नक्कीच शिखर गाठलेले असेल. याची दुसरी बाजू अशी की, संशोधनापेक्षा कर्करोग रुग्णांच्या उपचार आणि सेवेवर अधिक भर दिला जातो, तर अमेरिकेत, युरोपमध्ये डॉक्टरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तिथे संशोधन क्षेत्र अग्रेसर आहे. आपल्याकडे २ हजार व्यक्तींमागे एक डॉक्टर अशी स्थिती आहे, अमेरिकेत ही संख्या ३९० रुग्णांना एक डॉक्टर अशी आहे. संशोधक कसे तयार करायचे याविषयी आम्ही गांभीर्याने विचार करतोय. सद्यस्थितीला टाटा रुग्णालयाचे ५५-६० टक्के माजी विद्यार्थी देशाच्या कानाकोप-यात कर्करोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे २ हजार रुग्णांसाठी एक डॉक्टर हे प्रमाणही कमी करून हजार रुग्णांसाठी एक डॉक्टर व्हावे, यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत.\n- टाटात बंगाल, ओडिशामधून येणा-या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे, याचे कारण काय\nहोय. बंगाल, ओडिशा राज्यांतून अधिक रुग्ण येत असतात. तिथे कर्करोगाचे प्रमाणही जास्त आहे आणि त्या ठिकाणी योग्य सेवा-सुविधा, उपचार पद्धतींचा अभाव आहे. टाटामध्ये ३९ टक्के रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रातून येतात. उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा आणि ईशान्य भारतातून आपल्याकडे अधिक रुग्ण येतात. येथील काही कर्करोग केवळ त्याच प्रदेशांत आढळतात. त्याचप्रमाणे, देश-परदेशांतून म्हणजेच आफ्रिका, श्रीलंका, पाकिस्तान, बांग्लादेश येथून बरेच रुग्ण उपचारांसाठी येतात.\n- टाटा रुग्णालयाच्या विस्ताराचा काही विचार आहे का\nगेल्या वर्षी ६४ हजार नव्या रुग्णांची नोंद टाटा रुग्णालयात करण्यात आली, तर गेल्या ५ वर्षांत ५ लाख रुग्ण टाटा रुग्णालयात उपचारांसाठी ये-जा करत असतात. टाटा रुग्णालयाच्या वातावरणातील सेवा-संस्कृती ही अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे येथील विश्वासार्हता टिकून आहे आणि दिवसेंदिवस अधिक दृढ होते आहे. मात्र, एकाच ठिकाणी अशा पद्धतीची सेवा देण्याऐवजी आम्ही टाटा रुग्णालयाच्या विस्तार प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबईत हाफकिनच्या ५ एकर जागेवर ६०० बेड्सचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याशिवाय वाराणसीला नवे रुग्णालय उभारत आहोत. पंजाबमध्येही तेथील राज्य शासनाने नव्या रुग्णालयासाठी पुढाकार घेतलाय, तर विशाखापट्टणमला नवीन रुग्णालय बांधून तयार आहे. कोलकात्यालाही टाटा मेडिकल सेंटर या खासगी संस्थेने सेवा सुरू केली आहे. गेल्या वर्षी या रुग्णालयात १४ हजार नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, यामुळे टाटावरील भार काही प्रमाणात हलका होण्यास मदत होईल.\n- कर्करोग बरा होण्याचे टप्पे कसे असतात\nकर्करोग कोणत्या टप्प्यावर आहे, त्यावरून तो १०० टक्के बरा होणार की नाही हे अवलंबून असते. लवकर निदान झाले की, तो बरा होण्याची शक्यता अधिक असते. कर्करोगाच्या उपचार प्रक्रियेसाठी ‘मल्टिडिसिप्लिनरी केअर’ महत्त्वाची भूमिका बजावते. यात रेडिओलॉजी, कर्करोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, पॅरामेडिकल स्टाफ अशा सर्वांचे एकत्र प्रयत्न रुग्ण बरे होण्यासाठी झटत असतात, तसेच सद्यस्थितीत ‘पर्सनालाइज्ड् मेडिसिन’ ही संकल्पनाही सध्या रूजू पाहतेय. यात प्रत्येक रुग्णाच्या आनुवंशिकता तपासून त्याप्रमाणे औषधोपचार दिले जातात.\n- इंटरनेटवरून आजारांविषयी माहिती घेणे कितपत योग्य आहे\nइंटरनेटवरून माहिती घेण्याचे प्रमाण वाढले आहे, बºयाचदा काही रुग्ण हे विषय खरेच नीट समजून घेतात. मात्र, काही वेळा या ‘सर्फिंग’मुळे चुकीच्या समजुती रुग्णांच्या मनात घर करतात. अशा वेळी डॉक्टरांना रुग्णांच्या मनातील नकारात्मक वाइब्स दूर करण्यासाठी समपुदेशन करावे लागते.\n- पॅरामेडिकल शाखेतील कोणत्या पद्धती उपयुक्त ठरतात\nआपल्या शरीरात ‘डिसिझ’ नव्हे, तर ‘डिस्टर्बन्सेस’ असतात, ते दूर करण्यासाठी पॅरामेडिकल शाखेतील विविध पद्धतींचा वापर करणे उपयुक्त ठरते. अनेकदा स्थितप्रज्ञ राहणारे रुग्ण, सकारात्मक मनाने उपचार घेणारे रुग्ण लवकर बरे होतात, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे या दृष्टीकोनातून योगा, श्वसनाचे व्यायाम करणे उपचार प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. रुग्णांच्या अशा सकारात्मक आणि शांत मनामुळे बºयाचदा त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर आणि चमूलाही त्याची बरीच मदत होते.\n- जागतिक कर्करोग दिनानिमित्त काय संदेश द्याल\nप्रतिबंधात्मक उपाय, स्वच्छता, नियमित व्यायाम, योग्य आहार या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. केवळ कर्करोग दिनानिमित्त हे अंमलात आणून उपयोग नाही, तर दैनंदिन जीवनात याचा अवलंब केल्यास निश्चित कर्करोगाचा धोका टाळण्यास मदत होईल. मी आणि माझ्या चमूने आत्तापर्यंत हजारांहून यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.\n- महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढलेय, त्याचे काय कारण\nस्तनपान न केल्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आणि मुख्य म्हणजे सुशिक्षित वर्गात हे अधिक असल्याचेही दिसून येते. याशिवाय, बºयाचदा भारतीय महिलांमध्ये आनुवंशिक असमोतल असल्यामुळे कर्करोगाचे प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे. लग्न उशिरा होणे, गर्भधारणेस विलंब होणे हेदेखील कर्करोगामागील कारणे मानली जात आहेत.\n- पेशंट नेव्हिगेशन कोर्सबद्दल थोडेसे सांगा\nटाटामध्ये कर्करोगाच्या रुग्णांचे वाढते प्रमाण आहे, त्यांच्या मदतीसाठी हा कोर्स डिझाइन करण्यात आला आहे. हा कोर्स म्हणजे ‘पेशंट नेव्हिगेशन’ या नावाने ओळखला जातो. हे कोर्सचे पहिलेच वर्ष असून, या माध्यमातून पदवीधर, पदव्युत्तर झालेले तरुण प्रवेश घेऊ शकतात. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना प्राथमिक माहिती देणे, त्यांना मदत-मार्गदर्शन करणे, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा म्हणून हे स्वयंसेवक/प्रतिनिधी कोर्सद्वारे घडविण्यात येणार आहे. या कोर्सविषयी संस्थेच्या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nVideo : मुंबईत शाळकरी मुलीची इमारतीच्या 8व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या\nपेनकिलरचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास होतात हे नुकसान\nस्मरणशक्ती वाढवायची असेल तर 'हे' पदार्थ खाणे टाळा\nसासूने वाचविले सुनेचे प्राण\nजालन्याच्या मैदानात दानवे-खोतकरांची खडाखडी\nयंदाचा इफ्फी दुर्मुखलेला का\nसोलारप्रेमी वाढणे, ही काळाची गरज\nखाण अवलंबितांच्या आंदोलनामागचा बोलविता धनी कोण\nएक-दूसरे की नफरत छोडो; भारत जोडो.. भारत जोडो...\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/618027", "date_download": "2018-11-17T09:10:24Z", "digest": "sha1:EFOC3T55YNWLHGCWLDZ6ITK6CVVBQQ7G", "length": 4621, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मोटो जी6 प्लस भारतात लॉंच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » माहिती / तंत्रज्ञान » मोटो जी6 प्लस भारतात लॉंच\nमोटो जी6 प्लस भारतात लॉंच\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमोटो जी 6 भारतात लॉंच झालाय. मोटो जी 6 आणि मोटो जी 6 प्ले दोन स्मार्टफोनपेक्षाही मोटो जी6 मध्ये चांगले फिचर्स आहेत. मोटो जी6 हा ड्युअल सिमचा स्मार्टफोन आहे. यामध्ये 5.93 इंचचा फुल डिस्प्ले देण्यात आलाय. हा फोन 8.0 ओरियो अॅण्ड्रॉइड ऑपरेटींग सिस्टिमवर काम करेल. फोनमध्ये 630 Soc का ओक्टाकोर स्नैपड्रेगन प्रोसेसर असून 6 जीबी रॅम तसेच ड्युअल रिअर कॅमेराही आहे.\nयामध्ये 12 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. याचा सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सल आहे. याला इनबिल्ट मेमरी 64 जीबी रॅम असून 128 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय 4G LTE, वायफाय, ब्लूटूथ 5.0, यूसीएबी टाइप सी, एनएफसी, आणि 3.5 एमएमचा जॅक आहे. फोनमध्ये 3,200 एमएएचची बॅटरी असून याचं वजन 165 ग्रॅम आहे. यामध्ये फिंगरप्रिंट सेसंर असून फोन डॉल्बी ऑडियो सपोर्टदेखील दिला आहे.\n31 मार्चपासून जिओचा फ्रि डेटा बंद\nगुगलचे भारतीय चित्रकाराला डूडलच्या माध्यमातून आदरांजली\nमेटल प्रेमचा Alcatel Idol 4 Pro लाँच\nPosted in: माहिती / तंत्रज्ञान\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%A8", "date_download": "2018-11-17T08:34:05Z", "digest": "sha1:H3ZTZBN6DZEJOUSPD7TRCSEG3KS2AIXP", "length": 6781, "nlines": 213, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९३२ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १९३२ मधील खेळ‎ (३ प)\n► इ.स. १९३२ मधील मृत्यू‎ (९ प)\n► इ.स. १९३२ मधील जन्म‎ (७६ प)\n► इ.स. १९३२ मधील निर्मिती‎ (१ प)\n\"इ.स. १९३२\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी १९:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-6-september-2018/amp_articleshow/65692445.cms", "date_download": "2018-11-17T08:41:39Z", "digest": "sha1:MOBDADWYR4ND7JFVCUIW2YFPPDTV7L4W", "length": 11429, "nlines": 69, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "daily rashi bhavishya News: rashi bhavishya of 6 september 2018 - Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ०६ सप्टेंबर २०१८ | Maharashtra Times", "raw_content": "\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ०६ सप्टेंबर २०१८\nमेष : मन विचारात व्यस्त राहील. अधिक संवेदनशीलता आणि भावुकतेमुळे मन बेचैन होईल. वाद-विवादात सहभागी होऊ नका. कौटुंबिक सदस्य आणि नातेवाईकांचे मन दुखावेल. मानापमान होणार नाही याचे भान ठेवा. नवीन कार्याच्या सुरुवातीला अपयश येईल. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता राहील. स्त्री मित्रांकडून नुकसान संभवते.\nवृषभ : आर्थिक नियोजनाच्या प्रारंभी काही अडचणी येतील पण नंतर कामे पूर्ण होतील. मित्र, नातेवाईक यांच्या भेटीने आनंद होईल. व्यावसायिक क्षेत्रात सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. नवीन कार्याचा शुभारंभ करू नका.\nमिथुन : दिवसाची सुरुवात चांगली होईल. परिवारातील सदस्य आणि मित्रांसोबत वेळ मजेत जाईल. खर्च वाढणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होईल. दुपारनंतर पैशांचे नियोजन फसेल पण नंतर व्यवहार सुरळीत होतील. गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.\nकर्क : उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल. डोळ्यांचे दुखणे बळावेल. मानसिक चिंता राहील. वाणी आणि वर्तनात सावध राहा. गैरसमज होणार याची काळजी घ्या. दुपारनंतर समस्यांमध्ये बदल होतील. आर्थिक लाभ होईल. आरोग्य चांगले राहील. परिवारातील वातावरण आनंदित राहील.मनातील नकारात्मक विचार दूर ठेवा.\nसिंह : मनात क्रोध आणि आक्रमकपणाची भावना असल्याने आपल्याच लोकांशी व्यवहार करताना सावध राहा. आरोग्यासाठी आजचा दिवस चांगला नाही. मन एखाद्या गोष्टीत गुंतून राहील. परिवारासोबत व्यवहार करताना तणाव जाणवेल पण दुपारनंतर मन शांत राहील. परिवारासोबत भोजनाचा आस्वाद घ्याल. आरोग्य चांगले राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.\nकन्या : सकाळची वेळ आनंददायी आणि लाभदायक असेल. व्यवसाय आणि व्यापार क्षेत्रात लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात तुमची प्रशंसा होईल. वसुलीचे पैसे मिळतील. परिवारातील वातावरण आनंदी राहील. दुपारनंतर परिस्थिती प्रतिकूल होईल. प्रफुल्लित मन अस्वस्थ होईल. आरोग्य यथा-तथाच राहील. वाणीवर संयम ठेवा. तसे न केल्यास वाद होण्याची शक्यता आहे. परमेश्वराचे ध्यान आणि आध्यात्मिक विचारांनी मन शांत होईल.\nतूळ : आरोग्य चांगले राहील. व्यवसाय किंवा व्यापारात उत्साहपूर्वक कामे कराल. पदोन्नती होईल. सरकारी कामे सरळमार्गी पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस चांगला आहे. परिवारात मुले आणि पत्नीकडून लाभ होईल. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. तुमचा उत्कर्ष होईल.\nवृश्चिक : विरोधक आणि प्रतिस्पर्ध्यांसोबत वाद-विवादात पडू नका. व्यवसाय आणि व्यापारात परिस्थिती अनुकूल असणार नाही. मुलांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर घर, कार्यालय किंवा व्यावसायिक ठिकाणी वरिष्ठांची वागणूक नकारात्मक असेल. मुलांची चिंता राहील. गृहस्थ जीवनात आनंदाचे वातावरण राहील. सरकारी कामे पूर्ण होतील. व्यवसायात पदोन्नतीचे योग आहेत.\nधनु : मार्गक्रमण करताना सावधानता बाळगा. क्रोधामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्य बिघडेल. व्यावसायिक क्षेत्रात वरिष्ठांचा व्यवहार नकारात्मक असेल. मुलांची चिंता राहील. प्रतिस्पर्धी आणि विरोधकांपासून सावध राहा. महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. नवीन कार्याचा शुभारंभ करु नका.\nमकर : परिवारातील सदस्यांसोबत रुचकर भोजनाचा आनंद घ्याल. त्यांच्यासोबत भटकंतीचा आस्वाद घ्याल. वाहनसुख, मानसन्मान मिळेल. दुपारनंतर आरोग्य बिघडेल. खर्च वाढेल. स्वभावात रागाचे प्रमाण जास्त असेल. परिवारातील सदस्य आणि सहकारीकर्मचाऱ्यांसोबत दु:खाचे प्रसंग येतील. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका.\nकुंभ : कामात सफलता आणि यश-किर्ती मिळेल. आरोग्य चांगले राहील. समाजात मान प्रतिष्ठा मिळेल. दुपारनंतर मनोरंजानाचे बेत आखाल. मनोरंजनात मित्र- नातेवाईकांना सहभागी करुन घ्याल.\nमीन : दिवस मजेत जाईल. कलेची आवड निर्माण होईल. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. दुपारनंतर आर्थिक लाभ होईल. रागाचे प्रमाण वाढेल. वाणीवर नियंत्रण ठेवा. विरोधक पराभूत होतील. अपूर्ण कामे पूर्ण होतील.\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ०७ सप्टेंबर २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ०५ सप्टेंबर २०१८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/udayan-raje-bhosle-birthday-celebration-at-satara-283082.html", "date_download": "2018-11-17T09:09:09Z", "digest": "sha1:MRV7V2LKFCUYTG4KLA6SFLHBWT4PIWND", "length": 19638, "nlines": 151, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाढदिवसाच्यानिमित्ताने उदयनराजेंचं शक्तिप्रदर्शन", "raw_content": "\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nसर्वच नेत्यांनी उदयराजेंची तोंडभरून स्तुती केली. तर प्रत्युत्तराच्या भाषणात उदयनराजे शरद पवारांचं नाव घेताच गहिवरले. कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढल्यानं त्यांना पुन्हा गहिवरून आलं.\nसातार 24 फेब्रुवारी : अलोट गर्दी, अमाप उत्साह आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा 51 वा वाढदिवस साताऱ्यात आज जल्लोषात साजरा झाला.\nसातारा जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर झालेल्या भव्य कार्यक्रमात वाढदिवसाचं निमित्त साधून उदयनराजेंनी शक्तीप्रदर्शन केलं आणि 2019 च्या निवडणुकीत आपल्याशिवाय पर्याय नसल्याचं दाखवून दिलं.\nया कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,पुण्याचे पालकमंत्री गिरिष बापट, सेनेचे मंत्री विजय शिवतारे यांच्यासह राज्यातले अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.\nसर्वच नेत्यांनी उदयराजेंची तोंडभरून स्तुती केली. तर प्रत्युत्तराच्या भाषणात उदयनराजे शरद पवारांचं नाव घेताच गहिवरले. कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढल्यानं त्यांना पुन्हा गहिवरून आलं. लोकांच प्रेम असेपर्यंत लोकांसाठी काम करत राहू असं उदयराजे म्हणाले. सर्वपक्षीय नते उपस्थित असतानाच जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र कार्यक्रमावर अंतर्गत राजकारणामुळे बहिष्कार घातला होता.\nअसं केलं नेत्यांनी उदयनराजेंच कौतुक\nउदयनराजे हे मुक्तविद्यापीठ : मुख्यमंत्री\nउदयनराजे हे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी ते मुक्तविद्यापीठ आहे. त्या विद्यापीठाचे नियम तेच करतात आणि कुणी नियम मोडला तर त्याला शिक्षाही तेच देतात. उदयनराजेंना पक्षाची चौकट नाही ते मोठे नेते आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले.\nअजिंक्य तारा किल्ल्याच्या विकासासाठी 25 कोटी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना केली. साताऱ्यात मेडिकल कॉलेजला जागा देण्यात येईल असंही ते म्हणाले.\n- कास धरणाची उंची वाढवणं\n- भूयारी गटारी योजाना\n- वाहतूकीची कोंडी फोडण्यासाठी ग्रेड सेपरेटर\nया तीन योजनांचं भूमिपूरजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.\nउदयनराजे हे रयतेचे राजे : शरद पवार\nछत्रपतींचे वंशज असल्याने उदयनराजेंबद्दल दिल्लीत कमालीची उत्सुकता असते. उदयनराजे हे जनतेची अखंड कामं करत असतात. मात्र ते त्याची जाहीरात करत नाही. ते रयतेची चिंता करतात त्यामुळे ते रयतेचे राजे अजूनही ते विनम्र आहेत असं कौतुक शरद पवारांनी केलं.\nराज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता : पृथ्वीराज चव्हाण\nउदयनराजे यांच्याकडे राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. ते पक्षाच्या चौकटीत अडकणारे नेते नाहीत. त्यांच्यामुळे कधी वाद निर्माण होतात पण त्याचं त्यांचा वयक्तिक स्वार्थ नसतो.\nउदयनराजे भाषण करत असताना कार्यकर्त्यांचा जल्लोष टिपेला पोहोचला. त्यातच प्रेक्षकांमधून आवाज आला राजे WE LOVE YOU...या वाक्यावर उदयनराजे हसले आणि म्हणाले, \"हे कुणी मुलींनी म्हटलं असतं तर समजून घेता आलं असतं. बरं झालं मुलींनी म्हटलं नाही, नाहीतर सोडचिढ्ढीच झाली असती असं म्हटल्यावर तरूणांनी अवघं मैदान डोक्यावर घेतलं.\"\nसातारा जि.प. शाळेच्या मैदानावर भव्य व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं. मैदान गर्दींनं खच्चून भरलेलं होतं. त्यात लक्षणीय उपस्थिती होती ती तरूणांची..व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी होती. सर्वच नेत्यांच्या स्वागतासाठी प्रचंड मोठा हार आणण्यात आला होता. 51 व्या वाढदिवसानिमित्त 51 किलोंचा किलोंचा केक आणण्यात आला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/vijay-mallya-case-sushma-swaraj-to-britain-dont-lecture-on-jails-291116.html", "date_download": "2018-11-17T09:24:44Z", "digest": "sha1:MLGHGCAGRCI2ZIC2WJBNOWJRL7CQZF43", "length": 14800, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतीय तुरूंगांबाबत बोलू नका, याच तुरूंगात गांधी, नेहरूंना ठेवलं होतं - स्वराज यांनी ब्रिटनला फटकारलं", "raw_content": "\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nभारतीय तुरूंगांबाबत बोलू नका, याच तुरूंगात गांधी, नेहरूंना ठेवलं होतं - स्वराज यांनी ब्रिटनला फटकारलं\nकर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या प्रकरणावर भारतीय तुरूंगाबाबत वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी फटकारलं आहे.\nनवी दिल्ली,ता. 28 मे: कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या प्रकरणावर भारतीय तुरूंगाबाबत वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी फटकारलं आहे. भारतीय तुरूंगांबाबत उपदेश करण्याचा अधिकार ब्रिटनला नाही, याच तुरूंगांमध्ये ब्रिटिशांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना ठेवलं होतं असं पंतप्रधान मोदींनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना परखडपणे सांगित आहे अशी माहितीही त्यांनी दिली.\nभारतातल्या तुरूंगातली स्थिती चांगली नाही असं वक्तव्य ब्रिटनमधल्या कोर्टानं केलं होतं. त्यावर स्वराज यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.\nगेल्या चार वर्षात भारताला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मोठं यश मिळालं आहे. भारत कुणाच्याही दबावाला बळी न पडता स्वतंत्रपणे आपलं धोरण राबवत आहे. जगातल्या 192 देशांपैकी 186 देशांना भारतातल्या मंत्र्यांनी भेट दिली आहे असंही त्यांनी सांगितंलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: britaincasejailsNarendra modisushma swarajukvijay mallyaजेलतुरूंगथेरेसा मेनरेंद्र मोदीब्रिटनभारतविजय मल्ल्यासुषमा स्वराज\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/latets/", "date_download": "2018-11-17T08:40:17Z", "digest": "sha1:ZGGR2GS5CC5IZ5CBBXLA3TXA44LEKDZU", "length": 10970, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Latets- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nMorning Alert: आज या बातम्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या\nआजच्या महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढवा.\nCCTV: प्रेमाचं तिहेरी गणित, प्रेयसी-प्रियकरावर माजी प्रियकराने केले सपासप वार\nVIDEO: आणखी एक थक्क करणारा रेल्वे स्टंट आला समोर\nआंबेनळी अपघात : स्टेअरिंगवरचे ठसे शोधण्यासाठी तब्बल 2 महिन्यांनी बाहेर काढणार बस\nनाशिकला स्वाईन फ्लूच्या तडाख्यातून वाचवा, आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू\nइंधनाचा पुन्हा भडका, मुंबईत 1 लीटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86 रुपये\nVIDEO : कळंबोलीत जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा हवेत गोळीबार\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-supreme-court-passive-euthanasia-verdict-101900", "date_download": "2018-11-17T09:36:07Z", "digest": "sha1:4F6P5YWJAJESI5UGOZC32FDTNIVWQ5P7", "length": 13585, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news supreme court passive euthanasia verdict स्वेच्छा मरणाला सशर्त परवानगी, सर्वोच्च न्यायलयाचा ऐतिहासिक निर्णय | eSakal", "raw_content": "\nस्वेच्छा मरणाला सशर्त परवानगी, सर्वोच्च न्यायलयाचा ऐतिहासिक निर्णय\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nनवी दिल्ली - स्वेच्छा मरणाबाबत सर्वोच्च न्यायलयाने आज(शुक्रवार) ऐतिहासिक निकाल दिला असून, न्यायलयाने स्वेच्छा मरणाला सर्शत परवानगी दिली आहे.\nसर्वोच्च न्यायलयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निर्णय दिला. यामध्ये ज्यांना शेवटच्या टप्प्यातील दुर्धर आजार असून, हा आजार बरा होउच शकत नाही अशांनाच न्यायलयाने ही परवानगी दिली आहे. यासाठी एखादी व्यक्ती जिवंतपणी असे इच्छापत्र करु शकते की ''भविष्यात मी कधीही बऱ्या होऊ न शकणाऱ्या कोमामध्ये गेल्यास मला कृत्रिमरित्या जगवणारी वैद्यकीय सेवा (व्हेंटिलेटर) देऊ नये''.\nनवी दिल्ली - स्वेच्छा मरणाबाबत सर्वोच्च न्यायलयाने आज(शुक्रवार) ऐतिहासिक निकाल दिला असून, न्यायलयाने स्वेच्छा मरणाला सर्शत परवानगी दिली आहे.\nसर्वोच्च न्यायलयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने हा निर्णय दिला. यामध्ये ज्यांना शेवटच्या टप्प्यातील दुर्धर आजार असून, हा आजार बरा होउच शकत नाही अशांनाच न्यायलयाने ही परवानगी दिली आहे. यासाठी एखादी व्यक्ती जिवंतपणी असे इच्छापत्र करु शकते की ''भविष्यात मी कधीही बऱ्या होऊ न शकणाऱ्या कोमामध्ये गेल्यास मला कृत्रिमरित्या जगवणारी वैद्यकीय सेवा (व्हेंटिलेटर) देऊ नये''.\nघटनेने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. याचाच अर्थ घटनापीठाने सन्मानाने मरण्याचाही अधिकार दिला असल्याचे यावेळी न्यायलयाने नमुद केले.\nयावेळी न्यायलयाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, या तऱ्हेचे मृत्यूपत्र अमलात आणताना स्वेच्छा मरण द्यायचे असेल तर हा अधिकार कोणाला आहे याचे स्पष्ट निर्देश असायला हवे असे सांगितले. तसेच वैद्यकीय मंडळाचा निकालात उल्लेख केला असून, रुग्ण उपचारापलीकडे गेला आहे का त्याला परिस्थितीचे कुठलेही भान नसून, तो पुन्हा बरा होऊ शकत नाही. या गोष्टींची खातरजमा वैद्यकीय मंडळाने करणे बंधनकारक असल्याचे कोर्टाने सांगितले.\n'कॉमन कॉज' या एनजीओने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायलयाने हा एतिहासिक निर्णय दिला आहे.\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nदेवादिकांबाबतचे प्रश्‍न सोडवण्याच्या कामात बऱ्यापैकी व्यग्र असलेले आपले राजकारण अचानक भूतदयेकडे वळले असेल, तर त्याकडे कौतुकाने नव्हे, तर संशयाने...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nसासवडचे ठिय्या आंदोलन आता संवाद यात्रा\nसासवड - मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी येथील पालिका चौकातील ‘शिवतीर्थ’वर सलग १०० दिवस सकल मराठाबांधवांनी ठिय्या आंदोलन यशस्वी केले. त्यातून राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-newa-nashik-news-child-specialist-doctors-100503", "date_download": "2018-11-17T09:29:12Z", "digest": "sha1:7NW2CTS3LRQWDIVXSSVWNNZAUFISGACR", "length": 13178, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi newa nashik news child specialist doctors नाशिक जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटनेचा पदग्रहण सोहळा संपन्न | eSakal", "raw_content": "\nनाशिक जिल्हा बालरोगतज्ज्ञ संघटनेचा पदग्रहण सोहळा संपन्न\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nसटाणा : नाशिक जिल्हा बालरोगतज्ज्ञ (आय.ए.पी.) संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.जयंत रणदिवे तर सचिवपदी सटाणा येथील प्रख्यात बालरोगतज्ञ व आय.एम.ए.चे सचिव डॉ.अमोल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. नाशिक येथे आयोजित पदग्रहण सोहळ्यात ही निवड झाली.\nसटाणा : नाशिक जिल्हा बालरोगतज्ज्ञ (आय.ए.पी.) संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ.जयंत रणदिवे तर सचिवपदी सटाणा येथील प्रख्यात बालरोगतज्ञ व आय.एम.ए.चे सचिव डॉ.अमोल पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. नाशिक येथे आयोजित पदग्रहण सोहळ्यात ही निवड झाली.\nनाशिक येथील एस.एस.के. सॉलीटेअर हॉटेलमध्ये नाशिक जिल्हा बालरोगतज्ञ संघटनेचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.जयंत रणदिवे यांनी संघटनेच्या मावळत्या अध्यक्षा डॉ.सौ.संगीता बाफना यांच्याकडून, नवनिर्वाचित सचिव डॉ.अमोल पवार यांनी मावळते सचिव डॉ.अमित पाटील यांच्याकडून तर डॉ.प्रकल्प पाटील यांनी मावळते खजिनदार डॉ.ऋषिकेश कुटे यांच्याकडून कामकाजाची सूत्रे स्वीकारली.\nयावेळी जिल्हा संघटनेतर्फे नूतन अध्यक्ष डॉ.रणदिवे व नूतन सचिव डॉ. पवार यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सचिव डॉ.पवार यांनी आपल्या कार्यकाळात कुपोषणासह विविध सामाजिक, सेवाभावी आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेच्या केंद्रीय स्तरावरील पश्चिम विभागाचे अध्यक्ष डॉ.केडे मालवणकर, राज्यशाखेचे सचिव डॉ.सागर सोनवणे, खजिनदार डॉ.सदाचार उजलंबकर, डॉ.प्रवीण भांब्री, डॉ.शर्मिला कुलकर्णी, डॉ.पंकज गाजरे, डॉ.नितीन सुराणा, डॉ.संजय आहेर आदींसह जिल्ह्यातील बालरोगतज्ञ व मान्यवर उपस्थित होते.\nडॉ.अमोल पवार यांच्या निवडीबद्दल डॉ.सुभाष काश्यपे, डॉ.मोहन टेंबे, डॉ.जे.एस.पटेल, डॉ.नारायण सूर्यवंशी, डॉ,चंद्रकांत सुरवसे, डॉ.राजेंद्र कुलकर्णी, डॉ.राजेंद्र गायकवाड, डॉ.योगेश भदाणे, डॉ.मिलिंद भराडीया, डॉ.रवींद्र सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे.\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nबेस्टचा 769 कोटी तुटीचा अर्थसंकल्प मंजूर\nमुंबई - बेस्ट उपक्रमाचा सन 2019-20चा 769 कोटी 68 लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प शुक्रवारी रात्री उशिरा बेस्ट समितीमध्ये मंजूर झाला. बेस्टचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T08:38:06Z", "digest": "sha1:6XDZ2G5RRJGCA5HEL3QSL5XBXCG5VQUD", "length": 6152, "nlines": 158, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कुंजबिहारी | मराठीमाती", "raw_content": "\nश्रीकृष्णाची आरती आरती कुंजबिहारीकी\nगिरिधर कृष्ण मुरारीकी ॥ ध्रु० ॥\nबजावे मुरलि मुरलिवाला ॥\nश्रवणमें कुण्डल जगपाला ॥\nनंदके नंदही नंदलाला ॥\nघनसम अंगकांति काली ॥\nराधिका चमक रही बिजली ॥\nललित सब राधे प्यारीकी ॥ गिरि० ॥ १ ॥\nक्नकमय मोरमुकट बिलसे ॥\nदेवता दर्शनको तरसे ॥\nगगनसे सुमन बहुत बरसे ॥\nचंद्रिका शरदृष्टी हरसे ॥\nचहुं फेर ख्याल गोपधेनू ॥\nब्रज हरी जमुनातटरेणु ॥\nछुटे बहु बंद ॥\nप्रीत हे गोपकुमारीकी ॥ गिरि० ॥ २ ॥\nलाग रहि गोपी अनुरागा ॥\nरंगसे दंग हुआ मै दास \nश्रीधर सदा चरण पास ॥\nलाज रह सब व्रजनारीकी ॥ गिरिधर० ॥ ३ ॥\nThis entry was posted in आरती संग्रह and tagged आरती, आरत्या, कुंजबिहारी, श्रीकृष्ण on ऑगस्ट 9, 2012 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/patanjali/", "date_download": "2018-11-17T09:48:12Z", "digest": "sha1:RA3I5P5U6W3HVG73HEQDXSJ4ATBT2DUV", "length": 29122, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest patanjali News in Marathi | patanjali Live Updates in Marathi | पतंजली बातम्या at Lokmat.com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nपतंजली आता कापड उद्योगात; दिवाळीच्या मुहूर्तावर पहिल्या शोरूमचे उद्घाटन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nयोग गुरु बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली आता कापड उत्पादन उद्योगामध्ये उतरली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर बाबा रामदेव यांनी 'पतंजली परिधान' या नावाने आपल्या पहिल्या शोरुमचे उद्धाटन केले. ... Read More\nसेवाकार्यात १ लाख कोटी रुपये गुंतविण्याची इच्छा - योगगुरू बाबा रामदेव\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nयोगगुरू बाबा रामदेव यांनी सेवाकार्यात १ लाख कोटी गुंतवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आरोग्य, शिक्षण, संशोधन व विकास आणि कृषी व पर्यावरण या क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक करायची आहे, असे मत त्यांनी फिक्की संस्थेच्या महिला संघटनेच्या परिषदेत व्यक्त केले. ... Read More\nपतंजलीचे शुद्ध दूध; रामदेव बाबांकडून प्रात्यक्षिक\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआज योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली कंपनीने दुग्धजन्य व्यवसायामध्ये प्रवेश केला. ... Read More\nआता पतंजली देशी अमूललाही दूध पाजणार; दोन रुपयांनी स्वस्त\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरामदेव बाबा दुग्धव्यवसायातही उतरले ... Read More\nपतंजलीचा 'दबदबा' संपला की काय विक्री मंदावण्याचे कारण काय\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमागील वर्षी साडे दहा हजार कोटींचा व्यवसाय करणारी कंपनी ... Read More\npatanjalishare marketBaba Ramdevपतंजलीशेअर बाजाररामदेव बाबा\n‘पतंजली’चे उत्पादन बेकायदेशीर असेल तर कारवाई होणार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\n‘पतंजली’च्या उत्पादनावरून शुक्रवारी विधान परिषदेत मंत्री व विरोधक आमनेसामने आल्याचे दिसून आले. ... Read More\nJio ला BSNL ची टक्कर; 149 रुपयांत मिळणार रोज 4 जीबी डेटा\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक प्रमोशनल ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना 149 रुपयांत रोज 4 जीबी डेटा मिळणार आहे. ... Read More\nBSNLMobileRelianceReliance JioReliance CommunicationsAirtelpatanjaliबीएसएनएलमोबाइलरिलायन्सरिलायन्स जिओरिलायन्स कम्युनिकेशनएअरटेलपतंजली\nबाबा विरुद्ध बाबा; आता रामदेव बाबांना 'हे' बाबा देणार टक्कर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nजाहिरातींवर 200 कोटी रुपयांचा खर्च करणार ... Read More\n...म्हणून प्ले स्टोरवरुन पतंजलीचं किंभो अॅप हटवलं\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nरामदेव बाबांच्या पतंजलीनं कालच अॅप लॉन्च केलं होतं ... Read More\nरामदेव बाबांचं 'स्वदेशी सिम' ही तर 'फेक न्यूज', पण सोशलवर धम्माल मिम्सचा पाऊस\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआम्ही केवळ आमच्या कर्मचाऱ्यांसाठी बीएसएनएलशी करार केला होता. ... Read More\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/raj-thackeray-went-to-meet-shard-pawar-at-mumbai/", "date_download": "2018-11-17T09:21:46Z", "digest": "sha1:DPTHPPYFT746CR7U7HNUDA5TEHYJ7Y7W", "length": 7043, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात खळबळ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात खळबळ\nमुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये मागील काही दिवसांपासून जवळीक निर्माण झाल्याच दिसत आहे. याच चित्र आज पहायला मिळत आहे, सकाळीच राज ठाकरे हे शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील पेडर रोडवर असणाऱ्या पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले .\nराज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट का घेतली हे मात्र गुलदस्त्यातच आहे. दरम्यान उद्या गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आल आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही भेट आहे का घेतली हे मात्र गुलदस्त्यातच आहे. दरम्यान उद्या गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आल आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही भेट आहे का, याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत\nफेब्रुवारी महिन्यात राज ठाकरे यांनी शरद पवार यांची महामुलाखत घेतली होती . तेव्हापासून महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलताना दिसत आहेत. आज अचानक राज हे पवारांच्या भेटीला गेल्याने पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AA%E0%A5%A6-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0.html", "date_download": "2018-11-17T08:35:58Z", "digest": "sha1:WGMCGR3OK7DDX7IDIBT3IOWU4AYRZWQB", "length": 21102, "nlines": 290, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | बीएसएफच्या ४० चौक्यांवर गोळीबार", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » बीएसएफच्या ४० चौक्यांवर गोळीबार\nबीएसएफच्या ४० चौक्यांवर गोळीबार\nजम्मू, [५ जानेवारी] – रविवारची रात्र शांत राहिल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी सांबा आणि कठुआ जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) तब्बल ४० चौक्यांवर बेछूट गोळीबार करून तोफांचाही मारा केला. यात बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे.\nसोमवारी सकाळी हलक्या मशीनगन्सने गोळीबार केल्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास पाकी बंदुका व तोफा अक्षरश: आग ओकू लागल्या. सायंकाळी उशिरापर्यंत हा गोळीबार सुरू होता. बीएसएफच्या जवानांनीही लगेच बंदुका व तोफा उपसून पाकला ठोस प्रत्युत्तर दिले, अशी माहिती बीएसएफच्या वरिष्ठ अधिकार्‍याने वृत्तसंस्थेला दिली. देविंदर कुमार असे शहीद जवानाचे नाव आहे.\nदरम्यान, सीमेवरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर ५७ गावांमधील सुमारे पाच हजार लोकांना घरदार सोडावे लागले आहे. पाक सैनिकांनी रविवारी सायंकाळी कठुआतील एक आणि सांबा सेक्टरमधील एका चौकीवर गोळीबार केला होता. या गोळीबाराला बीएसएफने चोख प्रत्युत्तर दिल्याने पाकी बंदुका शांत झाल्या होत्या. त्यानंतर रात्रभर सीमा शांत होती.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2277 of 2453 articles)\nएलईडी बल्ब लावा, वीज वाचवा\n=पंतप्रधानांनी केला योजनेचा प्रारंभ= नवी दिल्ली, [५ जानेवारी] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी राजधानी दिल्लीत घरगुती वीज वाचविण्याच्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/blogbenchers-stories-news/loksatta-blog-benchers-first-prize-winner-article-on-editorial-1587347/", "date_download": "2018-11-17T09:06:05Z", "digest": "sha1:DH2ARPGDMQOBXTTC5UOS7CQPTO7N67RK", "length": 21830, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta blog benchers first prize winner article on editorial | देशहितासाठी विचारस्वातंत्र्य असायलाच हवे! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nदेशहितासाठी विचारस्वातंत्र्य असायलाच हवे\nदेशहितासाठी विचारस्वातंत्र्य असायलाच हवे\n‘लेपळी लोकशाही’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.\n‘लेपळी लोकशाही’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.\n‘लेपळी लोकशाही’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.\n‘लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही’ ही अब्राहम लिंकन यांची लोकशाहीची व्याख्या आजच्या भारतीय लोकशाहीला लागू पडत नाही. भारतीय लोकशाहीची व्याख्या नवीन करता येईल ती अशी, ‘पक्षातील वरिष्ठांनी पक्षातील इतर नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची पक्षाधिकाराच्या नावाखाली जाणीवपूर्वक त्यांचे विचार, प्रगती व प्रसिद्धी संकुचित ठेवायला लावून त्यांची छळवणूक करणे म्हणजे लोकशाही होय’ आणि दुसरी व्याख्या करता येईल, सध्याच्या भारतीय लेपळी लोकशाहीची, ‘भारतीय जनतेवर पक्षाच्या नावाखाली वरिष्ठांच्या पसंतीच्या कोणत्याही योग्य-अयोग्य (गुंड, गुन्हेगार, हप्तेखोर, भ्रष्ट, निर्दयी, लालची, खोटारडे, करचुकवे, फक्त पैशांवर प्रेम करणारे, स्वार्थी, फक्त मुलामुलींना आणि नातेवाईकांनाच राजकारणात आणू इच्छिणारे, गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, कामगार यांची पर्वा न करणारे, घोटाळेबाज असे अनेक अवगुण असणारे) उमेदवारांना मतदान करण्यास भावनिक साद घालून त्यांना निवडून आणून सदैव पक्षाचे हित जोपासणे म्हणजे लोकशाही होय. ‘भारतीय लोकशाही इतकी लेपळी झाली आहे की, बऱ्याच कमी लोकांचा राज्यकर्त्यांवर आणि राजकीय पक्षांवर विश्वास राहिला आहे. जो तो केवळ आपल्याला काय करायचे आहे कोणीही निवडून आले तरी आपल्याला काय फरक पडणार आहे कोणीही निवडून आले तरी आपल्याला काय फरक पडणार आहे आपल्याला आपापलीच कामे करावे लागतील. सगळे एकाच माळेचे मणी आहेत. पाच वर्षांतून दोन ते तीन वेळेस मतदान करायला भेटतो, करू वाटले तर करायचे नाहीतर सुट्टी मिळाली म्हणून फिरायला जायचे. आता लोकशाही वगैरे काही राहिलेली नाही. काही पक्षांतील कार्यकत्रे, काही नेते, पदाधिकारी, निवडून आलेले प्रतिनिधी आश्चर्याची बाब म्हणजे आमदार, खासदार, काही मंत्री ही आपले डोके चालवायची हिंमत करीत नाहीत पक्षश्रेष्ठी जे म्हणतील ती पूर्व दिशा म्हणत राहतात. ही तर सरळ सरळ लोकांची फसवणूक आहे. राष्ट्रीय पक्षापासून ते प्रादेशिक पक्षातही पक्षांतर्गत लोकशाही राहिलेली नाही. आजचे दोन महत्त्वाचे चíचत पक्ष काँग्रेस व भाजप यांचे मागच्या बऱ्याच वर्षांपासूनच्या राष्ट्रीय अध्यक्षांची नावे पाहिलीत तर जवळजवळ एकाच कुटुंबातील दिसतील वा त्यांच्याच मताचे आणि मर्जीतलेच आहेत. त्यात म्हणजे काँग्रेसचे गांधी कुटुंबातील वा त्यांच्या पसंतीचे आणि आताची भाजप आणि आधीच्या जनता पार्टीचे संघ परिवारातील लोकच होते. यात कोणाचेच दुमत नाही, अनेक राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेतेच पार्टीची धुरा सांभाळत आहेत. ज्यांनी पक्षाची स्थापना केली आहे ते वा त्यांचे पात्र-अपात्र वंशजच पक्ष सांभाळत आहेत. यामध्ये सर्व काही त्यांचीच हुकूमशाही चालते म्हणून त्यांनी जे म्हणेल तीच पूर्व दिशा म्हणतात, नाही म्हटले तर पद आणि प्रतिष्ठा धोक्यात येते. यासाठी त्यांचा विरोध न केलेलाच बरा. काही वेळेस योग आला विधानसभेत अधिवेशन चालू असताना बसण्याचा. पक्षाच्या नावाखाली खूपच काम लोकांना म्हणजे प्रतिनिधींना सभागृहात मतेही मांडता येत नाहीत. कारण प्रत्येक पक्षाच्या नावाने थोडासाच वेळ दिला जातो. त्यातही बोलणारे खूप कमी असतात. कारण त्यांना बोलायचे स्वातंत्र्यच नसते. आपापल्या मतदारसंघातील काही मागण्या असतात, काही कामे केलेली सांगायची असतात, काहींच्या समस्या सभागृहासमोर, मंत्र्यांसमोर मांडायच्या असतात, पण वेळेअभावी बोलता येत नाही; ज्यांना भेटतो त्यांना पक्षश्रेष्ठी सत्तेतील मंत्री, विरोधातील असेल तर गटनेते, पक्षातील तथाकथित वरिष्ठ नेते काय म्हणतील यांच्या भीतीमुळे काहीच बोलत नाहीत. आणि जर बोललेच चुकून तर पक्षश्रेष्ठी नावाचे काही प्राणी नाराज होतात आणि त्यांवर पक्षीय कार्यवाही होणार नक्कीच. ज्यांनी त्यांचे स्वत:ची मते मांडली त्या पक्षाच्या वरिष्ठाच्या मताशी साधर्म्य असेल तर ठीक, नाहीतर तो कोणीही असो त्याला पक्ष म्हणणार की हे विचार आमचे नाहीत. लोकशाही खरी म्हणजे मोदीसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे पक्षांतर्गतही असायला पाहिजे ते तर राहत नाहीच उलटे सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळेसही तिकीट वाटपात अनेक गौडबंगाल होणार. खरे तर पक्षाने राष्ट्रीय, प्रादेशिक, अनेक वेगवेगळ्या विभागांचे अध्यक्ष किंवा वरिष्ठ कार्यकारिणी निवडताना नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वेच्छेने मतदान करून घेऊनच त्यांची निवड केली पाहिजे यालाच पक्षीय लोकशाही व शिस्त म्हणतात. अशाने योग्यच लोकांना पद व प्रतिष्ठा मिळेल व कोणावर अन्याय होणार नाही. कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकांवेळेसही उमेदवार देताना लोकांची मते घ्यायला हवीत, ज्यांना जास्त मते त्यांनाच उमेदवारी दिली गेली पाहिजे, मग खरे उमेदवार व लोकप्रतिनिधी मिळतील, नाहीतर कोणाच्या तरी लाटेमध्ये व कोणत्यातरी तथाकथित प्रतिष्ठित पक्षाच्या नावामुळे कोणीही निवडून येईल व त्या पदाचा अपमान होईल आणि आजची ही सद्य:स्थिती आहे. महाराष्ट्रातीलच उदाहरणे घ्या शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, शेकाप, नवीन निघालेला स्वाभिमानी महाराष्ट्र, शेट्टींचा शेतकरी संघटना यांसारख्या बऱ्याच राजकीय पक्षांचे प्रमुख जे म्हणतील तेच खालपासून वपर्यंत मान्य करावे लागेल, नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा. उमेदवारी देतानाही वरिष्ठांच्या वा नेत्यांच्या कुटुंबातीलच कोणीतरी मर्जीतील आणि पक्षहितासाठी जास्त निधी देणाऱ्या लोकांनाच दिली जाते व ते पक्षाच्या नावाखाली निवडूनही येतात, नंतर काय करतात आपल्याला माहीत आहे. इथे कुठे लोकशाही आहे आपल्याला आपापलीच कामे करावे लागतील. सगळे एकाच माळेचे मणी आहेत. पाच वर्षांतून दोन ते तीन वेळेस मतदान करायला भेटतो, करू वाटले तर करायचे नाहीतर सुट्टी मिळाली म्हणून फिरायला जायचे. आता लोकशाही वगैरे काही राहिलेली नाही. काही पक्षांतील कार्यकत्रे, काही नेते, पदाधिकारी, निवडून आलेले प्रतिनिधी आश्चर्याची बाब म्हणजे आमदार, खासदार, काही मंत्री ही आपले डोके चालवायची हिंमत करीत नाहीत पक्षश्रेष्ठी जे म्हणतील ती पूर्व दिशा म्हणत राहतात. ही तर सरळ सरळ लोकांची फसवणूक आहे. राष्ट्रीय पक्षापासून ते प्रादेशिक पक्षातही पक्षांतर्गत लोकशाही राहिलेली नाही. आजचे दोन महत्त्वाचे चíचत पक्ष काँग्रेस व भाजप यांचे मागच्या बऱ्याच वर्षांपासूनच्या राष्ट्रीय अध्यक्षांची नावे पाहिलीत तर जवळजवळ एकाच कुटुंबातील दिसतील वा त्यांच्याच मताचे आणि मर्जीतलेच आहेत. त्यात म्हणजे काँग्रेसचे गांधी कुटुंबातील वा त्यांच्या पसंतीचे आणि आताची भाजप आणि आधीच्या जनता पार्टीचे संघ परिवारातील लोकच होते. यात कोणाचेच दुमत नाही, अनेक राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेतेच पार्टीची धुरा सांभाळत आहेत. ज्यांनी पक्षाची स्थापना केली आहे ते वा त्यांचे पात्र-अपात्र वंशजच पक्ष सांभाळत आहेत. यामध्ये सर्व काही त्यांचीच हुकूमशाही चालते म्हणून त्यांनी जे म्हणेल तीच पूर्व दिशा म्हणतात, नाही म्हटले तर पद आणि प्रतिष्ठा धोक्यात येते. यासाठी त्यांचा विरोध न केलेलाच बरा. काही वेळेस योग आला विधानसभेत अधिवेशन चालू असताना बसण्याचा. पक्षाच्या नावाखाली खूपच काम लोकांना म्हणजे प्रतिनिधींना सभागृहात मतेही मांडता येत नाहीत. कारण प्रत्येक पक्षाच्या नावाने थोडासाच वेळ दिला जातो. त्यातही बोलणारे खूप कमी असतात. कारण त्यांना बोलायचे स्वातंत्र्यच नसते. आपापल्या मतदारसंघातील काही मागण्या असतात, काही कामे केलेली सांगायची असतात, काहींच्या समस्या सभागृहासमोर, मंत्र्यांसमोर मांडायच्या असतात, पण वेळेअभावी बोलता येत नाही; ज्यांना भेटतो त्यांना पक्षश्रेष्ठी सत्तेतील मंत्री, विरोधातील असेल तर गटनेते, पक्षातील तथाकथित वरिष्ठ नेते काय म्हणतील यांच्या भीतीमुळे काहीच बोलत नाहीत. आणि जर बोललेच चुकून तर पक्षश्रेष्ठी नावाचे काही प्राणी नाराज होतात आणि त्यांवर पक्षीय कार्यवाही होणार नक्कीच. ज्यांनी त्यांचे स्वत:ची मते मांडली त्या पक्षाच्या वरिष्ठाच्या मताशी साधर्म्य असेल तर ठीक, नाहीतर तो कोणीही असो त्याला पक्ष म्हणणार की हे विचार आमचे नाहीत. लोकशाही खरी म्हणजे मोदीसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे पक्षांतर्गतही असायला पाहिजे ते तर राहत नाहीच उलटे सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळेसही तिकीट वाटपात अनेक गौडबंगाल होणार. खरे तर पक्षाने राष्ट्रीय, प्रादेशिक, अनेक वेगवेगळ्या विभागांचे अध्यक्ष किंवा वरिष्ठ कार्यकारिणी निवडताना नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून स्वेच्छेने मतदान करून घेऊनच त्यांची निवड केली पाहिजे यालाच पक्षीय लोकशाही व शिस्त म्हणतात. अशाने योग्यच लोकांना पद व प्रतिष्ठा मिळेल व कोणावर अन्याय होणार नाही. कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकांवेळेसही उमेदवार देताना लोकांची मते घ्यायला हवीत, ज्यांना जास्त मते त्यांनाच उमेदवारी दिली गेली पाहिजे, मग खरे उमेदवार व लोकप्रतिनिधी मिळतील, नाहीतर कोणाच्या तरी लाटेमध्ये व कोणत्यातरी तथाकथित प्रतिष्ठित पक्षाच्या नावामुळे कोणीही निवडून येईल व त्या पदाचा अपमान होईल आणि आजची ही सद्य:स्थिती आहे. महाराष्ट्रातीलच उदाहरणे घ्या शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, शेकाप, नवीन निघालेला स्वाभिमानी महाराष्ट्र, शेट्टींचा शेतकरी संघटना यांसारख्या बऱ्याच राजकीय पक्षांचे प्रमुख जे म्हणतील तेच खालपासून वपर्यंत मान्य करावे लागेल, नाहीतर परिणाम भोगायला तयार राहा. उमेदवारी देतानाही वरिष्ठांच्या वा नेत्यांच्या कुटुंबातीलच कोणीतरी मर्जीतील आणि पक्षहितासाठी जास्त निधी देणाऱ्या लोकांनाच दिली जाते व ते पक्षाच्या नावाखाली निवडूनही येतात, नंतर काय करतात आपल्याला माहीत आहे. इथे कुठे लोकशाही आहे सर्व पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते वरिष्ठ नेते, मंत्री आणि पक्षाध्यक्षापर्यंत सर्वाची मते एकच असावी असे काही नाही. एक असायला पाहिजे, अशी सक्तीपण लादली नाही पाहिजे. सर्वाना स्वमत व विचारस्वातंत्र्य दिले गेले पाहिजे. लोकहितासाठीचे सकारात्मक विचार नष्ट होता कामा नयेत.\n(सरकारी विधी महाविद्यालय, मुंबई)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/western-maharashtra/ahmednagar-news/606", "date_download": "2018-11-17T09:19:03Z", "digest": "sha1:HKPBXEQVX6MBYDZ3Y7TVKTVQTH6SGTBU", "length": 32072, "nlines": 227, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ahmednagar News, latest News and Headlines in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nप्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची लुट, विरोध करणा-या परिचराचा छळ\nनगर - प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या रुग्णांच्या बेकायदेशीर लुटीला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करीत असल्याच्या संशयावरून कोपरगाव तालुक्यातील वारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील चतुर्थश्रेणी कर्मचा-यास सामूहिक छळाला सामोरे जावे लागत आहे. एवढेच नाही तर केंद्रात नव्यानेच रूजू झालेल्या परिचरास टार्गेट करून त्याला नोकरीमधूनच काढून टाकण्याचे प्रयत्न होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिका-यांसह 17 जणांनी जिल्हा...\nबिबट्यांचे निवारा केंद्र लालफितीत अडकले\nश्रीगोंदा - बिबट्यांच्या संगोपन व उपचारासाठी तालुक्यातील बेलवंडी येथे प्रस्तावित असलेले देशातील पहिले अत्याधुनिक बिबट्या निवारा केंद्र लालफितीच्या गुंत्यातून सुटण्याच्या प्रतीक्षेत आहे. या केंद्रासाठी मध्यंतरी आलेला तीन कोटींचा निधीही परत गेला. जिल्ह्याचे पालकमंत्री व तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नांतून या केंद्राचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सुमारे 10 हेक्टर जागेवरील हे केंद्र पर्यटकांसाठीही महत्त्वाचे आकर्षण बनून जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना...\nघरफोड्या करणा-या टोळीतील महिला ताब्यात\nनगर - शहरातील मॉडर्न कॉलनी, पाइपलाइन रस्ता व गुलमोहर रस्ता या भागात घरफोड्या करणाया टोळीतील एका महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाने तिला 14 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.सचिन ढोलके, रमेश कुंभार (दोघेही कोल्हापूर) व संदीप जपे (केडगाव) या तिघांना पोलिसांनी यापूर्वीच ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे. त्यांच्याकडून 3 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. रमेश कुंभार याची पत्नी रेश्मा हिला पोलिसांनी संगमनेर येथून ताब्यात घेतले. तपास पोलिस...\nवन विभागातील 127 झाडे तोडल्याचे निष्पन्न\nनगर - देहरे येथील वृक्षतोडप्रकरणी मंगळवारी वन विभागामार्फत पंचनामा करण्यात आल्यानंतर 127 झाडांची कत्तल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पैकी 56 झाडे तेथून लंपास करण्यात आली आहेत. वनविभागाचे कर्मचारी व तलाठी विजय जाधव यांनी सोमवारी घटनास्थळाची पाहणी केली होती. 70 झाडे तोडण्यात आल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. याबाबतचे वृत्त झळकताच खडबडून जागे झालेल्या वनविभागाच्या अधिकारी व कर्मचायांनी मंगळवारी पंचनामा केला. यावेळी वनपाल व्ही. वाय. शिंदे, वनरक्षक ई. बी. शेख, पी. डी. कदम आदी उपस्थित...\nशेतक-यांनी ठोकले महावितरणला टाळे\nनगर - तालुक्यातील शिराढोण परिसरातील संतप्त शेतक-यांनी मंगळवारी दुपारी स्टेशन रस्त्यावरील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकले. विजेच्या कमी दाबामुळे शेतीपंप बंद आहेत. त्याचा निषेध करीत ग्रामस्थांनी वीज अधिका-यांना धारेवर धरले. दुपारी तीनपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन अधिका-यांनी दिले. पण चार वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने शिराढोण, उक्कडगाव, रतडगाव, सांडवा, मांडवा, पारगाव, तुक्कडओढा, दशमीगव्हाण या गावांतील शेतक-यांनी वीज कार्यालयात जाऊन अधिकारी व कर्मचा-यांना...\nमुंडे व माझ्यात मतभेद नाहीत - खासदार दिलीप गांधी\nपाथर्डी - खासदार गोपीनाथ मुंडे व आपल्यामध्ये भांडणे आहेत, असा अपप्रचार करून काही जण आपली पोळी भाजून घेत असल्याची टीका खासदार दिलीप गांधी यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे यांचा नामोल्लेख टाळून केली. तालुक्यातील रांजणी येथे स्थानिक विकास निधीतून बांधण्यात येणाया सभामंडपाचे भूमिपूजन खासदार गांधी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, की राजकारण एकट्याच्या जीवावर करता येत नाही. ज्यांनी एकट्याच्या जीवावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांची अवस्था काय झाली ते...\nविनाअनुदानित शिक्षक वेतनापासून वंचित\nशेवगाव - उद्याचा नवा भारत तयार करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन मुलांना स्वाभिमानाचे धडे देणारा शिक्षक गेल्या बारा वर्षांपासून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे लाचार होऊन जगत आहे. जिल्ह्यातील एक हजार शाळेतील विनाअनुदानित दहा हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विनावेतनात काम करत आहेत. 11 नोव्हेंबरला शिक्षकदिन साजरा करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे, मात्र ज्या शिक्षकांसाठी हा शिक्षकदिन साजरा करण्यात येणार आहे ते शिक्षक मागील एक तपापासून वेतनापासून वंचित आहेत. वेतनाबाबत...\nस्वस्तिक चौकातील ‘हिमॅन’ला अवकळा, पुतळ्याचे अवशेष गायब\nनगर - स्टेशन रस्त्यावरील स्वस्तिक चौकात हिमॅनची प्रतिकृती आहे. हा बलदंड हिमॅन आता पार मरगळला आहे. प्रायोजकत्व मिळवून या चौकाचे सुशोभीकरण करण्यात आले, पण सध्या त्याचे विद्रुपीकरण सुरू आहे. पुतळ्याचे अवशेष गायब झाले असून, शोभेसाठी लावण्यात आलेले दिवेही फुटले आहेत. स्वस्तिक ऑटो कंपनीने या चौकाचे सुशोभिकरण केल्याने त्याला स्वस्तिक चौक हे नाव मिळाले. तत्कालीन नगराध्यक्षा लता लोढा यांच्या काळात झालेल्या या कामाचे उद्घाटन 1 जुलै 2000 रोजी केंद्रीयमंत्री तपन सिकंदर यांच्या हस्ते करण्यात आले....\nकच-यामुळे विद्यार्थ्यींचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष\nनगर - वॉर्ड क्रमांक 9 मधील मार्कंडेय विद्यालयाशेजारी असलेल्या कचराकुंडीमुळे सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही कचराकुंडी हटविण्याची मागणी शिक्षक व परिसरातील नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे केली, विद्यार्थ्यांसह आंदोलनही केले, पण त्यांच्या मागणीकडे नगरसेवकासह मनपा प्रशासनही दुर्लक्ष करीत आहे. तीन वर्षांपासून नियोजित असलेल्या विडी कामगारांच्या सभागृहाचे बांधकाम अजूनही पूर्ण झालेले नाही. श्रमिकनगर, बालाजी कॉलनी, हनुमाननगर, सहकारनगर, ऐक्यनगर,...\n‘दोन्ही काँग्रेसने नगरला विकासापासून दूर ठेवले’\nराहाता - काही वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणाची सूत्रे नगर जिल्ह्यातून हलवली जायची. मात्र, अलीकडच्या काळात दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्ह्याला विकासापासून दूर नेले, अशी टीका शिवसेनेचे राज्य सचिव अनिल देसाई यांनी केली. शिर्डीत उत्तर नगर जिल्ह्यासाठी उभारण्यात आलेल्या शिवालय संपर्क कार्यालयाचे उद्घाटनप्रसंगी देसाई बोलत होते ते म्हणाले, शिवसेना-भाजप आणि आरपीआय ही युती जागावाटपासाठी झाली नसून राज्याच्या विकासासाठी झाली आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अनिल राठोड व अशोक...\n...अखेर पोलिस ठाण्यातील मेणबत्त्या विझल्या\nश्रीगोंदा - भारनियमनाच्या काळात मेणबत्तीवर कारभार करणाया पोलिस ठाण्यात आता मात्र दररोज संध्याकाळी महावितरणची वीज नसली, तरी प्रकाश दिसणार आहे. दिव्य मराठीने याबाबत मंगळवारी ठाण्यातील अंधारावर प्रकाश टाकताच इनर्व्हटरची सुविधा सगळ्या खोल्यांमध्ये करण्यात आली. शहरात आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळी भारनियमन असल्याने पोलिस ठाणेही अंधारात राहत होते. यापूर्वी इनर्व्हटरचा वापर मर्यादित होता. त्यामुळे ठाणे अंमलदार दालनातील काम मेणबत्तीवर चालत होते. त्यामुळे अनेकदा नागरिकांनाही...\nआंदोलनकर्ते मवाळ, कारखान्यांना पोलिस बंदोबस्त\nश्रीगोंदा - शेतकरी संघटनेचे ऊस दरवाढीचे आंदोलन मंगळवारपासून पुन्हा सुरू केले आहे. मात्र, नेहमीच्या आक्रमकपणाला आंदोलनकर्त्यांनी मुरुड घालताना उसाची वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करून समजूतदारपणा दाखविला. दरम्यान, हे आंदोलन मोडून काढण्यासाठी तालुक्यातील तीनही कारखान्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौंड शुगर कारखान्यानेही पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.कारखानदारांशी झालेली सहमती तोडून शेतकरी संघटनेने पुन्हा रस्त्यावर येत उसाच्या गाड्या अडविल्या. आंदोलनकर्त्यांनी राडा...\n...अखेर सीना आवर्तन पोलिस बंदोबस्तात सोडले\nकर्जत - तालुक्यातील सीना धरणाचे शनिवारी सोडण्यात आलेले आवर्तन धरणावरील नागरिकांनी बंद केले होते. त्यानंतर लाभक्षेत्रातील शेतक-यांनी मिरजगाव व माहिजळगाव येथे शिवसेना व शेतक-यांतर्फे आंदोलन करण्यात आल्यानंतर प्रांताधिकारी संदीप कोकडे यांच्या आदेशानंतर हे आवर्तन पुन्हा सोडण्यात आले. मंगळवार, दि. 8 घोगरगाव, बनपिंप्री, रुईखेल, तरडगव्हाण, चवरसांगवी, थिटेसांगवी, मांडवगण आदी गावांतील शेतक-यांनी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप व दादासाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली धरणावर आवर्तन बंद...\n‘लवासा’संदर्भात अण्णांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nराळेगणसिद्धी - लवासा संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले असून, त्यात मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.लवासाच्या विरोधात आवाज उठविणारे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी व हजारे यांच्यात मंगळवारी प्रदीर्घ चर्चा झाली. त्यानंतर हजारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. लवासाबाबत उच्च न्यायालयात खटला चालू आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लवासाबाबत कोणतेच विधान करू नये, अशी अपेक्षा त्यात हजारे यांनी...\nटँकरने तीन ऊसतोड कामगारांना चिरडले\nराहाता - प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या आवारात सोमवारी पहाटे चारच्या सुमारास भरधाव वेगाने जाणारा मळीचा टँकर रस्त्याच्या कडेला झोपलेल्या ऊसतोडणी कामगारांच्या अंगावरून गेल्याने ऊसतोडणी करणा-या दांपत्यासह तिघेजण जागीच ठार झाले. या दांपत्याची तीन मुले मात्र या अपघातातून बचावली. धुळे जिल्ह्यातील पाडळदे येथील ऊस तोडणी कामगार पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात आलेले आहेत. प्रवरा डाव्या कालव्यालगत बाजारतळावर त्यांच्या झोपड्या आहेत....\nसाईभक्तांच्या कारला अपघात, एक ठार\nराहाता - बाभळेश्वर रस्त्यावरील तिसगाव फाट्यावर मारुती ओम्नी व मालट्रकच्या अपघातात नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राकेशभाई सोमाभाई राठोड (27, रा. सुरत, गुजरात) हे साईदर्शन आटोपून शनिदर्शनासाठी शिंगणपूरकडे आपल्या नातेवाईकांसमवेत ओमनी कारमधून जात होते. तिसगाव फाटा येथे विखे पाटील कारखान्याकडे जाणाया रिकाम्या मालट्रकने (एम.एच. 17 ए 5730) या कारला (जी.जे. पी.एन. 5-1817) धडक दिली. या अपघातात साहिल राकेश राठोड हा नऊ वर्षांचा मुलगा...\nफिर्यादीचे घूमजाव; कोतकरांची अटक टळली\nनगर - अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी असलेले माजी महापौर संदीप कोतकर, त्यांचे बंधू अमोल व सचिन यांच्याविरुद्ध तलवारीचा धाक दाखवून शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद देणा-या बापूसाहेब सातपुते यांनी अवघ्या 24 तासांत घूमजाव केले. त्यामुळे गुन्हा दाखल असूनही पोलिस त्यांना अटक करण्यास धजावले नाहीत. लांडे खून प्रकरणात तात्पूरता अटकपूर्व जामीन मिळालेल्या कोतकर बंधूंनी कोतवाली पोलिस ठाण्यात सोमवारी सकाळी दहाला हजेरी होती. त्याआधीच शनिवारी रात्री उशीरा या तिघांविरुद्ध सातपुते यांनी...\nखतांच्या किमतीत वर्षभरात दुप्पट वाढ\nनगर - खतांच्या किमती वाढवण्यासाठी कंपन्यांना मोकळीक मिळाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत खतांच्या भावात दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे आधीच विविध समस्यांमुळे वैतागलेले शेतकरी कोंडीत सापडले आहेत. अनुदानात कोणतीही कपात न करता खतांचे दर ठरवण्याची मोकळीक कें द्र सरकारच्या कृषी व वाणिज्य विभागांनी कंपन्यांना दिली आहे. त्यामुळे खतांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. 12.32.16 - 860, 10.26.26, 850, डीएपी-974, एमओपी-594, डीएसएसपी-275, एसएसपी-300, 20.20.0-765, युरिया-281 अशी खताच्या किमतीत वाढ झाली. खतांच्या किमतीत दुप्पट वाढ झाली...\nनगर-दौंड रस्ता दुरुस्तीसाठी अडीच कोटी\nश्रीगोंदा - नगर-दौंड रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी खास निधीतून जवळपास अडीच कोटींची तरतूद केली असून, या मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या आहेत. शिवाय या रस्त्याच्या वाढीव नूतनीकरणाची 90 कोटींची निविदा मंजुरीही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. चिखली येथील टोल बंद झाल्याने या रस्त्याला कोणीच वाली उरला नव्हता. त्यामुळे या रस्त्याला खड्ड्यांनी घेरले होते. याबाबत दिव्य मराठीने वस्तुस्थिती...\nदिल्लीगेट रस्त्याच्या कामास मुहूर्त मिळाला\nनगर - दिल्लीगेट ते नीलक्रांती चौक रस्त्याच्या कामास अखेर मुहूर्त मिळाला. खडी उपलब्ध झाल्याने सोमवारी सकाळपासून कामास सुरुवात झाली. या रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरणाचे काम दोन महिन्यांपूर्वी झाले, पण नंतर डांबरीकरणासाठी खडी न मिळाल्याने काम बंद पडले. रस्त्यावरील धुळीचा त्रास असह्य झाल्याने परिसरातील रहिवाशांना व मनसेला अखेर आंदोलनाचा मार्ग चोखाळावा लागला. नंतर मनपाला जाग आली. क्रशर व डांबरप्लँट मालकांनी महसूल शाखेकडे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यामुळे आता खडी उपलब्ध होऊ लागली...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/?date=2018-2-11&t=week", "date_download": "2018-11-17T09:19:37Z", "digest": "sha1:QHOOTZ2B25KPM7FTLNBWTI74QDYAPMB7", "length": 12148, "nlines": 209, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "समाज कल्याण विभाग | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nसमाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीयांच्या कल्याणसाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्ग, राज्य व जिल्हा परिषदेच्या स्वःनिधीमधून योजना राबविल्या जातात. सदरच्या केंद्ग व राज्य योजनाना राज्य पातळीवरुन मा. संचालक, समाज कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून अनुदान प्राप्त होते. जिल्हा परिषद स्वःनिधीच्या योजनाना जिल्हा परिषद कडून तरतुद दिली जाते.\nया विभागामार्फत मागासवर्गीयांच्या विविध योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर समाज कल्याण अधिकारी, गट अ चे १ पद, कार्यालय अधिक्षक १ पद, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता १ पद, सहाय्यक सल्लागार १ पद, समाज कल्याण निरीक्षक ५ पदे, वरिष्ठ लिपीक २ पदे, कनिष्ठ लिपीक १ पद, शिपाई १ पद राज्य शासनाकडील कर्मचारी वर्ग असून जिल्हा परिषदेचे वरिष्ठ सहाय्यक २दे कनिष्ठ सहायक १ पद व शिपाई २ पदे असा कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत.\nजिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र हस्तांतरण\nजिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र हस्तांतरण\nमागासवर्गीयांना वस्तीगृह मान्यता आणि अनुदानबाबत\nभारत सरकार म्यात्रीक्पूर्व शिषवृत्ती\n20 %अनुदान योजना बाबत\nशालांत शिक्षण घेणार्‍या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवॄत्ती योजना (मॅट्रीकपुर्व)\nशालांत शिक्षण घेणार्‍या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवॄत्ती योजना (मॅट्रीकोत्तर)\nअपंग बीज भांडवल योजना\nजिल्हा परिषद स्वनिधी योजना(अपंगासाठी)\nअपंगाना उद्योग धंद्यासाठी साधने व उपकरणे पुरविणे. उद्देश :\nमागासवर्गीयाना स्वयंरोजगार करुन स्वताच्या पायावर स्वावलंबी बनविणे.\nअटी व शर्ती – लाभार्थी किमान ४० टक्के अपंग असावा.\nदारिद्गय रेषेखाली असलेचा दाखला अथवा रु. ३६,०००/- चे आतील आवश्यक आहे.\nसदर योजने अंतर्गत पिको फॉल मशिन घरघंटी, झेरॉक्स मशिन इ. साधने घेवून विनामुल्य साधने पुरवली जातात.\nजिल्हा परिषद स्वनिधी योजना (मागासवर्गीयांसाठी)\nसदर योजने अंतर्गत समाज कल्याण समितीने मान्य केलेल्या योजना घेवून योजनेचा लाभ दिला जातो. प्रामुख्याने खालील प्रमाणे योजना राबविल्या जातात.\nराजर्षि शाहू घरकुल योजना\nउद्देश – मागासवर्गीयाना घरबांधणे करितां आर्थिक मदत करणे.\nअटी व शर्ती – लाभार्थी मागासवर्गीय असणे आवश्यक आहे.\nदारिद्गय रेषेखाली असलेचा दाखला अथवा रु. ३६,०००/- चे आतील आवश्यक आहे.\nमाध्यमिक शाळेत शिकणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी परिक्षा फी व शैक्षणीक फी प्रदान करणे\nमाध्यमिक शाळेत शिकणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यासाठी परिक्षा फी व शैक्षणीक फी प्रदान करणे (अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग)\nजिल्हास्तरीय जागतिक शौचालय दिन व NARSS सर्वेक्षण कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करताना November 16, 2018\nदिनांक 15/11/2018 इ. बिरसा मुंडा यांची जयंती साजरी केलेबाबत November 16, 2018\nगट प्रवर्तक पदासाठी आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोहापूर कडील भरती जाहिरात October 31, 2018\nरुई येथे नमामी पंचगंगे उपक्रम अंतर्गत पंचगंगा नदी घाट व परिसर स्वच्छता करताना October 23, 2018\n‘ नमामि पंचगंगे’ उपक्रमाअंतर्गत नदी प्रदूषण मुक्ती कार्यक्रम शिरदवाड ता.शिरोळ येथे नदी काठी श्रमदान मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले. October 23, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%82", "date_download": "2018-11-17T08:48:19Z", "digest": "sha1:YQXPGFX2TS44CKOFBUDHYJVVVCKTP5WV", "length": 6241, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक ल्यों - विकिपीडिया", "raw_content": "\nऑलिंपिक ल्यों (फ्रेंच: Olympique Lyonnais) हा फ्रान्सच्या ल्यों शहरामधील एक फुटबॉल संघ आहे. लीग १ ह्या फ्रान्समधील सर्वोच्च लीगमध्ये खेळणारा ऑलिंपिक लॉन्नेस फ्रान्समधील सर्वात लोकप्रिय फुटबॉल संघांपैकी एक आहे.\nइएसपीएन सॉकरनेट: Olympique Lyonnais\nबास्तिया • कां • बोर्दू • एव्हियां • गिगां • लेंस • लील • लोरीयां • ल्यों • मार्सेल • मोनॅको • मेस • माँपेलिये • नाँत • नीस • पॅरिस सें-जर्मेन • रेंस • ऱ्हेन • सेंत-एत्येन • तुलूझ\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१६ रोजी २३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/category/marathi-news/jalna-marathi-news/", "date_download": "2018-11-17T09:20:52Z", "digest": "sha1:7VZHQPGN22QUTYGK4XKGOZEEPAGRYBKC", "length": 13186, "nlines": 283, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Jalna Marathi News | Latest & Breaking Marathi News Updates", "raw_content": "\nशिर्डी साई मंदिराचे प्रभारी राजेंद्र जगताप फरार\n‘विठ्ठल ‘ चित्रपटातील श्रेयस तळपदेचे ‘विठ्ठला विठ्ठला’ गाणे प्रदर्शित\nकल्याण : पत्रीपूल पाडणार; मध्य रेल्वेच्या वाहतूक वेळापत्रकात बदल\nकाँग्रेसने दिली नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरच्या अध्यक्षांची नावे\nपद्मश्री एड गुरु एलीक पदमसी का निधन\nपश्चिम बंगाल में सीबीआई को प्रवेश नहीं – सीएम ममता बनर्जी\nमध्यप्रदेश : बीजेपी का घोषणापत्र जारी, मुफ्त में बाटेंगे स्कूटी -शिवराज…\nतेलंगाना : कांग्रेस और भाजपा की उम्मीदवारों की अगली सूची जारी\nमीच जालन्याचा खासदार होणार : रावसाहेब दानवे\nजालना : भाजप आणि शिवसेनेत पुन्हा एकदा युती होणार, असे पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. याचबरोबर, मीच जालन्याचा खासदार होणार, असा...\nजनतेला सुरक्षितता देण्यासाठी पोलिसांनी अधिक कार्यक्षम रहावे- मुख्यमंत्री फडणवीस\nजालना: जनतेला सुरक्षितता वाटली पाहिजे. यादृष्टीने पोलीस विभागाने अधिक कार्यक्षमपणे काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा...\nदुष्काळाशी सामना करण्यासाठी यंत्रणांनी संवेदनशील रहावे- मुख्यमंत्री\nजालना: येत्या तीन-चार महिन्यात दुष्काळाच्या परिस्थितीला समोरे जावे लागणार आहे. या पार्श्वभुमीवर शासनाच्या सर्व यंत्रणांनी अत्यंत संवदेनशीलपणे तयारी करावी. तसेच पिण्याचे पाणी व चारा...\nजालन्यात रिव्हॉल्व्हरसह १९ जिवंत काडतुसे जप्त\nजालना : दीड महिन्यापूर्वीच्या घरफोडीतील संशयित म्हणून अटक केलेल्या व्यक्तीकडून एका रिवाल्वरसह 19 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे.जालना शहरातील सोनलनगर...\nमुख्यमंत्र्याचा ताफा अडवल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज\nजालना :- येथील दुष्काळ भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला राष्ट्रवादी नेत्यांनी अडवल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला . दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये...\nएकता दौड; जालना शहरवासियांनी नोंदवला उत्स्फुर्त सहभाग\nजालना: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील मस्तगड येथे सरदार वल्लभभाई...\nसरकार राज्यातील जनतेची दिशाभूल करत आहे : अशोक चव्हाण\nजालना : मुंबईतल्या वातानुकुलीत कार्यालयात बसून मुख्यमंत्र्यांना दुष्काळाची दाहकता माहिती नाही. त्यांनी मराठवाड्यात येऊन पहावे. म्हणजे त्यांना दुष्काळाची तीव्रता समजेल, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश...\n…. म्हणजे आपसूकच महाराष्ट्रात राम राज्य अवतरेल : राधाकृष्ण विखे पाटील\nजालना : राज्यात भाजप-सेना युतीच्या सरकारला 4 वर्ष झाल्यानिमित्त भाजपर्फे जी सुराज्य यात्रा काढत आहे. मात्र महाराष्ट्रात कुराज्य आहे. नशीब यात्रेला ‘सुराज्य यात्रा’ म्हटले...\nबाळासाहेबांचे स्मारक बांधू न शकणारे अयोध्येत काय दिवे लावणार – अजित पवार\nजालना : शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करताना राष्‍ट्रवादी कांग्रेस नेता अजीत पवार म्हणाले, ज्यांना बाळासाहेबांचे स्मारक ५ वर्षात बांधता आले...\nपरतूर येथील पीक परिस्थितीची पालकमंत्र्यांकडून पाहणी\nजालना : पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी परतूर तालुक्यातील येनोरा येथील शेतकरी बाळासाहेब खामकर यांच्या शेतीस भेट देऊन त्यांच्या शेतातील तूर व कापूस पीकाची पाहणी...\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nलग्न न टिकण्यामागे ही आहेत कारणे\nअश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nलिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.prashantredkar.com/2012/10/blog-post_4875.html", "date_download": "2018-11-17T08:49:16Z", "digest": "sha1:BBFLL43A4PQSS2NEKBCENXMBD5AF6AI7", "length": 18891, "nlines": 199, "source_domain": "www.prashantredkar.com", "title": "तुमचा संगणक मराठी मधून बोलेल,\" सुस्वागतम\",पण कसे ? | सोबत...प्रशांत दा. रेडकर ' : ''; var month = [1,2,3,4,5,6,7,8,9,10,11,12]; var month2 = [\"Jan\",\"Feb\",\"Mar\",\"Apr\",\"May\",\"Jun\",\"Jul\",\"Aug\",\"Sep\",\"Oct\",\"Nov\",\"Dec\"]; var day = postdate.split(\"-\")[2].substring(0,2); var m = postdate.split(\"-\")[1]; var y = postdate.split(\"-\")[0]; for(var u2=0;u2", "raw_content": "\n५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )\nHome संगणकाचे तंत्र-मंत्र (PC Tips And Tricks) तुमचा संगणक मराठी मधून बोलेल,\" सुस्वागतम\",पण कसे \nतुमचा संगणक मराठी मधून बोलेल,\" सुस्वागतम\",पण कसे \nप्रशांत दा.रेडकर संगणकाचे तंत्र-मंत्र (PC Tips And Tricks) Edit\nसंगणक सुरु केल्या वर जर तुमचा संगणकाने मराठी मध्ये बोलून तुमचे स्वागत केले तर तुमचे मित्र नक्कीच चकीत होतील. नाही का आज आपण हे कसे करायचे याची माहिती करून घेणार आहोत ;-)\n१)प्रथम तुमच्या संगणकावर नोटपॅड नावाचा प्रोग्राम उघडा.\n२)या नंतर खाली दिलेला कोड,माउसने सिलेक्ट ऑल करून,कॉपी(ctrl+c) करून, पेस्ट(ctrl+v) करा अथवा तो कोड स्वत: लिहा.मजकुरामध्ये तुम्हाला हवा तसा बदल करा.\n३)ती फाईल welcome.vbs या नावाने जतन करा.\nUser-Name च्या जागी तुमच्या संगणकावरील युजरचे नाव असा बदल करायला विसरू नका.\n६)आता दर वेळी जेव्हा तुम्ही संगणक सुरु कराल तेव्हा तो तुमचे, त्याच्या आवाजा मध्ये स्वागत करेल.\nकरून बघायला विसरू नका.\nफेसबुकवर शेअर करा ट्विटरवर शेअर करा गुगलप्लसवर शेअर करा\nमी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.\n1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.\n**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या \"ब्लॉग माझा २०१५\"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला \"दुस-या क्रमांकाचे\" पारितोषिक मिळाले आहे.\n**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\nकोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\n४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे\nsavaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra\nविभागवार माहिती इथे वाचता येईल\nविभागवार लेख वाचण्यासाठी इथे टिचकी द्या ABP माझा ब्लॉग माझा २०१५ स्पर्धेतील विजेतेपद (1) इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security) (20) इंटरनेटसाठी उपयुकत माहिती (50) उपयुक्त सॉफ्टवेअर(Useful Software) (12) ऑनलाइन मराठीमध्ये लिहा.(online Marathi Typing) (1) ऑनलाईन खेळ खेळा(Free Online Games) (1) ऑनलाईन टिव्ही चॅनेल्स (Online TV Channels) (1) ऑनलाईन पैसे कमवा (4) क्रिकेटविश्व (2) खळबळजनक माहिती (4) छायाचित्रे (41) जीमेल टिप्स आणि ट्रिक्स(Gmail Tricks And Tips) (12) ट्विटरचे तंत्रमंत्र (1) दिनविशेष (1) दृकश्राव्य गप्पा करा (1) नोकरी संदर्भ (1) प्रेम(prem) (3) फेसबूक टिप्स आणि ट्रिक्स(Facebook Tips And Tricks) (55) ब्लॉगर टेंपलेट्स(blogger Templates) (3) ब्लॉगिंगचे तंत्रमंत्र(Blogging Tips And Tricks) (108) मराठी कविता ऑडियो(Marathi Kavita Audio) (4) मराठी कविता व्हिडियो(Marathi Kavita Video) (2) मराठी कविता(marathi kavita) (1) मराठी कवी/कवयित्री (11) मराठी चारोळीसंग्रह ई-आवृती(Marathi Charolya) (1) मराठी चारोळीसंग्रह(Marathi Charolya) (2) मराठी चारोळ्या (31) मराठी टेक्नॉलॉजी विषयीचे लेख(Marathi Technology) (9) मराठी दिवाळी अंक(Marathi Diwali Ank) (1) मराठी देशभक्तीपर कविता (1) मराठी प्रेमकथा(Marathi Premkatha) (3) मराठी प्रेमकविता(Marathi Prem Kavita) (17) मराठी बातम्या (1) मराठी ब्लॉगविश्व(Marathi Blog vishva) (1) मराठी मधून PHP शिका (1) मराठी लघुकथा(Marathi LaghukaTha) (1) मराठी लेखक-लेखिका (17) मराठी विनोद (7) मराठी शब्द(Marathi Shabda) (3) मराठी शॉर्टफिल्म (2) मराठी सुविचार (8) मराठीमधून CSS शिका (1) माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र (1) मी लिहिलेले मराठी लेख(Marathi Lekh) (19) मोबाईल फोन टिप्स आणि ट्रिक्स(Mobile Tricks And Tips) (17) रोजच्या व्यवहारातील उपयुक्त माहिती (1) वर्डप्रेस (3) वेबडिजायनिंग(Web Designing) (14) संगणकाचे तंत्र-मंत्र (PC Tips And Tricks) (7) संपुर्ण हिंदी चित्रपट(bollywood movies)Online कसे पाहाल (1) संस्कृत सुभाषिते (11) हवे ते गाणे ऑनलाइन ऐंका(online music listen) (2)\nशब्दांचा रंग आणि आकार बदला\nअल्पपरिचय आणि मनातले काही\nमाझ्या अनुदिनीवरील विविध विषयावरील माहिती वाचण्यासाठी,अनुक्रमणिका अथवा वर दिलेला \"विभागवार माहिती\" पर्यायाचा वापर करावा.\nप्रकाशित पुस्तके:१)मनात माझ्या २)स्पर्श नवा(चारोळी संग्रह)शारदा प्रकाशन,ठाणे.\nगायक सुबोध साठे यांनी त्याच्या \"अजूनही कळेचना\" या अल्बममध्ये मी लिहिलेले \"तू गेलीस तेव्हा\" हे गाणे गायलेले आहे.\n१)आवडता ब्लॉगर पुरस्कार:बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२.\n२)ABP माझा \"ब्लॉग माझा स्पर्धा २०१५\" दुसरा क्रमांक\nमी २००८ पासून ब्लॉगिंग करत आहे,या ठिकाणी विविध विभागात लिहिलेली माहिती आणि कृती मी स्वत: करून,खात्री झाल्यावर, मगच लिहिली आहे.हे करण्यासाठी स्वत:चा वेळ खर्च केलेला आहे...यातून कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा होत नसला तरी मानसिक समाधानासाठी ही गोष्ट मी करत आलेलो आहे.माहिती आवडली तर जरूर शेअर करावी,पण कृपया उचलेगिरी करून ती स्वत:च्या नावाने स्वत:च्या अनुदिनीवर डकवू नये.राजकीय,सामजिक बिनबुडाच्या चर्चा करण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ उपलब्ध असल्यामुळे असे लिखाण मी या ठिकाणी करणे मुद्दाम टाळले आहे.कारण आपली प्रतिक्रिया,आवाज संबंधित व्यक्तीपर्यंत सहज आणि चटकन पोहोचवण्यासाठी फेसबुक,twitter सारखी व्यासपीठ जास्त उपयोगी आहेत.मी सध्या सोशल नेट्वर्किंग साईटवर जास्त सक्रीय असतो आणि माझ्या इतर वेबसाईटच्या निर्मितीमध्ये गुंतल्याने व्यस्त असतो .\nमी डिजाईन केलेली माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि फेसबुक, android अ‍ॅप,अवश्य बघा:\nसध्या निर्मिती प्रक्रियेमध्ये असलेल्या वेबसाईटस\n३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट\nप्रशांत दा. रेडकर :-)\nबघितलस खूप आठवते आहेस..मी बनवलेली मराठी शॉर्टफिल्म\nहवी हवीशी वाटतेस तू.\nफेसबुक वर मेसेज करा\nसुंदर एक गाव आहे....\nतिथल्या प्रत्येक वळणा वरती,\nफक्त तुझे नाव आहे.\nजेव्हा मी कुठे दिसणार नाही.\nहुंदके आवरायला वेळ लागेल,\nतरीही मी हसणार नाही.\nमाझ्या अनुदिनीचे Android App इथे डाउनलोड करा\nरोज एक मनाचे श्लोक\nCopyright © 2014 सोबत...प्रशांत दा. रेडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/editorial/samwad/kumar-vangmay-great-emphasis/amp_articleshow/63650402.cms", "date_download": "2018-11-17T09:19:20Z", "digest": "sha1:GPAST5YXQRLOBMEXFIZ5IF7CD727UPLD", "length": 13328, "nlines": 70, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "samwad News: kumar vangmay great emphasis - कुमारवाङ्मयात मोलाची भर | Maharashtra Times", "raw_content": "\n'ग्राफिक नॉव्हेल' हा मराठी साहित्यात फारसा प्रचलित नसलेला प्रकार. दृश्यात्मक लेखन असे स्वरूप असलेल्या या प्रकारात लेखन आणि चित्रे एकरूप होऊन एका जगाला आकार देतात. विक्रम पटवर्धन आणि अमीरखान पठाण यांनी अशाच एका जगाला आकार दिला आहे.\n'ग्राफिक नॉव्हेल' हा मराठी साहित्यात फारसा प्रचलित नसलेला प्रकार. दृश्यात्मक लेखन असे स्वरूप असलेल्या या प्रकारात लेखन आणि चित्रे एकरूप होऊन एका जगाला आकार देतात. विक्रम पटवर्धन आणि अमीरखान पठाण यांनी अशाच एका जगाला आकार दिला आहे. दर्यावर घडणाऱ्या या कथेने कुमारवाङ्मयात मोलाची भर घातली आहे. हरहुन्नरी छायाचित्रकार म्हणून परिचित असलेल्या विक्रम पटवर्धन यांच्या लेखनगुणांची ओळखही या पुस्तकामुळे होते.\nसमुद्री तुफानाशी सामना करताना 'मल्लार' कोळी राम एका वेगळ्याच प्रसंगाला सामोरा जातो. लाटांबरोबर दूर फेकल्या जाणाऱ्या होडीला कसेबसे काबूत आणून राम होडीत बसतो. समुद्र शांत होतो. मात्र, पुढे जाताना त्याला खडकाजवळ शुभ्र रंगाचे चमकणारे मासे दिसतात. या माशांच्या त्वचेवरच्या पांढऱ्या पट्ट्यांतून प्रकाश बाहेर येत असतो. 'दर्या'च्या कथेची खऱ्या अर्थाने सुरुवात इथेच होते. राम हे मासे घरी घेऊन येतो. शिजवून पाहतो. तेव्हा त्यांची चवही तेवढीच चविष्ट असल्याचे त्याच्या लक्षात येते. मग हे मासे विकून घरची परिस्थिती सुधारण्याची स्वप्ने तो पाहू लागतो. हा मासा पकडण्याचा अधिकार त्यालाच मिळतो. या माशाला 'राममासा' असे संबोधण्यात येते.\nइथपर्यंत सुरळीत सुरू असताना दुसरीकडे 'मन्वार' कोळी दशहिशा मात्र अस्वस्थ झालेला असतो. पांढऱ्या माशाचा माग काढण्याचा त्याचा प्रयत्न असफल ठरतो आणि त्याचा ठावठिकाणा सांगण्यास नकार देणाऱ्या रामचे हातपाय बांधून त्याला तो जलसमाधी देतो. तोपर्यंत रामची पत्नी शांता निळ्या डोळ्यांच्या एका तेजस्वी मुलाला जन्म देते आणि शेवटचा श्वास घेते. दशहिशाचे कृत्य उघडकीस येत नाही; पण तो तस्करी करत असल्याचे उजेडात येते. तस्करीच्या आरोपावरून त्याला पाच वर्षे दर्या सोडून जाण्याची शिक्षा होते. तो तेथून दूर एका वेगळ्या जगात जातो. या जगात कृष्णकृत्य करणारा म्हातारा त्याला भेटतो. 'लोकांचा विश्वास हे सर्वांत मोठे हत्यार,' 'त्रास देणारा आणि वाचविणारा एकच असला पाहिजे. त्यालाच दैवत्व प्राप्त होईल,' हे म्हाताऱ्याचे तत्त्वज्ञान. हे तत्त्वज्ञान आत्मसात करूनच दशहिशा पाच वर्षांनी दर्यावर परततो. त्याचे पहिले ध्येय असते, ते 'मल्लार' कोळ्यांकडे असलेला दर्याच्या राजाचा फेटा हिसकावून घेणे. वीरामासाच्या रूपाने त्याला तशी संधी मिळते.\nदशहिशाच्या कथेतच शांतारामची कथा सुरू होते. रामचा मुलगा शांताराम दिसामासाने वाढू लागतो. रामचे वडील आबा त्याचे पालनपोषण करतात. यथावकाश दशहिशा दर्याचा राजा बनतो. मन्वार कोळ्यांचे दिवस पालटतात. ते दिवसेंदिवस सधन होत जातात आणि मल्लार कोळ्यांची स्थिती मात्र हलाखीची होते. उदरनिर्वाहासाठी ते ताडाकडे वळतात; पण दशहिशा त्यांचे हे साधनही हिरावून घेतो. अर्थात त्याचा खरा चेहरा कधीही समोर येत नाही. मन्वार माशांना प्रशिक्षण देऊन मल्लार कोळ्यांच्या होड्या उद्ध्वस्त करणे, 'मल्लार' कोळ्यांना यमसदनी धाडणे अशी कृष्णकृत्ये लपूनछपून सुरू असतात. हे सगळे १७ वर्षे सुरू राहते. या काळात शांताराम मोठा होतो. आपल्या वेगळेपणाची आणि ताकदीचीही त्याला जाणीव होते. शांताराम शुभ्र चमकदार माशांचाच अंश आहे, हे आबांच्याही लक्षात आलेले असते. शांताराम इतरांपासून हे सारे लपवून ठेवतो, पण त्याच्या वावरण्यामुळे 'मल्लार' कोळ्यांमध्ये एक आशा जागृत होते. सतरावे वर्ष वेगळे ठरते. कारण शांतारामच्या साहसामुळे त्या वर्षी दर्याचा राजा फेटा आबांच्या माथ्यावर येतो. दशहिशा आणखी चिडतो. 'मल्लार'-'मन्वार'मधला तणाव आणखी वाढतो. दशहिशाचे बिंग फोडण्यासाठी शांताराम एक डाव रचतो. त्यात तो यशस्वी होतो.\nदर्यावर घडणारी ही कथा सुष्ट आणि दुष्ट यांच्यातील संघर्ष आणि अखेरीस सुष्टाचा विजय कसा होतो, हे सांगते, तशीच माणूस आणि समुद्र यांचे नातेही दाखवते. 'खोटं बोललास तर दर्या माफ करेल का,' किंवा 'राजाच्या निर्णयाविरोधात गेलास तर दर्या माफ करेल का,' अशी वाक्ये कोळ्यांची समुद्रावर असलेली श्रद्धा, भक्ती दाखवतात. समुद्रावर अवलंबून असलेले त्यांचे जीवनही रंजक पद्धतीने समोर येते.\nया पुस्तकाचे श्रेय पटवर्धन यांच्या या कथेएवढेच पठाण यांच्या सुंदर चित्रांकडे जाते. कृष्ण-धवल रंगांसह, करडा, लाल आणि निळ्या रंगांचा मनोहारी वापर असलेली ही चित्रे वाचकाला खिळवून ठेवतात. सागराच्या बाह्य रूपासह अंतरंगही पारदर्शीपणे समोर आले आहे. उत्तम निर्मितीमूल्य असलेले हे देखणे पुस्तक वाचताना व्याकरणाच्या चुका बऱ्याचदा रसभंग करतात. कथेच्या अखेरीस दशहिशाच्या खलनायकी वृत्तीमागची कहाणी सांगितली आहे. असे काही तपशील वगळले असते, तरी चालले असते. एकूण कुमारवयीनच नव्हे तर मोठ्यांनाही आवडावे असे हे सादरीकरण.\nकथालेखक आणि प्रकाशक : विक्रम पटवर्धन\nचित्रे : अमीरखान पठाण\nकिंमत : ४०० रु.\nसारंगा तेरी याद में…...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Robert_Menendez,_official_Senate_photo.jpg", "date_download": "2018-11-17T08:39:42Z", "digest": "sha1:ZCSU23JVBCYOXTT66L4B5OLJYHXP3X6B", "length": 8577, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Robert Menendez, official Senate photo.jpg - विकिपीडिया", "raw_content": "\nया झलकेचा आकार: ४७३ × ५९९ पिक्सेल पिक्सेल. इतर resolutions: १८९ × २४० पिक्सेल | ३७९ × ४८० पिक्सेल | ४७३ × ६०० पिक्सेल | ६०६ × ७६८ पिक्सेल | ८०८ × १,०२४ पिक्सेल | २,३६८ × ३,००० पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(२,३६८ × ३,००० पिक्सेल, संचिकेचा आकार: २.३७ मे.बा., MIME प्रकार: image/jpeg)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\n(या संचिकेचा पुनर्वापर करीत आहे)\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nसद्य १६:२८, ३१ जुलै २०११ २,३६८ × ३,००० (२.३७ मे.बा.) Gage higher res\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nसंचिका बदल तारीख आणि वेळ\n०३:५४, ३१ जुलै २०११\nरंगमात्रांश न दिलेले (अनकॅलिब्रेटेड)\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-milk-producers-agitation-maharashtra-10456", "date_download": "2018-11-17T09:45:13Z", "digest": "sha1:4U3AZCPVDD5QGYOWEQGB3RRJF7WBBREU", "length": 32719, "nlines": 182, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, milk producers agitation, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुध आंदोलनाची धग कायम\nदुध आंदोलनाची धग कायम\nबुधवार, 18 जुलै 2018\nपुणे : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाची धग दुसऱ्या दिवशीही कायम होती. खासदार राजू शेट्टी यांनी रस्त्यावर उतरून गुजरातमधून येणारे अमुलचे टॅंकर माघारी पाठविल्यामुळे मुंबईकरांना दूध टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. विधिमंडळात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेत दिल्लीत विशेष बैठक घेऊन दूधप्रश्नावर विविध उपायांची चाचपणी केली. आजही या प्रश्नावर बैठक होणार आहे.\nपुणे : दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ मिळण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाची धग दुसऱ्या दिवशीही कायम होती. खासदार राजू शेट्टी यांनी रस्त्यावर उतरून गुजरातमधून येणारे अमुलचे टॅंकर माघारी पाठविल्यामुळे मुंबईकरांना दूध टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. विधिमंडळात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेत दिल्लीत विशेष बैठक घेऊन दूधप्रश्नावर विविध उपायांची चाचपणी केली. आजही या प्रश्नावर बैठक होणार आहे.\nस्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना आंदोलन तीव्र करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसदेखील गावोगावी स्वाभिमानीचा बिल्ला दिसताच अटक करीत असून दूध वाहतूक करणाऱ्या प्रमुख मार्गांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मुंबईला पिशवीबंद दुधाचा नेहमीचा पुरवठा ५५ लाख लिटर्सचा होत नसून ३५ ते ४० लाख लिटर्सचा होतो. किमान ८० लाख लिटर्सचा स्टॉक मुंबईत असून गेल्या दोन दिवसांत चार लाख लिटर्स जादा दूध आले आहे. त्यामुळे अजून दोन दिवस मुंबईला टंचाई जाणवणार नाही.\nआंदोलन गुरुवारपर्यंत रेटण्याची तयारी\nराज्यात सर्वात जास्त दूध संकलन पुणे विभागात होते. आंदोलनामुळे रोजचे ६६ लाख लिटर्स दूध संकलन २२ लाख लिटरवर आले आहे. मात्र, वितरणदेखील २२ लाखांच्या आसपास नेहमी असल्यामुळे पुणे विभागात टंचाई जाणवली नाही. या विभागात ४० लाख लिटरचा साठा असल्याचे दुग्धविकास विभागाचे म्हणणे आहे. युती सरकारला झुकविण्यासाठी राजधानीचा अर्थात मुंबईचा दूध पुरवठा तोडण्यासाठी स्वाभिमानीने आंदोलन सुरू केले होते. मात्र, पहिल्या दिवशी अनेक भागांमधून पोलिस बंदोबस्तात दुधाचे टॅंकर मुंबईत गेले. शिल्लक साठा आणि नवा पुरवठा यामुळे मुंबईकरांना पहिल्या दिवशी टंचाई जाणवली नाही. त्यामुळे खा. शेट्टी स्वतः मंगळवारी रस्त्यावर उतरले. मुंबईची दूध कोंडी करण्यासाठी किमान गुरुवारपर्यंत आंदोलन रेटण्याची तयारी स्वाभिमानीने केली आहे.\nअमुलचे टॅंकर गुजरातला माघारी फिरले\n\"राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची सरकारकडून थट्टा सुरू आहे. त्यामुळे पाच रुपये दरवाढ जाहीर झाल्याशिवाय गुजरातमधून थेंबभरसुद्धा दूध आम्ही मुंबईत जाऊ देणार नाही, असे खासदार शेट्टी यांनी घोषित करून अमुलचे दोन टॅंकर अडविले. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात टॅंकर पुन्हा गुजरातला निघून गेले.\nआंदोलनच्या दुसऱ्या दिवशीदेखील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर पोलिसांना जेरीस आणले. दुधाचे टॅंकर फोडणे, रस्त्यावर दूध ओतून देणे, दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची हवा काढणे, पोलिसांना गुंगारा देत हायवे अडविणे अशा पध्दतीने आंदोलन सुरू होते. स्वाभिमानीचा बालेकिल्ला व दुधाचे महाराष्ट्राचे माहेरघर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीदेखील दूध उत्पादक संस्थांनी संकलन बंद ठेवले. वारणाच्या दूध टॅंकरला शेतकऱ्यांनी लक्ष्य केले. सोमवारी टॅंकर फोडूनही वारणा दूध संघ पुन्हा पोलिस बंदोबस्तात दुधाची वाहतूक करीत असल्याचे पाहून सेतकरी संतप्त झाले. त्यांनी शिरोळच्या उदगाव भागात वारणाच्या सहा गाड्या फोडून निषेध व्यक्त केला.\nस्वाभिमानीने वारंवार आवाहन करूनदेखील गोकुळ दूध संघाकडून मुंबईला दूध पाठविले जात असल्याबद्दल स्वाभिमानीने दुसऱ्या दिवशीही गोकुळच्या दूध गाड्यांवर हल्लाबोल केला. कोल्हापूरच्या शाहुवाडीतील सरूडमध्ये गोकुळचे तीन टॅंकर फोडण्यात आले. पुण्यात देखील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी हंगामा केला. हडपसर भागात पोलिस बंदोबस्तात असलेले गोकुळचे टॅंकर हल्लाबोल करून फोडण्यात आले. शिवाजीनगर, पिंपरी भागात देखील अमुलचे टॅंकर फोडण्यात आले.\nदूध आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरला दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे मुंबई-विजापूर महामार्ग ठप्प झाला होता. सांगलीच्या आसद भागात शेतकऱ्यांनी एकत्र येत रस्त्यावर शेतकऱ्यांनाच दुधाची अंघोळ घातली व रस्त्यावर दूध ओतून निषेध व्यक्त केला. या भागातून रोजचे पाच हजार लिटर्स दूध संकलन बंद ठेवण्यात आले आहे.\nराज्यात दुसऱ्या क्रमांकाचे दूध उत्पादन असलेल्या नगर जिल्ह्यातदेखील बहुतेक गावांमध्ये दूध संकलन बंद ठेवले गेले. नगर-औरंगाबाद रस्त्यावर इमामपूर घाटात वाहनातील दूध स्वाभिमानीच्या कार्यकत्यांनी ओतून दिल्याने पोलिसांची धावपळ झाली.\nमराठवाड्यात शाळकरी मुलेही आंदोलनात\nदूध आंदोलनाचे मराठवाड्यातदेखील पडसाद उमटत राहिले. बुलडाणा शहरात राणा चंदन यांच्या नेतृत्वाखाली 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी आज रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांची धरपकड केली. बीडच्या पाली, कडा भागात शाळकरी मुले, वयोवृध्द शेतकरी देखील रस्त्यावर उतरले. त्यांनी हैद्राबादकडे जाणारा अमुलचा २० हजार लिटरचा टॅंकर फोडला. त्यामुळे रस्त्यावर दुधाचे पाट वाहू लागले होते.\nजालना जिल्ह्यात जाफराबादला दूध वाहतूक करणारी सर्व वाहने कार्यकर्त्यांनी रोखून धरली आणि रस्त्यावर दूध सोडून दिले. नांदेडच्या अर्धापूर भागात गरिबांना दूध वाटप करतानाच पोलिसांनी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. कार्यकर्त्यांनी देखील प्रतिकार न करता पोलिसांना सहकार्य केले. स्वाभिमानीच्या आंदोलनामुळे राज्यातील विविध दूध संघ व खासगी डेअरींकडे दुधाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. सव्वा दोन लाख लिटर दुधाचे संकलन असलेल्या कात्रजचा पुरवठा ६५ हजार लिटरने घटला. बारामती तालुका दूध संघाचे संकलन एक लाख लिटरने घटले. या संघाचे एरवी संकलन अडीच लाख लिटर असते.\nराज्यातील सर्वात मोठ्या कोल्हापूर सहकारी दूध उत्पादक संघाचे संकलन ५ लाख लिटर्सने घटले आहे. १२ लाख लिटर्सपेक्षा जास्त दूध संकलन करणाऱ्या गोकुळला आंदोलनामुळे ४० टक्के दूध संकलन करता आलेले नाही. \"मुंबईला आम्ही ८ लाख लिटर्स दूध पाठवतो. मात्र, दोन दिवसांत पोलिसांची मदत घेऊन पाच लाख लिटर्स दूध पाठवता आलेले आहे. अर्थात, आंदोलन सुरू राहिल्यास पुढील दोन दिवसांनंतर वितरणाला मोठा फटका बसेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. उत्तर महाराष्ट्रात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. शहादा तालुक्यात कार्यकर्त्यांनी दुधाची वाहने अडवून महादेवाला अभिषेक केला. तसेच, गाड्यांमधील दूध गरिबांना वाटून टाकले.\nरिलायन्स, पतंजलीची वाट पाहू नका\nराज्यात एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना शेतातील कामे करण्याऐवजी शेतकऱ्यांवर भरपावसात रस्त्यावर दूध ओतून आंदोलन करण्याची वेळ सरकारने आणली आहे, अशी टीका विरोधकांनी विधिमंडळात केली. ‘दुधाचा शेतकरी मरत असताना सरकार दुधाला भाव देण्यासाठी रिलायन्स आणि आणि पतंजलीचे दुध बाजारात येण्याची वाट पाहत आहे का,’ असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. राज्यातील बहुतेक राजकीय पक्षांनी दूध बंद आंदोलनाला पाठिंबा दिला. शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस या मोठ्या पक्षांकडून आंदोलनाला कुठेही विरोध न झाल्यामुळे भाजपची कोंडी झाल्याचे चित्र दिसत होते.\nदुधाला प्रतिलिटर ५ रुपये थेट अनुदान द्या, दूध भुकटी निर्यातीच्या अनुदानात दुप्पट वाढ करा, हे अनुदान दोन महिन्यांसाठी नव्हे, तर सहा महिन्यांसाठी कायम ठेवा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.\nपांडुरंगाने दोघांनाही सुबुद्धी द्यावी : नरके\nदुधाचा प्रश्न खरे तर महादेव जानकर यांनीच चिघळवला. मात्र, दोन वर्षांपासून इंडियन डेअरी असोसिएशनकडून या संकटाची माहिती दिली जात असताना मुख्यमंत्री तसेच शेतकरी संघटनांनीदेखील दुर्लक्ष केले, अशी टीका गोकुळचे संचालक अरुण नरके यांनी केली. \"आता शेतकऱ्यांचा उद्रेक झाला असला तरी पांडुरंगाने सरकार आणि आंदोलकांना मधला मार्ग काढण्याची सुबुद्धी द्यावी. शेतकऱ्यांचे अजून नुकसान करू नका, अशी कळकळीची विनंती श्री. नरके यांनी केली.\nचर्चेला निमंत्रण दिले नाहीः तुपकर\nराज्यातील दूध उत्पादक शेतकरी हालाखीच्या स्थितीत आहे. मात्र, सरकारने राजकारण न करता संवेदनशीलता दाखवून तातडीने दूधदराचा प्रश्न सोडवावा. चर्चेला न बोलविणारे सरकार या आंदोलनाला हिंसक वळण देण्याच्या तयारीत आहे. हा प्रश्न तात्काळ न सोडविल्यास दुधाचे टॅंकर रिकामे करणारे शेतकरी आता मंत्र्यांनाही दुधाने अंघोळ घालतील, असा इशारा स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिले आहे.\nआम्ही चर्चेला कधीही तयार आहोत. स्वाभिमानीच्या आंदोलनाचा इतिहास पाहिल्यास आम्ही सतत चर्चेने प्रश्न सोडविले आहेत. दूधदराच्या आंदोलनाबाबत मात्र चर्चेला आम्ही येत नसल्याची आवई सरकारने उठविली आहे. आम्ही मानसन्मानाचे भुकेले नाहीत. हवे तर सरकारने एकतर्फी दरवाढ घोषित करावी. आम्ही आंदोलन मागे घेऊ, असे श्री. तुपकर म्हणाले.\nदुसऱ्या दिवशीही आंदोलनाची तीव्रता कायम\nकार्यकर्त्यांना आंदोलन तीव्र करण्याच्या सूचना\nपोलिसांची ठिकठिकाणी आंदोलनकर्त्यांवर कारवाई\nअमुलचे दूध टॅंकर गुजरातला माघारी पाठविले\nमराठवाड्यात शालेय मुले, वयोवृद्धही आंदोलनात\nकेंद्रीय मंत्री गडकरी यांच्या पुढाकाराने दिल्लीत बैठक\nपुणे आंदोलन खासदार दूध सरकार नितीन गडकरी पुढाकार दिल्ली पोलिस महाराष्ट्र पूर कोल्हापूर हडपसर शिवाजीनगर नगर पिंपरी महामार्ग औरंगाबाद खून बारामती रिलायन्स ऊस पाऊस राजकीय पक्ष राष्ट्रवाद धनंजय मुंडे महादेव जानकर मुख्यमंत्री शेतकरी संघटना संघटना रविकांत तुपकर प्रशासन\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...\nबा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली, पूर...\nविना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...\nराज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...\nमहाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...\nदुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...\nओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...\nसोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...\nराज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....\nकापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...\nचारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...\nदुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...\nप्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...\nदूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...\nपीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...\nपाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...\nअन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...\nमराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...\nसाखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....\nराज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/2062", "date_download": "2018-11-17T08:31:55Z", "digest": "sha1:UCHRLZVHYW2SJSTDPYQ45N24WPE5JSFH", "length": 6558, "nlines": 106, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news BMC plastic seized from mumbai plastic ban | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nBMC कडून रविवारी 591 किलो प्रतिबंधित प्लास्टिक गोळा\nBMC कडून रविवारी 591 किलो प्रतिबंधित प्लास्टिक गोळा\nBMC कडून रविवारी 591 किलो प्रतिबंधित प्लास्टिक गोळा\nBMC कडून रविवारी 591 किलो प्रतिबंधित प्लास्टिक गोळा\nसोमवार, 25 जून 2018\nप्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने रविवारी 591 किलो प्रतिबंधित प्लास्टिक गोळा केले आहे. तर, 3 लाख रुपयांपेक्षा अधिक रुपयांचा दंड वसूल केला.\nप्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने रविवारी 591 किलो प्रतिबंधित प्लास्टिक गोळा केले आहे. तर, 3 लाख रुपयांपेक्षा अधिक रुपयांचा दंड वसूल केला.\nराज्यातील सर्व महत्वाच्या शहरांमध्ये शनिवारपासून संबंधीत महापालिकेडून ही कारवाई करण्यात येत असल्याने व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांच्या मनात धास्ती बसल्याचे चित्र आहे.\nत्याचबरोबर, कुठल्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी आहे याबाबत स्पष्टता नसल्याने गोंधळात आणखीनच भर पडली असून आता या बंदीविरोधात सूर उमटताना दिसत आहेत. दरम्यान आजपासून धडक कारवाई, छापेसत्र सुरू होणार आहे.\nमुंबई पालिकेकडून आतापर्यंत 30 हजार किलो प्लास्टिक जप्त\nगेले चार महिने मुंबईसह महाराष्ट्रभरात प्लास्टिक बंदी जारी करण्यात आली आहे. दरम्यान,...\nप्लास्टिक वापरासाठी कोणतीही मुदतवाढ - रामदास कदम\nमंत्रालयात राज्यातील प्लास्टिकबंदी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यापुढे...\nकोकण रेल्वेची रो-रो सेवा गुजरातपर्यंत धावली\nकोकण रेल्वेचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असलेली माल वाहतुकीची रो-रो सेवा, प्रथमच कोकण...\nमासेमाऱ्यांच्या जाळ्यात आला फक्त आणि फक्त कचरा\nमालवण - तालुक्यातील तारकर्ली एमटीडीसी नजीकच्या समुद्रात मेथर रापण संघाच्या रापणीस आज...\nमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात प्लास्टिकच्या ग्लासांचा वापर\nमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात प्लास्टिकचा वापर केल्याप्रकरणी मनसे आक्रमक झालीय. वन...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/costlier", "date_download": "2018-11-17T10:00:17Z", "digest": "sha1:GFFIPYLKNFHAOWFXSTGBJR3ZBKC2F2XN", "length": 19992, "nlines": 273, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "costlier Marathi News, costlier Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nराजीनामा मंजूर करण्याबाबत वर्तमानपत्रात जाहिरात\nमराठा आरक्षण: 'मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभ...\nमुंबईः अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\nमुंबईः पार्किंगवरून वाद; मारहाणीत एकाचा मृ...\n हुबळीत मुंबईचे सहा ठार, शहापुरात...\nब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदनपुरी यांचं निधन\nयू-ट्यूब पाहून कंपनीला घातला २ लाखांचा गंड...\n​कर्नाटकात भीषण अपघात; मुंबईचे ६ ठार\nMP: भाजपचा जाहीरनामा; विद्यार्थ्यांना फ्री...\nशबरीमलाः मंदिर समिती जाणार सर्वोच्च न्याया...\nपत्रकार खशोगी यांच्या हत्येमागे प्रिन्स सलमान \nतिहार जेल सुरक्षित; ब्रिटन कोर्टाचे शिक्का...\nश्रीलंकेच्या संसदेत राडा, खासदारांनी मिर्च...\nहडप्पा संस्कृतीचा नाश हवामानामुळे\nदारू देण्यास नकार दिला म्हणून घातला विमाना...\nथेरेसा मे यांचे नेतृत्व धोक्यात\nएअरटेल धमाकाः ४१९ रुपयांमध्ये १०५ जीबी डेटा\n पीएफ खातेधारकांना मिळणार घरे\nदोन महिन्यांची इंटर्नशिप, पगार साडेपाच लाख...\nफ्लिपकार्टमध्ये उलथापालथ: 'मिंत्रा'च्या CE...\nसाइड पॉकेटिंगचा सुरक्षित पर्याय\n८० हजार करबुडवे रडारवर\nमीडिया आणि लोकांशी नम्रतेनं वाग\nभारताला आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान\nरोहित, विराटपेक्षा मिताली सरस\nस्मिथ, वॉर्नरविना ऑस्ट्रेलिया म्हणजे...\nटी-२० मध्ये मिताली 'राज'\n ६ वाजता 'दीपवीर' शेअर करणार फोटो\n'दीपवीर'च्या लग्नाच्या फोटोसाठी स्मृती इरा...\n‘दीपवीर’ आज बोहल्यावर; इटलीत लगीनघाई\nलग्नात 'अशी' होणार रणवीरची दमदार एन्ट्री\nरणवीरनं वाजवला ढोल; दीपिकाला अश्रू अनावर\n'दीपवीर'च्या लग्नात 'यांना' आग्रहाचे निमंत...\nअर्जांसाठी अखेरचे तीन दिवस\nआधारभूत किंमतीने मिळावा आधार\nबेनेटमध्ये इंजिनीअरिंग फिजिक्सचा पर्याय\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nसंस्कृती कूस बदलते आहे\nसिंहासन : पटावरचे प्यादे\nतूच तुझ्यासाठी राहा सावध\nबाबा सहगल, एम.एम. श्रीलेखा अमरावत..\nयुपी: पती जिवंत असूनही २२ जणी घेत..\nऑनर किलिंग : तामिळनाडूत पती-पत्नी..\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदम..\nहिमाचल प्रदेश: माजी लोकसेवा आयोगा..\nराजस्थान : पुष्कर येथे भरली प्राण..\nशेतकरी, नोकरी, सामाजिक सुरक्षेवर ..\nइंधन दरवाढ सुरूच; अमरावतीत सर्वात महाग पेट्रोल\nपेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सलग १३ व्या दिवशी वाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत ५ ते ८ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे अनेक बड्या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनाच्या किंमतीत वाढ केली आहे.\nएक्सप्रेसमधील एसीचा प्रवास महागणार\nलांबपल्ल्याच्या गाड्यांमधून एसीचा प्रवास करणाऱ्यासांठी एक वाईट बातमी आहे. लवकरच एसीचा प्रवास महागण्याची शक्यता आहे. एसी ट्रेनमध्ये देण्यात येणाऱ्या बेडरोलच्या किटचे चार्ज वाढणार असून दूरांतो आणि गरीब रथ एक्सप्रेसमध्ये सुद्धा आता हे चार्ज आकारले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला झळ पोहोचणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nकच्च्या तेलाचा पुरवठा वाढविल्याने इंधन महागणार\n'ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज' अर्थात 'ओपेक'ने कच्च्या तेलाचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेलाच्या किंमतीत तेजी आली आहे. या निर्णयाचे परिणाम लवकरच दिसण्यास सुरुवात होईल.\nमहागाईचे चटके सोसणाऱ्या मुंबईकरांसाठी आता पाणीही महाग झाले आहे. मुंबईतील पाणीपट्टीत ३.७२ टक्के वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी महापालिकेने घेतला असून, ही पाणीपट्टीवाढ झोपडपट्टी, इमारती, व्यावसायिक अशा सर्वांसाठीच आहे.\nरिझर्व्ह बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो रेटमध्ये बदल केला नसला तरी गृहकर्ज क्षेत्रातील आघाडीच्या एचडीएफसीने गृहकर्जाच्या दरात ०.२० टक्क्याने वाढ केली आहे. ही वाढ एक एप्रिलपासून लागू असेल.\nटीव्ही, मोबाइल महागणार; प्रत्येक बिलावर अधि'भार'\nलोकसभेसह नऊ राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शेतकरी वर्ग आणि ग्रामीण भागाल खूष करणारा अर्थसंकल्प मांडला आहे. मात्र हे करताना सरकारने कस्टम ड्यूटी वाढवली आहे. त्यामुळे टीव्ही आणि मोबाइल महागणार आहे. त्याशिवाय प्रत्येक बिलावर अधिभार वाढविण्यात आल्याने कोणत्याही बिलावर आता एक टक्का अधिक रक्कम आकारली जाणार आहे. दरम्यान अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल आणि डिझेल दोन रुपयांनी स्वस्त होणार आहे.\nGST परिणामः विम्याचा हप्ता झाला महाग\nGST: कोणत्या वस्तूवर किती कर\nप्रवास, हॉटेलिंग, मोबाइल सेवा झाली महाग\nध्रुव, सायरस या दोन्ही मिलिटरी वर्गातील अणुभट्ट्यांतून तयार झालेले २५० मध्यम आकाराच्या अणुबॉम्बना पुरेल इतके प्लुटोनियम तयार आहे, तेही पाकिस्तान व चीन यांना जरबेत ठेवण्याकरिता (Minimum Credible Deterence) जवळ बाळगण्यास अमेरिकेने आपणास संमती दिलेली आहे. या करारामुळे अणुशक्तीच नाही तर अंतराळ संशोधन, संरक्षण, कोबाल्ट ६०ची एक्स-रे मशीन्स, खेळ या सर्व क्षेत्रांत अमेरिका मदत करणार आहे.\nआरक्षण: 'मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार'\n​कर्नाटकात भीषण अपघात; ६ मुंबईकर मृत्युमुखी\nमीडिया, लोकांशी नम्रतेनं वाग\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\nब्रिगेडियर कुलदीप सिंग चंदनपुरी यांचं निधन\nफोटोगॅलरीः बाळासाहेब, हिंदुत्व आणि आणीबाणी\nMP: भाजपचा जाहीरनामा; विद्यार्थ्यांना फ्री स्कूटी\nपीएफ सदस्यांना मिळणार कर्जासह स्वस्त घरे\nउद्या जम्बोब्लॉक: ७ मेल, एक्स्प्रेस सेवा होणार रद्द\nनवी मुंबई: PSIचा कॉन्स्टेबल महिलेवर बलात्कार\nMT न्यूज अलर्टसाठी सबस्क्राइब करा\nटाइम्समधील महत्त्वाच्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूजचे नोटिफिकेशन्स लगेचच मिळवा.\n* ब्राऊसर सेटिंग्समध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन्स कधीही बंदही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/umed-msrlm-thane-recruitment/", "date_download": "2018-11-17T08:45:49Z", "digest": "sha1:YQDLBHR54XF3WXRCMP63IEXNZVTJ6NWX", "length": 12203, "nlines": 145, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Umed MSRLM Thane Recruitment 2018 - Umed MSRLM Thane Bharti", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत ठाणे येथे विविध पदांची भरती\nक्लस्टर को-ऑर्डिनेटर: 17 जागा\nप्रशासन व लेखा सहाय्यक: 03 जागा\nडेटा एंट्री ऑपरेटर: 03 जागा\nपद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nFee: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2018\nPrevious (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत पालघर येथे विविध पदांची भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती\nगडचिरोली जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांची भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकेत 95 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(Gail) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 160 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात’अप्रेन्टिस’ पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(IITM) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे विविध पदांची भरती\nविशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 275 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://thinkmaharashtra.com/node/3012", "date_download": "2018-11-17T09:46:59Z", "digest": "sha1:TUGZ7Q5YO5KAMJ2KKEJIQIFRZN24D7IJ", "length": 21421, "nlines": 111, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "गढी वास्तू : संरजामी व्यवस्थेतील प्रशासन केंद्र | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगढी वास्तू : संरजामी व्यवस्थेतील प्रशासन केंद्र\nसाम्राज्यांची, राजसत्तांची संस्कृती आणि त्यांचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या ज्या अनेक प्रकारच्या वास्तू इतिहासक्रमात निर्माण झाल्या, त्यांत विविधतेबरोबर कलात्मकताही आहे. त्यात अभेद्य तटबंदीच्या गडकोटांचा हिस्सा फार मोठा आहे व त्यांचा उल्लेख वारंवार होत असतो. ते गडकोट म्हणजे त्यावेळच्या संरक्षण व्यवस्थेचा कणाच आहे. पण ‘गढी’ हा वास्तुप्रकार अधिसत्तेच्या नियंत्रणाखालील स्थानिक प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याकरता निर्माण झाला. ‘गढी’ वास्तू म्हणजे सपाट भूमी आणि पहाडावरील स्थानिक प्रशासन व्यवस्था सांभाळणारे सत्ताकेंद्र. सत्तेच्या विकेंद्रीकरणाची ती प्राथमिक अवस्था होय. गढ्या त्यांचे अस्तित्व मराठवाडा, खानदेश या प्रदेशांत टिकवून आहेत. गढ्या राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ या भागांत तर जास्त आढळतात. ‘मिर्च मसाला’ या चित्रपटात गढी वास्तूमधील समाजजीवनाचे चित्रण होते.\nस्थानिक अखत्यारीतील परिक्षेत्राच्या संरक्षणासाठी निर्माण केलेली, गडकोटाचे प्रतीक असलेली वास्तू म्हणजे गढी. मर्यादित प्रशासकीय अधिकार वंशपरंपरेने प्राप्त झालेल्या काही परिवारांच्या ‘गढ्या’ म्हणजे प्राचीन सरंजामी व्यवस्थेची केंद्रे होत. तेथून मुलकी-महसूल जमा करण्याच्या व्यवस्थेसह संरक्षणाची जबाबदारी सांभाळली जाई. त्यामुळे पाटील, इनामदार, जहागीरदार, देशमुख यांच्या नावांनी गढी वास्तू ओळखल्या जातात. तेच स्थानिक प्रशासनाचे मुखत्यार असत ना गढी म्हणजे सुरक्षिततेचे कवच असलेला, दैनंदिन गरजा भागवणारा ऐसपैस वाडाच गढी म्हणजे सुरक्षिततेचे कवच असलेला, दैनंदिन गरजा भागवणारा ऐसपैस वाडाच काही गढी प्रशासनांनी मोलाची ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.\nप्रदेशाच्या संरक्षणासह प्रशासन व्यवस्थेसाठी उभारलेली वास्तू म्हणजे किल्ले. इंग्रजीत कॅसल, फोर्ट अशी नावे त्या स्वरूपाच्या वास्तूंना आहेत, तर मराठीमध्ये ते वास्तुप्रकार भुईकोट, गिरिदुर्ग, जंजिरा, बालेकिल्ला अशा संज्ञांनी ओळखले जातात.\nगढी वास्तुप्रकाराला काही शतकांचा, किल्ल्यांसारखा इतिहास आहे. गढीचे बांधकाम करताना परिसरातील उपलब्ध दगड, माती, चुना या साहित्याचा उपयोग केल्याचे जाणवते. गढीची तटबंदी ही सुमारे चार-पाच फूट रुंदीची असायची. गढी वास्तूला बहुधा एक प्रवेशद्वार असे. काही गढी वास्तूंना गरजेनुसार जास्त प्रवेशद्वारे ठेवलेली दिसतात. प्रवेशद्वारांची भव्यता हा गढ्यांचा विशेष होता. गढीच्या आतील भागातील छोट्यामोठ्या इमारतींसाठी विटांबरोबर लाकूड-दगडांचा वापर करण्यावर भर होता. गढीत प्रवेश करताच प्रथमत: लागते ती ‘देवडी’, म्हणजे आजच्या काळातील ‘चेकपोस्ट’. गढीत वास्तव्य असलेल्या प्रजेसाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून मोठे धान्य कोठार असायचे. युद्धकाळी, दुष्काळी परिस्थितीत त्याद्वारे रयतेला धान्यसाठा पुरवण्याची व्यवस्था होती. गढ्यांतील विहिरी धान्य कोठाराइतक्याच पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या होत्या.\nअनेक गढी वास्तूंची पडझड काळाच्या ओघात आणि नैसर्गिक आपत्तींनी झाली आहे; तर काहींची नामोनिशाणीही राहिलेली नाही. गढ्या म्हणजे इतिहासाचे साक्षीदार असून, त्यातून गत वैभवाचे दर्शन घडते.\nमराठवाड्यात काही गढ्यांचे क्षेत्र हे आजच्या नगराच्या आकारमानाइतके आढळते. गढी वास्तूंमध्ये ज्या कुटुंबाच्या हाती प्रशासनव्यवस्था होती, त्यांच्या निवासस्थानी प्रशस्त विहिरीबरोबर मोठे देवघर, माजघर, मुदपाक खाना, व्हरांडा, तुळशी वृंदावन यांनी मोठी जागा व्यापलेली असे. काही गढ्यांच्या अखत्यारीत सभोवतालच्या बऱ्याच गावांचे प्रशासन सांभाळले जाई. अनेक गावांची कायदा व सुव्यवस्था सांभाळली जायची.\nपुणे जिल्ह्यातील ‘इंदुरी’ किल्लागढी, पेशवेकालीन सरदार बाबूजी बारामतीकरांची गढी; तसेच, सोलापूर जिल्ह्यातील धोत्री ही किल्लास्वरूप गढी पाहता येणे शक्य आहे. त्यांपैकी काही गढ्या आणि त्यांचा परिसर यांतून गिर्यारोहण आणि वनपर्यटन असा लाभ घेता येतो. भारताचा शेजारी देश नेपाळमध्येही प्राचीन, इतिहासकालीन गढी वास्तुप्रकार आहे. गढीच्या आश्रयाने काही धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम होत. गढीचे प्रशासक अधिकारक्षेत्रातील समाज एकसंध ठेवण्याबाबतीत दूरदृष्टीचे होते.\nगढ्यांप्रमाणे काही प्रशस्त वाडे आणि त्यांची निवासी वास्तुरचनाही काही शतकांपूर्वीच्या समाजरचनेसह प्रशासन व्यवस्थेसंबंधांत खूप काही सांगणाऱ्या आहेत. वाड्यांना गढीची भव्यता नसेल, पण त्यांची सुरक्षित वास्तुरचना, त्यांचे खानदानी सौंदर्य, ऐतिहासिक मोल हेसुद्धा काही शतकांपूर्वीच्या कालखंडाचे जितेजागते पुरावे आहेत. पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा येथे वाडावस्ती गेल्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत अस्तित्वात होती. काळाच्या ओघात काही कुटुंबांच्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या वाड्यांच्या जागी सिमेंटच्या मनोरेसदृश्य इमारती उभ्या राहत आहेत.\nगढ्या आणि वाडे यांची उभारणी मराठवाडा, विदर्भ, खानदेश प्रदेशांत जास्त आढळते तर कोकण प्रांतात हिरवाईच्या वाड्यांची (वाडी) संख्या मोठी आहे आणि त्या वाड्यांमध्ये उभारलेल्या वास्तूत स्थानिक उपलब्ध जांभा दगड व टिकाऊ लाकूड यांचा वापर करून पारंपरिक काष्ठ शिल्पाकृतींनी त्यांचे सौंदर्य खुलवले गेले आहे.\nसिंधू नदीच्या खोऱ्यातील हडप्पामधील प्राचीन नगररचनेचे स्वरूपही गढी वास्तुप्रकाराशी साधर्म्य दाखवणारे आहे.\n‘हळवद’ हे गुजरातेत सौराष्ट्रातील मोरबी जिल्ह्यातील रजपूतांनी स्थापन केलेले ऐतिहासिक गाव कच्छच्या छोटया रणाच्या दक्षिणेला आहे. गावाला तटबंदी होती व त्यात सर्वत्र नजर ठेवण्यासाठी एक वास्तू आहे. ती गढी या विषयाशी व तिच्या वर्णनाशी साम्य दाखवणारी वाटली.\nचंद्रशेखर बुरांडे लिहितात –\nमाझ्या माहितीनुसार गढ्यांत राहणारे सरदार वा व्यवस्था सांभाळणारा अधिकारी वर्ग मदतकार्याचे काम करत असत. त्यांचा गडावरील सत्ताकेंद्राशी संबंध नसे. गढी म्हणजे वाडा नव्हे, गढ्यांना गडकोटागत चपट्या विटांची अथवा काळ्या दगडांची उंच व निमुळती तटबंदी असते. तशा प्रकारची तटबंदी उस्मानाबदपासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या आळण या गावात आहे. ती तटबंदी खूपच सुंदर आहे.\nत्या गढीचे छायाचित्र सोबत जोडले आहे.\nमराठवाड्यात काही गढ्यांचे क्षेत्र हे आजच्या नगराच्या आकारमानात आढळते... तशी गढी माझ्या ऐकण्यात, पाहण्यात नाही. वाडा व गढी हे दोन वेगवेगळे स्थापत्य प्रकार आहेत. नाशिक जिल्ह्यातील डुबेरे येथील बर्वे यांची वास्तू गढी व वाडा या मिश्र स्थापत्याचा नमुना आहे. आतून वाड्याचे स्वरूप व बाहेरून विटा वापरून केलेला बुरूज आणि उर्वरीत तटबंदी दगड व माती वापरून बांधली आहे.\nवाड्याचे बाह्य दृश्य गढीसारखेच दिसते, पण ती वास्तू वाडा म्हणून ओळखली जाते\nमाजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची गढी बाभळगाव येथे आहे. त्या गढीचे आजचे दृश्य मात्र फिल्मी केले आहे. आज ती ना गढी आहे ना बंगली\n(‘लोकसत्ते’च्या वास्तुरंग पुरवणीतून उद्धृत-संस्कारित)\nअरुण मळेकर ठाणे येथे राहतात. त्यांनी ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये समाजशास्त्र, मराठी, विज्ञान विषयांचे अध्यापन केले आहे. मळेकर यांनी 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा'त प्रसिद्धी खात्यात माहिती सहाय्यक पदावर काम केले. त्यांनीू तेथेच सहल व्यवस्थापन व प्रत्यक्ष भेटींवर आधारित पर्यटन स्थळांवर लेखन करण्याची जबाबदारी पार पाडली. त्यांचे ‘अरण्यवाचन’, ‘विश्व नकाशांचे’, ‘गाथा वारसावास्तूंची’ ही पुस्तके प्रकाशित आहेत. मळेकर गेली चाळीस वर्षे ‘लोकसत्ता’, ‘सकाळ’, ‘तरुण भारत’, ‘सामना’ व ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रांतून लेखन करत आहेत.\nदीपमाळ - महाराष्ट्रीय शिल्पप्रकार\nगढी वास्तू : संरजामी व्यवस्थेतील प्रशासन केंद्र\nसंदर्भ: ऐतिहासिक वस्तू, गढी\nमुंबईची पारसी बावडी - समाजऋण आणि श्रद्धास्थानही\nआर्यन चित्रमंदिर - पुण्यातील पहिले चित्रपटगृह\nसंदर्भ: ऐतिहासिक वस्तू, चित्रपटगृह\nसोलापूर महापालिकेची देखणी इमारत\nभुर्इंजकर जाधव – ऐतिहासिक घराणे\nसंदर्भ: महाराष्ट्रातील वाडे, ऐतिहासिक वस्तू, ऐतिहासिक घराणी, भुईंज गाव, निजामशाही\nसंदर्भ: संग्रहालय, ऐतिहासिक वस्तू\nपैसचा खांब - ज्ञानोबांचे प्रतीक\nसंदर्भ: ऐतिहासिक वस्तू, संत ज्ञानेश्वर, शिलालेख\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/category/marathi-news/pandharpur-marathi-news/", "date_download": "2018-11-17T09:01:36Z", "digest": "sha1:MU53O3Q5CMCV2RERLQB2JZXZ6OR7OKL3", "length": 13166, "nlines": 283, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Pandharpur Marathi News | Latest & Breaking Marathi News Updates", "raw_content": "\nकाँग्रेसने दिली नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरच्या अध्यक्षांची नावे\nसार्वजनिकरित्या येण्याचं टाळत, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यात बंदद्वार चर्चा\nमराठा आंदोलन आजपासून होणार तीव्र\nपद्मश्री एड गुरु एलीक पदमसी का निधन\nपश्चिम बंगाल में सीबीआई को प्रवेश नहीं – सीएम ममता बनर्जी\nमध्यप्रदेश : बीजेपी का घोषणापत्र जारी, मुफ्त में बाटेंगे स्कूटी -शिवराज…\nतेलंगाना : कांग्रेस और भाजपा की उम्मीदवारों की अगली सूची जारी\nज्या काँग्रेसने माझे सामान घराबाहेर काढलं त्यांच्यासोबत जाणार नाही ; रामदास आठवले\nपंढरपूर :- ज्या काँग्रेसने माझे सामान घराबाहेर काढले त्या काँग्रेसबरोबर कधीच जाण्याचा प्रश्नच येत नाही,असे वक्त्यव्य केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी दिले आहे. जिथे हवा...\nफडणवीस ऑक्टोबरपर्यंतच मुख्यमंत्रिपदावर राहणार : प्रकाश आंबेडकर\nपंढरपूर : 'देवेंद्र फडणवीस हे पुढच्या ऑक्टोबरपर्यंतच राज्याचे मुख्यमंत्रिपदावर राहणार आहेत. तोपर्यंत त्यांना जे काय नाटके करायची आहेत ती करू द्या. पुढच्या वेळी आमचीच...\nराष्ट्रवादीच्या महिला सरपंचाकडून गावकऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण\nपंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सरपंचाकडून गावकऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. शौचालयासाठी घेतलेल्या अनुदानाबाबत तक्रार केल्यानं चिडलेल्या महिला सरपंचांनी मुजोरी...\nविट्ठल दर्शनाचा काळाबाजार हे गंभीर प्रकरण विधानसभेत मांडणार ; पृथ्वीराज चव्हाण\nपंढरपूर :- श्री विठ्ठल देवस्थान येथे दर्शनासाठी सुरु असलेला काळाबाजार हे गंभीर प्रकरण असून हा मुद्दा येत्या अधिवेशनात सभागृहात मांडणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री...\nविठ्ठल दर्शनाच्या व्हीआयपी पाससाठी पैसे घेणा-या अधटरावांना तीन दिवसांची पोलिस कोठडी\nपंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मातेचा दर्शनासाठी व्हीआयपी पास उपलब्ध करून देण्यासाठी पैसे घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीचे सदस्य सचिन अधटराव...\nपंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी भाविकांना लुबाडणाऱ्या दलालला अटक\nपंढरपूर :- श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना शॉर्ट मार्गाने सोडण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून प्रत्येकी ४०० रुपये लुबाडणाऱ्या दलालला पोलिसांनी अटक केली आहे . कैलास डोके...\nश्रावणी एकादशी असल्याने आज पंढरपुरात ईदची कुर्बानी नाही\nपंढरपूर : आज देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या निमित्त मुस्लिम समाजाकडून कुर्बानी दिली जाते. मात्र श्रावणी एकादशी आणि बकरी...\nमागासवर्गीयांच्या दुकानावर दगडफेकप्रकरणी मराठा आंदोलकांविरुद्ध ‘अ‍ॅट्रासिटी’चा गुन्हा\nपंढरपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पंढरपुरात मागासवर्गीय व्यक्तींच्या दुकानावर दगडफेक, तसेच समाजपुरूषांच्या प्रतिमेचेही नुकसान केल्याप्रकरणी अज्ञात ४० मराठा आंदोलकांविरूध्द पोलिसांनी ‘अ‍ॅट्रॉसिटी’...\nपरभणीत मराठा आंदोलनाला हिंसक वळण\nपरभणी : आरक्षणाच्या मागणीसाठी संपूर्ण राज्यात मराठा समाजाने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सतत सहा दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाने काही जिल्ह्यात हिंसक वळण घेतले...\nप्रथमच वारकऱ्याला शासकीय महापुजेचा मान\nपंढरपूर : आषाढी वारी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा मानाचे वारकरी अनिल जाधव व त्यांच्या पत्नी वर्षा जाधव या दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. शेतमालाला...\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nलग्न न टिकण्यामागे ही आहेत कारणे\nअश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nलिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://www.ianerix.com/2016/02/14/artwork-revealed-for-gomh-singles/?lang=mr", "date_download": "2018-11-17T09:17:38Z", "digest": "sha1:5DGO7NVJINXDBV4FS3CMLNTBV4MQW5TH", "length": 3788, "nlines": 56, "source_domain": "www.ianerix.com", "title": "Artwork Revealed for GOMH Singles!!! इयान Erix: अधिकृत साइट", "raw_content": "\nमाझ्या मनातही ग्राफिटी देणे पाहू\nनवीन अल्बम येत वसंत ऋतु 2018\nपहा द प्रेरणादायी 4 भाग संगीत व्हिडिओ चित्रपट\nलवकरच येत आहे नवीन लाइव्ह तारखा\nSHANGRI-ला रिमिक्स आता करत आहेत\nमूळ व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nFreethinkers, Dreamchasers, स्वातंत्र्य प्रेमी आणि बरोबर न बसणारा Mindz ... ऊठ\nWith his platform sneakers, विविधरंगी केस आणि ट्रेडमार्क सनग्लासेस, you won’t confuse Ian Erix with anybody else on the music scene right now. His outrageous style is a talking piece second only to his music which these days is perhaps best described as Electro Punk Pop. पहिला आंतरराष्ट्रीय स्पॉटलाइट मध्ये Erix स्थान पटकावले आहे की पूर्वी कामे परिचित त्या, racked up millions of plays online and landed him on several Top 10 वर चार्ट 3 खंड नक्कीच त्याच्या आवाज सही घटक ओळखाल पण ते देखील खात्रीने Erix त्याच्या तावातावाने उद्भवणाऱ्या नवीन रेकॉर्ड करून प्रक्रियेत घडून आले संगीत उत्क्रांती प्रशंसा होईल \"स्वातंत्र्य किंचाळणे\" जे वसंत ऋतु मध्ये जगभरातील प्रकाशन देय आहे 2017.\nIan hosts &; साठी जस्टीन पूर्व शो येथे करते ...\nErix जोडते 17 यूके दौरा तारखा\n©; 2018 इयान Erix: अधिकृत साइट. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443399", "date_download": "2018-11-17T09:13:55Z", "digest": "sha1:T4T5MECJFW2XQNMVKN56RUA3NEGL55CL", "length": 4031, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पेट्रोल ,डिझेलच्या किंमतीत वाढ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » पेट्रोल ,डिझेलच्या किंमतीत वाढ\nपेट्रोल ,डिझेलच्या किंमतीत वाढ\nऑनलाइन टीम / नवी दिल्ली :\nनव्या वर्षाच्या सुरूवातीलाच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली असून पेट्रोलच्या किमतीत 1 रूपया 29 पैशांनी,तर डिझेलच्या किंमतीत 97 पैसे प्रति लिटरने वाढ झाली आहे.\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर वाढल्याचा परिणाम भारतातील तेल कंपन्यावरही झाला आह.s त्या पार्श्वभूमीवर भारतीय तेल कंपन्यांनाही इंधन दर वाढवावे लागले. त्यामुळे नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच सामान्याच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे.\nनॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वादग्रस्त घोषणा\nआता कर्ज फेडू शकणार नाही : नीरव मोदी\nहाफिजच्या अटकेला न्यायालयाची स्थगिती\nराबडीदेवी, तेजस्वी यादव यांना जामीन मंजूर\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/611798", "date_download": "2018-11-17T09:13:06Z", "digest": "sha1:M46ZVZFA2TJG4IZ7BQEHCESAHJ7ZUXGE", "length": 15766, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विद्रुपीकरण नको! - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » विद्रुपीकरण नको\nनिसर्गाचे वरदान लाभलेली केरळची देवभूमी प्रलयंकारी पावसामुळे अक्षरक्ष: उद्ध्वस्त झाली आहे. 100 वर्षांच्या इतिहासातील या विक्रमी पावसाने हे राज्य होत्याचे नव्हते झाले असून, नुकसानीचा आकडा तब्बल 20 हजार कोटींवर पोहोचल्याचा अंदाज असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ऑफ इंडिया अर्थात असोचेमने वर्तविला आहे. त्यामुळे केरळची ही आपत्ती म्हणजे राष्ट्रीय संकटच असून, यातून या राज्याला सावरण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचीच गरज भासणार आहे. देशाची पर्यटननगरी असा केरळचा लौकिक आहे. केरळचे नितांतसुंदर समुद्रकिनारे, तेथील उत्फुल्ल निसर्ग अवघ्या जगाला भुरळ घालतो. त्यामुळे जगभरातील पर्यटकांची पावले केरळकडे वळत असतात. प्रामुख्याने पर्यटन हाच केरळचा व्यवसाय आहे. नैत्य मोसमी पावसाचा प्रवेश अंदमानात प्रथम होतो, हे खरेच. मात्र, केरळातूनच त्याच्या देशातील वाटचालीला खऱया अर्थाने प्रारंभ होतो. धो-धो पाऊस आणि केरळ हे तर अतूट समीकरण. मुसळधार, धुवाँधार, तुफान, जोरदार हे शब्द वा उपमा राज्याला नव्या नाहीत. मात्र, सांप्रत संकटाने हा पाऊस न भूतो न भविष्यती असल्याची जाणीव करून देतानाच महापुराची व्याप्ती वा तीव्रता वाढविण्यात येथील नागरीकरण, जंगलतोड वा अतिक्रमणेही कारणीभूत असल्याचेच अधोरेखित केले आहे. पर्यावरणतज्ञ माधवराव गाडगीळ यांच्या नेतृत्वाखालील समितीचा पश्चिम घाटासंदर्भातील अहवाल सर्वश्रुत आहे. या 1 लाख 40 हजार किमी चौरस प्रदेशात खाणी नसाव्यात, अनिर्बंध उत्खनन वा बांधकामे नकोत, अशा समितीच्या शिफारशी होत्या. अन्यथा, पर्यावरणावर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशाराच या अहवालात देण्यात आला होता. मात्र, भारतासारख्या देशात अशा गोष्टी कुणाला मानवत नाहीत. आसेतू हिमाचल पर्यावरण या विषयाला अत्यंत गौण स्थान असल्याने परंपरेप्रमाणे त्याकडे दुर्लक्ष केले. उलटपक्षी विकासाच्या नावाखाली जंगले, झाडांची खुलेआम कत्तल केली गेली, कोणतेही नियोजन वा दूरगामी विचार न करता हवी तशी बांधकामे झाली, खाण उद्योगाचा भस्मासूरही समांतर पद्धतीने वाढविण्यात आला, नैसर्गिक सेतांवरही कठोरपणे घाला घातला गेला. साहजिकच पाण्याच्या निचऱयाच्या व्यवस्थेचे मात्र तीन तेरा वाजले. त्यामुळे निसर्गाचा प्रकोप आणि मानवी हस्तक्षेप या दोन्ही बाबीही या प्रलयाच्या मुळाशी असू शकतात. मागच्या चार ते पाच वर्षांची आकडेवारी तपासली, तर केरळातील पावसातही चढउतार आढळतात. मागील वर्षी म्हणजेच 2017 मध्ये केरळात सप्टेंबरअखेरपर्यंत उणे 10 टक्के पावसाची नोंद झाली होती. यंदा 1 जूनपासून ते आत्तापर्यंत 30 टक्के अधिकचा पाऊस नोंदविला गेला आहे. तर 1 ऑगस्ट ते 19 ऑगस्टपर्यंत तब्बल 164 टक्के पाऊस झाल्याची आकडेवारी सांगते. पाऊस ही प्रमुख ओळख असलेल्या केरळसारख्या राज्यात मध्येच पाऊस उणे पातळीवर जावा आणि मध्येच त्याने विक्रमी स्तर गाठावा, हे सारे विचार करण्याजोगे आहे. ग्लोबल वार्मिंग वा हवामान बदलाची चर्चा सध्या जगभर सुरू आहे. दुष्काळ वा ओला दुष्काळ, थंडी वा उष्णतेच्या तीव्र लाटा हे सारे त्याचेच परिणाम मानले जातात. त्यामुळे केरळच्या महाप्रलयाशी याचा काही संबंध आहे काय, यावर अभ्यासकांकडून ऊहापोह व्हायला हवा तसेच यावर झगझगीत प्रकाश पडायला हवा. विकास या गोंडस संकल्पनेत आपण आता इतके रममाण झालो आहोत, की अति नागरीकरण, प्रदूषण, बेसुमार जंगलतोड अथवा बदलत्या पर्यावरणाचा निसर्गचक्रावर किती परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठीही आपल्याकडे वेळ नसतो. माधवराव गाडगीळ यांच्यासारखे पर्यावरण तज्ञ ते सांगण्याचा जीव तोडून प्रयत्न करतात. मात्र, काही अपवाद वगळता सरकारपासून ते नागरिकांपर्यंत बहुतांश घटक पर्यावरणवाद्यांना विकासाचे वैरी ठरविण्यातच धन्यता मानतात. हा दृष्टिकोनच केरळच्या आपत्तीला कारणीभूत ठरला, असे निश्चितपणे म्हणता येईल. केरळभोवतीचा महापुराचा वेढा आज उद्या सुटेलही. मात्र, भविष्यात भारतातील अनेक शहरांना, राज्यांना हा पुराचा धोका आहे, हे विसरता कामा नये. भारतातील अनेक शहरांमध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. सर्व नियम धाब्यावर बसवत चिंचोळय़ा जागेत एकमेकाला खेटून चार-चार मजली इमारती चढविल्या गेल्याचे चित्र आता सार्वत्रिकच झाले आहे. ना हवा खेळती, ना राहायला जागा, ना पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था. शहरे तुडुंब भरल्याने आता खेडय़ांकडे या विकासवाल्यांनी मोर्चा वळविला आहे. टेकडय़ा, डोंगर पोखरण्याची, निसर्ग ओरबाडण्याची एक अहमहमिकाच सर्वदूर लागलेली दिसते. भविष्यात याचे परिणाम त्या-त्या शहरांना, राज्यांना भोगावे लागतील, याचे भान बाळगायला पाहिजे. नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला बाधा आणल्यावर काय होते, हे उत्तराखंडने अनुभवले आहे. 26 जुलैच्या पावसाने मुंबईच्या मिठी नदीनेही आपले अस्तित्व दाखवून दिले. याशिवाय चेन्नईची पूरस्थिती अन् त्याने या शहराने झालेली कोंडीही अवघ्या देशवासियांच्या स्मरणात असेल. 25 ते 50 मिमी पाऊस झाला, तरी देशातील अनेक शहरांच्या नियोजनाचा पुरतो बोजवारा उडतो, अशी आजची स्थिती आहे. त्यामुळे पर्यावरणाचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. शिवाय अतिक्रमणांना कुणीही थारा देता कामा नये. केरळचे अश्रू पुसण्यासाठी देशाबरोबरच परदेशातील मंडळीही पुढे आली आहेत. संयुक्त अरब अमिरातीकडून अर्थात यूएईकडून केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना तब्बल 700 कोटी रुपयांचा निधी सुपूर्त करण्यात आला आहे. याशिवाय विविध संस्था, रा. स्व. स्वयंसेवक संघ सारख्या संघटना, कलाकार, सर्वसामान्य नागरिक यांनीही मदतीसाठी हात पुढे केला आहे. तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली 500 कोटींची मदत तुटपुंजीच ठरते. झालेले नुकसान 20 हजार कोटी वा त्यापेक्षा अधिकही असू शकते. ही हानी, त्याने झालेल्या जखमा लगेच भरतीलच असे नाही. मात्र, सर्वांच्या मदतीतून केरळ नक्कीच सावरेल. केरळ म्हणजे मूर्तिंमत सौंदर्य, त्यामुळे केरळचे वा अन्य कोणत्याही राज्याचे विद्रुपीकरण होऊ नये, याची दक्षता राज्यकर्त्यांसह सगळय़ांनीच घ्यायला हवी.\nकृषी उत्पन्न दुप्पट होणार\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-28-october-2018/", "date_download": "2018-11-17T08:34:48Z", "digest": "sha1:VW362KQKWOBIZLA644RYWTDGZHMUKVB4", "length": 12623, "nlines": 118, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 28 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nमेरकॉम कम्युनिकेशन्स इंडियाच्या अहवालानुसार भारताने 4.9 GW सौरऊर्जा स्थापित केली असून, जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा सौर बाजार म्हणून त्याचे स्थान मजबूत केले आहे. अहवालानुसार, चीनने यादीतील सर्वोच्च स्थान मिळविले आहे.\nभारतीय दूरसंचार उद्योग डिसेंबर 2019 पर्यंत देशात 1 दशलक्ष वाय-फाय हॉटस्पॉट सादर करणार आहे. इंडियन मोबाइल काँग्रेस 2018, ‘भारत वाई-फाई’ या दशलक्ष हॉटस्पॉटसाठी देशव्यापी कॉमन इंटर-ऑपरेशनल प्लॅटफॉर्म असेल, ज्याची मालकी दूरसंचार सेवा प्रदाते, इंटरनेट सेवा प्रदाते आणि व्हर्च्युअल नेटवर्क ऑपरेटर्सनी केली असेल आणि त्यांच्या मार्फत ऑपरेट केले जाईल.\nनॉन-बँकिंग वित्तीय कंपनी कॅपिटल फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयडीएफसी बँक आपले नाव ‘आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड’ मध्ये बदलणार आहे.\nइस्राइल एरोस्पेस इंडस्ट्रीज (आयएआय) ने भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) च्या सहकार्याने भारतीय नौदलाच्या सात युद्धपद्धतींसाठी एअर मिसाइल (एलआरएसएएम) सिस्टमवर अतिरिक्त बराक -8 लाँग रेंज सर्फेस पुरवण्यासाठी $777 दशलक्ष किमतीच्या करारावर हस्ताक्षर केले.\nGoogle ने मागील दोन वर्षांत लैंगिक उत्पीडनाच्या कारणास्तव, व्यवस्थापनासह 48 लोकांना कामावरून काढून टाकल्याचे कंपनी कर्मचार्यांना ईमेल पाठविले आहेत.\nPrevious (SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\nNext (Exim Bank) भारतीय निर्यात-आयात बँकेत विविध पदांची भरती [Reminder]\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-chaitra-yatra-starts-103825", "date_download": "2018-11-17T09:07:05Z", "digest": "sha1:2T23YDPF3Y4VLEHPNWGJEKPX76PMWTD5", "length": 15141, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Chaitra Yatra starts जोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेचा प्रारंभ | eSakal", "raw_content": "\nजोतिबा डोंगरावर चैत्र यात्रेचा प्रारंभ\nसोमवार, 19 मार्च 2018\nजोतिबा डोंगर - गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगर येथील जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेस पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. यात्रेचा मुख्य दिवस ३१ मार्च असून कामदा एकादशीला भाविक डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात होईल.\nजोतिबा डोंगर - गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जोतिबा डोंगर येथील जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेस पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला. यात्रेचा मुख्य दिवस ३१ मार्च असून कामदा एकादशीला भाविक डोंगरावर दाखल होण्यास सुरुवात होईल.\nआज जोतिबा डोंगरावर तसेच राज्यभरातून चैत्र यात्रेसाठी येणाऱ्या मानाच्या सर्व सासनकाठ्या आकर्षक सजावटीने दिमाखात उभ्या केल्या. आज श्री जोतिबा देवाची राजेशाही थाटातील सरदारी रूपातील महापूजा पुजारी यांनी बांधली. सकाळी साडेअकरा वाजता निगवे दुमाला (ता. करवीर) येथील हिम्मतबहादूर चव्हाण सरकार यांची मानाची सासनकाठी दाखल झाली. हलगी, पिपाणी, सनईच्या सुरात भाविक, ग्रामस्थ, पुजारी यांनी ही सासनकाठी नाचविली. आज रविवार असल्याने गर्दी होती. त्यामुळे आलेल्या भाविकांनी काठीवर गुलाल-खोबऱ्याची उधळण केली.\nगर्दीचा उच्चांक होण्याची शक्‍यता\nजोतिबा डोंगर येथे चैत्र यात्रेच्या कालावधीत सलग चार दिवस सुट्टी असल्याने गर्दीचा उच्चांक होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा व सर्व शासकीय यंत्रणेवरही हाऊसफुल्ल गर्दीमुळे लोड येणार आहे.\nजोतिबा देवाची यात्रा अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपल्याने जय्यत तयारी सुरू केली आहे. नारळ, खोबरे, गुलाल, मेवामिठाई यांचे व्यापारी डोंगरावर दाखल झाले आहेत. २३ तारखेला शासकीय यंत्रणेची विशेष बैठक होत आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते व शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.\nया वेळी काठीच्या मुख्य मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा घालण्यात आल्या. काठीसोबत रणजितसिंह चव्हाण सरकार, संग्रामसिंह चव्हाण सरकार, सरपंच डॉ. रिया सांगळे, उपसरपंच दत्तात्रय दादण, माजी सरपंच शिवाजीराव सांगळे, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती अधीक्षक महादेव दिंडे, लक्ष्मन डबाणे, सिंदीया देवस्थानचे अधीक्षक आर. टी. कदम पुजारी व सर्व देवसेवक उपस्थित होते. दुपारी बारा वाजता ही मानाची सासनकाठी सदरेवर उभी करण्यात आली. त्यानंतर जोतिर्लिंग मंदिराच्या मंडपात गुढीपाडवानिमित्ताने प्रतिवर्षीप्रमाणे पंचांग वाचनाचा सोहळा झाला. केदारी उपाध्ये यांनी पंचांग वाचन केले.\nदरम्यान, आज पाडळी निनाम (विहे, जि. सातारा), (कसबे डिग्रज, ता. मिरज), (कसबा सांगाव, ता. कागल), (किवळ, ता कराड), यांच्यासह इतरही ९६ मानाच्या सर्व सासनकाठ्या ज्या त्या गावात उभ्या करून चैत्र यात्रेसाठी जाण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले, असे सासनकाठी प्रमुखांनी सांगितले.\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-municipal-property-tax-100003", "date_download": "2018-11-17T09:54:44Z", "digest": "sha1:C4SUPIDNUQMHH5PQ4N333SEEISRL2HYV", "length": 13874, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nagpur news municipal property tax पोकळ आश्‍वासनेच, मालमत्ता कराने कंबरडे मोडले | eSakal", "raw_content": "\nपोकळ आश्‍वासनेच, मालमत्ता कराने कंबरडे मोडले\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nसत्ताधाऱ्यांना केवळ पाच वर्षांनीच नागरिकांबाबत जाग येते, हे वास्तव आहे. त्यामुळे आताच अपेक्षा करणे चुकीचे आहे.\nनागपूर - निवडणुकीपूर्वी दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कुठलेही प्रयत्न केले नाही. वर्षाच्या शेवटी मालमत्ता कराने कंबरडे मोडले. त्यामुळे सत्ताधारी जनतेपासून दूर जात आहे की काय अशी भीती अनेकांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली.\nमहापालिकेत भाजपने हॅट्‌ट्रीक साधल्यानंतर पहिल्या वर्षातील वैशिष्ट्यांसह ‘सकाळ’ने आज वृत्त प्रकाशित केले. या वृत्तांवरून नागरिक, माजी नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांच्या वर्षपूर्तीवर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. अनेकांनी कडवड प्रतिक्रिया दिल्या. त्याचवेळी काहींनी सत्ताधाऱ्यांना आणखी चार वर्षांचा वेळ असल्याचेही नमूद केले. काहींनी पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर वैयक्तिक मतही व्यक्त केले. शहरातील विकासकामे करीत असताना नागरिकांच्या सुविधेकडे दुर्लक्ष होत असून त्याबाबत सत्ताधाऱ्यांनी हातावर हात धरल्याबाबत आश्‍चर्यही व्यक्त केले जात आहे. सिमेंट रस्ते तयार करताना एका बाजूने रस्ता खोदून ठेवला तर दुसऱ्या बाजूने काम सुरू असल्याने नागरिकांची कोंडी होत आहे. नागरिकांच्या सुविधांकडे लक्ष द्यायला आता वेळच नसल्याचा टोलाही सत्ताधाऱ्यांना हाणला. शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले विकासकामे हे सत्ताधाऱ्यांच्या शहर विकासाच्या आश्‍वासनपूर्तीकडे पाऊल असल्याचीही नोंद केली.\nमालमत्ता कराने सामान्यांचे कंबरडे मोडणारी कामगिरी केली. आर्थिक संकट कायम असून त्यामुळे विकासकामे बंद आहेत. निवडणुकीपूर्वी पश्‍चिम नागपूरसाठी १० कोटींची तरतूद करण्याचे आश्‍वासन दिले. परंतु, सत्तेत येऊन वर्षपूर्ती झाली तरी पत्ता नाही.\n- अरुण डवरे, माजी नगरसेवक.\nशहरात ठिकठिकाणी खोदून ठेवल्याने नागरिकांना आता विकास नकोसा झाला. विकास करताना निदान नागरिकांना सुविधेबाबत पर्याय उपलब्ध करून देणे आवश्‍यक आहे. परंतु, याकडे आता सत्ताधाऱ्यांचे लक्षच नाही.\nशहरातील मोठ्या प्रमाणात सुरू असलेली विकासकामे सत्ताधाऱ्यांच्या गांभीर्याचाच परिणाम आहे. वर्षभरात काहीच केले नाही, असे म्हणता येणार नाही.\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/loksatta-blog-benchers-winner-loksatta-campus-katta-abhishek-mali-1608591/", "date_download": "2018-11-17T09:15:34Z", "digest": "sha1:WY3RR6PTY7FMVEHGZ5IG3BXTICPECD6Y", "length": 21953, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta blog benchers winner loksatta campus katta Abhishek Mali | मूल्यमापनाची ‘तिसरी भूमिका’ शिक्षणाने स्वीकारावी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nमूल्यमापनाची ‘तिसरी भूमिका’ शिक्षणाने स्वीकारावी\nमूल्यमापनाची ‘तिसरी भूमिका’ शिक्षणाने स्वीकारावी\nशालेय शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, संशोधन आस्थापनांना जास्तीचा निधी उपलब्ध करून देणे\n‘बनावटांचा बकवाद’ या अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.\n म्हणे मी राजहंसा आगळे नाही देखिला ना ठावा तोंड पिटी करी हवा निवडी वेगळे क्षीर आणि पाणी तोंड पिटी करी हवा निवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळाली तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे राजहंस दोन्ही वेगळाली तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येरा गबाळाचे काय काम येरा गबाळाचे काय काम अनुभव येथे व्हावा शिष्टाचार अनुभव येथे व्हावा शिष्टाचार न चलती चार आम्हा पुढे संत तुकारामांनी ‘बकवाद’ करणाऱ्या ‘बनावटां’ना दिलेला हा इशारा आजही तितकाच लागू होतो. भारतामधील संशोधनांचा, संशोधन-प्रकाशनांचा सुमार दर्जा उघडा पाडणारा आणि एकंदर भारतीय सामाजिक-शैक्षणिक ‘नेचर’वर प्रकाश टाकणारा ‘बनावटांचा बकवाद’ हा ‘लोकसत्ता’चा अग्रलेखही धक्कादायक म्हणावा असा बिलकूल नाही. कारण ‘नोकरी’-‘छोकरी’साठी ‘डिग्री’ आणि त्यासाठीच ‘शिक्षण’, ‘मूलभूत संशोधनाऐवजी’ बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये लठ्ठ पगार घेत ‘प्रोग्रामिंग’मध्ये मेंदू झिजवणारे ‘प्रज्ञावंत’, केवळ संविधानाच्या उद्दिष्टांची शोभा वाढविणारा ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’, उदासीन व्यवस्था आणि शिक्षणाचे ‘बात्रानुकरण’ करू पाहणारे सरकार, गणपतीची प्लास्टिक-सर्जरी ते राष्ट्रीय विज्ञान संस्थेत व्याख्यान देणारे शंकराचार्य, मूलनिवासी ते साम्यवादी आणि सनातनी ते इस्लामिक मूलतत्त्ववादी याच ‘वादां’मध्ये अडकलेली ‘युवा’ पिढी हे सगळं चित्र रोजच समोर असताना, शाळेतला पर्यावरणाचा प्रकल्पही ‘कॉपी-पेस्ट ’ करणाऱ्या आम्हा भारतीयांकडून काही मूलभूत सोडाच किमान संशोधन व्हावं ही अपेक्षा करणे म्हणजे रेडय़ाकडे दूध मागण्यासारखे आहे.\nकठोर कायदे करून वा विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पदोन्नतीसाठी संशोधनाची अट रद्द करून वा पाश्चात्त्य राष्ट्रांप्रमाणे शिकविणारे आणि संशोधन करणारे स्वतंत्र प्राध्यापक नेमून संशोधनाचा दर्जा सुधारेल, असा खोटा आशावाद निर्माण करून त्यात रमण्याचेदेखील काहीच प्रयोजन नाही. शालेय शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे, संशोधन आस्थापनांना जास्तीचा निधी उपलब्ध करून देणे इत्यादी आदर्शवादी विचार केवळ आपला ‘बुद्धिजीवी कंडू’ शमविण्यासाठी वैचारिक भाषणे ऐकून स्वत:ला इतरांहून शहाणे समजणाऱ्या आणि आपल्याच रंगाच्या चष्म्यातून जग न्याहाळणाऱ्या विशिष्ट-‘हुच्च’ लोकांच्या चर्चा-संमेलनापुरतेच मर्यादित ठरतात. कारण आम्ही भारतीय सर्वच उदात्त-उन्नत-उत्तम गोष्टींचे मातेरे करण्यात पटाईत आहोत. प्रत्येक गोष्टीत सोय आणि पळवाट शोधण्याची मानसिकता बदलत नाही, तोवर बाकीचे सर्व उपाय वरवरची मलमपट्टी ठरतात. न्यूटन-आईन्स्टाईन-एडिसनला कोणी शाळेत/महाविद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोन शिकवला होता का गॅलिलिओ आणि कोपर्निकसला कोणी शिष्यवृत्ती दिली होती गॅलिलिओ आणि कोपर्निकसला कोणी शिष्यवृत्ती दिली होती रामानुजम, आर्यभट्ट वगैरे कोणती सेट-नेट उत्तीर्ण झाले होते रामानुजम, आर्यभट्ट वगैरे कोणती सेट-नेट उत्तीर्ण झाले होते हे सारे महान संशोधक तत्कालीन धर्ममरतड, रूढी-परंपरा, आर्थिक-सामाजिक परिस्थिती यांच्याशी झुंजत घडले. कारण त्यांच्या संशोधनामागे ‘जिज्ञासा’ हीच मुख्य प्रेरणा होती. संशोधक घडण्यासाठी जिज्ञासेला ‘बंडखोरी आणि चिकित्से’ची जोड मिळावी लागते. बाकीच्या गोष्टी आपोआप जुळून येतात. टाकाऊ वस्तूंपासून प्रयोगशाळा उभारून जागतिक दर्जाचे संशोधन करणारे ‘काव्‍‌र्हर’सारखे प्राध्यापक निर्माण करणे हे खरे आव्हान आहे. ‘तोत्तोचान’ला घडविणारे ‘कोबायाशी’ आधी निर्माण करावे लागतील. ‘याच’ व्यवस्थेतून शिकलेल्या, घडलेल्या लोकांकडून ‘ही’ व्यवस्था बदलवण्याची अपेक्षा ठेवणे काही गैर नाही, पण बदलांचा मार्ग ‘त्याच’ व्यवस्थेने निर्माण करणे म्हणजे ‘गुटखासम्राटाने कॅन्सरचा दवाखाना चालवण्यासारखे आहे’.\nसरकारने सुरू केलेल्या अभिनव शैक्षणिक उपक्रमांचे रूपांतर हळूहळू पूर्वीप्रमाणेच कागद रंगविण्यात होण्याचा आजवरचा अनुभव आहे. यासाठी समाजाची मानसिकता घडविणाऱ्या साहित्यिकवर्गाकडे आशेने पाहावे तर साहित्यचौर्याचीही मोठी परंपरा आपल्याकडे आहे. थोडक्यात व्यवस्थेच्या परिणामांतून कोणीही मुक्त नाही. सारेच चोर मग कोतवाल कोण म्हणूनच सामजिक बदलासाठी व्यवस्था घडविणाऱ्या घटकांचा शोध घेऊन विविध स्तरांवर मुळापासून समांतर सुधारणा करणे आवश्यक असते. कोणत्यातरी एकाच घटकावर सारी जबाबदारी ढकलून आरोप-प्रत्यारोपांचा औपचारिक खेळ करण्यापेक्षा प्रत्येकाने शक्य तितका हातभार लावायला हवा. अंधार दूर करण्यासाठीचा प्रकाश हा अंधारातूनच जन्मतो. जगभरातील नामंकित संशोधक आणि संशोधन संस्था घडण्यामागे राजकीय-सामजिक-आर्थिक अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही परिस्थितींचा अदृश्य हात होता. त्यांच्या प्रेरणा परीक्षेत गुण मिळवण्याहून अधिक श्रेष्ठ होत्या, वस्तुनिष्ठ नव्हत्या. इतर देशांच्या तुलनेत भारतीय संशोधन मागे पडण्यामागे संशोधनाला जनाधार नसणे हे सर्वात प्रमुख कारण आहे. ‘सृजनासाठी’ सर्वानाच फार मोठी ‘किंमत’ मोजावी लागते, ती किंमत मोजण्याची तयारी आपल्यात नाही. एखाद्या कलेसाठी अथवा संशोधनासाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेणाऱ्यांना सन्मान आणि आधार देण्याकरता केवळ सरकार पुरेसे नसते. अशा संशोधकांच्या ‘वेडेपणा’ला स्वीकारणारा समाज घडवायला हवा, साहित्यिकांनी काही करावयाचे झाल्यास हे करावे. संशोधनाचे यशस्वी-अयशस्वी या दोनच टोकाच्या परिमाणांनी भौतिक द्वंद्ववादी मूल्यमापन करण्याची पद्धत बदलायला हवी. कारण परीक्षेत विद्यार्थी मौज म्हणून नक्कल करत नाही तर यशस्वी होण्याची जीवघेणी स्पर्धा त्याला नक्कल करण्यास भाग पाडते. वास्तवादी अस्सल दर्जेदार संशोधनाला आणि त्यासाठी केलेल्या प्रयत्नांना प्रेरणा देण्यासाठी, यशस्वी-अयशस्वी या दरम्यानच्या असंख्य शक्यतांचे सहअस्तित्व स्वीकारणारी मूल्यमापनाची ‘तिसरी भूमिका’ आजच्या शिक्षण व्यवस्थेने ठामपणे घ्यायला हवी. तरच ‘बनावटांचा बकवाद’ थांबून ‘नव्या युगाचे सृजनगीत’ ऐकायला मिळेल. अर्थातच एका रात्रीत चमत्कार होऊन ही परिस्थिती बदलणार नाही, पण म्हणून निराश होण्याचेदेखील कारण नाही. “Start from where you are, whatever you have, what you know, what you are. Make something of it and never get satisfied until you achieve Excellencyl.”\n(डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/raj-thackeray-criticized-pm-narendra-modi-over-many-issues/", "date_download": "2018-11-17T09:54:11Z", "digest": "sha1:XTV456DRXNNRF6GX624F2RTTXBBNNFZZ", "length": 11575, "nlines": 265, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "‘भारतमाता’ पुन्हा मोदींना ओवाळणार नाही; राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रातून टीका - Maharashtra Today", "raw_content": "\nपोट भरण्यासाठी हा व्यक्ती बनतो चक्क पुतळा\nओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देता कामा नये – छगन भुजबळ\nवसुंधरा राजेंनी केला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल\nपुणे मेट्रो : भविष्यात पीएमपी, मेट्रोसाठी एकच तिकीट – मुख्यमंत्री\nसरकार ८ दिनों के अंदर निपटाएगी अधिवेशन, सोमवार से तैयारी\nपद्मश्री एड गुरु एलीक पदमसी का निधन\nपश्चिम बंगाल में सीबीआई को प्रवेश नहीं – सीएम ममता बनर्जी\nमध्यप्रदेश : बीजेपी का घोषणापत्र जारी, मुफ्त में बाटेंगे स्कूटी -शिवराज…\nHome Maharashtra News ‘भारतमाता’ पुन्हा मोदींना ओवाळणार नाही; राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रातून टीका\n‘भारतमाता’ पुन्हा मोदींना ओवाळणार नाही; राज ठाकरे यांच्या व्यंगचित्रातून टीका\nमुंबई : सत्तेत येण्यापूर्वी भाजपाने खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल करत सत्ता मिळवली . पण २०१९ मध्ये तसं होणार नाही, ‘भारतमाता’ पुन्हा मोदींना ओवाळणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून मोदी सरकारवर टीका केली आहे .\nकाही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिवाळीचे औचित्य साधून व्यंगचित्राची मालिका घेऊन येणार असल्याचे जाहीर केले होते. आज भाऊबीजनिमित्त काढलेल्या व्यंगचित्रातून मोदी आणि भारतमातेला दाखवण्यात आले आहे. भारतमातेकडून ओवाळून घेण्यासाठी मोदी पाटावर बसल्याचे दाखवले आहे. मात्र, भारतमातेसमोर २०१४ मधील आश्वासनं आणि २०१८ मधील परिस्थिती दाखवण्यात आली आहे.\n२०१४ मध्ये मोदींनी अनेक खोटी आश्वासने दिली आहे . २०१४ मध्ये मोदींनी ५ वर्षात देशात १०० स्मार्टसिटी, २०१८ मध्ये राफेल भ्रष्टाचार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्टाच्या स्वायत्ततेवर घाला घालण्यात आल्याची टीका , महिलांवरील अत्याचारात वाढ, रुपयाची ऐतिहासिक घसरण , निवडणूक आयोगाचीही गळचेपी, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये, गंगा साफ करणार, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, पाकिस्तानला धडा शिकवणार, भ्रष्टाचारी काळेपैसेवाले पकडणार, अशी आश्वासनं दिली.\nही बातमी पण वाचा : लक्ष्मी पूजनाचे औचित्य साधून राज ठाकरे यांची मोदी, गडकरींवर व्यंगचित्रातून टीका\nपण २०१८ उजाडला तरीही या आश्वासनांची पूर्तता झाली नाही, असे या व्यंगचित्रातून दाखविण्यात आले आहे . या सगळ्या खोट्या आश्वासनांमुळे गेल्या वेळेस ओवाळले, पण आता यापुढे ओवाळणार नाही’, असे विचार भारतमातेच्या मनात आल्याचे व्यंगचित्रातून दाखवण्यात आले आहे.\nदरम्यान, राज ठाकरे यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून भाजपा सरकारवर वेगवेगळ्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे .\nNext articleविदेशी राष्ट्रीय तेल कंपनियों को आमंत्रित करने की मंत्रिमंडल ने दी मंजूरी\nपोट भरण्यासाठी हा व्यक्ती बनतो चक्क पुतळा\nओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देता कामा नये – छगन भुजबळ\nवसुंधरा राजेंनी केला विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nलग्न न टिकण्यामागे ही आहेत कारणे\nअश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nलिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-UTLT-online-heart-calculator-that-predicts-heart-disease-risk-5923851-NOR.html", "date_download": "2018-11-17T08:27:05Z", "digest": "sha1:MSRNJKI34PVUD45MZDFTT3R5Z2EIDVST", "length": 10441, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Online Heart Calculator That Predicts Heart Disease Risk | केवळ 3 मिनिटात समजेल किती तरुण आणि हेल्दी आहे तुमचे हृदय", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकेवळ 3 मिनिटात समजेल किती तरुण आणि हेल्दी आहे तुमचे हृदय\nतुमचे हृदय निरोगी आहे की नाही, याविषयाची माहिती आता एक ऑनलाइन कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून मिळेल.\nतुमचे हृदय निरोगी आहे की नाही, याविषयाची माहिती आता एक ऑनलाइन कॅल्क्युलेटरच्या माध्यमातून मिळेल. वैज्ञानिकांनी एक असे कॅल्क्युलेटर तयार केले आहे, ज्यामुळे हृदयविकाराच्या धोक्याची माहिती मिळेल. यासोबतच हृदयाचे वयही सांगेल. कॅनेडियन मेडिकल असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार हे कॅल्क्युलेटर आपल्या लाइफस्टाइलविषयी महत्त्वाची माहिती देते. आपल्या आरोग्याची माहिती सांगण्यापूर्वी कॅल्क्युलेटर वजन, उंची आणि लाइफस्टाइलची माहिती विचारते. या संपूर्ण प्रक्रियेला 3 मिनिट लागतात.\nहे मॉडेल केनडातील ओटावा हॉस्पिटलमध्ये तयार करण्यात आले आहे. यावर काम करणारे वैज्ञानिक डौग मॅन्युअल यांच्यानुसार हृदयाचे आरोग्य हे मॉडेल किती टक्के बरोबर सांगते या स्टडीसाठी 1,04,219 डॉक्टरांचा समावेश करण्यात आला होता. 2001 ते 2007 पर्यंत झालेल्या या रिसर्चमध्ये या कॅल्क्युलेटरला हृदय रोगांपासून वाचणाऱ्या एका टूलप्रमाणे वापरण्यात आले. अनेक वर्षांच्या रिसर्चनंतर समजले की, हे मॉडेल कोणत्याही व्यक्तीच्या हृदयाचे आरोग्य स्पष्टपणे सांगण्यात सक्षम आहे. पुढील पाच वर्षात होणारे हृदय आजारांची माहिती देण्यासाठी हे कॅल्क्युलेटर समर्थ आहे.\nवैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन कॅल्क्युलेटर हृदयाचे वय सांगते. ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या धोक्याची माहिती समजणे सोपे होते. हृदय विकारांची माहिती देण्याव्यतिरिक्त असे का होत आहे, याविषयीची माहितीसुद्धा हे कॅल्क्युलेटर देते. हे वय, स्मोकिंग, अल्कोहोल डायट, फिजिकल ऍक्टिव्हिटी, स्ट्रेस, डायबिटीज, ब्लडप्रेशर या गोष्टींच्या आधारे माहिती देते.\nयामुळे हे देते अचूक माहिती\nओटावा युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर आणि वरिष्ठ वैज्ञानिक डौग मॅन्युअल यांच्यानुसार बहुतांश लोक हेल्दी लाइफस्टाइल असल्याचे सांगतात परंतु याविषयी डॉक्टरांकडून माहिती घेत नाहीत. याव्यतिरिक्त डॉक्टरसुद्धा रुग्णाचे केवळ ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉल लेव्हल चेक करतात परंतु लाइफस्टाइलविषयी काहीच विचारात नाहीत. यामुळे लाइफस्टाइलमध्ये सुधार होत नाही आणि हार्टअटॅक आणि स्ट्रोकचा धोका राहतो.\n'बिग प्रोजेक्ट लाइफ' नाव देण्यात आले\nप्रोफेसर मॅन्युअल यांच्यानुसार या प्रोजेक्टला बिग लाइफ नाव देण्यात आले आहे. वेबसाइट https://www.projectbiglife.ca वर जाऊन आपल्या आरोग्याची माहिती समजू शकते. हे मॉडेल सध्या कॅनडात वापरण्यात येत आहे. वर्ल्ड हेक्सथ सर्व्हेनुसार इतर देशांमध्येही हे ऑनलाइन कॅल्क्युलेटर वारपारले जाऊ शकते.\nअशाप्रकारे चेक करा हृदयाचे आरोग्य\n2- हार्ट अँड स्ट्रोकवर क्लिक करा.\n3- बिगिनवर क्लिक करून प्रश्नांची उत्तरे द्या.\n4- शेवटच्या उत्तरानंतर समजेल कसे आहे हृद्य.\nरोज सकाळी केळी आणि गरम पाण्याने कमी करा वजन\nहे लक्षात न येणारे संकेत ठरू शकतात गंभीर आजाराचे कारण, करू नका याकडे दुर्लक्ष\nBlood Pressure च्या आजारावर कर्दनकाळ ठरतील हे उपाय, नियंत्रणात राहील रक्तदाब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dilip-padgaonkar-star-journalism-17937", "date_download": "2018-11-17T09:26:14Z", "digest": "sha1:2VKBWTBKBU4OW54ENUPQ3MWHZXEBVBNE", "length": 20197, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "dilip padgaonkar a star in journalism पत्रकारितेच्या विश्‍वातील तळपता तारा | eSakal", "raw_content": "\nपत्रकारितेच्या विश्‍वातील तळपता तारा\nशनिवार, 26 नोव्हेंबर 2016\nदिलीप पाडगावकरच्या आकस्मिक निधनाने भारतीय पत्रकारितेच्या विश्‍वातील तळपणारा एक तारा निखळून पडला आहे. विद्वान, बहुश्रुत पत्रकार-संपादकांच्या परंपरेतील एका दुवा आपल्यातून गेला. दिलीपला स्वतःची अशी वैचारिक बैठक होती. निश्‍चित असा \"वर्ल्ड व्ह्यू' होता. फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व हे त्याचे खास वैशिष्ट्य. त्याचे लिखाण नेहेमीच विचारपरिप्लुत आणि संदर्भश्रीमंत असे. आमचा परिचय गेल्या पंचवीस-तीस वर्षांचा. दिलीप \"द टाइम्स ऑफ इंडिया'चा पॅरिसमधील प्रतिनिधी असल्यापासून त्याची वार्तापत्रे मी वाचत असे.\nदिलीप पाडगावकरच्या आकस्मिक निधनाने भारतीय पत्रकारितेच्या विश्‍वातील तळपणारा एक तारा निखळून पडला आहे. विद्वान, बहुश्रुत पत्रकार-संपादकांच्या परंपरेतील एका दुवा आपल्यातून गेला. दिलीपला स्वतःची अशी वैचारिक बैठक होती. निश्‍चित असा \"वर्ल्ड व्ह्यू' होता. फ्रेंच भाषेवरील प्रभुत्व हे त्याचे खास वैशिष्ट्य. त्याचे लिखाण नेहेमीच विचारपरिप्लुत आणि संदर्भश्रीमंत असे. आमचा परिचय गेल्या पंचवीस-तीस वर्षांचा. दिलीप \"द टाइम्स ऑफ इंडिया'चा पॅरिसमधील प्रतिनिधी असल्यापासून त्याची वार्तापत्रे मी वाचत असे. त्यातून फ्रान्समधील राजकीय घडामोडींच्या आतल्या गोटातील बातम्यांव्यतिरिक्त फ्रान्सची सळसळणारी संस्कृती, तेथील रुपेरी दुनिया, सामाजिक स्पंदने आणि युरोपाचे अंतरंग यांची झलक मिळत असे. 1988 मध्ये तो \"द टाइम्स ऑफ इंडिया'च्या संपादकपदी आल्यावर काही महिन्यांतच त्याने येथील राजकारणात जम बसविला. आमचा परिचय घनिष्ठ झाला तो दक्षिण आशिया मुक्त पत्रकार संघटनेच्या निमित्ताने. या संघटनेत त्याच्याबरोबर काम करावयास मिळालं. \"\"दक्षिण आशियातील पत्रकारांची देवाणघेवाण व समन्वयातून विभागीय संवाद व शांतता प्रस्थापित करता येईल. त्यासाठी सार्क संघटनेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रमुखांवर सातत्याने दबाव आणला पाहिजे,'' असे तो परिषदातून मांडीत असे. त्याचं संभाषण असो, की भाषण, त्यातून त्याची ओघवती भाषा, कोपरखळ्या काढण्याची, कधी फिरक्‍या घेण्याची ढब खिळवून ठेवी. हातात टिपण असलं, तरी उत्स्फूर्त बोलणं त्याला आवडायचं.\nसंपादकपद सोडल्यानंतर दिल्लीतील मुनिरका भागात त्यानं \"आशिया पॅसिफिक कम्युनिकेशन असोसिएटस (ऍपका)' या दृक्‌श्राव्य चॅनेलवजा कंपनीची स्थापना केली. तळघरातील या कार्यालयात महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा करण्यासाठी तो बोलवायचा. देशविदेशांतील घडामोडींवरही ऍपकाचे कार्यक्रम सातत्याने चालत. सूत्रसंचालन दिलीप करीत असे. त्या वेळी अनिकेंद्र नाथ सेन ऊर्फ \"बादशहा सेन' त्याचा सहकारी होता. दिलीप व बादशहा ही जोडी बरेच दिवस दिल्लीतील पत्रकारितेच्या क्षेत्रात गाजली होती.\nत्या काळात वर्तमानपत्राचा खप वाढावा म्हणून प्रत्येक इंग्रजी दैनिकात चढाओढ चालली होती. मुंबईच्या एका इंग्रजी दैनिकाने अंकाबरोबर टूथपेस्ट व खरेदीसाठी कूपन्स देण्याची टूम काढली होती. वाचकांना आकर्षित करण्यासाठी अन्य वृत्तपत्रे काही आमीषे दाखविण्याचा विचार करीत असता, संपादक दिलीप व \"द टाइम्स ऑफ इंडिया'चे अध्यक्ष समीर जैन यांची भेट झाली. त्या वेळी, \"\"आपण काय करावयास हवे,'' असे जैन यांनी विचारता, त्यांची फिरकी घेत दिलीप म्हणाला, \"\"प्रतिस्पर्ध्यांच्या पुढं जायचं असेल, तर सकाळी अंकाबरोबर पिशवीचं दूध देण्यास हरकत नाही.'' \"\"त्यावर आम्ही दोघेही कितीतरी वेळ हसत होतो,'' असं दिलीप मला म्हणाला होता. (कै.) गिरीलाल जैन या प्रथितयश संपादकाच्या कारकिर्दीनंतर दिलीपनं संपादकपदाची सूत्रे हाती घेतली. त्या काळात त्याच्या लेख व संपादकीयमधील परखड मतमांडणीमुळे तो लक्ष वेधून घेत असे. 1978 ते 1986 दरम्यान पॅरिस व बॅंकॉकमध्ये त्याने युनेस्कोसाठी काम केलं. तसेच भारत व फ्रान्समधील संबंध अधिक दृढ व्हावे, यासाठी केलेल्या कार्याबद्दल 2002 मध्ये त्याला फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान \"लीजन ड ऑनर' बहाल करण्यात आला. मिळालेल्या मान सन्मानामुळे त्याच्यात कधी आढ्यता आली नाही. भेटला की दिलखुलास बोलणार, राजकीय नेत्यांचे चिमटे काढणार. एकदा दिल्लीतील त्याच्या घरी गेलो असता, दिलीप एकाएकी म्हणाला, \"मी दिल्ली सोडायचं ठरवलंय.' मला कळेना. म्हटलं, \"कारण काय,' तर तो म्हणाला, \"बसं झालं आता, आता पुण्याला जायचं. अन्‌ तिथून सारं काही करायचं, वाचन लिखाण हे कुठूनही राहून करता येतं. परदेशात राहून भरघोस कार्य केलेल्या मराठी माणसांविषयी मला लिहायचंय. उदा. मेक्‍सिकोत राहिलेले पांडुरंग सदाशिव खानखोजे. आणखीही काही व्यक्ती डोळ्यांसमोर आहेत. \"सकाळ'ने काही वर्षांपूर्वी दिल्लीहून प्रसिद्ध केलेल्या \"इंडिया अँड ग्लोबल अफेअर्स' या नियतकालिकाचा संपादक होता.\nकाश्‍मीरसंबंधीच्या विशेष समितीवर त्याने उत्तम काम केले. तत्कालीन यूपीए सरकारने त्यांच्या शिफारशींची दखल घेतली नाही, याची दिलीपला फार खंत होती. 'अंडर हर स्पेल - रॉबर्टो रोझेलिनी इन इंडिया' या त्याच्या पुस्तकात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इटालियन चित्रपट निर्माते रोझेलिनी व सोनाली सेनगुप्ता यांचे संबंध व भावबंध यांचे हृद्य वर्णन असून, यांच्यावर मुंबईच्या रुपेरी दुनियाने उठवलेली राळ व पंडित नेहरू व रोझेलिनी यांची मैत्री यांचा प्रदीर्घ ऐतिहासिक आलेख आहे.\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\n#HandlingCharges ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा\nपुणे - नवी दुचाकी किंवा चार चाकी वाहन घेताना वितरक ग्राहकांकडून आकारत असलेले ‘हॅंडलिंग चार्जेस’ बेकायदा असून ते आकारल्यास फौजदारी कारवाई...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathiagrowon-uncleanness-pune-market-committee-1174", "date_download": "2018-11-17T09:29:31Z", "digest": "sha1:5JQGPL4CCBG7A6GZPI4MSYEODSMSSWNK", "length": 15145, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,agrowon, uncleanness in pune market committee | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे बाजार समितीत घाणीचे साम्राज्य\nपुणे बाजार समितीत घाणीचे साम्राज्य\nसोमवार, 18 सप्टेंबर 2017\nपुणे : अाशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती असे बिरुद मिरविणाऱ्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कचरा गेल्या चार-पाच दिवसांपासून उचलला जात नसल्याचा आराेप अडत्यांनी केला आहे.\nपुणे : अाशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची बाजार समिती असे बिरुद मिरविणाऱ्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कचरा गेल्या चार-पाच दिवसांपासून उचलला जात नसल्याचा आराेप अडत्यांनी केला आहे.\nगेल्या अनेक दिवसांपासून कचरा उचलला न गेल्याने बाजार आवारात घाणीचे साम्राज्य पसरले असून डुकरांचा सुळसुळाट झाला आहे. दुर्गंधी पसरल्याने आराेग्यविषयक प्रश्न निर्माण झाले अाहेत. शहर आणि परिसरात स्वाइन फ्लू, डेंगी आणि मलेरिया या आजारांची साथ सुरू असताना, बाजार आवारातील घाणीच्या साम्राज्याने साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रार केली तरी कचरा उचलला जात नसल्याची खंत आडते असाेसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी व्यक्त केली.\nयाबाबत भुजबळ म्हणाले, की गेल्या चार-पाच दिवसांपासून भाजीपाला आवाराबराेबर फळ विभागातील कचरा बाजार समितीकडून उचलला जात नाही. हा कचरा सडला असून, बाजारात दुर्गंधी पसरली आहे. याचा दुष्परिणाम बाजार आवारातील घटकांवर हाेत आहे. कचरा सडल्याने साथीच्या आजारांची भीती निर्माण झाली आहे.\nयाबाबत बाजार समिती प्रशासन आणि संचालक मंडळाला वारंवार माहिती देऊनसुद्धा कचरा उचलला जात नाही. याबाबत आडते असाेसिएशनच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट, स्थानिक आमदार माधुरी मिसाळ आणि पणन संचालक डॉ. आनंद जाेगदंड यांना भेटून निवेदन देण्यात येणार आहे. तसेच पुढील रविवारी बाजार आवाराची प्रत्यक्ष पाहणी करण्याबाबत विनंती करणार आहाेत. कचरा तातडीने न उचलल्यास प्रसंगी आंदाेलन करण्यात येईल.\nबाजार समितीमध्ये पायाभूत सुविधांची वानवा असून, संचालक मंडळाला शेकडाे काेटींच्या पुनर्विकास प्रकल्पाची स्वप्ने पडत आहेत. पायाभूत सुविधा देण्यास सक्षम नसलेले संचालक मंडळ बाजार आवाराचा काय पुनर्विकास करणार, असा प्रश्‍न उपस्थित करत, पुनर्विकासाला आमचा विराेध असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/today-state-science-fair-38440", "date_download": "2018-11-17T09:25:33Z", "digest": "sha1:GRBIB63TTLL6OSBMCFRHEJF62ADA4QBH", "length": 16417, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Today the state science fair पेठला आजपासून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन | eSakal", "raw_content": "\nपेठला आजपासून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन\nबुधवार, 5 एप्रिल 2017\nइस्लामपूर - व्यंकटेश्‍वरा शिक्षण संस्था संचालित नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय पेठ (ता. वाळवा) येथे उद्या (ता. ५) ४२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होत आहे. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतून ४५० विज्ञान प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य महेश जोशी व विभागीय विद्या प्रतिष्ठान नागपूरचे प्रा. प्रफुल्ल कचवे यांनी पत्रकार बैठकीत दिली.\nइस्लामपूर - व्यंकटेश्‍वरा शिक्षण संस्था संचालित नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालय पेठ (ता. वाळवा) येथे उद्या (ता. ५) ४२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होत आहे. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतून ४५० विज्ञान प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य महेश जोशी व विभागीय विद्या प्रतिष्ठान नागपूरचे प्रा. प्रफुल्ल कचवे यांनी पत्रकार बैठकीत दिली.\nते म्हणाले, ‘‘५ ते ८ एप्रिल असे चार दिवस हे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे. ५ एप्रिलला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल. अध्यक्षस्थानी वनश्री नानासाहेब महाडिक असून कार्यक्रमास जि.प.चे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कोल्हापूर जि.प.च्या अध्यक्षा शौमिका अमल महाडिक, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, राज्याचे शिक्षण संचालक नामदेवराव जरग, गोविंदराव नांदेडे, व्यंकटेश्‍वरा शिक्षण संस्थेचे सचिव राहुल महाडिक, संचालक सम्राट महाडिक यांची उपस्थिती आहे. त्याच दिवशी सकाळी नऊ वाजता विज्ञान दिंडी निघेल. साडे १२ वाजता मूल्यमापन प्रक्रिया, संध्याकाळी साडे सातला विज्ञान आणि संस्कार या विषयावर प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान होईल. गुरुवारी (ता. ६) सकाळी १० ते साडे पाच मूल्यमापन प्रक्रिया, सायंकाळी सहा ते नऊ सांस्कृतिक कार्यक्रम, शुक्रवारी (ता. ७) सकाळी १० वाजता मूल्यमापन प्रक्रिया, सायंकाळी साडे पाच वाजता एक दिवशीय विज्ञान मेळावा, अन्न सुरक्षा या विषयी डॉ. राम कुलकर्णी यांचे मार्गदर्शन होईल. सायंकाळी सात वाजता ग्रामीण कथाकथनकार अप्पासाहेब खोत यांचे कथाकथन होईल. साडे आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, शनिवारी (ता. ८) दुपारी बारा वाजता राहुल महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली व कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण संचालक नामदेवराव जरग, गोविंद रानडे, सम्राट महाडिक उपस्थित राहतील. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र शेंडे यांचे मार्गदर्शन होईल. माधुरी सावरकर, मारुती गोंधळी, महेश जोशी, डॉ. प्रकाश जाधव, उषादेवी वाघमोडे, महेश चोथे संयोजन करीत आहेत.\nसांगली जिल्ह्यातील परीक्षा पुढे ढकलल्या\n२५ वर्षांतून पहिल्यांदा राज्यस्तरीय प्रदर्शनाचा मान सांगली जिल्ह्याला मिळत आहे. यात राज्याच्या सर्व जिल्ह्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेले विज्ञान प्रकल्प मांडले जाणार आहेत. यातूनच एखादा बालवैज्ञानिक निर्माण होऊ शकतो, असा शासनाचा मानस आहे. हे प्रदर्शन सर्व विद्यार्थ्यांना पाहावयास मिळावे यासाठी ५ ते ८ एप्रिल दरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सांगली जिल्ह्यातील परीक्षा पुढे ढकलण्याचे परिपत्रक काढण्यात आले आहे.\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2018-11-17T09:36:55Z", "digest": "sha1:OFQL4PAJNB2GQAG3OBLNTWE7HZ5WHHZL", "length": 10912, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "शिक्षण क्षेत्रामध्ये पिंपरी चिंचवडचे नाव अभिमानाने घेतले जाते – ज्ञानेश्वर लांडगे | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड शिक्षण क्षेत्रामध्ये पिंपरी चिंचवडचे नाव अभिमानाने घेतले जाते – ज्ञानेश्वर लांडगे\nशिक्षण क्षेत्रामध्ये पिंपरी चिंचवडचे नाव अभिमानाने घेतले जाते – ज्ञानेश्वर लांडगे\nस्व. माजी खा. शंकरराव पाटील यांना अभिवादन\nचौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक स्व. माजी खासदार शंकरराव बाजीराव पाटील यांच्या दूरदुष्टीकोनातून स्थापन झालेल्या या शिक्षण संस्थेतून मागील सत्तावीस वर्षांत हजारों अभियंते परदेशात व देशात उद्योग व्यवसायात स्थिरस्थावर झाले आहेत. देशाच्या विकासात महत्वपुर्ण भूमिका पार पाडीत आहेत. शंकरराव पाटील यांनी पीसीईटीच्या विकासासाठी केलेल्या कार्यामुळेच आज पिंपरी चिंचवड शहराचे नाव उद्योग व्यवसायाबरोबच शिक्षण क्षेत्रामध्ये देखील अभिमानाने घेतले जाते. प्राथमिक शिक्षण ते अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण एकाच संकुलात मिळावे हे त्यांचे स्वप्न होते. आकुर्डी व रावेत येथील संकुलात असे शिक्षण पीसीईटीने उपलब्ध करुन दिले आहे. अशी माहिती पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिली. स्व. माजी खा. शंकरराव बाजीराव पाटील यांच्या तेराव्या स्मृतीदिनानिमित्त आकुर्डी संकुलात पाटील यांच्या प्रतिमेस लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन श्रध्दांजली वाहण्यात आली.\nयावेळी उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, प्राचार्य डॉ. ए.एम.फुलंबरकर, प्राचार्य डॉ. हरीष तिवारी, डॉ. डॅनियल पेनकर, प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, प्राचार्या डॉ. व्हि.एस. बॅकोड, प्रबंधक प्रा. योगेश भावसार, रेक्टर एस. आर. कासार, प्रशासन अधिकारी सुभाष कानेटकर आदींसह प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.\nकार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी सांगितले की, पीसीईटीचा आकुर्डी, रावेत येथे सात शाखांमध्ये विस्तार झाला आहे. एक हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग दहा हजार विद्यार्थ्यांना येथे मार्गदर्शन करीत आहेत. यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, तंत्र शिक्षण पदवी, पदवीका, पदव्युत्तर, व्यवस्थापन, आर्किटेक्चर, अभियांत्रिकीच्या विविध शाखांव्दारे विद्यार्थी घडविण्याचे कार्य केले जात आहे. महाराष्ट्र शासन, पुणे विद्यापीठ, एआयसीटी, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, राष्ट्रीय मुल्यांकन बोर्ड (नॅक) या संस्थांची पीसीईटीच्या विविध शाखांना मान्यता आहे असे देसाई यांनी सांगितले.\nPrevious articleमाता, पित्यांची सेवा, संतांचे आशिर्वाद म्हणजे मोक्षप्राप्ती – प.पू.प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब\nNext articleयुवकांच्या कार्याला ज्येष्ठांचे पाठबळ आणि मार्गदर्शन आवश्यक – प.पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/hotels-workers-committee/amp_articleshow/65774172.cms", "date_download": "2018-11-17T08:49:55Z", "digest": "sha1:VB4BNYMI4IKEPJTZ7QM7IP4ZPCJ3DT53", "length": 5617, "nlines": 64, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "Nagpur News: hotels workers committee - हॉटेल्स कामगारांसाठी समिती | Maharashtra Times", "raw_content": "\nरेणु, देव, बहल, पाटील सदस्य म टा...\nरेणु, देव, बहल, पाटील सदस्य\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nराज्यातील निवासी हॉटेल्स, उपाहारगृहातील कामगारांना देण्यात येणारा नाश्ता, भोजनाची वेतनातून कपात करण्याबाबत राज्य सरकारने समिती स्थापन केली आहे. यासंदर्भात नागपूर हॉटेल ओनर्स असोसिएशन व इंडियन हॉटेल आणि रेस्टारंट असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. हॉटेल्सकडून कामगारांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे मूल्य वेतनातून वजा करणे व इतर मुद्दे यात उपस्थित करण्यात आले. यावर उच्च न्यायालयाने कामगारांना सवलतीच्या दरात देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे रोख मूल्य निश्चित करण्याचे आदेश दिले.\nन्यायालयाच्या आदेशावरून सरकारने कामगार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. यात सरकारच्या प्रतिनिधींसह मालक व कामगारांच्या प्रतिनिधींचा समावेश करून त्रिपक्षीय समिती आहे. नागपूर विभागातून मालकांचे प्रतिनिधी म्हणून रेसिडेन्शिअल हॉटेल असोसिएशनचे तेजिंदरसिंह रेणु आणि नागपूर हॉटेल ओनर्स असोसिएशन भवानीशंकर देव सदस्य आहेत. हॉटेल एम्प्लॉइज युनियनचे सुरेश पाटील आणि महाराष्ट्र हॉटेल कर्मचारी संघटनेचे अरुणपालसिंह बहल कामगारांचे प्रतिनिधी आहे. कामगारांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांचे मूल्य निश्चित करणे व किमान वेतनातील कलमांबाबत ही समिती निर्णय घेणार आहे.\nअडीचशे शाळा होणार डिजिटल\n'जनता दुसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करेल का\nमुर्खांचं एकमेव स्थळ म्हणजे काँग्रेस; अमित शहांचा टोला'मोदींच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/thane-rural-police-recruitment/", "date_download": "2018-11-17T09:09:41Z", "digest": "sha1:5DL2BVZL5W76A34ZNQH5AEBUGIQYYKHV", "length": 11047, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Thane Rural Police Recruitment 2018 -Thane Rural Police Bharti 2018", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nठाणे ग्रामीण पोलिस अंतर्गत कोकण परिक्षेत्रात ‘विधी अधिकारी’ पदांची भरती\nविधी अधिकारी,गट ब (Law Officer): 03 जागा\nविधी अधिकारी (Law Officer): 16 जागा\nशैक्षणिक पात्रता: (i) कायदा पदवी (LLB) (ii) 05 वर्षे अनुभव\nवयाची अट: 60 वर्षांपर्यंत\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, खारकर आळी, ठाणे पोलीस स्कुल समोर, कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम)\nअर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 26 ऑक्टोबर 2018\nNext (BHEL) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. मध्ये ‘टेक्निशिअन अप्रेन्टिस’ पदांच्या 320 जागांसाठी भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती\nगडचिरोली जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(IITM) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे विविध पदांची भरती\n(NICL) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 150 जागांसाठी भरती\n(NHM Thane) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे विविध पदांची भरती\nमेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘कुशल कारागीर’ पदांची भरती\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/11", "date_download": "2018-11-17T09:11:07Z", "digest": "sha1:XJFPFWRQT7JLMONIOIEGLYKPK5TACITF", "length": 9824, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 11 of 652 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकौंटीमध्ये तंत्राशी तडजोड केली नाही : मुरली विजय\nवृत्तसंस्था/ दिंडीगल कसोटी क्रिकेटमधील भक्कम आधारस्तंभ, सलामीवीर मुरली विजय कौंटी क्रिकेटमधील बहारदार खेळीच्या माध्यमातून पुन्हा बहरात आला असून कौंटी क्रिकेटमध्ये आपण आपल्या तंत्राशी कोणतीही तडजोड न करता सहज खेळावर भर दिला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. इंग्लंडमधील खराब प्रदर्शनानंतर मुरली विजय संघाबाहेर फेकला गेला होता. त्यानंतर त्याने इसेक्स संघाकडून खेळत तेथे एक शतक व तीन अर्धशतकेही झळकावली. इंग्लंडमधील दोन सामन्यात ...Full Article\nतरीही स्टुअर्ट म्हणतात, विंडीजमध्ये गुणवत्तेची कमी नाही…\nवृत्तसंस्था/ लखनौ एकेकाळी जागतिक क्रिकेटमध्ये अनभिषिक्त साम्राज्य गाजवणाऱया विंडीजची सध्याच्या घडीला बरीच वाताहत झाली असली तरी विद्यमान विंडीज प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांना त्याची फारशी चिंता नाही. सध्याच्या घडीला विंडीज ...Full Article\nभारताचा आणखी एक मालिकाविजय\nदुसऱया टी-20 मध्ये विंडीजवर 71 धावांनी मात, मालिकेत 2-0 ची विजयी आघाडी वृत्तसंस्था/ लखनौ सामनावीर व कर्णधार रोहित शर्माच्या विक्रमी चौथ्या टी-20 शतकाच्या बळावर भारताने दुसऱया टी-20 सामन्यांत विंडीजवर ...Full Article\nभारतच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकेल : विनोद कांबळी\nवृत्तसंस्था/ मुंबई स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नरसारखे दिग्गज फलंदाज उपलब्ध नसल्याने ऑस्ट्रेलियात होणाऱया कसोटी मालिकेत भारतीय संघ निश्चितपणाने विजय संपादन करेल, असे प्रतिपादन माजी डावखुरा फलंदाज विनोद कांबळीने केले. ...Full Article\nफोक्सचे पदार्पणात नाबाद अर्धशतक\nवृत्तसंस्था/ गॅले बेन फोक्सने संस्मरणीय कसोटी पदार्पण करताना अर्धशतक नोंदवून डळमळीत सुरुवात करणाऱया इंग्लंडचा व सावरला. लंकेविरुद्ध सुरू झालेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशीअखेर इंग्लंडने 8 बाद 321 धावा जमविल्या ...Full Article\nपीव्ही सिंधू दुसऱया फेरीत\nवृत्तसंस्था/ फुझोयू भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने फुझोयू चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. सलामीच्या लढतीत तिने रशियाच्या एवगेनिया कोसेत्स्कायाचा पराभव केला. ऑलिम्पिक रौप्यविजेत्या सिंधूने ही लढत ...Full Article\nलंकन संघातून कुमाराला डच्चू\nवृत्तसंस्था/ कोलंबो लंकेच्या कसोटी संघातून वेगवान गोलंदाज लाहिरु कुमाराला वगळण्यात आले असून त्याच्या जागी डी. चमिराचा समावेश करण्यात आल्याची माहिती लंकन क्रिकेट मंडळाने दिली आहे. कुमाराने शिस्तपालन नियमाचा भंग ...Full Article\nवाळू शिल्पकाराकडून कोहलीला शुभेच्छा\nवृत्तसंस्था / अयोध्या उत्तरप्रदेशमधील प्रसिद्ध असलेला वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईकने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला त्याच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त वाळूतील शिल्पाच्या भेटीसह शुभेच्छा दिल्या. सुदर्शनने येथील एका मैदानावर वाळूमध्ये ...Full Article\nएटीपी अंतिम स्पर्धेतून नदालने माघार घेतल्याने ज्योकोविच नंबर वन\nवृत्तसंस्था/ लंडन पुढील आठवडय़ात येथे होणाऱया 2018 च्या टेनिस हंगामातील एटीपी टूरवरील शेवटच्या स्पर्धेत स्पेनचा द्वितीय मानांकित रॉफेल नदाल दुखापतीमुळे सहभागी होवू शकणार नाही, असे स्पर्धा आयोजकांनी जाहीर केले ...Full Article\nआयपीएलसाठी क्रिकेटपटूंचा लिलाव जयपूरमध्ये\nवृत्तसंस्था/ मुंबई 2019 च्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंच्या लिलावाचा कार्यक्रमा जयपूरमध्ये 17-18 डिसेंबरला आयोजित केला असल्याचे समजते. तथापि 2019 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा 29 मार्चपासून खेळविण्याचा निर्णय घेण्यात ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/karnataka-minister-dies-due-heart-attack-24238", "date_download": "2018-11-17T09:29:52Z", "digest": "sha1:5LF2XIRSPDDUMYHGCRLSILTNNYVRFDGM", "length": 11324, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Karnataka Minister dies due to Heart Attack कर्नाटकच्या सहकारमंत्र्यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 4 जानेवारी 2017\nगुंडलपेठ मतदारसंघातून निवडून आलेले प्रसाद हे सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदावर होते. त्यांनी यापूर्वी पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच तीन वेळा त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागली होती\nचिकमंगळुरू - कर्नाटकचे सहकारमंत्री एच. एस. महादेव प्रसाद (वय 58) यांचे आज हृदयक्रिया बंद पडून निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे. प्रसाद हे एका कार्यक्रमानिमित्त कोप्पा गावात आले होते. येथील विश्रामगृहावर ते मुक्कामास होते. दरम्यान, झोपेत अचानक त्यांची हृदयक्रिया बंद पडली. त्यांनी दूरध्वनीला प्रतिसाद न दिल्याने त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा ही बाब समोर आली.\nत्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे स्पष्ट झाले. गुंडलपेठ मतदारसंघातून निवडून आलेले प्रसाद हे सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदावर होते. त्यांनी यापूर्वी पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच तीन वेळा त्यांची मंत्रिपदावर वर्णी लागली होती.\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nलोकसभेत काँग्रेसच्या 'हाता'ला मिळतेय उभारी \n2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'मोदी लाट' पाहिला मिळाली. या लाटेमध्ये केंद्रात सलग दहा वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि...\nपानसरे हत्‍या प्रकरणातील संशयित अमोल काळेला पोलिस कोठडी\nकोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी अमोल काळेला न्यायालयाने 22 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे....\nआता ड्रोनच्या मदतीने कीटकनाशक फवारणी\nचंद्रपूर - उत्पादनवाढीसाठी कीटकनाशकाची फवारणी महत्त्वाची आहे. परंतु, फवारणीच्या जुन्या पद्धतीने विषबाधा होऊन आजवर अनेक शेतकरी आणि शेतमजुरांना जीव...\nमिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून\nपाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि...\nत्यांना वन्यप्राण्यांची चिंता; तर आम्हाला माणसांची\nयवतमाळ : अवनी (टी-1 वाघिणी) ला ठार केल्यानंतर वन्यजीवप्रेमींनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. विविध आरोप केले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://blog.khapre.org/2010/07/", "date_download": "2018-11-17T08:25:22Z", "digest": "sha1:3WFCYGNIJ6Q7HIUFYSIKNHCMONMF6RDP", "length": 7285, "nlines": 109, "source_domain": "blog.khapre.org", "title": "Archive for July 2010", "raw_content": "\nया वर्षी NBC-वर Outsourcd नवीन मलिका चालु होत आहे. काही ठराविक विनोद सोडता, मालिका चांगली वाटते. चालु झाल्यावर बघु अमेरिकन प्रेक्षक किती दिवस ते बघतात.\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआज १४ जानेवारी, मकर संक्रांत, आज संक्रमणाचा दिवस. भारतात आता खर्‍या अर्थाने राजकीय संक्रमण सुरू झालेले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आद...\nविश्वब्रह्मांडाचा निर्माणकर्ता, रक्षणकर्ता आणि नियंता असलेला हा भगवंत प्रसंगी मत्स्यरूप घेतो, कूर्मरूप घेतो, वराहरूप घेतो. म्हणजे ह्या सर्व...\nआत्माची तीन रूपे मानली गेली आहेत जीवात्मा, प्रेतात्मा आणि सुक्षात्मा. जो शरीरात वास करतो त्याला जीवात्मा असे म्हणतात जेव्हा या जीवात्मा चा ...\nमानवाच्या मूलभूत गरजा काय तर अन्न, वस्त्र, आणि निवारा. निवार्‍यासाठी माणूस घर बांधु लागला. त्या घराने त्याला सुख, शांती, समाधान मिळते. दिवस ...\nखूप दिवस झाले, मी ब्लॉग लिहीला नाही, पण आता भारतातील घटना पाहून वाटू लागले कांहीतरी लिहावे. आता २०१४ साली लोकसभा निवडणूका आल्यात तेव्हा सर...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\nमी मराठी अनमोल विचार भारत TV\nपाणी वाचवणे आता अतिशय जरूरीचे झाले आहे, कारण देशात सगळीकडे पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. मुंबईसारख्या शहरातही पाणी टंचाई आहे, तर छोट्याछो्...\nनुकतेच एका लग्नाला गेलो होतो, मराठी लग्न, हिंदु पद्धतीसाजरी नवरी, सुकुमार उमेदवार नवरा. फरक एतकाच कि , \"चिरंजिवी सौभाग्यकांक्षीणी\"...\nआपल्याला जर सुखी आणि आनंदी जीवन जगायचे असेल तर सकारात्मक विचार करा. याचे फायदे अनेक आहेत. या सृष्टीत दोन प्रकारच्या उर्जा सतत निर्माण होत अस...\nदहावीचा अभ्यास कसा करावा - १\nदहावीच्या परिक्षा ४ मार्च पासून सुरू होणार आहेत. वर्षभर मुलांनी अभ्यास केला असेल, कोणी क्लासला जात असतील, कोणी होम ट्युशन लावली असेल, पणा सर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/1375", "date_download": "2018-11-17T09:28:07Z", "digest": "sha1:2IZWF3ADVZMGKKBAR7RKYICXCAFT6HRJ", "length": 15089, "nlines": 109, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news kumar ketkar rajyasabha Blog | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nघोरपडे ते केतकर; राज्यसभेच्या उमेदवारीचा प्रवास\nघोरपडे ते केतकर; राज्यसभेच्या उमेदवारीचा प्रवास\nघोरपडे ते केतकर; राज्यसभेच्या उमेदवारीचा प्रवास\nघोरपडे ते केतकर; राज्यसभेच्या उमेदवारीचा प्रवास\nसमीरण वाळवेकर ( जेष्ठ पत्रकार )\nसोमवार, 12 मार्च 2018\nकाँग्रेसने राज्यसभेसाठी कुमार केतकरांची उमेदवारी काल जाहीर केली आणि माझं मन का कुणास ठाऊक पण 1989 च्या काळात गेलं. पुण्यातून ज्येष्ठ संपादक चंद्रकांत घोरपडे यांना काॅग्रेसनं लोकसभेचे उमेदवारी द्यावी अशी तेव्हा अनेक सामाजिक राजकीय संस्थांची, संघटनांची इच्छा होती. विविध धर्मीय नेत्यांनी, पुण्यातील मुख्य गणेशोत्सव मंडळांचा, त्यांना पाठिंबाहि दिला होता. पुण्याच्या राजकारणात त्यावेळी गाडगीळ गट आणि टिळक गट जोरात होते. महापालिकेत, विधान मंडळाच्या आणि संसदेच्या पदांच्या वाटपात कायम या गटांचं आळीपाळीनं वर्चस्व आणि रस्सीखेच होत असे.\nकाँग्रेसने राज्यसभेसाठी कुमार केतकरांची उमेदवारी काल जाहीर केली आणि माझं मन का कुणास ठाऊक पण 1989 च्या काळात गेलं. पुण्यातून ज्येष्ठ संपादक चंद्रकांत घोरपडे यांना काॅग्रेसनं लोकसभेचे उमेदवारी द्यावी अशी तेव्हा अनेक सामाजिक राजकीय संस्थांची, संघटनांची इच्छा होती. विविध धर्मीय नेत्यांनी, पुण्यातील मुख्य गणेशोत्सव मंडळांचा, त्यांना पाठिंबाहि दिला होता. पुण्याच्या राजकारणात त्यावेळी गाडगीळ गट आणि टिळक गट जोरात होते. महापालिकेत, विधान मंडळाच्या आणि संसदेच्या पदांच्या वाटपात कायम या गटांचं आळीपाळीनं वर्चस्व आणि रस्सीखेच होत असे. त्यामुळे घोरपडेंच्या उमेदवारीची चर्चा आणि कल्पना त्या दोघा नेत्यांना मान्य व सहन होणे शक्य नव्हते. वास्तविक राजकारण समाजकारणाचा वारसा 1953 आणि 1958 मधे आमदार असलेल्या वडील बाबासाहेब घोरपडेंकडून चंद्रकात घोरपडेंकडे आलेला. आपल्या धारदार लेखणीनं, अत्यंत कुशाग्र बुद्धीनं आणि चतुरस्त्र व्यासंग वृत्तीनं त्यांनी केसरीच्या संपादक पदावरून आपला दबदबा निर्माण केला होता. त्यांचे तळपते अग्रलेख जनसामान्यांना आकर्षित करीत आणि राजकारण्यांचे त्यामुळे धाबे दणाणत असे. वसंतदादा पाटलांनी याचवेळी त्यांच्यासाठी राजीव गांधींकडे पुण्याच्या लोकसभा तिकीटाची मागणी लावून धरली होती. पण ऐनवेळी तिकिटं जाहीर होण्याआधी पुण्यातल्या आणि प्रदेश काँग्रेसच्या काही जणांनी पक्षश्रेष्ठीच्या कानात सांगितल्याचं बोललं गेलं, की घोरपडे खरे तर आतून पवार गटाचेच आहेत झालं एका रात्रीत पारडं फिरलं, आणि घोरपडेंना डावलून गाडगीळांची उमेदवारी जाहीर केली गेली.\nआज प्रकर्षानं जाणवतं, की त्या काळात चंद्रकांत घोरपडेंवर काॅग्रेसनं आणि त्यापेक्षा नियतीनं खूप अन्याय केला. एका अत्यंत बुद्धीमान, निर्भीड आणि व्यासंगी पत्रकार संपादकाची संसदेत जाण्याची संधी हुकली. नंतर संपादकपदी गेलेल्या,पण केसरीत पूर्वी घोरपडेंचा अनेकदा संपादकीय मार खाल्लेल्या पत्रकारांनी त्यांच्या नावांनी बोटं मोडली, पण खाजगीत कायमच त्यांचं मोठेपण मान्य केलं. माध्यमांचं स्वातंत्र्य आणि खरी आक्रमक पत्रकारिता ते स्वतः कायम जगले आणि सहकारयांना तीच शिकवली. इतर माध्यमांची गर्दी नसलेल्या त्या काळात फक्त तीन वर्ष त्यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळालेल्या मला ते कायम रोल माॅडेल वाटत. नंतर मागच्या 28 वर्षात अनेक वाहिन्यांवर काम करताना घोरपडेंची संपादकीय शिकवण कायमच आठवत असे.\nनंतरच्या काळात फार लवकर अकाली ते गेले. त्याच काळात विदयाधर गोखले, नारायण आठवले यांच्या सारखे अनेक, नव्हे सर्वात जास्त मराठी पत्रकार संपादक, बाळासाहेब ठाकरेंनी राज्यसभेवर पाठवले. त्यांच्यापैकी कोणी किती व काय योगदान दिले, हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिले. पण घोरपडेंच्या काँग्रेसी विचारात कधी फरक पडला नाही. ते गटातटांच्या पलिकडे होते. त्यांच्या लेखणीने उजव्यांवर व काॅग्रेसवर सुदधा आसूड ओढले. पण त्यांच्या कुशाग्र बुदधीमत्तेची, प्रगल्भ अनुभवाची आणि पात्रतेची कदर झाली नाही याची खंत वाटते. एका बुद्धीमान संधी नाकारलेल्या संपादकाला नंतरच्या काळात आपल्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात न पाठवणे हा काॅग्रेसचा त्या काळातला करंटेपणा ठरला. क्रूर नियतीने त्यांना तशी संधीच दिली नाही. वयाच्या साठीच्या आसपासच ते गेले.\nआज केवळ वैधानिक किंवा संसदीय वरिष्ठ सभागृहात जाण्यासाठी फिल्डींग लाऊन कोणत्याहि थरापर्यंत चापलुसी करण्याच्या काळात, घोरपडे किंवा केतकर ठळक अपवाद ठरतात ते त्यांच्या अव्यभिचारी निष्ठा, वादातीत कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तम वक्तृत्व, प्रदीर्घ अनुभव, राष्ट्रीय आंतर राष्ट्रीय भान, अफाट स्मरणशक्ती आणि व्यासंगामुळेच. अशा बुद्धीवंतांना त्यांच्या अंताआधी संधी मिळणे फार महत्वाचे अशा लोकप्रतिनिधींमुळे संसदीय कामकाज समृद्ध होते आणि पर्यायाने आपली लोकशाही सुद्धा अशा लोकप्रतिनिधींमुळे संसदीय कामकाज समृद्ध होते आणि पर्यायाने आपली लोकशाही सुद्धा\nकाँग्रेस कुमार केतकर kumar ketkar संप संघटना unions राजकारण politics संसद आमदार लोकसभा पत्रकार महाराष्ट्र\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBCचा शिक्का \nमहाराष्ट्रासाठी अतिशय मोठी बातमी साम टीव्ही घेऊन आलंय. मराठा समाजाला ओबीसी...\nमराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nVideo of मराठ्यांच्या दाखल्यावर OBC चा शिक्का \nमराठा समाजाने एक डिसेंबरला जल्लोष करावा : मुख्यमंत्री\nनगर : गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही...\nमराठा आरक्षणाचा अहवाल मागास आयोगाकडून राज्य सरकारकडे सुपूर्त\nमुंबई : मराठा आरक्षणाचा अहवाल राज्य मागास आयोगाकडून आज (गुरुवार) राज्य सरकारकडे...\nनाशिक, जळगावात यशस्वी 'महाजन' फॉर्म्युलाची धुळ्यात कसोटी\nजळगाव : 'शतप्रतिशत भाजप'हे सूत्र घेवून भारतीय जनता पक्ष राज्यात सत्तेचा सोपान सर...\nविदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही थंडीची चाहूल\nपुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/301?page=4", "date_download": "2018-11-17T09:14:21Z", "digest": "sha1:VITF733QERCVPZWP3FEZ2PSKQXR63QO4", "length": 13237, "nlines": 201, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उपग्रह वाहिनी : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मनोरंजन /उपग्रह वाहिनी\nटीव्ही चॅनेल, TV Channel\nजागो मोहन प्यारे- झी मराठीवरील नवी मालिका\nसाधक बाधक सगळ्या चर्चा इथे करू\nजागो मोहन प्यारे ही मालिका १४ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री १०३०वा असेल.\nRead more about जागो मोहन प्यारे- झी मराठीवरील नवी मालिका\nगाव गाता गजाली - झी मराठीवरील नवी मालिका\nतर, चूक भूल द्यावी घ्यावी ही चांगली चालू असलेली मालिका बंद होते आहे (बहुतेक). त्याजागी 'गाव गाता गजाली' ही नवी मालिका चालू होतेय.\n२ ऑगस्ट २०१७ पासून दर बुधवार - शनिवार रात्री ०९३० वाजता.\nनेहेमीप्रमाणे साधक-बाधक चर्चेकरता हा धागा\nRead more about गाव गाता गजाली - झी मराठीवरील नवी मालिका\nजाडूबाई जोरात - झी मराठीवरील नवी मालिका\nजाडूबाई जोरात ही विनोदी मालिका झी मराठी वर २४ जुलै पासून (सोमवार ते शुक्रवार, दुपारी १ वाजता) चालू होतेय.\nकिशोरी शहाणे आणि निर्मिती सावंत कलाकार आहेत.\nआधीचा धागा दोन मालिकांचा सोबत आहे म्हणून हा वेगळा काढलाय जेणेकरून वेगवेगळं चर्वितचर्वण (चांगलं/वाईट दोन्ही इथेच) करता येईल.\nRead more about जाडूबाई जोरात - झी मराठीवरील नवी मालिका\nझी मराठीवर जागो मोहन प्यारे आणि जाडूबाई जोरात या दोन मालिका सुरू होत आहेत. कलाकार जामोप्या - अतुल परचुरे , सुप्रिया पाठारे & शृती मराठे .. जाबाजो- निर्मिती सावंत @ किशोरी शहाणे ... सगळे भारी कलाकार आहेत आणि आपले आवडते.. दोन्ही वर चर्चा करूया इथे...\nRead more about जामोप्या आणि जाबाजो\n'गेम ऑफ थ्रोन्स' बद्दल खूप ऐकून होतो. त्याच्याशी तुलना करून भारतीय चित्रपटांन तुच्छ लेखणंही वाचलं, ऐकलं. हे सगळं इतकं झालं की आधी कंटाळा, मग वैताग आला. आणि मग असं वाटलं की, आता तर पाहतोच काय आहे तरी काय नक्की हा गेम. जवळजवळ इरेला पेटून सगळेच्या सगळे सीजन्स मिळवले. माझं इंग्रजी खूपच चांगलं असल्याने मला सबटायटल्ससुद्धा हवीच होती. तीही मिळवली आणि सगळं काही हाती आल्यावर पोटात भुकेचा गोळा उठलेला असताना ज्या पवित्र्यात आपण चारी ठाव वाढलेल्या पानासमोर बसतो, त्याच पवित्र्यात मी पीसीसमोर बसलो.\nझी वरील राखेचा नंतर कलर्सवर देखील \"चाहूल\" ही हॉरर मालिका आली..\nआणि आता झी युवा वर \"गर्ल्स हॉस्टेल\" ही नवीन हॉरर मालिका येत आहे..\nत्यासाठी हा नवीन धागा\nhttps://youtu.be/zpIwYArUMes या लिंक वर प्रोमो बघायला मिळेल.\nRead more about \"गर्ल्स हॉस्टेल\"\nबेहद - सोनी टीवी वरील मालिका\nसोनी टीवी वर रोज रात्री 9.00 वाजता बेहद ही मालिका लागते. खरं तर मालिका सुरू होऊन बरेच महिने झालेत.. पण सुरवातीपासून ही मालिका फार आवडतेय. मी एकही एपिसोड मिस करू शकत नाही.. रोज नवीन सस्पेन्स, वेगवान घडामोडी, सर्व कलाकारांचा मस्त अभिनय.. ह्या बाबी मस्त जमून आल्या आहेत.\nसर्वात बेस्ट म्हणजे माया. अभिनय, दिसणं, अटिटयूड.. मस्त कॅरी करतेय.. तिच्या साठी हा धागा..\nRead more about बेहद - सोनी टीवी वरील मालिका\nखुलता कळी खुलेना - 2 (कळ्या)\nपहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट पुर्ण झाल्या. आता इथे या चर्चा करुया.\nRead more about खुलता कळी खुलेना - 2 (कळ्या)\nकळेल ना गं, प्रिये तुला\nतू नाहीस जवळ माझ्या,\nपण तूझ्या आठवणी येतात भेटायला..\nशक्य नाही तुला मिळवण,\nमन तयार नाही स्वीकारायला..\nभास आहे वेडया मनाचा..\nआता जमिनीवर टाकलं आहे मला..\nमोडली आहेत स्वप्ने माझी,\nआता कशाची भीती नाही..\nभोग आता संपले माझे,\nदैव माझे माझ्या हाती..\nइच्छा आता एवढीच कि,\nकळावी माझी प्रित तुला..\nपरत नाही भेटणार हा वेड़ा,\nकळेल ना गं, प्रिये तूला..\nRead more about कळेल ना गं, प्रिये तुला\nलागिरं झालं जी... - झी मराठीवरील नवीन मालिका\nलागिरं झालं जी... ही नवी मालिका झी मराठीवर १ मे २०१७ पासून सोम - शनि पाहायला मिळेल. चर्चेकरता हा धागा. काय चांगलंय काय गंडलंय, काथ्याकूट इ... चला चालू व्हा\nRead more about लागिरं झालं जी... - झी मराठीवरील नवीन मालिका\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/975/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA", "date_download": "2018-11-17T09:34:37Z", "digest": "sha1:SGVM3CE7OB5L2CBM2VM2NEBLLH4O4EOG", "length": 9512, "nlines": 41, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nशिवसेना त्यांच्या मंत्र्याकडे असलेल्या एसटीतील संपकरी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभी राहणार का\nपगारवाढीसह अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ८ जूनच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. त्याचप्रमाणे एसटीचे दरही वाढवले आहेत. सत्तेत राहून सरकारवर सातत्याने टीका करणाऱ्या शिवसेनेला त्यांच्या मंत्र्याकडे असलेल्या विभागाने केलेली ही दरवाढ मान्य आहे का अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केलेल्या संपावेळी त्यांना साथ देणारी शिवसेना आणि उद्धव ठाकरे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठाम उभे राहतील का अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केलेल्या संपावेळी त्यांना साथ देणारी शिवसेना आणि उद्धव ठाकरे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने ठाम उभे राहतील का असा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.\nराज्यात एकूण १७ हजार एसटी असून दररोज ७० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. हा कुठल्याही अधिकृत संघटनेने पुकारलेला संप नसून कर्मचाऱ्यांनी तो उत्स्फुर्तपणे पुकारला आहे. भंडारा, सांगली, औरंगाबाद, मुंबई, पुणे येथे मध्यरात्रीपासून कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यात अनेक स्थानकांत बसेस उभ्या आहेत. राज्यातील अनेक भागात एसटी सेवा सुरळीत सुरु असली तरी काही संघटनांच्या दाव्यानुसार या संपाचे परिणाम मोठ्या प्रमाणावर झालेले दिसत आहेत.\nराज्यात सुरू असलेल्या एस. टी. कर्मचा-यांच्या संपाबाबत, कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांबाबत सरकारने तातडीने तोडगा काढला पाहिजे. तसेच अन्यायकारक दरवाढ मागे घेऊन जनतेला दिलासा दिला पाहिजे. एसटीच्या दरवाढीमुळे व कर्मचा-यांच्या संपामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहे. एकीकडे कर्मचा-यांना पगारवाढ दिल्याचे कारण पुढे करून तिकिटांची दरवाढ करायची, दुसरीकडे कर्मचाऱ्यांनाही समाधानकारक पगारवाढ द्यायची नाही. एस. टी. कर्मचारी आणि जनता या दोघांचीही फसवणूक कराण्याचा सरकारचा दुहेर डाव आहे, असे मत विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी मांडले.\nसरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे यंदाही शेतकऱ्यांची काळी दिवाळी –अजित पवार ...\nभाजप-शिवसेनेतील एकाही नेत्याला शेतकऱ्यांची जाण नसून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे यंदाही शेतकऱ्यांची दिवाळी काळी असेल, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अक्कलकोट येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्यात ते बोलत होते. राज्यातील व केंद्रातील भाजप सरकार जनतेच्या प्रश्नांवर पळ काढणारे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनता व शेतकऱ्यांबाबत संवेदना नाहीत, त्यांना जनतेच्या प्रश्नांबाबत काहीही देणेघ ...\nउदासिन सरकारवर 'राष्ट्रवादी'चे टीकास्त्र ...\nमराठा आरक्षणाबाबत उदासिन असणाऱ्या युती सरकारचा बुरखा फाडणारे लक्षवेधी मासिक ‘राष्ट्रवादी’ हे प्रसिद्ध झाले आहे. आपल्या मुखपत्रातील व्यंगचित्राच्या माध्यमातून मराठा मोर्चाची खिल्ली उडवणाऱ्या शिवसेनेवर यंदा राष्ट्रवादीच्या मासिकातून घणाघाती टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेचा वेध या मासिकातून घेण्यात आला आहे. सरकारने मोर्चांची दखल घ्यावी, तसेच मराठा आरक्षण देण्याची भूमिका घेऊन सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मात्र याचवेळी इ ...\nकाँग्रेस, शिवसेना, मनसेच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश ...\nमाण-खटाव येथील रासप नेते शेखर गोरे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, मनसे या प्रमुख पक्षातील असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी या कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीमध्ये स्वागत केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, गटनेते जयंत पाटील, आ. शशिकांत शिंदे, माजी मंत्री कमलकिशोर कदम, आ.जयदत्त श्रीरसागर, आ.हेमंत टकले, आ.जयंत जाधव, आ.प्रभाकर घार्गे, आ.संदिप बा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/international/prime-ministers-gulf-and-fifth-visit-west-asia-attention-all-palestine-visits/", "date_download": "2018-11-17T09:49:31Z", "digest": "sha1:ZFYOZ66UB4XA5DYKUVTSURSNIG33ICQN", "length": 33699, "nlines": 409, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Prime Minister'S Gulf And The Fifth Visit To West Asia, The Attention Of All To Palestine Visits | पंतप्रधानांचा आखाती देशांचा आणि पश्चिम आशियाचा पाचवा दौरा, पॅलेस्टाइन भेटीकडे सर्वांचे लक्ष | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nपंतप्रधानांचा आखाती देशांचा आणि पश्चिम आशियाचा पाचवा दौरा, पॅलेस्टाइन भेटीकडे सर्वांचे लक्ष\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ते १२ फेब्रुवारी या चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर निघाले आहेत. २०१५ पासून पश्चिम आशिया आणि आखाती देशांचा त्यांचा हा पाचवा दौरा आहे.\nठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम जॉर्डनमध्ये जातील. तेथे जॉर्डनचे राजे अब्दुल्ला (द्वितिय) यांची भेट घेऊन हेलिकॉप्टरने ते रामल्ला येथे जातील. शनिवार सकाळी ते यासर अराफात संग्रहालयाला भेट देतील. १०- ११ फेब्रुवारी या दिवसांमध्ये ते संयुक्त अरब अमिरातीला भेट देतील\nमुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ ते १२ फेब्रुवारी या चार दिवसांच्या परदेश दौऱ्यावर निघाले आहेत. २०१५ पासून पश्चिम आशिया आणि आखाती देशांचा त्यांचा हा पाचवा दौरा आहे. १० फेब्रुवारी रोजी ते पॅलेस्टाइन भेटीवर जात असून ते जॉर्डनमार्गे पॅलेस्टाइनमध्ये प्रवेश करतील. पॅलेस्टाइनला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान असतील.\n२०१४ नंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, भारताचे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इस्रायलभेटीनंतर पॅलेस्टाइनला भेट दिली होती. मात्र गेल्या वर्षी इस्रायलला दौऱ्यावर गेले असताना नरेंद्र मोदी यांनी पॅलेस्टाइनला जाणे टाळले होते. त्यामुळे त्य़ांच्यावर भारतातून आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन टीका झाली होती. मात्र आता पॅलेस्टाइनला जाण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे हा तणाव निवळेल अशी अपेक्षा आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट केवळ राजकीय नाही तर मानवतावादी दृष्टीकोनातून केलेला दौरा असेल असे मत काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. आरोग्य, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास अशा विविध विषयांवर पॅलेस्टाइनशी करार होण्याची शक्यता आहे. रामल्लामध्ये १०० खाटांचे रुग्णालय बांधण्याची घोषणाही पंतप्रधान करतील अशी शक्यता आहे. तसेच पॅलेस्टाइनमध्ये भारतातर्फे शाळा बांधण्याची घोषणा ते करतील. जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याच्या ठरावाला भारताने संयुक्त राष्ट्रात विरोध करुन याआधीच पॅलेस्टाइनबाबत आपली भूमिका कायम असल्याचे सिद्ध केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आल्यापासून भारत आणि इस्रायल यांचे संबंध झपाट्याने वाढत गेले यामुळे पॅलेस्टाइनवासीयांच्या मनामध्ये भारताबाबत साशंकता निर्माण होणे साहजिक होते. मात्र आता पंतप्रधानांच्या पॅलेस्टाइनभेटीमुळे ही साशंकता कमी होण्याची शक्यता आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथम जॉर्डनमध्ये जातील. तेथे जॉर्डनचे राजे अब्दुल्ला (द्वितिय) यांची भेट घेऊन हेलिकॉप्टरने ते रामल्ला येथे जातील. शनिवार सकाळी ते यासर अराफात संग्रहालयाला भेट देतील. १०- ११ फेब्रुवारी या दिवसांमध्ये ते संयुक्त अरब अमिरातीला भेट देतील आणि ११-१२ फेब्रुवारी या काळात ते ओमानला जातील. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी असताना पहिल्यांदाच ओमानला जात आहेत. ओमानचे सुलतान आणि इतर नेत्यांशी ते विविध विषयांवर चर्चा करतील.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदक्षिण कोरीयातील आंतरराष्ट्रीय संमेलनात वरूडच्या भूषण खोलेंनी केले भारताचे प्रतिनिधित्व\nमिशन 2019 साठी 'असा' असणार भाजपाचा मेगा प्लान\nहिंदी महासागरात वाढणार भारताचे बळ, सेशल्समध्ये उभारणार नाविक तळ\nना सुरक्षा, ना सूचना... वाजपेयींना पाहण्यासाठी मोदी गुपचूप एम्समध्ये गेले अन् सगळेच अवाक् झाले\nविकासाच्या नावाखाली 'अराजक', वाढत्या आत्महत्या प्रकरणांवरुन उद्धव ठाकरेंची मोदी-फडणवीस सरकारवर टीका\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, सोलापुरातून एकास अटक \nकिती दिवस, किती लांब\nCalifornia WildFire: कॅलिफोर्नियामधील वणव्यात अख्खे शहर भस्मसात\n कॉम्प्युटरचा गंध नसलेला मंत्री बनला सायबर सिक्युरिटी प्रमुख\nअॅपलचे फोन वापरू नका, अन्यथा...\nसंसदेत 35 खासदार भिडले; एकमेकांना लाथाबुक्क्यांनी हाणले...\nपासपोर्टवरील नाव बदलल्यावर काय कराल\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/maharashtra/inauguration-66th-vidarbha-sahitya-sammelan-inaugurated-chief-minister/", "date_download": "2018-11-17T09:50:41Z", "digest": "sha1:W2C3T5CVDPOPPLX2BWPPBBK3EZXFWUFW", "length": 23402, "nlines": 389, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८", "raw_content": "\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nवणी येथे 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन\nवणी येथील राम शेवाळकर परिसरात आयोजित 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.\nयावेळी मराठी मन हे संवेदनशील आहे. मराठी रसिक प्रत्येक संमेलनाला हजेरी लावत असतात कारण गाणे, नाटकात रमणारे हे मन आहे. संवेदनासाठी भुकेले असलेल्या या मनाने नेहमी साहित्य आणि संस्कृती जपली, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nऐतिहासिक आणि साहित्यप्रेमी नगरीत हे संमेलन होत आहे. हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nकार्यक्रमास उपस्थित असलेला जनसमुदाय.\n\"बहुगुणी वणी\" या विदर्भ साहित्य संमेलनाच्या स्मरणीकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.\nदेवेंद्र फडणवीस महाराष्ट्र सरकार मराठी\nनिसर्गसौंदर्यच नव्हे तर उत्तम फोटोग्राफीसाठीही प्रसिद्ध आहेत ही ठिकाणे\nकाका-पुतण्याची 'हिट' जोडी; कुठे भांडण, कुठे गोडी\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nGanesh Chaturthi 2018: 'गणपती घराघरात - गणपती मनामनात'\nराजकीय नेत्यांच्या घरी गणरायाचं आगमन\n'गोविंदा रे गोपाला, यशोदेचा नंदलाला'\nमहाराष्ट्राच्या डॉक्टरांचे 'केरळ हेल्थ मिशन' फत्ते ...\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Nager-smart-village-fund-issue/", "date_download": "2018-11-17T08:54:24Z", "digest": "sha1:G7JLH5TNSY37ZCC5UIAD5MDPSGCFXSMA", "length": 7207, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘स्मार्ट ग्राम’चा निधी पडून! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ‘स्मार्ट ग्राम’चा निधी पडून\n‘स्मार्ट ग्राम’चा निधी पडून\nजिल्ह्यातील 14 गावांची स्मार्ट ग्राम स्पर्धेत निवड करण्यात आली होती. या गावांना प्रत्येकी 10 लाखांचा निधी देण्यात आला. जिल्हा स्तरावर निवड झालेल्या दोन गावांसाठी 40 लाखाचा निधी देण्यात आला . निधी मिळाला मात्र हा निधी कोणत्या विकासकामांवर खर्च करायचा याबाबत राज्य सरकारकडून निर्देशच न मिळाल्याने तब्बल दीड कोटींचा निधी खितपत पडून आहे.\nजिल्ह्यातील 14 गावांचा स्मार्ट ग्राम म्हणून विकास करण्यात येणार आहेत. शासनाच्या स्मार्ट ग्राम योजनेंतर्गत जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधून प्रत्येकी 1 अशा 14 गावांची तालुकास्तरीय समितीने निवड केली. या 14 गावांना 1 कोटी 40 लाखांतून प्रत्येकी 10 लाखांचा निधी देण्यात आला. निवड झालेल्या गावाचा गौरव करण्यात आला होता. त्याचे प्रमाणपत्र पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.\nराज्यातील गावांचा शाश्वत विकास होण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. त्यात लोकसहभागातून उपलब्ध नैसर्गिक साधनांचा वापर करून पर्यावरणाचा समतोल राखणे, त्यातून समृद्ध ग्राम निर्माण करणे असे उपक्रम राबविण्यात येतात. त्या पर्यावरण संतुलित ग्राम योजनेत बदल करून शासनाने स्मार्ट ग्राम योजना सुरु केली आहे.या योजनेसाठी 5 हजार लोकसंख्येपेक्षा मोठ्या ग्रामपंचायती, शहरालगत असणार्‍या ग्रामपंचायती, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, आदिवासी/ पेसा ग्रामपंचायती व उर्वरित ग्रामपंचायती अशी विभागणी करून ग्रामपंचायतींना त्यांच्या क्षमतेनुसार गुणांकन करण्यात आले. त्यामध्ये स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर, असे गुणांकन झाले.\nजिल्ह्यातील 773 ग्रामपंचायतींनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. त्यातून 14 ग्रामपंचायतींची निवड झाली .गेल्या 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांनी या ग्रामपंचायतींना पुरस्काराच्या रकमेचे धनादेश दिले. याला चार महिने उलटले तरीही खर्चाचे निर्देश आलेले नाहीत. त्यामुळे प्राप्त निधी कसा खर्च करायच्या याच्या विवंचनेत ग्रामपंचायती आहेत.\nतिहेरी तलाक विधेयकास सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा\nअवैध धंद्यांमुळे वाढले टोळीयुद्ध\nलक्ष्य २०१८ अन् इच्छुकांची जत्रा\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Schools-appear-to-earn-millions-of-crores-annually-/", "date_download": "2018-11-17T08:42:27Z", "digest": "sha1:KAUSBQMQNBVONTMBNNT6GO7TU5B6CSBS", "length": 5984, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वह्या-पुस्तकांच्या सक्‍तीतून इंग्रजी शाळा मालामाल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › वह्या-पुस्तकांच्या सक्‍तीतून इंग्रजी शाळा मालामाल\nवह्या-पुस्तकांच्या सक्‍तीतून इंग्रजी शाळा मालामाल\nऔरंगाबाद : भाग्यश्री जगताप\nपूर्वी विद्यार्थ्याना दर्जेदार शिक्षण देऊन सीबीएसई, आयसीएसई पॅर्टनच्या शाळा भरमसाट फीसच्या माध्यमातून पैसे कमवायचा. आता मात्र, भरमसाठ फीसबरोबरच विद्यार्थ्यांच्या वह्या-पुस्तके, गणवेशात कमिशन हाणत भरमसाट दलाली खाण्याचा धंदाच अनेक शाळांनी सुरू केला आहे. अमूक दुकानांमधूनच अमूक प्रकाशनाची पुस्तके, तमूक कंपनीच्या वह्या, रंग, पेन्सिल, कव्हर घेण्याची सक्‍ती हा या दलालीचाच एक भाग आहे. वह्या-पुस्तकांच्या बिलात 20 ते 40 टक्के कमिशनवर डल्ला मारत अशा शाळा दरवर्षी लाखो-करोडो रुपये कमवत असल्याचे दिसून येत आहे.\nएप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सीबीएसई, आयसीएसई पॅटर्नच्या शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले. वह्या-पुस्तके खरेदी करण्यासाठी दुकानांत पालक व विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. दुकानात गेल्यावर दुकानदार पहिला प्रश्‍न कोणत्या वर्गाची पुस्तके असे विचारण्याऐवजी कोणत्या शाळेची पुस्तके असा प्रश्‍न विचारतो. त्यानंतर कोणत्या वर्गाची असा प्रश्‍न केला जातो. त्यासाठी प्रत्येक पालकाकडे पाल्याच्या शाळेतून दिलेल्या याद्या आहेत. त्या यादीत वह्या-पुस्तकांची यादी व आकडेवारीचा समावेश आहे. शिवाय कोणत्या प्रकाशनाची पुस्तके द्यायची ही बाब देण्यात आली आहे. यादीप्रमाणे वह्या-पुस्तकांचा बंच, तसेच ठरलेले बिल तयार आहे.\nयामागील सर्व व्यवहाराची शहानिशा केल्यावर समोर आले की, ठराविक सीबीएसई व इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी विशिष्ट दुकानदारांकडूनच पुस्तके घेण्याची सक्‍ती पालकांना केली आहे. दुकानदारांकडून आमच्या शाळेतील 500 ते 600 विद्यार्थ्यांची पुस्तके पालक तुमच्याकडून खरेदी करतील, असे करार करून घेतले आहेत.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Motor-vehicle-thefts-thieves-and-steals-and-robbery-Action/", "date_download": "2018-11-17T08:52:07Z", "digest": "sha1:B2WFFAXOB6E56REBDMISISEY7RDUN4DP", "length": 6495, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वाहनचोरी, सोनसाखळी, दरोडा कक्ष गुंडाळले! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › वाहनचोरी, सोनसाखळी, दरोडा कक्ष गुंडाळले\nवाहनचोरी, सोनसाखळी, दरोडा कक्ष गुंडाळले\nमुंबई : अवधूत खराडे\nसमाजसेवा शाखेतील तब्बल 17 अमंलदारांच्या तडकाफडकी बदली आदेश काढून दणका दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या प्रमुखांनी मोटार वाहन चोरी, सोनसाखळी चोरी आणि जबरी चोरी व दरोडा विरोधी कक्षांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. हे तिन्ही स्वतंत्र कक्ष बंद करण्यात आले असून या कक्षाच्या कारभार्‍यांना मालमत्ता कक्षात हलवण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळाली आहे. हा बदल करताना मालमत्ता कक्षातील एका अधिकार्‍यासह तीन अंमलदारांची तडकाफडकी बदलीचे आदेश काढण्यात आल्याने गुन्हेशाखेत खळबळ उडाली आहे.\nगुन्हे शाखेमध्ये विशेष कक्षांची आवश्यकता काय अशा गेल्या वर्षभरापासून सुरु असलेल्या विचारातून हे कक्ष बंद करण्याचा प्रस्ताव तयार करुन तो पोलीस आयुक्तांना पाठविण्यात आला होता. याचे वृत्त दै. पुढारीने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर थंडावलेली ही कारवाई समाजसेवा शाखेचे पंख छाटून चर्चेत आली होती. समाजसेवा शाखेवर कारवाई करुन महिना होत नाही तोच, गुन्हे शाखेच्या अर्तंगत येणार्‍या मोटार वाहन चोरी कक्ष, सोनसाखळी चोरी कक्ष आणि जबरी चोरी व दरोडा कक्षांवर कारवाई करण्यात आली आहे.\nगुन्हे उकलींचा आकडा घटला, तसेच स्थानिक स्तरावर गुन्हे शाखेचे 12 कक्ष कार्यरत असून ते सुद्धा या गुन्ह्यांची उकल करु शकतात. अशा निकषांवर हे स्वतंत्र कक्ष बंद करुन या अधिकारी अंमदरांना मालमत्ता शाखेत सामावून घेत, या शाखेच्या अर्तंगर्त गुन्ह्यांचा तपास करण्याचे आदेश काढण्यात आलेअसल्याची माहिती मिळते. तिन्ही कक्षांवर कारवाई करण्यात आली असताना याचा फटका मालमत्ता कक्षात कार्यरत असलेल्या एका अधिकार्‍यासह तीन अंमलदारांना बसला असून त्यांच्याही तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.\nगुन्हे शाखेमध्ये करण्यात आलेल्या या बदलांनतर कार्यरत असलेल्या 12 कक्षांमधील अधिकारी आणि अंमलदारांमध्ये खळबळ उडाली असून आपल्यावरही कारवाई होणार का अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Shankar-Gaikwad-killed-by-property-dispute/", "date_download": "2018-11-17T08:55:41Z", "digest": "sha1:7G574TQ3HF5XESPUKK2FTLZPF5S32FBW", "length": 8849, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शंकर गायकवाड यांची हत्या प्रॉपर्टीच्या वादातून ? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शंकर गायकवाड यांची हत्या प्रॉपर्टीच्या वादातून \nशंकर गायकवाड यांची हत्या प्रॉपर्टीच्या वादातून \nकल्याण पूर्वेकडील तिसगाव परिसरातील शंकर गायकवाड यांच्या हत्येचे गूढ वाढत चालले आहे. गायकवाड यांचा मृतदेह सापडल्यानंतर खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेली पत्नी आशा हिने चॅटींगच्या वादातून पतीची हत्या केल्याची माहिती दिली. मात्र, शंकर यांचा भाऊ किशोर गायकवाड यांनी भावाचा काटा त्याच्या नावे असलेली प्रॉपर्टी हडपण्यासाठी भावजयीने काढल्याचा आरोप केला आहे.\nतिसगाव येथील श्री सद‍्गुरू कृपा इमारतीत राहणारे शंकर गायकवाड (44) 18 मे रोजी रात्री सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील काळूबाई, मांढरदेवी येथे देवदर्शनासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडले. मात्र, नंतर ते बेपत्ता झाले. पत्नी आशा हिने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात 21 मे रोजी तक्रार दाखल केली. अशातच शंकर गायकवाड यांचा भाऊ किशोर गायकवाड यांनी पोलीस आयुक्‍त परमबीर सिंग यांचे लेखी तक्रारीद्वारे लक्ष वेधले. पोलिसांनी चौकशीसाठी बेपत्ता शंकर यांची पत्नी आशा हिला ताब्यात घेतल्यानंतर तिने गायकवाड यांची हत्या केल्याचे कबूल केले. त्यानंतर पोलिसांनी आशा व हिमांशू या दोघांना अटक केली. या प्रकरणातील राज सिंग, प्रीतम, जगन कोरी, राहुल म्हात्रे हे मारेकरी फरारी आहेत.\nकिशोर गायकवाड यांनी केलेल्या तक्रारीत हत्या प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याचे म्हटले आहे. उसाटणे येथील मिळकत एका बड्या बिल्डरला विकली. त्या मोबदल्यात काही रक्‍कम व एक फ्लॅट मिळाला. मात्र, तो शंकरच्या ऐवजी पत्नी आशा हिने स्वतःच्या नावावर केला. त्यानंतर तिसगाव येथील मिळकत भावाला न सांगता तिने अन्य एकाला देण्याची तयारी केली होती.\nसीसीटीव्हीच्या वायर्सही तोडल्या होत्या...\nप्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी आशा परस्पर जात असल्याने शंकर व तिच्यात खटके उडत असे. शंकर बेपत्ता झाल्याची तक्रार 21 तारखेला पोलीस ठाण्यात करण्यात आली, मात्र त्याबाबत आम्हाला कळवण्यात न आल्याने हा प्रकारच मुळात संशयास्पद वाटला. भाऊ गायब होण्याच्या तीन दिवस आधी 7001 क्रमांक असलेल्या रिक्षावाल्याने मुक्‍काम ठोकला होता. त्यातच भावाच्या घरातील सर्व सीसीटीव्ही कनेक्शन्सच्या वायर्स तोडून टाकल्याचे समजले. शिवाय भावाच्या नावाने असलेल्या बँक खात्यातून लाखो रुपयांची रक्‍कमही काढली आहे. त्यामुळे कॉल डिटेल्स, बँक खात्यांच्या व्यवहाराची देखील सखोल चौकशी करण्यासाठी हे प्रकरण क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात यावे, अशीही मागणीही किशोर गायकवाड यांनी केली आहे.\n18 तारखेला काय घडले\nशंकर यांना गुंगीचे औषध पाजून एका रिक्षात कोंबले व बदलापूरच्या पुढे रेल्वेपटरी लगत निळ्या शेडच्या परिसरात नेले. तेथे रिक्षातून उतरवून स्टम्पने मारहाण केली. तसेच चाकूने गळ्यावर सपासप वार करून शंकरची हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह लपवून ठेवल्याचे तपासात उघड झाले. या घटनाक्रमानंतर सरकारी पक्षातर्फे फौजदार स्वप्नील केदार यांनी तक्रार दाखल केली. या प्रकरणी लेखी तक्रार केली तक्रार करुनही जबाब नोंदवून तक्रार दाखल का केली नाही, असा सवाल किशोर गायकवाड यांनी केला आहे.\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फार्म्युला...\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/kalyan-girls-sold-issue-in-kalyan/", "date_download": "2018-11-17T08:45:43Z", "digest": "sha1:HFF2K5SZPYMCOGDSPDUCI3SIUZVLGVYN", "length": 6020, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कल्याणच्या तरुणीला राजस्थानात विकले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणच्या तरुणीला राजस्थानात विकले\nकल्याणच्या तरुणीला राजस्थानात विकले\nमोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या महिलेस तिच्या मुलीला रोजगाराचे आमिष दाखवत कल्याणमधून राजस्थानला नेले. त्याठिकाणी या महिलेच्या नकळत तिच्या मुलीला तब्बल दीड लाखांना विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, यानुसार पोलिसांनी माला शर्मा, तिचा पती विष्णू शर्मा, मनोहर शर्मा व रामेश्वर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nसदर पीडित महिला ही मुळची जालना येथील रहिवासी असून ती कल्याणमध्ये मोलमजुरीची कामे करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. गतवर्षी या पीडित महिलेच्या ओळखीतले माला शर्मा, विष्णू शर्मा, मनोहर शर्मा या तीन जणांनी तिला व तिच्या मुलीला रोजगार मिळवून देतो असे आमिष दाखवत राजस्थान येथील प्रतापगड बरोटा येथे नेले. या ठिकाणी मुलीला काम लागल्याचे सांगत महिलेला पुन्हा कल्याणला जाण्यास सांगितले. त्यामुळे ही महिला पुन्हा कल्याणला परतली.\nमहिनाभराचा कालावधी उलटूनही मुलगी न परतल्याने तिने या तिघांकडे विचारणा केली. मात्र त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर तिने दोन-तीनदा राजस्थान गाठत या तिघांना मुलीला परत पाठवा, अशी विनवणी केली. याच दरम्यान या तिघांनी रामेश्वर नावाच्या व्यक्तीला आपल्या मुलीला तब्बल दीड लाखांना विकले असून, तिला डांबून ठेवल्याची माहिती मिळाल्याने या महिलेला धक्काच बसला. त्यानंतर वारंवार विनंती करूनही मुलगी परत न मिळाल्याने अखेर हताश झालेल्या महिलेने गुरुवारी उशिराने याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार पोलिसांनी माला शर्मा, पती विष्णू शर्मा, मनोहर शर्मा व रामेश्वर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Maha-Abhiyan-the-e-waste-compilation-of-the-Municipal-Corporation/", "date_download": "2018-11-17T09:31:42Z", "digest": "sha1:VWZNGCFPVIDOHHPNVTEMKNYCZLGAEEHT", "length": 7164, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महानगरपालिका राबविणार ‘ई-वेस्ट’ संकलन महाअभियान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › महानगरपालिका राबविणार ‘ई-वेस्ट’ संकलन महाअभियान\nमहानगरपालिका राबविणार ‘ई-वेस्ट’ संकलन महाअभियान\nपिंपरी-चिंचवड शहरात ‘ई-वेस्ट’ची (इलेक्ट्रॉनिक्स कचरा) वाढती समस्या व त्याचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात ‘ई-वेस्ट संकलन’ महाअभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान 17 डिसेंबरला शहरातील विविध 14 ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत राबविण्यात येणार आहे.\nमहापालिकेकडून ‘ई-वेस्ट’ गोळा करण्याकडे दुर्लक्ष केले जात असून, त्याचे घातक परिणाम शहराच्या आरोग्यावर होत आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धन समितीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत दोन बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये हे अभियान राबविण्याचे ठरविण्यात आले. भोसरी येथील ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयात गुरुवारी (दि.23) बैठक झाली. या वेळी क्षेत्रीय कार्यालय समिती अध्यक्षा भीमा फुगे, विकास पाटील, पुरुषोत्तम पिंपळे, प्रभाकर मेरूकर, मनपा आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, कमिन्स इंडिया कंपनीचे अधिकारी संपत खैरे, नितीन साबळे, रणजित भगत, विकास आंबले; तसेच हाऊसिंग सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.\n‘ई-वेस्ट’ संकलन महाअभियानाबाबत सविस्तर माहिती व महाअभियानाचे स्वरूप स्पष्ट करताना पाटील यांनी ‘ई-वेस्ट’चे मानवी आरोग्यावर होणार्‍या परिणामाची माहिती दिली. शहरात साठून राहिलेले ‘ई-वेस्ट’ भंगार साहित्य खरेदी करणारे हातगाडीवाले यांना न देता ते शास्त्रीय पद्धतीने विघटन करणार्‍या यंत्रणांना दिले जावे, याबाबत जनजागरण करावे.\n‘ई-वेस्ट’ संकलनासाठी शहरात 200 केंद्रे\nया अभियानांतर्गत शहरात एकूण 200 ‘ई-वेस्ट’ संकलन केंद्रे पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून उभारली जाणार आहेत. या सर्व केंद्रांवर महाविद्यालयीन विद्यार्थी मदत व जागृती करण्यासाठी नेमण्यात येणार आहेत. ज्या हाऊसिंग सोसायटी आणि वसाहतींकडून 100 किलोपेक्षा अधिक ‘ई-वेस्ट’ देण्यात येईल, अशा वसाहतींचा समितीकडून विशेष सन्मान करण्यात येणार आहे.\nराज ठाकरे यांचे एक मत कमी झाले : नाना\nखासगी जमिनीवर वृक्षारोपण करणाऱ्या अधिकाऱ्याला नोटीस\nपुणे :गुटखा गोदामावर पोलिसांचा छापा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक अवतरले कमांडोच्या वेशात\n‘स्वाइन फ्लू’ची पुण्यातून एक्झिट\nदहावी -बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pimpri-Mobile-ambulance-issue-in-Pimpri/", "date_download": "2018-11-17T08:58:33Z", "digest": "sha1:7IH2AP7JYHEOWD5QJQNIGRIZ7SWNAATW", "length": 7050, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आता अवघ्या दोन तासांत क्षयरोग निदान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आता अवघ्या दोन तासांत क्षयरोग निदान\nआता अवघ्या दोन तासांत क्षयरोग निदान\nकेंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्याला क्षयरुग्णांसाठी दोन अद्ययावत फिरत्या रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. त्यापैकी एक रुग्णवाहिका नवी सांगवी येथील उरो रुग्णालयासाठी दिली आहे. या रुग्णवाहिका आदिवासी व दुर्गम भागात फिरून क्षयरुग्णांची तपासणी करणार असून, अवघ्या दोन तासांत त्याचा अहवाल देणार आहेत. केंद्र शासनाच्या वतीने सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. देश क्षयरोगापासून मुक्‍त करण्याचे केंद्र शासनाचे स्वप्न आहे. त्याअंतर्गत दोन अद्ययावत फिरत्या रुग्णवाहिका महाराष्ट्र राज्य सरकारला देण्यात आल्या आहेत.\nयांपैकी एक नागपूर व दुसरी पुणे जिल्ह्यातील नवी सांगवी येथील उरो रुग्णालयाला देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेमध्ये असणारे डॉक्टर शहरांसह खेड्यात फिरून रुग्णांचा शोध घेऊन उपचार करणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत क्षयरोग रुग्णांना खरोखरच क्षयरोग झाला आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे अवघ्या दोन तासांत रिपोर्टनुसार क्षयरोगाचे निदान होणार आहे. ही कार्यप्रणाली अद्ययावत असून, या फिरत्या रुग्णवाहिकेचा उपयोग ग्रामीण भागातील वस्त्या, आदिवासी वस्त्या; तसेच डॉगर वस्त्यांमध्ये राहणार्‍या रुग्णांसाठी सुरू करण्यात आला आहे.\nनवी सांगवी येथील उरो रुग्णालयात पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली व इतर जिल्ह्यांतील रुग्णही उपचाराठी येत आहेत. राज्यभरात क्षयरुग्णांची तपासणी करण्यासाठी दोन सेंटर सुरू करण्यात आली आहे. नागपूर व पुणे जिल्ह्यातील उरो रुग्णालय या ठिकाणी ही दोन सेंटर आहेत. उरो रुग्णालयात दिवसाकाठी 25 रुग्णांची तपासणी होत आहे. या ठिकाणी रोज 12 रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.\nरुग्णालयात अनेकांना उपचार घेण्यासाठी येणे शक्य होत नाही. त्यामुळे सध्या रुग्णालयाच्या वतीने या फिरत्या रुग्णवाहिकेद्वारे क्षयरुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. आदिवासी भागात व महाराष्ट्रातील अर्ध्या जिल्ह्यातील रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. सध्या या रुग्णवाहिकेचा ताबा उरो रुग्णालयातीलच एसटीडीसी (स्टेट ट्रेनिंग अ‍ॅण्ड डायग्नोस्टीक सेंटर)कडे देण्यात आला आहे. त्यामुळे क्षयरुग्णांना याचा फायदा होणार आहे.\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फार्म्युला...\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-lover-daughter-murdered/", "date_download": "2018-11-17T09:23:32Z", "digest": "sha1:66ARXLHBMMJXBCQZ6G5UGDYGOHBZSL53", "length": 6068, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगलीत प्रेयसीच्या मुलीचा खून; प्रियकराला चार दिवस कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगलीत प्रेयसीच्या मुलीचा खून; प्रियकराला चार दिवस कोठडी\nसांगलीत प्रेयसीच्या मुलीचा खून; प्रियकराला चार दिवस कोठडी\nअनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या प्रेयसीच्या पाच वर्षीय बालिकेला केलेल्या बेदम मारहाणीत तिचा मृत्यू झाला. याप्रकऱणी सोन्या ऊर्फ सोहम भोसले याला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.\nयाप्रकरणी मृत मुलीचे वडील संदीप काकडे याने फिर्याद दिली आहे. संदीपचा पत्नीशी वाद झाल्याने काही महिन्यांपासून ते विभक्त रहातात. त्याची पत्नी चारही मुलींसोबत पाटणे प्लॉट परिसरात रहाते. यातील संशयित सोन्या भोसले आचारी काम करतो. त्याची व संदीपच्या पत्नीची ओळख झाली होती. त्यातून त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले होते.\nसोमवारी (दि. 18) रात्री नऊच्या सुमारास सोन्या तिच्या घरी गेला होता. त्यावेळी संदीपची पत्नी पैसे आणण्यासाठी भावाकडे गेली होती. त्यावेळी तिच्या चारही मुली आणि सोन्याच घरात होते. पूर्वा झोपत नसल्याने त्याने तिला उठविले. तिला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर ती झोपी गेली. त्यानंतर काहीवेळाने ती बेशुद्ध पडली. नंतर शेजार्‍यांच्या मदतीने तिला सिव्हील हॉस्पीटलला नेले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला होता.\nरात्री उशिरा उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला. उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतर शहर पोलिसांना पूर्वाच्या मृत्यूबाबत शंका निर्माण झाली. अहवालानुसार तिच्या पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला गती देऊन संशयित सोन्या भोसलेला ताब्यात घेऊन अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दि. 26 पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/drown-mother-and-daughter-in-varavde/", "date_download": "2018-11-17T08:45:46Z", "digest": "sha1:EQCPOXXBSG7CIIGRQS7NE3SHZMUZSIA7", "length": 5063, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › वरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू\nवरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू\nमाढा तालुक्यातील वरवडे येथील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. या दोघी मंगळवारपासून बेपत्ता होत्या. राणी सोमनाथ गायकवाड (वय 26) व त्यांची लहान मुलगी पिऊ सोमनाथ गायकवाड (2) अशी विहिरीत बुडून मृत झालेल्या माय-लेकीची नावे आहेत.\nवरवडे येथील राणी सोमनाथ गायकवाड व त्यांची लहान मुलगी पिऊ सोमनाथ गायकवाड या माय-लेकी मंगळवारी दुपारी साडेचार वाजल्यापासून बेपत्ता होत्या. त्यांची शोधाशोध सुरू होती.\nदरम्यान, बुधवारी सकाळी या दोघींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. विहिरीतील पाणी उपसून त्यांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला. मृत्यूचे कारण अस्पष्टमाय-लेकीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून आत्महत्या की घातपात याविषयी तर्कवितर्क करण्यात येत आहेत. टेंभुर्णी पोलिस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.\nताडसौंदणे दुहेरी खूनप्रकरण; आरोपींना 4 पर्यंत कोठडी\nसोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना कार्यमुक्त करा\nगुटखा सापडल्यास होणार पानशॉप सील\nशहीद गोसावी स्मारकाचे लोकार्पण\nवरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू\nअपहरण व विनयभंगप्रकरणी तरुणास चार दिवसांची कोठडी\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/10377", "date_download": "2018-11-17T09:39:07Z", "digest": "sha1:YK5U2XPJAJQRN5LZOGXOLDIONHQ4BVNU", "length": 6432, "nlines": 93, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ड्रीम नेवासा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /चंपक यांचे रंगीबेरंगी पान /ड्रीम नेवासा\nऑर्कुट कम्युनिटी: ड्रीम नेवासा\nकुबेराची राजधानी असलेली निधी निवास ही पुरातन नगरी पुढे १३ व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली. याच पवित्र भुमीत, मायबोली ने अमृतातेही पैजा जिंकल्या नेवासा नगरी मराठी साहित्याच्या अन वारकरी व संत संप्रदायाच्या मनात एक वेगळॆ स्थान मिळवुन आहे.\nपण ही नगरी काळाच्या ऒघात विकासाच्या बाबतीत फ़ार मागे पडली. समकालीन अन नंतर स्थापण झालेल्या शहरांपे़क्शा बकाल अन भेसुर असे रुप घेउण आज नेवासा शहर अन तालुक्याची अवस्था (कुसुमाग्रजांनी मराठी राजभाषेचे वर्णन केल्याप्रमाणे, मंत्रालयाच्या दारात कटोरे घेउन उभे असलेल्या) भिकारणी प्रमाणे झालेली आहे.\nप्रवरामाई च्या कुशीत निद्रीस्त असलेल्या ह्या नगरीला पुन्हा एक स्वप्न दाखवायचे आहे.......\nनेवासा नगरीला तिचे गत वैभव पुन्हा प्राप्त करुण देण्याची मनात जिद्द अन मनगटात जोर असणा-या सर्वांसाठी ही मांदिआळी..........\nचंपक यांचे रंगीबेरंगी पान\nआताच्या तरुण पिढीने सर्वांनी जिद्द ठेवली तर शिर्डी ,शिगणापुर ,नंतर नेवासा .............असेल.\nनेवासानगरी काळाच्या ऒघात विकासाच्या बाबतीत फ़ार मागे पडली होती पण आता त्यामध्ये सुधारणा होत आहे.दोन वर्षा पुर्वी शासनाने ५ कोटी रु. मंजुर केले होते ते ज्ञानेश्वर मंदिर सुधारणेसाठी पण आजुनपर्यत ते कुणाच्या खिशात आहे ते समजले नाही.नेवासासारख्या पावन भुमीत ज्ञानेश्वारानी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला ती भुमी\nपावनमय बनवने हे सत्येवर असणार्‍या नेते मंड्ळीच्या हातात आहे.:अओ:\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://emovoir.blogspot.com/2017/09/blog-post.html?utm_source=feedburner&utm_medium=feed&utm_campaign=Feed%3A+blogspot%2Femovoir+%28My+World...%29", "date_download": "2018-11-17T09:41:47Z", "digest": "sha1:LE5OKBJBHK6CPKKRBYWHULNLMLLMSNSO", "length": 5505, "nlines": 58, "source_domain": "emovoir.blogspot.com", "title": "आयुष्य खुप सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया़...: अशी पाखरे येती...", "raw_content": "आयुष्य खुप सुंदर आहे त्याला अजुन सुंदर बनवुया़...\n२०१३-१४ ची गोष्ट... \"आई, मी ईथेच राहु का शिकायला.. मामाअाजी एकटीच असेल आजपासून \".. निषाद ताईला म्हणाला...५ वर्षाचे पोर ते... पण किती विचार.. सकाळीच दादा पुण्यासाठी निघाला होता..मी सुद्धा संध्याकाळी निघणार होतो... ४-५ दिवस भरुन असणारं घर आज भकास होणार होतं...\nदादा २००४ पासुन पुण्यात आहे..मी इंग्लंड नंतर सिंगापुर ला आलो.. ताई नाशिक मग संगमनेर... आई मात्र बॅंकेमुळे नांदेडला होती.. सणासाठी आम्ही सर्व नांदेडला यायचो.. गेले काही वर्ष असेच चालु होते..\nफक्त ४-५ दिवस गोतावळा घरी जमलेला.. नुसती किलकिल.. मामा मावशीची मुले सुद्धा आलेली... खाण्यापिण्याची चंगळच.. आज हे तर उद्या ते... आईला स्वयंपाक करताना सुद्धा रोज एकाची फर्माईश..आईला सुद्धा सगळ्यांची हौस पुरवताना आनंद होतो.. कितीही थकलेली असली कितीही त्रास होत असला तरीही ति नाही कधी म्हणत नाही..\nआज मात्र घर रिकामे होणार होतं.. मुलं मोठी झाली असुन सुद्धा आजही घरातून निघताना आईच्या डोळ्यात खळ्ळकन पाणी येत... आणि ते बघुन माझा जीव तुटतो.. तरी राहुल आईसोबत असल्याने थोड बरं वाटतं...\nसणासुदीचे दिवस म्हणजे किती मस्त मजेचे ना..शाळांना सुट्टी म्हणून बच्चे कंपनी खुश ... आॅफिस मधे रजा टाकुन मोठे सुद्धा आपापल्या गावी निघालेले... ४-५ दिवस ना अभ्यासाचे tension ना कामाचे... परिवारासह आणि मित्र आप्तेष्टांसह time spend करायला मजाच येते..\nसगळे जन एकत्र आले की मस्त गप्पा गोष्टी.. उशिरा पर्यंत जागणे.. छोट्यांचे लाड पुरवणे.. खूप सारे स्पेशल मोमेंट्स साजरे होतात.. खूप काही आठवणी आपल्या मनात घर करतात.. त्या सर्व आठवणी आपण नंतर आठवून आठवून खुश होत असतो..ही पोस्ट लिहीण्याचे कारण म्हणजे सकाळी रेडीओवर गाणे लागले होते..\nअशी पाखरे येती,आणि स्मृती ठेवुनी जाती...\nतुम्ही सुद्धा सर्व सण परिवारासह आणि मित्र आप्तेष्टांसह साजरे करा.. सदा हसत खेळत आनंदी व एकत्र राहा...\nहीच प्रार्थना करुन हा लेख संपवतो...\nहसा खेळा मस्त जगा...\nआयुष्य सुंदर आहे व त्याला अजुन सुंदर बनवा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.maaybolimarathi.com/category/%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T09:04:10Z", "digest": "sha1:SB4V2J4IAWYXT23NOGMNUKJQ7ACJPDY7", "length": 12180, "nlines": 101, "source_domain": "www.maaybolimarathi.com", "title": "गप्पाटप्पा – मायबोली मराठी", "raw_content": "\nगुपचूप येऊन बोअर पाडणारे लोकं कोण, नाशिक ते नागपूरपर्यंतचे शेतकरी धास्तावले..\nनाशिकपासून ते नागपूरपर्यंत सुरू असलेल्या बोअरवेल मशीनच्या खडखडाटानं महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांची अक्षरश: झोप उडवलीय. कसलीही पूर्वकल्पना न देता अचानकपणे काही लोक शेतात येतात.. महाराष्ट्रातला शेतकरी सध्या एका वेगळ्याच भीतीच्या …\nम्हणून भागवतांचं fb, टि्वटरवर अकाउंट नाही\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांचं फेसबुक, टि्वटरवर अकाउंट नाही आणि भविष्यातही कधी ते अकाउंट उघडणार नाहीत. कारण फेसबुक, टि्वटर प्रोफाइल तुम्हाला अहंकारी आणि आत्मकेंद्री बनवते, असं भागवतांना …\nट्विटरवर सर्वाधिक ‘फेक फॉलोअर्स’ असलेले नेते म्हणजे नरेंद्र मोदी\nट्विटरवर सर्वाधिक ‘फेक फॉलोअर्स’ असलेले नेते म्हणजे नरेंद्र मोदी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचेही फेक फॉलोअर्स पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवर सुमारे ६० टक्के फेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे जगातील …\nरक्ताचा रंग लाल का असतो\nमानवी रक्त ज्या पेशींपासून बनलेले असते, त्या पेशी लाल रंगाच्या असल्यामुळे मानवी किंवा इतर प्राण्यांच्या (माशांच्या काही जाती सोडून) रक्ताचा रंग लाल असतो. या पेशींना लाल रक्त पेशी (Red Blood …\nमाल्या आणि मोदी (ललित आणि आजचा नीरव मोदी) जेव्हा सहज देश सोडुन पळुन जातात मात्र एखादाच डिएसके लोकांना फेस करायचं धैर्य दाखवतो आणि ते प्रामाणिक असल्याची लोकांची आशा टिकुन राहते. …\nपवार साहेबांच्या प्रकट मुलाखतीमधील काही निवडक प्रश्न आणि त्यांची मार्मिक उत्तरे – ग्रेट पवार साहेब\nमी कधीही भाषणासाठी जितका घाबरलो नाही, तितकी आज मला भीती वाटत आहे, असे राज ठाकरे यांनी बोलून या मुलाखतीला सुरूवात केली. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांचं यावेळी सत्कार करण्यात आला. …\nअग्रलेख / अर्थ वृत्त / करिअर / गप्पाटप्पा / लाइफस्टाइल\nएका विख्यात आयटी कंपनीतील नोकरी सोडून ही ३८ वर्षांची महिला नऊवार नेसून बंगळुरू येथे `पूर्णब्रह्म’ नावाचे मराठमोळे शुद्ध शाकाहारी उपहारगृह चालवत आहे.\nही कथा ‘अन्नपूर्णा जयंती’ची नाही, तर `जयंती’ नावाच्या अन्नपूर्णेची आहे जयंती कठाळे ही ३८ वर्षांची महिला नऊवार नेसून बंगळुरू येथे `पूर्णब्रह्म’ नावाचे मराठमोळे शुद्ध शाकाहारी उपहारगृह चालवत आहे. `पिझ्झा’, `बर्गर’ …\nएकाच छताखाली कबड्डीची 6, खो-खोची 5 मैदाने चिपळूण डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्टच्या एस. व्ही. जे. सी. टी. स्पोर्टस् ऍकॅडमीतर्पे 18 एकरमधील भव्य क्रीडा संकुलात कबड्डी आणि खो-खोचे …\n12 वी मधे शिकणाऱ्या एका ” ढ ” विद्यार्थ्याचे आपल्या वडीलास पत्र\nप्रति . व. प्रिय पप्पास साष्टांग नमस्कार पप्पा पत्र लिहायला घेतले परंतू नेमकी कुठून सुरवात करावी तेच कळत नाही . हिंमत करतो आणि पत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो . …\nजिओनंतर आता ही कंपनी देणार मोफत फोन\nरिलायन्स जिओने काही महिन्यांपूर्वी आपला फिचरफोन जवळपास मोफत देऊन मोबाईल क्षेत्रात धुमाकूळ घातला होता. या फोनसाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केली होती. त्यामुळे कंपनीला नोंदणी बंद करावी लागली होती. आता …\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\nRBI ने तुम्हाला दिलेले “हे” अधिकार तुमच्या बँकेने तुम्हाला सांगितले का..\n25 गाय चा स्वयंचालित गोठा सरकार च्या सब्सिडी सहित बैंक लोन सहित बनवून मिळेल.\nकसे मिळेल १० लाख रु कर्ज पहा., आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना.\nsildenafil viagra - प्रेमाची शप्पथ आहे तुला : शेवटचा भाग\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/pakistan-news/1", "date_download": "2018-11-17T08:47:21Z", "digest": "sha1:OUKPKSMGHX7OCHOULZNUP4L7KEVSC3BX", "length": 34176, "nlines": 225, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest news updates from Pakistan in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी", "raw_content": "\nशाहीद आफ्रिदी म्हणाला-पाकिस्तानचे चार प्रांत सांभाळता येत नाहीत आणि चालले काश्मीर मागायला\nइंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रीदीने काश्मीरबाबत आणखी एक वक्तव्य केले आहे. पण त्याचे हे वक्तव्य पाकिस्तानमधील लोकांना फारसे आवडेल असे वाटत नाही. कारण शाहीद आफ्रिदीने या वक्तव्याच्या माध्यमातून पाकिस्तानलाच आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानला आपले चार प्रांत धड सांभाळता येत नाही आणि काश्मिर काय घेणार असे आफ्रिदी म्हणाला आहे. काश्मीर सांभाळणे पाकिस्तानला झेपणार नसल्याचे आफ्रिदीने या वक्तव्यातून दर्शवले आहे. काश्मीरचे लोक मरताना पाहून वेदना...\nजेव्हा लोक साजरी करत होते दिवाळी, तेव्हा एक कुटूंब अशा अवस्थेत होते, व्हायरल झाला हा फोटो, आता आले सत्य समोर...\nनॅशनल डेस्क- एक फोटो...ज्याने सोशल मिडियाला रडवले, ज्याने अनेकांचे मन भरून आले, ज्याला पाहून अनेक लोक म्हणाले, कशी करूत मदत. या फोटोला इंदुरच्या एका युझरने शेअर केले आहे. दावा करण्यात येत आहे की, हा फोटो इंदुरचा आहे. पण त्यामागची सत्यता वेगळीच आहे. फोटोत काय होते या फोटोला इंदुरच्या एका युझरने शेअर केले होते. जेव्हा लोक साजरी करत होते दिवाळी तेव्हा हा फोटो व्हायरल झाला होता. पण आता या फोटो मागची सत्यता समोर आली आहे. फोटोत एक व्यक्ती रस्त्याच्या किनारी झोपलेला दिसत आहे, त्या सोबत त्याची दोन...\nइतकी हलाखीची परिस्थिती की देहविक्रय करून पोट भरतोय पाकिस्तानातील हा समुदाय, घरातून निघतानाही मरणाची भीती\nइंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानात नुकतेच एका ट्रान्सजेंडरने वृत्त निवेदन केले. कोहिनूर या खासगी वृत्तवाहिनीने ट्रान्सजेंडर मार्विया मलिक हिला नोकरी दिली. पाकिस्तानात तृतीयपंथीयांचे आयुष्य अतिशय कठिण आहे. पाकिस्तानात ट्रान्सजेंडरवर बलात्कार आणि मर्डरसह छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. तेथील तृतीय पंथीयांकडे भीक मागणे आणि देहविक्रय करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. फोटोमध्ये दिसणाऱ्या पाकिस्तानच्या ट्रान्सजेंडरचा काही दिवसांपूर्वीच निर्घृण खून करण्यात आला आहे. 2012 मध्ये...\nपाकिस्तानी न्यूज चॅनल म्हणे, इम्रान खान चीनमध्ये 'भीक' मागायला गेले; नंतर मागितली माफी, सोशल मीडियावर ट्रोल\nइस्लामाबाद - भीषण आर्थिक संकटामुळे दिवाळखोरीच्या मार्गावर असलेल्या पाकिस्तानला सावरण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान काहीही करण्यास तयार आहेत. त्यांना या संकटातून एखादा देश वाचवू शकतो तो फक्त चीन आहे यात वाद नाही. याच निमित्त इम्रान खान सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचे वार्तांकन करताना पाकिस्तानी न्यूज चॅनल PTV ने इम्रान चक्क भीक मागत असल्याचे दाखवले. न्यूज चॅनलवर आपल्या पंतप्रधानांचा हा अपमान पाकिस्तानी सहन करू शकले नाही. त्यांनी सोशल मीडियावर न्यूज चॅनलला ट्रोल करण्यास...\nआसिया बीबीच्या पतीने मागितला ब्रिटन, अमेरिका, कॅनडाकडे आश्रय\nइस्लामाबाद- ईशनिंदा प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आरोपमुक्त केलेली ख्रिश्चन महिला आसिया बीबीचा पती आशिक मसीहने जिवाला धोका असल्याचे सांगितले आहे. मसीहने ब्रिटन, अमेरिका किंवा कॅनडात आश्रय मागितला आहे. एका ध्वनिचित्रफीत संदेशात मसीह म्हणाला, मी ब्रिटनच्या पंतप्रधानांना विनंती करतो की, आमची मदत करा व शक्य होईल तेवढे आम्हाला स्वातंत्र्य द्या. मसीहने कॅनडा व अमेरिकी नेत्यांकडेही मदत मागितली आहे. त्याआधी मसीह यांनी जर्मन रेडिओला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान सरकारची...\nईशनिंदाप्रकरणी पाक कोर्टाने आसियाला 8 वर्षांनंतर केले मुक्त; 10 शहरांत हिंसाचार\nइस्लामाबाद - पाकिस्तानात बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने ईशनिंदा प्रकरणात ख्रिश्चन महिला आसिया बीबीला मुक्त केले आहे. मुल्तान तुरुंगातून गुरूवारी त्यांची सुटका झाली. त्यासोबतच देशात हिंसाचार उसळला. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. निर्णयाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. कट्टरवादी संघटनांचे नेते रस्त्यावर उतरले आहेत. न्यायाधीश व लष्करप्रमुखांच्या विरोधात ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. गुरुवारी दुसऱ्या दिवशी लाहोर, कराची, पेशावर, फैसलाबाद इत्यादी मोठ्या शहरांत पोलिसांनी कलम १४४...\n15 वर्षीय शीख मुलीवर अॅम्ब्युलेन्समध्ये बलात्कार, शोधायला गेलेल्या कुटुंबाने आरडाओरड ऐकून वाचवले\nइंटरनॅशनल डेस्क/ इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सरकारी अॅम्बुलन्समध्ये 15 वर्षीय शीख मुलीवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. मुलगी गतिमंद आहे. ती शनिवारी ननकान शहराच्या गुरुद्वाऱ्यातून बेपत्ता झाली होती. तिला शोधण्यासाठी निघालेल्या कुटुंबीयांना एका अॅम्ब्युलेन्समधून किंचाळण्याचा आवाज ऐकू आला. तिकडे धाव घेऊन त्यांनी मुलीला नराधमांच्या तावडीतून वाचवले. पोलिसांनी अॅम्बुलन्सच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पीडितेचे वडिलांनी सांगितला घटनाक्रम... पीडितेच्या...\nपाकिस्तानमध्ये सिंधू नदीत बस कोसळली..18 प्रवाशी ठार, मृतांमध्ये 3 महिला आणि मुलाचा समावेश\nइस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये सिंधू नदीत एक मिनी बस कोसळून 18 जण ठार झाले. हा अपघात उत्तर खैबर पख्तुनख्वा प्रांतात रविवारी रात्री झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. अधिकाऱ्यांच्या हवाल्याने जिओ न्यूजने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, 18 प्रवाशांना घेऊन जाणारी ही मिनी बस गिलगिट-बाल्टिस्तान जिल्ह्यातील घिझेर येथून पूर्व पंजाब प्रांतातील रावळपिंडी शहराकडे निघाली होती. त्या वेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने मिनी बस नदीत कोसळली. कोहिस्तान जिल्ह्याचे आयुक्त हमीदुर रेहमान...\nबांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना 7 वर्षांचा तुरुंगवास; भ्रष्टाचार प्रकरणात दोषी\nझिया यांनी आपल्या संस्थेला अज्ञात स्रोतांकडून निधी देण्याच्या प्रकरणात दोषी फेब्रुवारीपासून तुरूंगात, भ्रष्टाचाराच्या इतर प्रकरणात दोषी आढळल्याने 5 वर्षांचा तुरुंगवास झिया 1991 ते 1996 आणि 2001 ते 2006 पर्यंत बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या ढाका- बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना कोर्टाने भ्रष्टाचार प्रकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. अज्ञात स्त्रोतांकडून आपल्या संस्थेला निधी मिळवून दिल्याप्रकरणी झिया यांना कोर्टाने दोषी ठरविले. या प्रकरणी आणखी...\n'कार'नामा- पाकिस्तानातील माजी न्यायाधिशांच्या नावावर आहे 2224 कार\nइस्लामाबाद-पाकिस्तानचे माजी न्यायाधिश सिकंदर हयात (वय 82) यांच्या नावावर एक नाही दोन नाही तर तब्बल 2224 गाड्यांची नोंद आहे, हयात यांना जेव्हा हे माहित झाले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. हयात यांच्या वकिलांचा दावा आहे की, त्यांच्या क्लायंटने संपूर्ण आयुष्यात फक्त एक कार खरेदी केली आहे. परंतू पंजाब उत्पादन आणि कर विभागाच्या मते त्यांच्या नावे 2224 गाड्यांची नोंद आहे. आता या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने पंजाब उत्पादन आणि कर विभागाचे सचिव आणि...\nसिरिया पेक्षाही धोकादायक आहे पाकिस्तान, इथेच मिळतो दहशतवाद्यांना सर्वाधिक आश्रय, या अहवालाने केला दावा\nइंटरनेशनल डेस्क/लंडन -पाकिस्तान सध्याच्या काळात सीरियापेक्षाही जास्त धोकादायक आहे. जगभरात दहशतवाद पसरवण्यासाठी पाकिस्तान सिरियापेक्षा तीन पट अधिक जबाबदार आहे. पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबा आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि स्ट्रॅटेजिक फोर्स ग्रुप (एसएफजी) यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. ह्युमिनिटी अॅट रिस्क - ग्लोबल टेरर थ्रेट इन्टिकेट शिर्षकाने हा अहवाल तयार करण्यात आला आहे. दहशतवाद्यांचे...\nसिंधू जल करारावरून पाकची भारतविरोधी आक्रमक भूमिका\nइस्लामाबाद - पाकिस्तानने सिंधू जल करारावर भारताच्या विरोधात जगभरात आक्रमक मोहीम सुरू करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर तयार होणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांचे निरीक्षण करण्याची परवानगी भारत देत नाही, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे. जलसंसाधन मंत्री फैजल वावडा म्हणाले, ते धमकी देऊ इच्छित नाहीत. परंतु सिंधू जल करार उल्लंघनाच्या विरोधात आक्रमक मोहीम सुरू करण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिले. मात्र, भारतविरोधी मोहिमेचे स्वरूप नेमके काय असेल\nया गुजरातमधील व्यक्तीसमोर झुकत होता संपूर्ण पाकिस्तान, जाणून घ्या का...\nइंटरनॅशनल डेस्क- अब्दुल सत्तार ईदी हे नाव संपूर्ण पाकिस्तानात खूप आदराने घेतले जाते. अब्दुल सत्तार हे नाव पाकमधील तमाम नागरिकांच्या मनावर राज्य करते. ईदी यांना कोणी फरिश्ता, कोणी फादर टेरेसा तर कोणी दुसरे गांधी म्हणतात. पाकिस्तानात त्यांच्या समाजसेवी संस्थेची इतकी प्रतिष्ठा आहे की, जर त्यांच्या संस्थेचे वाहन एखाद्या फायरिंग क्षेत्रातही पोहचले तरी गोळीबारी थांबली जाते. गुजरातमध्ये झाला होता जन्म... - अब्दुल सत्तार यांचा जन्म 28 फेब्रुवारी, 1928 रोजी गुजरातमधील जूनागड जिल्ह्यातील बांटवा...\nपाकमध्ये पीडितेच्या वडिलांसमोर दिली या नराधमाला फाशी, 7 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून केली होती हत्या; 9 महिन्यांतच मिळाला न्याय\nइस्लामाबाद - अख्खा पाकिस्तान हादरवून सोडणाऱ्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला अखेर सुळावर चढवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या कोट लखपत तुरुंगात बुधवारी (17 ऑक्टोबर) सकाळी पीडितेच्या वडिलांसमोर त्याला फाशी देण्यात आली. इमरान अली असे त्या आरोपीचे नाव होते. त्याने अवघ्या 7 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिची निर्घृण हत्या करून मृतदेह कचऱ्याच्या ढिगारात फेकून पसार झाला. पाकिस्तानला हादरवून सोडणारे प्रकरण... - जानेवारी 2018 रोजी पाकिस्तानच्या एका घरातून 7...\nAsia Bibi: कहाणी त्या पाकिस्तानी महिलेची जी करतेय मृत्यूदंडाची प्रतीक्षा; पहिल्यांदाच सांगितली आपबिती\nलाहोर - पाकिस्तानमध्ये एका महिलेला तहान काय लागली कोर्टात तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. तिचा दोष फक्त एवढाच की ती एक ख्रिश्चन आहे. भर उन्हाच्या तडाख्यात काम करताना तिला तहान लागली आणि तिने मुस्लिम महिलांसाठी ठेवलेल्या पेल्यातून पाणी पिले. पाकिस्तानी लोकांनी तिला जाब विचारला तेव्हा तिने कथितरित्या येशू ख्रिस्त आणि पैगंबर मोहम्मद यांची तुलना केली. यावरूनच तिच्या विरोधात ईशनिंदेचा आरोप लावण्यात आला. पाकिस्तानी कायद्यानुसार, या आरोपात तिला कोर्टाने 2010 मध्ये दोषी ठरवून मृत्यूदंडाची...\nपाकिस्तानी उच्चायुक्त निघाला पाकिट मार कुवैती पाहुण्यांचे वॅलेट चोरताना रंगेहात पकडले; घटनेचा Video Viral\nकराची - पाकिस्तानच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला कुवैतच्या शिष्टमंडळातील अधिकाऱ्याचे पॉकेट मारताना रंगेहात पकडले आहे. द्विपक्षीय व्यापारावर चर्चा करण्यासाठी कुवैतचे शिष्टमंडळ पाकिस्तानला आले होते. त्याचवेळी पाकिस्तानी अधिकाऱ्याने हे कृत्य केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्हिडिओ सध्या पाकिस्तानच्या सोशल मीडियावर सर्वत्र फिरत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की सरकारला कारवाई करावीच लागली. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार,...\nपाकिस्तानचे माजी लष्करशहा मुशर्रफांना 'गुप्तरोग' दिवसेंदिवस कमकुंवत होत असल्याचा पक्षाचा दावा\nइस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ दिवसेंदिवस कमकुंवत होत आहेत. त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नाही असा दावा परवेझ मुशर्रफ यांच्या राजकीय पक्षाने केला आहे. सोबतच, त्यांना आजार कोणता झाला हे सांगता येणार नाही असेही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळे, मुशर्रफ यांना कोणता गुप्तरोग झाला असा सवाल उपस्थित केला जात आहे. 75 वर्षीय मुशर्रफ 2016 पासून दुबईत आहेत. काय आहे प्रकरण - पाकिस्तानी वृत्तवाहिनी डॉनच्या वृत्तानुसार, ऑल पाकिस्तान मुस्लिम लीग (एपीएमएल)...\nइम्रान खान भारताशी चर्चा कशी काय करू शकतात\nइस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी प्रस्ताव पाठवल्यानंतर आता पाकमध्ये विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. इम्रान खान सरकारच्या धोरणाविरुद्ध विरोधी पक्ष एकजूट झाले आहेत. जमात उलेमा-आय-इस्लाम फजल पक्षाचे खासदार अब्दुल गफूर हैदरी यांनी म्हटले की, संसदेला इम्रान यांनी विश्वासात घेतले नाही. परस्पर त्यांनी भारताला चर्चेसाठी प्रस्ताव कसा काय पाठवला, असे त्यांनी पत्र परिषदेत विचारले. वरिष्ठ सभागृहाचे माजी...\nइतका भीषण अपघात की बाइकचे झाले दोन तुकडे, मोबाईलमध्ये टिपला Shocking Accident\nइंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर एका अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा धक्कादायक अपघात मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपला आहे. पाकिस्तानात कैद झालेल्या या क्लिपमध्ये दोन ते तीन बाइकची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की एका बाइकचे दोन तुकडे झाले. यातील एका बाइकवर ट्रिपल सीट होते. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यास तेथे बाइक रेस सुरू असल्याचे दिसून येते. लोक रस्त्याच्या कडेला थांबून रेसिंगचा थरार मोबाईलमध्ये शूट करत होते....\nदोन बाईकची जोरदार धडक, एका बाईकचे जागीच झाले दोन तुकडे, अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू\nव्हिडिओ डेस्क - सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दोन बाईकची समोरा समोर धडक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ही धडक एवढी जोरदार होती की त्यानंतर बाईकचे थेट दोन तुकडे झाले. बाईकवर बसलेले दोन जण उडून जमिनीवर कोसळले. असे सांगितले जात आहे की, हा व्हिडिओ पाकिस्तानचा असून या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 3 जम जखमीही झाले आहेत. व्हिडिओ पाहून, असे वाटतेय की जणू एखादी रेस सुरू होती आणि लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहत असावेत. पण अद्याप त्याबाबत काहीही स्पष्ट समोर आलेले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/70-performance-of-children-in-school-depends-on-genes-5955376.html", "date_download": "2018-11-17T09:25:03Z", "digest": "sha1:6X5KOLQNTXIHH6VJG3JSSAB3C44BEB5Q", "length": 9968, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "70% performance of children in school depends on genes | जनुकांवर ठरते पाल्यांची शाळेतील ७०% कामगिरी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजनुकांवर ठरते पाल्यांची शाळेतील ७०% कामगिरी\nशाळेत मुलाला चांगले गुण मिळत नसतील तर कदाचित ही आनुवंशिक समस्या असू शकते.\nलंडन- शाळेत मुलाला चांगले गुण मिळत नसतील तर कदाचित ही आनुवंशिक समस्या असू शकते. पाल्यांची ७०% पर्यंत शाळेतील कामगिरी त्यांना आई-वडिलांकडून मिळणाऱ्या जनुकानुसार (जीन्स) निश्चित होते. उर्वरित ३०% कामगिरी मेहनत आणि जवळपासच्या लोकांवर अवलंबून असते, असा निष्कर्ष लंडनच्या किंग्ज महाविद्यालयाने केलेल्या संशोधनातून समोर आला आहे.\nकिंग्ज महाविद्यालयाने जुळ्या मुलांची शाळेतील कामगिरी या विषयावर संशोधन केले. यासाठी त्यांनी ६ हजार जुळ्यांचा म्हणजेच १२ हजार मुलांचा अभ्यास केला. यात मुलांच्या कामगिरीचा संबंध हा जनुकाशी असल्याचे अभ्यासातून आढळले. याच आधारावर त्यांनी नवीन संशोधनही केले. प्राथमिक स्तरावरून महाविद्यालयात येईपर्यंत मुलांचे कौशल्य कुठे वाढते तर कुठे कमी होते. ही सर्व प्रक्रिया जनुकांवर निश्चित होत असल्याने त्याचा परिणाम मुलांच्या गुणांवरही दिसून येतो. आई-वडील किती शिक्षित आहेत यावर सर्व गोष्टी ठरत नसून त्यांच्याकडे कुठले कौशल्य आहे यावर सर्वकाही अवलंबून आहे.\nआई-वडील कमी शिकलेले असले आणि त्यांच्याकडे उत्तम कौशल्य असेल तर कदाचित मुलगाही शाळेत चांगली कामगिरी करू शकतो. या संशोधनाला जेनोम वाइड असोसिएशन स्टडी असे नाव देण्यात आले. या अभ्यासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, कालानुक्रमे मुलांच्या कामगिरीवर जनुकांचा परिणाम वाढत जातो. प्राथमिक स्तरावर हा परिणाम ४ ते १०% पर्यंत असतो. माध्यमिक शाळेत तो वाढतून ३० ते ४०% आणि महाविद्यालयात तो ७०% पर्यंत जाणवतो. संशोधनात याला ‘पॉलिजेनिक स्कोर’ हे नाव देण्यात आले.\nगुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यातही जनुकांची भूमिका\nएखाद्या व्यक्तीत गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्यामागेही जनुकांची भूमिका असल्याचे संशोधनातून समोर आले. ही बाब सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी अमेरिकेतील २०१२ मध्ये झालेल्या एका खुनाचा उल्लेख केला आहे. वॉल्ड्रप नावाच्या या व्यक्तीने त्याची पत्नी आणि मित्राचा खुन केला होता. प्रकरण कोर्टात गेले. त्यावेळी वकीलांनी त्याच्या शरीरात मोनोअमीन ऑक्सिडेस-ए हे जनुक असल्याचे म्हटले. यामुळे एखादा व्यक्ती स्वत:हून खूप आक्रामक होत असतो. म्हणजेच वॉल्ड्रपने ठरवून या हत्या केल्या नसल्याचे सांगण्यात आले. त्याच्यातील जनुकांमुळे त्याला हे करणे भाग पडले. त्यामुळे या घटनेत त्याला कडक शिक्षा दिली जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली. न्यायालयात दीर्घकाळ हा खटला चालला. वॉल्ड्रपची बाजू समजून घेत त्याच्या शिक्षेत घट करण्यात आली होती.\n17 वर्षीय व्हर्जिन तरुणीची फेसबुकवर विक्री, 5 लोकांनी लावली बोली, बनली देशातली सर्वात महागडी नवरी\nसमुद्राच्या मध्ये एका छोट्या जमीनीच्या तुकड्यावर वसले गाव, लांबून लोक येथे सुट्टीची मजा घेण्यासाठी जातात...\nपिनहेड्स पिझ्झाचे अनाेखे चॅलेंज; 32 मिनिटांत 32 इंच पिझ्झा खा, 2 मिल्कशेक प्या अन‌् 500 युराे जिंका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-national-news-politics-karti-arrest-diversionary-tactic-says-congress-100455", "date_download": "2018-11-17T09:14:25Z", "digest": "sha1:TJS24OI6KGBLKSHAV5W2Z26SHCAANVAP", "length": 12985, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News National News Politics Karti arrest is diversionary tactic says Congress कार्ती चिदंबरम यांची अटक ही मोदी सरकारचे विकृत राजकारण ; काँग्रेसची टीका | eSakal", "raw_content": "\nकार्ती चिदंबरम यांची अटक ही मोदी सरकारचे विकृत राजकारण ; काँग्रेसची टीका\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nप्रियंका चतुर्वेदी यांनी या अटकेवरून केंद्र सरकारवर टीका केली. कार्ती चिदंबरम यांची अटक एक विकृत राजकारणाचे लक्षण आहे. याच्या माध्यमातून मोदी सरकारने भ्रष्ट शासन मॉडेल लपविण्यासाठी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, द्वारका दास सेठ ज्वेलर्स यांसारखे गैरव्यवहार उघडकीस आणले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.\nनवी दिल्ली : आयएनएक्‍स मीडिया आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज (बुधवाऱ) सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना चेन्नईतून अटक केली. त्यानंतर काँग्रेसने या अटकेवरुन भाजपवर शरसंधान साधले. काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी कार्ती चिंदबरम यांची अटक हे मोदी सरकारचे विकृत राजकारण असल्याचे म्हटले आहे.\nकार्ती चिदंबरम आज सकाळी लंडनहून चेन्नई परतताच त्यांना सीबीआयने विमानतळाहून अटक केली. कार्ती चिदंबरम यांचे सनदी लेखापाल एस. भास्कररमण यांनाही यापूर्वी अटक करण्यात आली होती. ते सध्या पोलिस कोठडीत आहेत. सक्तवसुली संचालनालयाकडून त्यांची चौकशी सुरू आहे. भास्कररमण यांना गेल्या आठवड्यात दिल्लीतील पंचतारांकित हॉटेलमधून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर आता कार्ती यांना विमानतळावरून अटक करण्यात आली आहे.\nप्रियंका चतुर्वेदी यांनी या अटकेवरून केंद्र सरकारवर टीका केली. कार्ती चिदंबरम यांची अटक एक विकृत राजकारणाचे लक्षण आहे. याच्या माध्यमातून मोदी सरकारने भ्रष्ट शासन मॉडेल लपविण्यासाठी नीरव मोदी, मेहुल चोक्सी, द्वारका दास सेठ ज्वेलर्स यांसारखे गैरव्यवहार उघडकीस आणले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nपरभणी पोलिस दलातील बेशिस्त 12 कर्मचारी निलंबित\nपरभणी : शासकीय सेवेत हलगर्जी करणे, शिस्तभंग करणे, गैरवर्तन करणाऱ्या परभणी पोलिस दलातील 12 पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय...\nअवघ्या नऊ तासांत माहीची सुटका\nपिंपरी - खंडणीसाठी चिंचवड येथून अपहरण केलेल्या मुलीची शहर पोलिसांनी नेरे गावातून अवघ्या काही तासांत सुटका केली. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी दोन तरुणांनी...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/water-pipeline-schemes-employees-new-year-gift-37510", "date_download": "2018-11-17T09:54:57Z", "digest": "sha1:4W3YTQYPPLHK3ZDHDIP3SN44FWJIYGDX", "length": 14618, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Water pipeline schemes for employees New Year gift नळपाणी योजनांच्या कर्मचाऱ्यांना पाडवा भेट | eSakal", "raw_content": "\nनळपाणी योजनांच्या कर्मचाऱ्यांना पाडवा भेट\nगुरुवार, 30 मार्च 2017\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या नांदिवसे (चिपळूण) प्रादेशिक नळपाणी योजनेवरील नऊ कामगारांचा प्रश्‍न नूतन अध्यक्षा स्नेहा सावंत यांनी क्षणभरात सोडवत झटपट काम करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी दाखवून दिले. गेले वर्षभर ते कामगार पगाराच्या प्रतीक्षेत होते. त्यांना दिलासा मिळाला आहे.\nरत्नागिरी - जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या नांदिवसे (चिपळूण) प्रादेशिक नळपाणी योजनेवरील नऊ कामगारांचा प्रश्‍न नूतन अध्यक्षा स्नेहा सावंत यांनी क्षणभरात सोडवत झटपट काम करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी दाखवून दिले. गेले वर्षभर ते कामगार पगाराच्या प्रतीक्षेत होते. त्यांना दिलासा मिळाला आहे.\nसौ. सावंत यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारून काहीच दिवस झाले आहेत. पदभार घेतल्यानंतर शिरगाव मतदारसंघातील कोसळलेल्या कासारवेली शाळेला भेट देऊन तेथील प्रश्‍न मार्गी लावला होता. मिऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून कारभार चालविणाऱ्या सौ. सावंत यांनी जिल्हापरिषदेचा कारभारही तेवढ्याच हिमतीने चालवण्याचा निर्धार केला आहे. नांदिवसे प्रादेशिक नळपाणी योजनेच्या कामगारांना गेले वर्षभर पगारच मिळालेला नाही, तरीही ते कामावर येत आहेत. त्यांच्या पगारासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल अद्यापही लागलेला नाही. ते कर्मचारी काम करीत असल्याने त्याचा मोबदला त्यांना मिळणे आवश्‍यक आहे. नांदिवसे पंचायत समिती सदस्य प्रताप शिंदे यांच्यासह तेथील सरपंच, ग्रामस्थ आणि कामगारांनी आज अध्यक्षा सौ. सावंत यांची भेट घेतली. त्यांच्यापुढे हा प्रश्‍न मांडला. सौ. सावंत यांनी तत्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि कार्यकारी अभियंता श्री. थोरात यांना बोलावून घेतले.\nपगारापासून वंचित राहिलेल्या त्या कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने करा, अशा सूचना दिल्या. न्यायालयात प्रकरण सुरू असले तरीही ते कामगार काम करत आहेत. केलेल्या कामाचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे. त्यासाठी कायदेशीर बाबी तपासून लगेचच कार्यवाही करावी, असे सौ. सावंत यांनी सांगितले. त्यानुसार श्री. मिश्रा यांनीही पाणीपुरवठा विभागाकडून ती फाईल मागवली व लवकरात लवकर त्या कामगारांना पगार देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.\nपिंपळी उपकेंद्राला निधी द्या\nचिपळूण-कराड हायवेवरील पिंपळी गावात प्राथमिक उपकेंद्र मंजूर व्हावे, यासाठी संबंधित सरपंच आणि ग्रामस्थ गेली 6 महिने पाठपुरावा करत होते. हा निधी मंजूर करून देण्याच्या सूचना स्नेहा सावंत यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. आठल्ये यांना दिल्या आहेत.\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nसीव्हीच्या अहवालात वर्मांवर प्रतिकूल ताशेरे\nनवी दिल्ली : लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात अडकलेले केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक आलोक शर्मा यांच्यावर केंद्रीय दक्षता आयोगाने (...\nसोळा गावांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nचाकण - चाकण नगर परिषदेच्या हद्दवाढीत परिसरातील सोळा गावांचा समावेश व्हावा, अशी मागणी काहींनी केली आहे. याबाबत प्रकरण न्यायालयात गेले आहे. नगर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/category/lifestyle/fashion-tips/", "date_download": "2018-11-17T08:28:23Z", "digest": "sha1:LIGQFEZ645KXYCK2VLE4HDE2BBEDRB23", "length": 11956, "nlines": 282, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Fashion Tips - Maharashtra Today", "raw_content": "\nवर्मांच्या परतीची वाट कठीण\nमराठा आरक्षण; अधिवेशनात मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार: राधाकृष्ण विखे पाटील\n‘शिवाजी’ महाराजांचा जयघोष करताच शिक्षकाकडून विद्यार्थ्याला मारहाण\nसरकार ८ दिवसांतच अधिवेशन आटोपणार ; सोमवारपासून विरोधक आक्रमक\nपश्चिम बंगाल में सीबीआई को प्रवेश नहीं – सीएम ममता बनर्जी\nमध्यप्रदेश : बीजेपी का घोषणापत्र जारी, मुफ्त में बाटेंगे स्कूटी -शिवराज…\nतेलंगाना : कांग्रेस और भाजपा की उम्मीदवारों की अगली सूची जारी\nविजय माल्या का प्रत्यर्पण होगा आसान\nही दिवाळी इंडो वेस्टर्न स्टाईलची…\nभारतातील सर्वात मोठा सण म्हणजे 'दिवाळी'. घरोघरी उल्हासाचा, आनंदाचा वातावरण बघायला मिळतो. तसेच दागिने खरेदी करण्यासाठी हा सण एक निम्मितच म्हणावे. शिवाय फॅशन ची...\n‘या’ उपायांनी वाढवा आपल्या दागिन्यांची चमक\nदागिने हा प्रत्येक स्त्रीसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यामुळे नवीन दागिने घेणे आणि आहे ते दागिने चमचम करत राहावे तसही तिला वाटत असत. त्यासाठी दागिने...\nया गणेशचतुर्थीला दिसा सर्वात स्टाईलिश\nबाप्पांचा आगमनासाठी तुम्ही तयार आहात कि नाही.. त्यांच्या स्वागतासाठी तुम्ही देखील व्हा तयार आमच्या या काही टिप्स आजमावून आणि दिसा सर्वात स्टाईलिश आणि हटके....\nभावांनो….. या रक्षाबंधनला बहिणीला फक्त ‘गिफ्ट’ नाही तर द्या ‘बंच आफ गिफ्ट्स’\nरक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणारा दिवस. या...\nमाॅनसून सिजनचा लेटेस्ट फॅशन ट्रेंड ‘क्राॅप्ड पँट्स’…\nपावसाळ्यात बऱ्याच मुली ट्राऊजर घालणे टाळतात. कारण पावसामध्ये घालून बाहेर गेले की चिखलापासून अख्ख ट्राऊजर भरतो. त्यापेक्षा न घालणेच बरे. पण आता तुम्ही पावसाळ्यात...\nवापरा स्टाईलिश काॅटन बॅग\nप्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आल्यापासून पर्यावरणाला होणारा धोका आता कमी होईल यात काही शंकाच नाही. प्लास्टिक च्या पीश्व्यांचा सर्वात जास्त वापर स्त्रियांकडूनच होत असे. घरकाम, शापिंग,...\nजून्या नथीचा नवा ट्रेंड ‘नोझ पिन’..\nसध्या आपल्या पारंपरिक नथ, चमकी आणि कुड्यांसह नोझ पीननं युवतींना भुरळ पाडली आहे. झोकात मिरवण्याच्या या अॅक्सेसरीजचा ट्रेंड कॉलेजपासून ते सणसमारंभापर्यंत सगळीकडे दिसून येतो...\nकुर्ती निवडतांना करू नका ‘या’ चुका..\nएथनिक लुकसाठी कुर्ती बेस्ट ऑप्शन असते.तुम्ही ऑफिसपासून ते हँगआउट, फंक्शन्सपर्यंत कुठेही कुर्ती कॅरी करु शकता. प्रत्येक तरुणी ती मग लठ्ठ असो वा सडपातळ.. कुणावरही...\nबेस्ट शूज फाॅर मॉनसून\nपावसाळ्यामध्ये जसे छत्री,रेनकोट आवश्यक आहेत. तसेच आपले शूज किंवा सॅन्डल देखील तेवढेच महत्वाचे. पण पावसाळ्यात अनेकदा आपण शूज किंवा सॅन्डल या कडे लक्षच देत...\nआकर्षक पर्सनॅलिटीला जोड सुगंधित ”परफ्युम” ची…\nपरफ्यूम तुमचे व्यक्तिमत्त्व दर्शवित असते. त्यामुळे त्याच्या सुगंधाची निवड करताना तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. एक उत्तम परफ्यूम तुमच्या स्टाइलमध्ये भर घालतो. त्यामुळे परफ्युमची...\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nलग्न न टिकण्यामागे ही आहेत कारणे\nअश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nलिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Devgiri_(Daulatabad)-Trek-D-Alpha.html", "date_download": "2018-11-17T08:23:12Z", "digest": "sha1:35MBJGNUPXUTGVTPGVY24D57GZ7ZAB6F", "length": 31250, "nlines": 39, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Devgiri (Daulatabad), Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nदेवगिरी (दौलताबाद)\t(Devgiri (Daulatabad)) किल्ल्याची ऊंची : 2975\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: देवगिरी\nजिल्हा : औरंगाबाद श्रेणी : मध्यम\nमहाराष्ट्र हा किल्ल्यांचा देश आहे. याच महाराष्ट्रातील काही उत्तम किल्ल्यांमध्ये देवगिरी किल्ल्याची गणना होते. सभासदाने याचे वर्णन ‘‘ दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा परंतु तो उंचीने थोडका ’’असे केलेले आहे. या देवगिरी पूर्वी \"सुरगिरी\" या नावाने देखिल ओळखला जात असे. राजा भिल्लम यादवाने बांधलेल्या या राजदुर्गाची प्रतिष्ठा आणि एश्वर्य इंद्रनगरीशी स्पर्धा करीत होते, असेही देवगिरीचे वर्णन आढळते. या देवगिरीची \"देवगड व धारगिरी\" अशी ही नावे आढळतात. पुढे मोगलांचे यावर आक्रमण झाल्यावर याचे नाव ‘ दौलताबादचा किल्ला ’ म्हणून प्रसिध्द झाले.\nकिल्ल्याच्या पायथ्याला पूर्णपणे सपाट प्रदेश आहे. या प्रदेशात अनेक उध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष आहेत. या भागाला ‘कटक ’ म्हणत असत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल चाले. सध्या या परिसरात दौलताबाद गाव वसलेले आहे. दौलताबादला एकुण मिळून चार कोट आहेत. सर्वात बाहेरचा आहे तो ‘ अंबरकोट ’ या कोटाची बांधणी निजामशाही सरदार ‘मलिक अंबर ’ याने केली आहे. सध्या दौलताबाद गावा भोवती या कोटाचे अवशेष आढळतात. या कोटाच्या आतमधील तटबंदीला ‘ महाकोट ’ असे म्हणतात. हा महाकोट म्हणजे देवगिरीचा मुख्य भुईकोट. या भुईकोटा मध्ये किल्ल्याचे खुप अवशेष आहेत. यानंतर येते ती किल्ल्याची मुख्य तटबंदी ‘ कालाकोट ’. कालाकोटा नंतर चौथी तटबंदी म्हणजे खुद्‌द किल्ला व त्याच्यावर असणारी तटबंदी. अंबरकोटला पूर्वीच्या काळात सात वेशी होत्या. या वेशींना आजुबाजुच्या गावांची नावे होती. यापैकी ‘ लासूर वेस ’ एक जी लासूर गावाकडे तोंड करुन उभी आहे.\n१ किल्ल्यातील वास्तू :\nआज आपण ज्या प्रवेशद्वारातून आत शिरतो, त्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजुची तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत आहे. सर्व तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस खंदक खोदलेला दिसतो. हा खंदक संपूर्ण महाकोटाच्या तटबंदीच्या बाजूने फिरवलेला आहे. सध्या यावर एक छोटासा पूल बांधलेला आहे. त्यावरुन आत शिरल्यावर आपण दोन तटबंदीच्या मधल्या भागात येतो. या दोन तटबंदीमधील अंतर १०० फुटांपेक्षा जास्त असावे. याच्या मध्येच किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे. या पहिल्या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक आहेत. याला मोठाले, ज्यांची लांबी १२ सेंमी एवढी आहे, असे खिळे बाहेरुन लावलेले आहेत. आतल्या बाजूस काटकोनात शिरल्यावर पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. या द्वारातून आत शिरल्यावर आपण एका चौका सारख्या भागात येतो. हा चौक म्हणजे गडाचा दुसरा आणि पहिला दरवाजा यामधील जागा. या चौकात उजवीकडे पहारेकर्‍यांच्या ५ ते ६ खोल्या आहेत. त्यावर सध्या गाड्यांवर वर असणारी तोफ ठेवलेली आहे. समोरच्या काही खोल्यांमध्ये ‘सुतरनाळ ’ या प्रकारच्या काही तोफा ठेवलेल्या दिसतात. जर शत्रु या चौकात चुकुन आला तर तो संपूर्णपणे मार्‍याच्या टप्प्यात येइल अशी सर्व योजना येथे केलेली दिसते. दुसर्‍या दरवाजाच्या पायथ्याशी गरुडाचे शिल्प आहे. या दरवाज्याला सुध्दा पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. या देवड्यांच्या मागून एक रस्ता दुसर्‍या प्रवेशद्वाराच्या बुरुजावर आणि बाजूच्या तटबंदीवर जातो. येथून ज्या चौका मधून आपण आलो तो चौक दिसतो. समोरील तटबंदीपाशी काही शिल्पे ठेवलेली दिसतात. या अवशेषांवरुन आपण असा अंदाज करु शकतो की, ही सर्व शिल्पे मंदिराची असावीत आणि नंतरच्या काळात या सर्व शिल्पांचा तटबंदी, बुरुज याला लागणार्‍या दगडांसाठी करण्यात आला. किल्ला फिरत असतांना आपल्याला अनेक ठिकाणी असे शिल्प असणारे दगड तटांमध्ये, बुरुजांमध्ये बसविलेले आढळतात. हे पाहून झाले की किल्ल्याच्या दुसर्‍या दरवाज्यातून आत शिरायचे. या दरवाजाच्या कमानीच्या बाजूला दोन पुरुषभर उंचीचे जोते आहेत. समोर जैन मंदिरे आहेत, एक दिपमाळ आहे. पुढे उजवीकडे एक देऊळ आहे. दरवाज्यातून आत शिरल्यावर उजवी कडे एक वाट जाते. या वाटेत एक भली मोठी तोफ पडलेली दिसते. थोड्याच अंतरावर कमानी आणि विटांनी बांधलेली विहिर आहे. विहीरीत उतरण्यासाठी पायर्‍यांची सुध्दा व्यवस्था केलेली दिसते. याच्या मागील बाजूस कमानींच्या काही इमारती आहेत. हे सर्व पाहून पुन्हा माघारी दरवाजापाशी यायचे आणि समोरची वाट धरायची.\n२ हत्ती तलाव :\nमुख्य वाटेने थोडे अंतर चालून गेल्यावर उजवीकडे काही खोल्या दिसतात. या खोल्यांच्याच बरोबर विरुध्द दिशेला म्हणजेच मुख्य वाटेच्या डावीकडे काही पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढून गेल्यावर समोर लांबी-३८ मी * रुंदी-३८ मी * खोली- ६६मी. असलेला हौद आहे. एकुण १०,००० घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता यात आहे. या हौदाच्या आकारावरुन संपूर्ण किल्ल्याची पाण्याची व्यवस्था याच हौदातून होत असावी असे वाटते.\n३ भारतमाता मंदिर :\nया हौदाच्या मागील बाजूस एक मोठी वास्तू आपले लक्ष वेधून घेते. या मंदिराकडे जाणार्‍या वाटेवर अनेक शिल्पांचा खच पडल्याचे दिसून येतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या चारही दिशांचे खांब बाहेरच्या बाजूने (‘नळदुर्गाच्या’ नऊ पाकळ्यांच्या बुरुजा सारखे) आहेत. या मंदिराच्या आत शिरल्यावरच त्याच्या भव्यतेची कल्पना आपल्याला येते. याच्या प्रांगणाचे छत गायब आहे. मात्र सर्व खांब शिल्लक आहेत. एकंदर मंदिराच्या अवशेषांवरुन ते यादवकालीनच असावे असे वाटते. मंदिराच्या आत मध्ये ‘भारतमातेची’ भव्य मुर्ती आहे.\n४ चॉद मिनार :\nभारतमाता मंदिराच्या समोरच १०० मी. उंचीचा एक मनोरा आहे. इ.स १४३५ च्या वेळी सुलतान अहमदशहा याने गुजरातच्या स्वारीच्या विजया प्रित्यर्थ हा मनोरा बांधला असे म्हणतात. या मनोर्‍याचे बांधकाम इराणी पध्दतीचे आहे. आत मधून वर पर्यंत जाण्यास गोलाकार जिना आहे. मध्ये जागोजागी हवा आणि उजेडासाठी झरोके सुध्दा आहेत. सध्या या मनोर्‍यामध्ये जाण्यास बंदी घातली आहे. या चॉद मिनारच्या मागच्या बाजुस काही इमारतींचे अवशेष दिसतात. इथे काही राजवाडे, मशिदी होत्या. काही ठिकाणी हमामखाना असल्याचे सुध्दा दिसते. यापैकी एका इमारती मध्ये किल्ल्यातील सर्व वास्तू एका ठिकाणी आणून ठेवल्या आहेत. इथे तोफा, मंदिरांवर आढळणारी सर्व शिल्प ठेवलेली आहेत. इथे सुंदर बगीचा देखील बांधला आहे. हे सर्व पाहून पुन्हा मुख्य रस्त्याला लागायचे आणि समोरची वाट धरायची. आता हळूहळू मुख्य देवगिरी कडे वाटचाल करायला सुरुवात करतो. समोरची तटबंदी दिसते ती ‘कालाकोट’ ची. या तटबंदीला जाण्या अगोदर उजवीकडे हेमाडपंथी मंदिराचे भग्नावशेष दिसतात. यामधील खांब आजही व्यवस्थित शिल्लक आहेत. मोगलांच्या काळात ह्या मंदिराचे रुपांतर मशिदीमध्ये केलेले दिसते. या तटबंदीला डावीकडे ठेवत थोडे पुढे गेले की अनेक पडझड झालेल्या वास्तू नजरेस पडतात.\n५ कालाकोट देवगिरी :\nकालाकोटच्या तटबंदी मधील पहिल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज आहेत. यामधून आत शिरल्यावर मुख्य देवगिरी किल्ल्याच्या चढणीला सुरुवात होते. आत शिरल्यावर वाट उजवीकडे वळते, या वाटेवरच सैनिकांना राहण्यासाठी दालन आहे. याच्या पुढे दुसरे प्रवेशद्वार आहे याचे नाव ‘दिंडी दरवाजा’ याची लाकडी दारे अजुनही शिल्लक आहेत. पुढे पुन्हा पहारेकर्‍यांच्या देवड्या, मग पायर्‍या लागतात. या सर्व पायर्‍या चढून गेल्यावर वर एक पडलेल्या अवस्थेतील वाडा लागतो, याचे नाव ‘चिनीमहाल’. हा वाडा दुमजली असावा, असे त्याच्या बांधणीवरुन वाटते. या वाड्याचा उपयोग कैदीखाना म्हणून केला गेला. पुन्हा मागे येऊन डावीकडे वळायचे, इथे आणखी एक वाडा आहे, याचे नाव ‘निजामशाही वाडा’. यात अनेक खोल्या आणि दालने आहेत. एकंदर वाड्याच्या आकारमानावरुन खरोखरच इथे राजेशाही थाट असावा असे वाटते. या वाड्यातील कोरीव काम सुध्दा अप्रतिम आहे. वाडा पाहून एक वाट वाड्याच्या मागच्या बाजूस असणार्‍या लेण्यांकडे जाते. या किल्ल्यावर एकूण दोन लेणी समूह आहेत. लेणी पाहून पुन्हा निजामशाही राजवाड्यापाशी जाता येते. वाड्याच्या समोरच बुरुजावर एक तोफ ठेवलेली आहे, हीचे नाव मेंढा तोफ. या तोफेची लांबी २३ फुट आहे ही तोफ चौफेर फिरवता येइल अशा पध्दतीने बसविलेली आहे. या तोफेवर असणार्‍या लेखात तिला ‘किल्ला शिकन’ म्हणजेच किल्ला उध्वस्त करणारी तोफ म्हटलेले आहे. या तोफेच्या मागच्या बाजूस असलेल्या मेंढ्याच्या तोंडामुळे याला मेंढा तोफ म्हटले जाते. हा बुरुज केवळ या तोफेसाठीच बनविलेला असावा असे वाटते. या बुरुजावरुन देवगिरी किल्ल्याच्या भोवती असणारा खंदक दिसतो. हा खंदक डोंगरातच कोरुन काढलेला आहे. याची रुंदी २० मी आहे. खंदक ओलांडून जाण्यासाठी पूलाचा वापर करावा लागतो. येथे सध्या दोन पूल आहेत. यापैकी एक जमिनीच्या पातळीवर लोखंडी पत्र्यापासून बनविलेला, तर दुसरा खाली दगडांचा बनविलेला. यापैकी दगडांचा पूल जुना आहे. खंदकाची पाण्याची पातळी राखण्यासाठी येथे दोन बंधारे सुध्दा बांधलेले आहेत. शत्रु किल्ल्याची अगोदरची अभ्येद्य तटबंदी फोडून पुलाजवळ आला की, बंधार्‍यातून एवढे पाणी सोडण्यात येइ की तेव्हा हा दगडांचा पूल पाण्याखाली जात असे जेणेकरुन शत्रुला किल्ल्यात प्रवेश करता येत नसे. खंदकाच्या तळापासून डोंगरकडा शेदोनशे फुट चांगलाच तासून गुळगुळीत केलेला दिसतो. पुलावरुन पलिकडे गेल्यावर वाट काटकोनात वळते. येथे किल्ल्याचे तिसरे प्रवेशद्वार आहे. वाट एवढी निमूळती आहे की, दहा बाराच्या संख्येच्या वर येथे माणसे उभी सुध्दा राहू शकत नाहीत. येथून पुढे जाणारी वाट कातळातच खोदलेली आहे. वाट एका चौकात येऊन संपते. समोर गुहे सारख्या अंधार्‍या खोल्या दिसतात आणि इथून चालू होतो देवगिरीचा ‘भुलभुलय्या’ मार्ग. या भुयारी मार्गाचे प्रवेशद्वार लेण्यासारखेच दिसते. या द्वारावर पुढे काही किर्तीमुखेही आहेत .आत गेल्यावर एक निमुळता चौक दिसतो. तो उघडाच आहे. यावर छत नाही तो ४ ते ५ माणसे मावतील एवढाच आहे, त्यामुळे तिथे पोहचल्यावर उजवीकडच्या पायर्‍यांनी ओट्यावर चढावे लागते. कारण चौकात आल्यावर ओट्यावर चढणे हा एकच मार्ग आहे. शत्रूची फसवणूक करण्यासाठी हा मार्ग बनविलेला आहे. येथे उजवीकडच्या कातळात एक खिडकी आहे. चुकुन शत्रु इथपर्यंत आला तर पुढे या अंधारी मार्गाच्या चकव्यात पडण्यासाठीचा हा चोरवाटे सारखा दिसणारा मार्ग ठेवलेला आहे.या खिडकी खाली दोन पायर्‍या खोदलेल्या असून तिथून सरळ खाली खंदकात पडण्याची सोय केलेली आहे. पण खरा भुयारी मार्ग तर डावीकडे आहे. एवढेच नव्हे तर वर काही काही ठिकाणी भुयारी मार्गात कातळातील खिडक्या आहेत. याचा उपयोग वर असणार्‍या सैनिकांना शत्रूवर दगडधोंडे टाकण्यासांठी होत असे. हा सर्व भुयारी मार्ग ५० ते ६० मी लांबीचा आहे. पुढे या भुयारी मार्गातूनच किल्ल्यावर जाण्यासाठीच्या पायर्‍या बांधलेल्या आहेत. पायर्‍या चढून वर गेल्यावर शेवटच्या ठिकाणी जिथे आपण वरच्या टप्प्यावर पोहचतो, तिथे एक तवा ठेवलेला असायचा. त्यावर गरम तेल व मिरच्या ओतून हा धूर या अंधारी मार्गात सोडण्यात येत असे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या युक्त्या करुन हा किल्ला जेवढा अभेद्य बनवता येइल तेवढा बनवला होता. एकंदर पाहाता हा किल्ला एवढा अभेद्य, दुर्गम आणि भक्कम आहे की त्याला सरळमार्गाने जिंकूण घेणे कठीणच होते.\nभुयारी मार्गातून एकदा किल्ल्यावर आले की पुन्हा कातळकड्यात खोदलेल्या पायर्‍या लागतात. थोडे वर चढून गेले की गणेशाचे मंदिर आहे. एकंदर मंदिराच्या बांधणीवरुन हे मंदिर अलिकडच्या काळातील असावे. प्रथम वंदितो तुज गणराया असे म्हणून गणेशाचे दर्शन घ्यायचे आणि वरच्या पायर्‍या चढायला लागायचे. १५० पायर्‍या चढून गेल्यावर एक अष्टकोनी इमारत दिसते. या इमारतीला ‘बारदरी’ असे म्हणतात. मोघल सुभेदाराची राहण्याची ही जागा होती. इमारत खुप प्रशस्त आहे. डावीकडील जिन्याने वर गेले की इमारतीचा पहिला माळा लागतो. इथे घुमटाकृती छत, जाळीच्या खिडक्या, अष्टकोनी खोल्या आणि सज्जा असे सर्व प्रकार पहावयास मिळतात. बारदरीच्या उजवीकडे एक दरवाजा आहे, तो आपल्याला बिजली दरवाजापाशी घेऊन जातो. याच्या थोडे पुढे चालत गेल्यावर एक भला मोठा बुरुज लागतो. याच्या पोटात एक गुहा सुध्दा आहे. त्यात डावीकडच्या बाजूस जनार्दनस्वामींच्या पादुका आहेत. तर उजवीकडे कोपर्‍यात पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. यावर लाकडात बसविलेली ‘काला पहाड’ नावाची तोफ सुध्दा आहे. गुहेपासून सुमारे १०० पायर्‍या चढून गेल्यावर बुरुजाच्या माथ्यावर पोहचतो, यावर एक तोफ आहे. जिची लांबी २० फुट आहे. हीचे नाव दुर्गा किंवा ‘धूळधाण’तोफ आहे. या बुरुजावरुन किल्ल्याचा संपूर्ण घेरा नजरेस पडतो. किल्ल्याच्या अंबरकोटाची तटबंदी खूप लांबवर पसरलेली दिसते. देवगिरीचा किल्ला हा मध्ययुगीन इतिहासातील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता. अनेक शाह्यांनी यावर राज्य केले, पण आज मात्र सर्व शांत सर्व इमारती मूक झालेल्या दिसतात. किल्ला व्यवस्थित फिरण्यास सात आठ तास लागतात.\nदेवगिरीचा किल्ला औरंगाबाद - धुळे रस्त्यावर औरंगाबाद पासून १५ किमी अंतरावर आहे. या दौलताबादला जाण्यासाठी औरंगाबाद-धुळे, औरंगाबाद - कन्नड, चाळीसगाव, खुलदाबाद अशी कोणतीही एसटी चालते. या शिवाय औरंगाबादहून अनेक खाजगी जीप आणि वाहने दौलताबादला जातात.\nकिल्ल्यात राहण्याची सोय नाही. औरंगाबादला राहण्याची सोय होऊ शकते.\nकिल्ल्याच्या समोर खाण्यासाठी हॉटेल्स आहेत.\nकिल्ल्यात पिण्याचे पाणी नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nऔरंगाबादहून देवगिरी , खुलदाबाद येथील औरंगजेबाची कबर , वेरुळची लेणी आणि औरंगाबादची पाणचक्की ही ठिकाण एकाच दिवसात पाहाता येतात. दररोज औरंगाबादहून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची सहल (गाइडेड टूर) या ठिकाणांना जाते.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: D\nदांडा किल्ला (Danda Fort) दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) दातेगड (Dategad) दौलतमंगळ (Daulatmangal)\nडुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) दुंधा किल्ला (Dundha) दुर्ग (Durg) दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%88%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE.html", "date_download": "2018-11-17T08:42:34Z", "digest": "sha1:NX6WNU22VKF4WJYWCRZRJ3OX7MVQWDTE", "length": 32988, "nlines": 301, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | लुईझने मागितली देशवासीयांची माफी", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » क्रीडा, ठळक बातम्या » लुईझने मागितली देशवासीयांची माफी\nलुईझने मागितली देशवासीयांची माफी\nब्राझीलला दारून पराभव जिव्हारी लागला\nअध्यक्षांनाही दु:ख, चाहत्यांना भावना अनावर\nसोशल मीडियावर टीकेचा भडीमार\nसाओ पाओलो, [९ जुलै] – २०१४ च्या फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेत जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या यजमान ब्राझीलला स्टार खेळाडू नेमार आणि कर्णधार सिल्वा यांच्या अनुपस्थितीत मंगळवारी रात्री झालेल्या सामन्यात जर्मनीकडून जो मानहानीकारक पराभव पत्करावा लागला त्याबद्दल हंगामी कर्णधार डेव्हिड लुईझने देशवासीयांची साश्रूनयनांनी माफी मागितली आहे.\nजर्मनीकडून झालेल्या दारुण पराभवाबद्दल मी देशवासीयांची माफी मागतो. देशवासीयांच्या चेहर्‍यावर हास्य बघण्याची माझी इच्छा होती. फुटबॉल सामना जिंकून देशवासीयांना खुश करण्यात किती मोठा आनंद आहे याची मला कल्पना आहे. परंतु, आम्ही असे करू शकलो नाही. जर्मन संघ आमच्यापेक्षा चांगला खेळला, त्यांची तयारी चांगली होती. हा खूपच दुखद दिवस आहे आणि आम्ही यापासून धडा घेतला आहे, असे लुईझने सामन्यानंतर सांगितले.\nजर्मनीकडून झालेल्या पराभवामुळे पुन्हा विश्‍वचषक जिंकण्याचे स्वप्न भंग पावल्याने निराश झालेल्या ब्राझीलच्या चाहत्यांना आपल्या भावना अनावर झाल्या आणि एकप्रकारे संपूर्ण देश निराशेच्या गर्तेत लोटला गेला. पराभवामुळे निराश चाहत्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि सामन्याला गैरहजर असलेल्या अध्यक्षांविरोधात जबरदस्त घोषणाबाजी केली. बलाढ्य अशी ओळख असलेला ब्राझील संघ जर्मनी संघासमोर एखाद्या दुय्यम दर्जाच्या क्लब संघासारखा वाटत होता आणि अवघ्या सहा मिनिटांमध्ये जर्मनीने चार गोल केले. मध्यांतराला ब्राझील संघ ०-५ असा माघारला होता आणि त्यामुळे नाराज शेकडो समर्थक स्टेडियममधून उठून गेले. यापैकी अनेक चाहत्यांनी खेळाडू आणि या स्पर्धेवर तब्बल ११ अब्ज डॉलर्स खर्च करून जनतेची नाराजी ओढवून घेणार्‍या अध्यक्ष डिल्मा राउसेफ यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. यजमान देशाचा मानहानीकारक पराभव होत असल्यामुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेता मैदानाच्या आजूबाजूला अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली. परंतु, सुदैवाने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.\nजर्मनीकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर ब्राझीलमधील लाखो फुटबॉलप्रेमींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संघावर व्यंग्य, दु:ख आणि रागाच्या माध्यमातून टीकेची झोड उठविली. ‘ब्राझीलकडे नेमार आहे, अर्जेंटिनाकडे मेस्सी, पोर्तुगालकडे रोनाल्डो. मात्र, जर्मनीकडे संघ आहे’, असे एका चाहत्याने व्यक्त केलेल्या बोलक्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. आणखी एका पोस्टमध्ये रियो येथील प्रख्यात क्राईस्ट द रीडिमर पुतळा शरमेने खाली झुकल्याचे दाखविण्यात आले आहे. एका पोस्टमध्ये जीससच्या जागी जर्मनीच्या चान्सलर ऍन्जेला मर्केल यांचा चेहरा लावण्यात आला आहे. नेमारच्या पाठीला झालेल्या दुखापतीमुळे ब्राझीलच्या इतर ११ खेळाडूंना पक्षाघाताचा झटका आला आहे का हे मला सांगा, अशी तिखट प्रतिक्रिया एका चाहत्याने व्यक्त केली आहे. काही चाहत्यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांबद्दल सहानुभूती दाखवली. सामना सुरू होण्यापूर्वी सर्वजण सहावे जेतेपद पटकावण्याविषयी बोलत होते. परंतु, फक्त विजयाच्यावेळी ब्राझीलसोबत असणारे हे सर्वजण संधीसाधू आहेत, असे एका चाहत्याने म्हटले. जर तुम्ही पराभूत होणार असाल तर असे पराभूत व्हा ज्यामुळे तुमचे नाव गिनीज बुकात नोंदले जाईल, अशी तिखट प्रतिक्रिया एका चाहत्याने व्यक्त केली.\nसोशल मीडियानेही विक्रम मोडला\nजर्मनीकडून ब्राझीलच्या पराभवामुळे फेसबुक आणि ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरील क्रीडाविषयक सर्व विक्रम मोडीत निघाले. या सामन्यादरम्यान एकूण तीन कोटी ५५ लाख ट्विट करण्यात आले. ब्राझीलच्या फुटबॉलच्या १०० वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात वाईट पराभव आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सुपर बाउल सामन्यादरम्यान सर्वाधिक दोन कोटी ५० लाख ट्विट करण्यात आले होते. फेसबुकवर सामन्यादरम्यान २० कोटी पोस्ट, शेयर, कॉमेंट आणि लाईक्स मिळाले. यावेळी सहा कोटी ६० लाख लोक फेसबुकवर होते आणि हादेखील एक विक्रम आहे. सामन्याच्या २९ व्या मिनिटाला सॅमी खेदिराने जर्मनीकडून केलेल्या पाचव्या गोलवर सर्वाधिक प्रतिक्रिया आल्या. या गोलदरम्यान एका मिनिटात पाच लाख ८० हजार ट्विट्‌स करण्यात आले.\nब्राझीलच्या या पराभवामुळे अनेक जुने विक्रम मोडीत निघाले असून, फुटबॉलला धर्म मानणारा हा देश कधीही आठवणीची इच्छा करणार नाही असे काही विक्रम या देशाच्या नावावर नोंदले गेले आहेत.\nजर्मनीकडून झालेल्या पराभवामुळे ब्राझीलने फुटबॉल इतिहासातील आपल्या सर्वात लाजिरवाण्या पराभवाची बरोबरी केली आहे. यापूर्वी उरुग्वेने सप्टेंबर १९२० मध्ये चिलीत खेळल्या गेलेल्या दक्षिण अमेरिकन चॅम्पियनशिप स्पर्धेत ब्राझीलचा ६-० असा पराभव केला होता. जर्मनीकडून झालेला पराभव हा ब्राझीलचा मायभूमीतील सर्वात मोठा पराभव आहे. याआधी जानेवारी १९३९ मध्ये रियो दी जानेरियो येथे अर्जेंटिनाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मैत्री सामन्यात यजमान देशाला १-५ असा पराभव पत्करावा लागला होता. विश्‍वचषक स्पर्धेतील ब्राझीलचा हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे. यापूर्वी १९९८ सालच्या विश्‍वचषक स्पर्धेत ब्राझीलला पॅरिस येथे फ्रान्सकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला होता.\nजीवनातील सर्वात वाईट दिवस : स्कोलारी\nजर्मनीकडून झालेल्या दारुण पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपली असून, हा आपल्या जीवनातील सर्वात वाईट दिवस आहे, असे ब्राझीलचे प्रशिक्षक स्कोलारी यांनी म्हटले आहे. विश्‍वचषक स्पर्धेतील हा सर्वात मोठा उलटफेर एखाद्या प्रलयासारखा आहे. १-७ असा पराभव पत्करावा लागणार्‍या संघाचे प्रशिक्षक म्हणून माझी आठवण केली जाईल. परंतु, जीवन इथे थांबणार नाही, असे स्कोलारी यांनी म्हटले आहे.\nब्राझीलच्या मानहानीकारक पराभवामुळे अध्यक्ष डिल्मा राउसेफ यादेखील खूप दु:खी आणि निराश झाल्या आहेत. देशाच्या प्रत्येक नागरिकाप्रमाणेच मीदेखील खूप दु:खी आहे, असे राउसेफ यांनी ट्विटरवर व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.\n२०१८ मध्ये जेतेपट पटकावू : पेले\nब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी जर्मनीकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर खेळाडूंचे सांत्वन केले असून, २०१८ च्या स्पर्धेत संघ जोरदार पुनरागमन करेल, असा विश्‍वास व्यक्त केला आहे. आम्ही २०१८ साली रशियात सहाव्यांदा जेतेपद पटकावू. जर्मनीचे हार्दिक अभिनंदन, असे तीनवेळा विश्‍वविजेत्या ब्राझील संघाचे सदस्य राहिलेल्या पेले यांनी ट्विटरवर म्हटले आहे.\nसामना अनिर्णीत ठेवण्याचे कौशल्य आमच्यात : कोहली\nबलाढ्य ब्राझीलचा अर्जेटिनावर विजय\nसिंधूवर बक्षिसांच्या ‘श्रावणधारां’चा वर्षाव\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nमहाराष्ट्रात स्त्रियांबाबतच्या गुन्ह्यात वाढ\n=राष्ट्रीय गुन्हे नोंदणी कक्षाच्या आकडेवारीवरून स्पष्ट= नाशिक, [२ जुलै] - महाराष्ट्र हे स्त्रियांसाठी सुरक्षित राज्य असल्याची बिरुदावली मिरवणार्‍या नेत्यांना राष्ट्रीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Trafficking-in-gold-caught-the-thief-in-kudal/", "date_download": "2018-11-17T08:42:23Z", "digest": "sha1:E7COTKAKL3H3YUCLPLMQPM4MVRT4GYAU", "length": 7832, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोने घेऊन पळालेल्या युवकास पकडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › सोने घेऊन पळालेल्या युवकास पकडले\nसोने घेऊन पळालेल्या युवकास पकडले\nमार्केटमध्ये देण्यासाठी दिलेले सुमारे 53 लाख 48 हजार रु. किमतीचे 1 हजार 800 ग्रॅम सोने घेऊन पळालेला श्रावण दान नाथ (वय 28, रा. भालनी राजस्थान) याला कुडाळ बसस्थानकात मोठ्या शिताफीने पकडण्यात यश मिळवले. त्याला कुडाळ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही घटना शुक्रवारी रात्री 9 वा.च्या सुमारास घडली. संशयिताला सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आलेे. त्याच्याकडे सोन्याची बिस्किटे, लॉकेट, चेन अशा वस्तू सापडल्या.\nमडगाव-गोवा येथील संजय विर्नोडकर यांनी मडगाव मार्केटमधील सोने ऑर्डर श्रावण दान नाथ याला द्यायला सांगत त्यासाठी त्याच्याकडे 53 लाख 48 हजार रु. किमतीचे 1 हजार 800 ग्रॅम सोने दिले. मात्र, नाथ हा संबंधित गिर्‍हाईकाला हे सोने पोहोच न करता बेपत्ता झाला. त्यानुसार मडगाव पोलिस स्थानकात याबाबत तक्रार देण्यात आली होती. यानंतर मडगाव पोलिस व संजय विर्नोडकर त्याच्या मागावर होते. यानंतर श्रावण नाथ हा 27 एप्रिल रोजी राजस्थानला जायला निघाला. हा संशयित पणजी-पुणे या शिवशाही बसमधून प्रवास करत असल्याची माहिती संजय विर्नोडकर यांना मिळाली. यानुसार विर्नोडकर यांनी सावंतवाडीतील एका मित्राला याबाबत माहिती देत बसमध्ये तपासणी करण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत ही बस सावंतवाडीतून कुडाळच्या दिशेने रवाना झाली होती. सोने मालकाने मित्राच्या मोबाईलवरील व्हॉटस्अ‍ॅपवर त्याचा फोटोही पाठवला होता.\nयानंतर त्याच्या मित्राने आपल्या कुडाळमधील काही मित्रांना याबाबत माहिती व फोटो देत या बसमध्ये त्याची तपासणी करण्यास सांगितले. कुडाळ बसस्थानकात थांबलेल्या शिवशाही बसची तपासणी केली असता या बसमध्ये श्रावण नाथ आढळला. त्याला त्वरित खाली उतरवत त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ ते सोने आढळले. मात्र, श्रावण याने बसस्थानकातच हिसका देत पळण्याचा प्रयत्न केला. येथील नागरिक, रिक्षा चालक यांनी त्याला पळत असताना पकडले व तत्काळ पोलिसांना फोन लावून पोलिसांच्या ताब्यात त्याला दिले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याला याबाबत विचारल्यावर प्रथम त्याने आपण पुणे येथील एका पार्टीला सोने देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने सर्व प्रकार कबूल करत सोने पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी प्रभारी पोलिस निरीक्षक सुधीर शिंदे, हवालदार पी.जी. मोरे, एन.पी. नारनवर, सायमन डिसोजा या पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून इतर माहिती घेत त्याची झाडझडती घेतली. आपल्याला बसस्थानकातून फोन आल्यावर आपण बसस्थानकात जात त्याला ताब्यात घेतल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. शनिवारी श्रावण नाथ याला सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात आले.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/A-provision-of-five-crores-for-the-dr-Ambedkar-agriculture-Swavlaban/", "date_download": "2018-11-17T08:55:39Z", "digest": "sha1:3EGYZW2OZIZYX3FGX5F3JEBO43VRWP4P", "length": 6479, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन’साठी पाच कोटींची तरतूद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन’साठी पाच कोटींची तरतूद\n‘डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन’साठी पाच कोटींची तरतूद\nअनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्‍यांचे उत्पन्‍न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी यापूर्वी राबविण्यात येत असलेली अनुसूचित जाती उपाययोजना (विशेष घटक योजना) सुधारित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अस्तित्वात आली आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत 2018-19 या वर्षात नवीन सिंचन विहीर खुदाईसाठी 2.50 लाख, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये, बोअर मारण्यासाठी 20 हजार रुपये, इलेक्ट्रिक मोटारीसाठी 20 हजार रुपये, वीज जोडणीसाठी 10 हजार रुपये, शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख रुपये, ठिबक सिंचन खरेदीसाठी 50 हजार रुपये व तुषार सिंचनसाठी 25 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.\nयाबाबत अटी व शर्थी पूर्ण करणार्‍याला वरीलपैकी कोणत्याही एका पॅकेजचा लाभ घेता येणार आहे. जलसंधारण विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून ज्यांनी शेततळे घेतले आहे त्याच लाभार्थींना प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेजचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकरी व 7/12 व 8 अ असलेला असावा. त्याच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असावे. दारिद्य्ररेषेखालील लाभार्थीस प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्या शेतकर्‍याचे उत्पन्‍न 1 लाख 50 हजारांपेक्षा जास्त नसावे. सामूहिक शेतजमीन 1 एकर क्षेत्र धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहिरीचा लाभ घेण्यासठी पात्र असेल. ग्रामसभेचा ठराव यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी 500 फुटांवर दुसरी विहीर नसल्याचा तलाठ्याचा दाखला आवश्यक आहे.\nया योजनेंअतर्गत लाभ घेऊ इच्छिणार्‍या अनुसूचित जातीमधील शेतकर्‍यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज 10 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत संकेतस्थळावर दाखल करावेत. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर केलेली प्रत आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकीत छायांकीत प्रतीसह कृषी अधिकारी (विघयो) पंचायत समिती यांच्याकडे पोहोच करावी.\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फार्म्युला...\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/First-give-the-road-to-Ambulans-campaign-police-administration-also-participated-in-the-campaign/", "date_download": "2018-11-17T08:43:24Z", "digest": "sha1:42COWBQBGJ3JR6GNR6T54RPU3EB2WPNP", "length": 6419, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आधी अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या’ मोहिमेसाठी शहरवासीय एकवटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘आधी अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या’ मोहिमेसाठी शहरवासीय एकवटले\n‘आधी अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या’ मोहिमेसाठी शहरवासीय एकवटले\n‘अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या’ असे आवाहन करत शहरातील विविध संस्था व संघटनांनी शनिवारी ताराराणी पुतळा चौकासह विविध ठिकाणी वाहनधारकांची जनजागृती केली. गुरुवारपासून विविध संघटनांनी या मोहिमेची सुरुवात केली. आज या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. यासह पोलिस प्रशासनही या मोहिमेत सहभागी झाले. यावेळी वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची शपथ घेतली.\nसकाळी नऊ वाजता ताराराणी पुतळा चौकात झालेल्या या जनजागृती उपक्रमाच्या दुसर्‍या टप्प्याचे उद्घाटन महापौर स्वाती यवलुजे, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर वाहतूक नियंत्रक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी स्वयंसेवकांनी वाहनधारकांना थांबवून त्यांना अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या आणि जीव वाचवा असे आवाहन केले. अनेक वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची यावेळी शपथ घेतली. तर अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या याबाबतची शास्त्रीय माहिती दर्शविणारी पत्रके यावेळी नागरिीकांना वाटप करण्यात आली.\nआजपासून या मोहिमेत पोलिस प्रशासनानेही सहभाग घेतला. शहरातील परिख पूल, शाहूपुरी, दाभोळकर कॉर्नर, महापालिका चौक, सीपीआर चौक आदींसह अनेक चौकात हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात बच्चनवेडे कोल्हापुरी, दोस्ताना, क्रिकेटवेडे कोल्हापुरी, वांड ग्रुप, पॉवर ऑफ युथ ऑर्गनायझेशन, विवेकानंद ओल्ड स्टूंडटस ग्रुप आदींनी पुढाकार घेतला. कोडोली येथील गनिमी कावा ग्रुपने आकर्षक पद्धतीने तयार केलेली जनजागृती पत्रके वाहनधारकांना दिली. यामध्ये नगरसेवक संजय मोहिते, सुधर्म वाझे, अभय देशपांडे, बिपीन मिरजकर, प्राचार्य किरण पाटील, सागर बगाडे, रमेश हजारे, राहुल देसाई, अमोल कुलकर्णी, प्रकाश वर्गीस आदींसह मान्यवरांनीही सक्रिय सहभाग घेतला. ही मोहीम 17 मेपर्यंत सुरू राहणार आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Use-of-municipal-property-for-smart-city-project-in-pimpri/", "date_download": "2018-11-17T09:29:42Z", "digest": "sha1:THF4CQSK6OIGXRVSMMC736CTU26WQHXZ", "length": 6796, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिका मालमत्तेचा वापर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिका मालमत्तेचा वापर\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिका मालमत्तेचा वापर\nपिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इमारती, जागा, शाळा, पथदिवे, चौक, उद्यान आदी मालमत्तांचा वापर केला जाणार आहे. या वापरास परवानगी देण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.\nही सभा 20 ऑगस्टला आहे. नवनिर्वाचित महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच सभा ठरणार आहे. सभेपुढे स्मार्ट सिटीसंदर्भातील विषय आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने ‘एरिया डेव्हल्पमेंट’ (एबीडी) आणि ‘पॅन सिटी’ असे दोन प्रकारे विभागणी करून विकास केला जाणार आहे. त्यामध्ये एकूण 1 हजार 149 कोटी 20 लाख खर्चाचे प्रकल्प व योजनांचा समावेश आहे. ‘एबीडी’साठी 593 कोटी 67 लाख आणि पॅन सिटीसाठी 555 कोटी 53 लाख रकमेच्या प्रकल्पांचा समावेश आहे.\nपिंपरी-चिंचवड शहराची स्मार्ट सिटी अभियानात तिसर्‍या टप्प्यात निवड झाली आहे. त्यासाठी एसपीव्ही (विशेष उद्देश वहन) कंपनीची स्थापना 13 जुलैला करण्यात आली. या अभियानासाठी 5 वर्षांसाठी केंद्राकडून 500 कोटी व राज्य शासनाकडून 250 कोटी अनुदान मिळणार आहे. तर, पालिकेचा स्वहिस्सा 250 कोटी आहे. येत्या 5 वर्षांत स्मार्ट सिटीतील प्रकल्प पूर्ण करण्याची उद्दिष्टे आहेत.\nयामध्ये पुरेसा पाणीपुरवठा, खात्रीशीर वीजपुरवठा, शहर स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, कार्यक्षम शहरी दळणवळण व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सक्षम इंटरनेट सुविधा, शहरी आरोग्य व शिक्षण सुविधा, ई-गर्व्हनन्स, नागरिकांचा सहभाग, शाश्‍वत पर्यावरण, नागरिकांची सुरक्षा व संरक्षण आदी घटकांचा समावेश असलेले महत्त्वाचे प्रकल्प आहेत. हा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे गेल्या वर्षी 31 मार्चला पाठविला आहे. हे स्मार्ट सिटी प्रकल्प राबविताना पालिकेच्या मालकीच्या जागा, रस्ते, उद्याने, पथदिवे, चौक, शाळा, इमारती व इतर मालमत्तांचा वापर करण्यात येणार आहे. त्यास परवानगी मिळावी म्हणून प्रस्ताव 20 ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Private-Employee-Died-Electric-shock-In-Kudal/", "date_download": "2018-11-17T08:44:30Z", "digest": "sha1:6B3US64555I5G7U34ZJWHCPE4TEGQBNK", "length": 3802, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अन् पोलवरच लटकला कर्मचाऱ्याचा मृतदेह | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › अन् पोलवरच लटकला कर्मचाऱ्याचा मृतदेह\nअन् पोलवरच लटकला कर्मचाऱ्याचा मृतदेह\nजावली तालुक्यातील सरताळे काळेवाडी येथे विजेच्या खांबावर काम करत असताना वीज प्रवाह सुरु केल्याने एका खासगी कर्मचाऱ्याला आपा जीव गमावला आहे. हणमंत गंगाराम पोतेकर वय 35 असे शॉक लागून मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा कर्मचारी .सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील असल्याची माहिती समजते आहे. दुपारी 12 .30 च्या सुमारास ही घटना घडली आहे.\nसरताळे काळेवाडी येथे विजेच्या पोलवर लाईन ओढण्याचे काम सुरू असताना अचानक पोल वरील वीज प्रवाह सुरु झाला. बघता बघता एक़ा क्षणात पोलवरील काम करत असलेला खाजगी कर्मचारी मृत्युमुखी पडला. या घटनेने कुडाळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विजेच्या पोलवर काम करत असताना सरताळे विभागातील हा दुसरा मृत्यू आहे. सुमारे 2 तास मृतदेह पोलवर लटकत होता.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/good-budget-for-solapur-municipal-corporation/", "date_download": "2018-11-17T09:20:23Z", "digest": "sha1:OYAWS4S4SQ2OJFDOSZDZQ5NE3Y7ZYYJM", "length": 8552, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूरकरांसाठी ‘फील गुड’ अंदाजपत्रक! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूरकरांसाठी ‘फील गुड’ अंदाजपत्रक\nसोलापूरकरांसाठी ‘फील गुड’ अंदाजपत्रक\nकोणत्याही प्रकारचे कर व दरवाढीची शिफारस नसलेले 1357 कोटी 49 लाख 67 हजार 401 रुपयांचे अंदाजपत्रक सभागृह नेते संजय कोळी यांनी मंगळवारी सभागृहात सादर केले. स्थायी समिती सभापती निवड न्यायप्रविष्ट असल्याने कोळी यांनी अंदाजपत्रक सादर केले. गतवर्षी 1239 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यात यंदा सुमारे 118 कोटींची वाढ सूचविण्यात आली आहे. आयुक्‍तांनी सूचविलेल्या उत्पन्‍नामध्ये दुरुस्त्या करून सत्ताधार्‍यांनी त्यात 90 कोटी रुपयांची वाढ केली असून, सक्‍तीच्या 18.70 कोटींचा खर्च वगळता उर्वरित 71 कोटी 30 लाखांच्या निधीतून विविध विकासकामे सूचविली आहेत.\nमंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास महापालिकेच्या काऊन्सिल हॉलमध्ये सभागृह नेते संजय कोळी यांनी आर्थिक अंदाजपत्रकाचे वाचन केले. सोलापूरकरांना विशेष दिलासा देणारी बाब म्हणजे या अंदाजपत्रकात कोणत्याही प्रकारची करवाढ केलेली नाही. तसेच, महसुली विभागातून 588 कोटी 91 लाख 79 हजार, पाणीपुरवठ्यापासून 88 कोटी 71 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. महसूल निधीतून भांडवली कामासाठी 211 कोटी 14 लाख 31 हजार रुपये अपेक्षित धरण्यात आले आहेत. अनुदानातून 434 कोटी 70 लाख, कर्ज विभागातून 10 कोटी, विशेष अनुदान सहा कोटी, शासकीय सहाय्य 18 कोटी रुपये आणि इतर असे एकूण 1357 कोटी 49 लाख 67 हजार 401 रुपये या अंदाजपत्रकात अपेक्षित धरण्यात आले आहेत.\nअंदाजपत्रकातील तरतुदींनुसार खर्च विभागात कर्मचार्‍यांच्या पगारावर 169 कोटी 49 लाख 9 हजार रुपये, कर्जावरील खर्च 3 कोटी 32 लाख 96 हजार, प्राथमिक शिक्षण 16 कोटी 13 लाख 85 हजार, पाणीपुरवठा 88 कोटी 71 लाख, सेवानिवृत्ती वेतन व तोषदान 55 कोटी 46 लाख, आरोग्य 18 कोटी 46 लाख, निगा व दुरुस्ती 33 कोटी 80 लाख, दिवाबत्ती व अग्निशमन 14 कोटी 38 लाख, विकास शुल्क 25 कोटी, गुंठेवारी क्षेत्रात मुलभूत सुविधा 10 कोटी, आवश्यक बाबींवर नैमित्तीक खर्च 74 कोटी 70 लाख, संकीर्ण 1 कोटी 80 लाख, महसूल निधीतून भांडवली कामासाठी वर्ग 155 कोटी 34 लाख 3 हजार आणि परिवहन उपक्रमाला सहाय्य 11 कोटी इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.\n- शहरात दिवसाआड, हद्दवाढ भागात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करावा.\n- आरक्षणांचा विकास करण्यासाठी नियोजन करावे.\n- नवीन उद्योगांना करामध्ये पाच वर्षांसाठी प्रती वर्ष 20 टक्के सवलत द्यावी.\n- झोपडपट्टीतील पक्क्या घरांसाठी कर आकारण्यासाठी समिती\n- हद्दवाढ भागात भाजीमंडई सुरु करावी.\n- जुळे सोलापुरात नाट्यगृह उभारावे.\n- सार्वजनिक नळ बंद करून, प्रत्येक झोपडीधारकास मोफत नळजोड द्यावा.\n- शहरातील उद्यानांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरु कराव्यात.\n- महावितरणला एलबीटी लागू करावी.\nएलबीटीतून 35 कोटी मिळणार\nमहापालिकेच्या यंदा एलबीटीमधून 35 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा गृहित धरण्यात आली असून, पाणीपुरवठ्यातून 88 कोटी 71 लाख, कराच्या रुपातून 120 कोटी, जागेच्या भाड्यापोटी 36 कोटी, तर शासकीय अनुदानापोटी 234 कोटी 55 लाख 61 हजार रुपये जमा होणार आहेत.\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/irans-ex-president-rafsanjani-dies-25111", "date_download": "2018-11-17T09:37:27Z", "digest": "sha1:KF376DW6HNODTZIGIYUWGQKE2PC6YJMY", "length": 12916, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Iran's ex-President Rafsanjani dies इराणचे राष्ट्राध्यक्ष रफसंजानी काळाच्या पडद्याआड | eSakal", "raw_content": "\nइराणचे राष्ट्राध्यक्ष रफसंजानी काळाच्या पडद्याआड\nरविवार, 8 जानेवारी 2017\nरफसंजानी हे इराणमधील कडव्या धार्मिक गोटाचे प्रतिनिधी असले; तरी पाश्‍चिमात्य देशांबरोबरील इराणचे तणावग्रस्त संबंध सुधारण्यासंदर्भात त्यांचे धोरण वास्तववादी असल्याचे मानण्यात येते. 'इराणमधील राजकीय बंद्यांची मुक्‍तता करण्यात यावी आणि राज्यघटनेच्या मर्यादित परिघात काम करण्यास तयार असलेल्या राजकीय पक्षांना अधिक स्वातंत्र्य देण्यात यावे,' अशा भूमिकेचाही त्यांनी पुरस्कार केला होता\nतेहरान - इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष अली अकबर हाशेमी रफसंजानी यांचे आज (रविवार) हृदयविकाराचा झटका आल्याने निधन झाल्याचे वृत्त सूत्रांनी दिले. ते 82 वर्षांचे होते.\nरफसंजानी हे इराणचे 1989 ते 1997 अशा दीर्घ काळापर्यंत राष्ट्राध्यक्ष होते. यानंतर 2005 मध्ये लढविलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत ते महमूद अहमदिनेजाद यांच्याकडून पराभूत झाले होते.\nरफसंजानी हे इराणमधील कडव्या धार्मिक गोटाचे प्रतिनिधी असले; तरी पाश्‍चिमात्य देशांबरोबरील इराणचे तणावग्रस्त संबंध सुधारण्यासंदर्भात त्यांचे धोरण वास्तववादी असल्याचे मानण्यात येते. इराणमधील संसद व मार्गदर्शक मंडळामधील (गार्डियन कौन्सिल) वाद मिटविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संवेदनशील समितीचे अध्यक्ष म्हणूनही रफसंजानी यांनी काम पाहिले होते. याच समितीने 2013 मध्येही अध्यक्षीय निवडणुकीत उतरलेल्या रफसंजानी यांना अपात्र ठरविले होते.\n2005 मध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रफसंजानी यांनी इराणमधील सरकारवर सार्वजनिकरित्या टीका केली होती. यानंतर देशातील सुधारणावाद्यांनाही रफसंजानी यांनी पाठिंबा दर्शविला होता. \"इराणमधील राजकीय बंद्यांची मुक्‍तता करण्यात यावी आणि राज्यघटनेच्या मर्यादित परिघात काम करण्यास तयार असलेल्या राजकीय पक्षांना अधिक स्वातंत्र्य देण्यात यावे,' अशा भूमिकेचाही त्यांनी पुरस्कार केला होता.\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\n20 डिसेंबरला निवासी डॉक्‍टर्सकडून रास्ता रोको आंदोलन\nमुंबई - आपल्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार दरबारी सकारात्मक विचार होत नसल्याचा आरोप करत राज्यातील सरकारी महाविद्यालयातील मार्ड या निवासी डॉक्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-dr-shrikant-chorghade-write-article-pahatpawal-100348", "date_download": "2018-11-17T09:17:30Z", "digest": "sha1:PXLQOO5SNDEQXWF43GLEVLBKHIYJAPBT", "length": 15338, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial dr shrikant chorghade write article in pahatpawal आपत्तीतून सुखाचा शोध | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nजु न्या काळी एक विनोद ऐकला होता. एक मठ्ठ व्यक्ती तिसऱ्या मजल्यावर राहत असे. गॅलरीत वाळत घातलेला त्या व्यक्तीचा पायजमा वाऱ्याने उडून खाली पडला. तेव्हा त्या व्यक्तीला कुणीतरी सांगितलं, ‘‘अरे, तुझा पायजमा उडून खाली पडला.’’ त्यावर त्यानं दिलेलं उत्तर मजेशीर होतं. ‘‘बरं झालं रे बाबा, मी त्या पायजम्यात नव्हतो. नाहीतर तिसऱ्या मजल्यावरून पडलो असतो तर माझं काही खरं नव्हतं.’’\nजु न्या काळी एक विनोद ऐकला होता. एक मठ्ठ व्यक्ती तिसऱ्या मजल्यावर राहत असे. गॅलरीत वाळत घातलेला त्या व्यक्तीचा पायजमा वाऱ्याने उडून खाली पडला. तेव्हा त्या व्यक्तीला कुणीतरी सांगितलं, ‘‘अरे, तुझा पायजमा उडून खाली पडला.’’ त्यावर त्यानं दिलेलं उत्तर मजेशीर होतं. ‘‘बरं झालं रे बाबा, मी त्या पायजम्यात नव्हतो. नाहीतर तिसऱ्या मजल्यावरून पडलो असतो तर माझं काही खरं नव्हतं.’’\nयातला विनोदाचा भाग सोडला तर यात एक सकारात्मक संदेशसुद्धा आहे. ‘एखादी अप्रिय घटना आपल्या आयुष्यात घडली नाही,’ याची फार कमी वेळा आपण दखल घेत असतो. प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात. त्यातली कुठली बाजू कशा नजरेनं बघतो, हे प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेवर, विचारपद्धतीवर अवलंबून असतं.\nवयाच्या नवव्या वर्षी वैधव्य प्राप्त झालेल्या, नागपूरस्थित मातृसेवा संघ या संस्थेच्या संस्थापिका (कै.) कमलाताई होस्पेट यांना त्यांच्या कार्याबद्दल ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आली. माफक दरात बाळंतपण करणाऱ्या या संस्थेचे जाळे विदर्भ व जुन्या मध्य प्रदेशात पसरलेले होते. त्यासोबत दुर्बल मनस्क, अपंग मुलामुलींसाठी सेवा व पुनर्वसन, वृद्धाश्रम, समाजकार्य महाविद्यालय अशा विविध माध्यमांतून कमलाताईंच्या हातून समाजसेवा घडली होती. कमलाताई दरवर्षी धनत्रयोदशीला आपल्या वैधव्याचा वाढदिवस साजरा करीत असत. ‘वैधव्य प्राप्त झालं नसतं तर मी रांधा, वाढा, उष्टी काढा एवढंच कर्तृत्व गाजवू शकले असते,’ असं त्या म्हणायच्या.\nआपल्या आयुष्यात एखादा क्षण निवांत असतो, तेव्हा देवानं आपल्याला काय चांगलं दिलं, हा विचार सुखावून जातो. पण, त्यासोबतच कुठल्या वाईट गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या नाहीत, हाही विचार केला तर आनंद निश्‍चितच वाढेल.\nहल्ली परीक्षांचा मोसम सुरू आहे. परीक्षार्थ्यांच्या मनात नेहमी धाकधूक असते. पेपर कसा जाईल आपण नापास तर होणार नाही आपण नापास तर होणार नाही यात कुठेतरी आपण नापास होऊ, या भीतीचं सावट असतं. नकारात्मक विचार करण्याची सवय असणाऱ्या व्यक्ती कायम अस्वस्थ असतात. पण, प्रत्यक्ष नकारात्मक आयुष्य जगत असताना मनाची उभारी कायम ठेवणं सोपं नसतं.\nगालिब नावाचा शायर सर्वांना परिचित आहे. त्याचं आयुष्य अतिशय खडतर गेलं. तो राजकवी होता. त्याच्यावर बादशहाची खप्पामर्जी झाली म्हणून त्याला बंदिवास घडला. त्याचे सगळे नातेवाईक त्याच्या आधी देवाला प्यारे झाले. अशा दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या गालिबनं काय विचार केला\nती विचारत येतात गालिब कुठे राहतो\nहसत राहण्यासाठी जी दुःखं आपल्या वाट्याला आली नाहीत, त्यांचा विचार करायची सवय हवी.\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे\nअतिक्रमित जागेवरील घर हक्काचे काटोल : नगर परिषद हद्दीतील अतिक्रमित जागेवर अनधिकृत बांधलेली घरे हक्‍काची होणार आहेत. तसा आदेशच सरकारने काढला आहे....\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ\nअकरा महिन्यांत महाराष्ट्राने गमावले 17 वाघ नागपूर : पांढरकवडा येथे अवनी वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/974/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D", "date_download": "2018-11-17T09:22:29Z", "digest": "sha1:L3E42UREK7GAYSBIIUU2Y4ZWNGXY7FO6", "length": 9510, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nप्रशासकीय सेवेत होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये बदल करण्याचा केंद्राचा निर्णय घटनाबाह्य – नवाब मलिक\nप्रशासकीय सेवेत होणाऱ्या नियुक्त्यांमध्ये बदल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घटनाबाह्य आहे. मंत्रालयात आणि शासकीय यंत्रणेत आरएसएसचे हेर बसविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. देश लुटण्यासाठी संघाच्या लोकांना युपीएससी परीक्षेच्या माध्यामातून प्रशासकीय यंत्रणेत जाता येत नाही म्हणून हा निर्णय घेतला गेला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. युपीएससी परीक्षांशिवाय प्रशासकीय अधिकारी होण्याबाबतची 'लॅट्रल एन्ट्री' अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे त्यावर नवाब मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली.\nपुढे बोलताना मलिक म्हणाले की, भारतीय घटनेच्या कलम ३१२ अंतर्गत सरकारी नोकरी भरतीची नियमावली तयार केल्याशिवाय आणि त्याला संसदेत मंजूरी मिळवल्याशिवाय अशी थेट भरती करता येऊ शकत नाही. ठेकापद्धतीवर नोकर भरती करण्याचा निर्णय घेतल्यास त्यामुळे अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, ओबीसी या समजाला जे आरक्षण मिळते त्याला धक्का लागेल. हा दलित, ओबीसी, आदिवासी यांचे हक्क मारण्याचा निर्णय आहे. या निर्णयांतर्गत एखाद्या अधिकाऱ्याची भर्ती करण्यात आली तर त्याला कोणताच कायदा लागू होणार नाही. अधिकाऱ्यांवर सरकारचे नियंत्रण राहणार नाही, अशी भीतीही मलिक यांनी व्यक्त केली. याआधी गुजरातमध्ये असा कारभार सुरू होता. कालांतराने महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांनी असा कारभार सुरू केला आहे. आता संपूर्ण देशाभरातच असा कारभार सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारचा हा डाव एकजुटीने हाणून पाडायला हवा, असे प्रतिपादन त्यांनी केले.\nमुंब्रा बायपासचे काम पूर्ण होईपर्यंत टोलनाके बंद करा; अन्यथा कायदा हातात घेऊ आ. जितेंद्र आ ...\nमुंब्रा बायपासच्या नूतनीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरु केल्याने हा मार्ग बंद केला आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱ्या इतर मार्गांवरील रहदारी वाढली आहे. त्यातच टोल घेण्यासाठी वाहने अडवली जात असल्याने वाहतूक कोंडीमध्ये भरच पडत आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. ऐरोली आणि आनंद नगर (मुलुंड) टोल नाक्यावरील टोलवसुली मुंब्रा बायपासचे काम पूर्ण होईपर्यंत थांबवावी; अन्यथा, सोमवारपासून राष्ट्रवादी काँग्रेस कायदा हातात घेऊन टोल नाके खुले करेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ...\nराष्ट्रवादीचे फ्रंटल आणि सेलचे राज्यप्रमुख राज्याच्या दौऱ्यावर ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता पुन्हा एकदा भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात जनतेच्या बाजूने मैदानात उतरत असून २६ सप्टेंबरपासून ऑक्टोबरपर्यंत राज्यातील पाचही विभागात फ्रंटल आणि सेलच्या राज्यप्रमुखांचे दौरे सुरु होत आहेत. या दौऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप सरकारच्या शेतकरी आणि जनताविरोधी धोरणांबाबत व चुकीच्या निर्णयांविरोधात आवाज उठवणार आहे.डिसेंबर २०१७ पासून सरकारच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यवतमाळ ते नागपूर अशी पदयात्रा काढत सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोट ठेवले होते. त्या ...\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी घवघवीत यश मिळवेल - संग्राम कोते पाटील ...\nभाजप-शिवसेना युती सरकारने शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा विश्वासघात केला असल्याने जनतेमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. विविध समाजांचे मोर्चे निघत असून सर्वत्र असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असल्याने आगामी पदवीधर मतदार संघ, नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच झेंडा फडकेल, असा विश्वास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी व्यक्त केला आहे. नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांच्या अध्यक् ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/nal-recruitment/", "date_download": "2018-11-17T08:38:23Z", "digest": "sha1:INDHSZZEPOUU7BELAM3T4E7BFEMQ7WHP", "length": 11591, "nlines": 141, "source_domain": "majhinaukri.in", "title": "National Aerospace Laboratories - NAL Recruitment 2018 - NAL Bharti", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(NAL) नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीज मध्ये ‘टेक्निशिअन’ पदांच्या 47 जागांसाठी भरती\nअ. क्र. ट्रेड जागा\n5 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 06\n6 ड्राफ्ट्समन (मेकॅनिक) 01\n7 मेकॅनिक मशिन टूल्स मेंटेनन्स 01\n8 IT & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स 05\n9 लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) 01\nशैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI\nवयाची अट: 24 नोव्हेंबर 2018 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2018\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकेत 95 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(Gail) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 160 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात’अप्रेन्टिस’ पदांच्या 307 जागांसाठी भरती\nअंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\nविशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 275 जागांसाठी भरती\n(DRDO) संरक्षण संशोधन व विकास संघटनेत ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/617612", "date_download": "2018-11-17T09:13:44Z", "digest": "sha1:WH5E57OXV7NGEXMKDLHYNHA3LK7VFBD4", "length": 6044, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आधुनिक काळात निसर्ग संवर्धन महत्वाचे:रणजित शिंदे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » आधुनिक काळात निसर्ग संवर्धन महत्वाचे:रणजित शिंदे\nआधुनिक काळात निसर्ग संवर्धन महत्वाचे:रणजित शिंदे\nबारामती येथील तिरंगा कॉलेज ऑफ अनिमेशेन आणि व्हिजुअल इफेक्टस यांच्या माध्यमातून रविवारी पर्यावरणपुरक शाडू माती पासून गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. निसर्ग संवर्धन करून पर्यावरणाचा होणारा ऱहास थांबविणे गरजेचे आहे. तसेच पर्यावरणाचे जतन करण्यासाठीची नीतिमूल्ये विद्यार्थीदशेतच मुलांच्या मनावर रूजवणे गरजेचे आहे, यासाठी प्रयत्नशिल राहणे महत्वाचे आहे, असे मत तिरंगा कॉलेज ऑफ अनिमेशेन आणि व्हिजुअल इफेक्टस चे चेअरमन राणजित शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.\nविद्यार्थ्यांची कल्पकता व निसर्गाविषयी आसणारी आस्था या कार्यशाळे दरम्यान दिसून आली.पर्यावरणपुरक शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार केल्यानंतर निसर्गाचे होणारे नुकसान आपण किती प्रमाणात रोखू शकतो, हे कार्यशाळे दरम्यान प्रशिक्षक भारत काळे यांनी विद्यार्थ्यांना समजावून दिले. तसेच पर्यावरणपूरक सुबक गणेश मूर्ती कशी बनवली जाते याचे प्रात्यशिक महेंद्र दीक्षित यांनी दाखवले. यासाठी बारामती येथील क्रियेटीव माइंडसचे संचालक डो. पोपटराव मोहिते यांनी उपस्थिती दर्शवली, गजानन भीवराव देशपांडे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री चव्हाण यांचे सहकार्य लाभले. ही कार्यशाळा गजानन भिवराव देशपांडे विद्यालयाच्या मैदानावर अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडली.\nआमदार शिवेंदसिंहराजे भोसले यांच्या हस्ते कासच्या हंगामाचे उद्घाटन\nनिष्ठावान शिवसैनिक म्हणूनच खाजगी कार्यालय सुरु केले\nपर्यटकांना भुलवतोय सांडवली, केळवलीचा धबधबा\nजिल्हा परिषदेची वाहने धूळखात\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/18", "date_download": "2018-11-17T09:20:48Z", "digest": "sha1:FCPE5DV4M3P7ZX2T7O5IPFQGEZES2HGA", "length": 10005, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 18 of 652 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nरियल काश्मिर संघाचा मिनर्व्हा पंजाबला धक्का\nविजयाने आय लीग पदार्पणाची सुरुवात वृत्तसंस्था/ पंचकुला आय लीगमध्ये पदार्पण करणाऱया रियल काश्मिर एफसी संघाने पहिल्याच सामन्यात विद्यमान विजेत्या मिनर्व्हा पंजाब एफसीला 1-0 असा पराभवाचा धक्का देत स्वप्नवत सुरुवात केली. जम्मू-काश्मिर विभागातून देशातील प्रमुख फुटबॉल लीगमध्ये भाग घेणारा रियल काश्मिर हा पहिलाच संघ असून या सामन्यातील एकमेव गोल ग्नोहेर क्रिझोने 74 व्या मिनिटाला नोंदवला. क्रिझोचा हा फटका इतका जोरदार ...Full Article\nलिसिस्की, व्हिकेरी पहिल्याच फेरीत पराभूत\nवृत्तसंस्था/ मुंबई मुंबई ओपन डब्ल्यूटीए टेनिस स्पर्धेत विम्बल्डनची माजी उपविजेती सबाईन लिसिस्कीला पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला. बऱयाच कालावधीनंतर पुनरागमन केलेल्या लिसिस्कीला जपानच्या आठव्या मानांकित नाओ हिबिनोने हरविले. जर्मनीची ...Full Article\nअंधांच्या क्रिकेट टीमचे शिबिर सुरू\nपुणे / प्रतिनिधी : क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड ऑफ महाराष्ट्र (सीएबीएम) ने प्रशिक्षणासह अंधांच्या महाराष्ट्र क्रिकेट टीमच्या निवडीचे शिबीर बुधवारपासून सुरू झाले असून, ते 2 नोव्हेंबरपर्यंत पुणे ...Full Article\nजागतिक क्रमवारीतील केविन अँडरसन टाटा ओपन स्पर्धेत खेळणार\nमुंबई / प्रतिनिधी : गतवषीचा उपविजेता आणि जागतिक क्रमवारीतील सहाव्या स्थानाचा टेनिसपटू केविन अँडरसन याने जानेवारी महिन्यात होणाऱया टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. पुण्यातील ...Full Article\nवर्ल्डकपसाठी ‘विराट’ डिमांड…आरक्षित रेल्वे, सोबत पत्नी अन् भरपूर केळी\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱया वनडे विश्वचषक स्पर्धेला आता सात महिन्यांचा कालावधी बाकी असताना त्या पार्श्वभूमीवर बहुतांशी संघांची जडणघडण एव्हाना सुरु झाली आहे. ही स्पर्धा जिंकून देण्यासाठी ...Full Article\nपाकिस्तानी संघातून मोहम्मद आमीरला डच्चू\nन्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिका आजपासून, पदार्पणवीर वकास मकसूदचे स्थान अबाधित वृत्तसंस्था/ कराची न्यूझीलंडविरुद्ध आजपासून खेळवल्या जाणाऱया टी-20 मालिकेसाठी अनुभवी जलद गोलंदाज मोहम्मद आमीरला पाकिस्तानने डच्चू दिला आहे. याचवेळी पदार्पणवीर वकास ...Full Article\nखलील अहमदवर दंडात्मक कारवाई\nवृत्तसंस्था/ मुंबई भारतीय मध्यमगती गोलंदाज खलील अहमदवर आयसीसीने मंगळवारी दंडात्मक कारवाईची घोषणा केली. येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या चौथ्या वनडे सामन्यात खलील अहमदने विंडीज फलंदाज मॅरलॉन सॅम्युएल्सला बाद केल्यानंतर चिथावणीखोर ...Full Article\nआशियाई स्नूकर चॅम्पियनशिप पंकज अडवाणी अंतिम फेरीत\nवृत्तसंस्था/ जिनान, चीन भारताचा अव्वल स्नूकर व बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणीने येथे सुरू असलेल्या आशियाई स्नूकर टूरच्या दुसऱया टप्प्यातील स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीत त्याने ...Full Article\nरियल माद्रीदच्या प्रशिक्षकाची हकालपट्टी\nवृत्तसंस्था/ बार्सिलोना स्पॅनीश फुटबॉल स्पर्धेमध्ये बलाढय़ म्हणून ओळखला जाणाऱया रियल माद्रीद फुटबॉल क्लबचे प्रशिक्षक ज्युलियन लोपेतेग्युई यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. रियल माद्रीदच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी हा निर्णय तातडीने घेतला. ...Full Article\nफ्रान्सचा गॅसकेट दुसऱया फेरीत\nवृत्तसंस्था / पॅरीस पॅरीस मास्टर्स पुरूषांच्या एटीपी टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या रिचर्ड गॅसकेटने कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हचा पराभव करत एकेरीत विजयी सलामी दिली. रशियाच्या कॅचेनोव्हने दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला. फ्रान्सच्या गॅसकेटने सोमवारी ...Full Article\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-01-september-2018/", "date_download": "2018-11-17T08:34:30Z", "digest": "sha1:PU2GKLEVYZT2H5N7OBKB55BMFFXWOI5G", "length": 10446, "nlines": 118, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 01 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nव्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलरचे विलीनीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे 400 दशलक्षांपेक्षा अधिक ग्राहकांसह भारतातील सर्वात मोठा दूरसंचार ऑपरेटर तयार झाला आहे.\nएचडीएफसी बँकेच्या एका अहवालात म्हटले आहे की, 2018-19 च्या एप्रिल-जून तिमाहीत आर्थिक वाढ वाढून 7.6 टक्के होईल.\nप्रथम दक्षिण आशियाई विभागीय सहकार परिषदेसाठी (सार्क) कृषी सहकारी व्यवसाय मंच काठमांडू येथे आयोजित करण्यात आला होता.\nजिन्सन जॉन्सनने 2018 आशियाई स्पर्धेत पुरुषांच्या 1500 मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.\nभारतीय 4×400 मीटर महिला रिले संघाने 2018 आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.\nNext (BSF) सीमा सुरक्षा दलात 204 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-23-september-2018/", "date_download": "2018-11-17T09:22:48Z", "digest": "sha1:PCIS2ID3TGI4AXEII4YIJPE3GXYPAI3V", "length": 12131, "nlines": 118, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 23 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nभारत सरकारच्या अनुदान सहाय्याने नियामी, नायजर येथे महात्मा गांधी इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (जीआयसीसी) स्थापन केले जाणार आहे.\nकॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (सीसीआय) ने आर्सेलर मित्तल आणि जपानच्या निप्पॉन स्टील आणि सुमितोमो मेटल कॉर्पोरेशनच्या संघटनेने एस्सार स्टीलचा अधिग्रहण करण्यास मान्यता दिली आहे.\nसायक्लोन -30 नामक भारतातील सर्वात मोठी सायक्लोट्रॉन सुविधा जे कर्करोगाचे निदान आणि उपचारांसाठी आवश्यक असलेले रेडिओआयसोटोप तयार करेल कोलकाता मधील व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर (व्हीईसीसी) येथे कार्यरत आहे.\nभांडवली बाजारातील नियामक सिक्युरिटीज ऍण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी 1 ऑक्टोबर, 2018 पासून कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंग सुरू करण्यासाठी मुंबई स्टॉक एक्सचेंज (बीएसई) लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या भारतातील सर्वोच्च दोन स्टॉक एक्सचेंजला मान्यता दिली आहे.\nपाकिस्तानच्या विनंतीनुसार, भारत पुढील आठवड्यात संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानी समकक्ष शाह महमूद कुरेशी यांच्या भेटीसाठी राजी झाला आहे.\nPrevious मालेगाव महानगरपालिकेत 522 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/film-review-of-film-gulabjam-282533.html", "date_download": "2018-11-17T08:39:49Z", "digest": "sha1:PBMQC7UGVSH6HYANFHJKJQ5CERKRPBKE", "length": 11169, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फिल्म रिव्ह्यू : गुलाबजाम", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nफिल्म रिव्ह्यू : गुलाबजाम\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: film reviewgulabjamsonali kulkarniगुलाबजामफिल्म रिव्ह्यूसिद्धार्थ चांदेकरसोनाली कुलकर्णी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nलग्नाआधी प्रियांका आटपून घेतेय शूटिंग, Photo व्हायरल\nदीपिकाची साखरपुड्याची अंगठी सध्या चर्चेत, जाणून घ्या या हिऱ्याच्या अंगठीची किंमत\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/chala-vachu-ya-latika-sawant/", "date_download": "2018-11-17T09:39:40Z", "digest": "sha1:F3AWXHZN6QCOFROAV77GQM5XIRS4S4E2", "length": 10340, "nlines": 73, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "१७ डिसें.ला ‘चला, वाचू या’चे २४ वे पुष्प; अभिनेत्री लतिका सावंत यांचा सहभाग - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\n१७ डिसें.ला ‘चला, वाचू या’चे २४ वे पुष्प; अभिनेत्री लतिका सावंत यांचा सहभाग\nमुंबई – उत्तम साहित्याची आवड निर्माण होऊन लोकांनी अभिरुचीपूर्ण वाचनाकडे वळावे, या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या व्हिजन आयोजित ‘चला,वाचू या’ या मासिक अभिवाचन उपक्रमाचे २४ वे पुष्प रविवार १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तिसऱ्या मजल्यावरील फोटोग्राफी हॉलमध्ये होत असून हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. यावेळी अभिनेत्री लतिका सावंत, रुपारेल महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक व लेखक प्रा. अविनाश कोल्हे, रंगकर्मी अमृता मोडक, लोणंद येथील लेखिका राजेश्वरी कांबळे अतिथी अभिवाचक म्हणून सहभागी होत आहेत.\nजून २०१५ मध्ये ‘चला, वाचू या’ हा अभिवाचन उपक्रम सुरु झाल्यानंतर अल्पावधीतच त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. दर महिन्याला सलग उपक्रम स्वरुपात सुरु झालेला अभिवाचनाचा अशा प्रकारचा हा मुंबईतील पहिला उपक्रम आहे. आजवर या उपक्रमामध्ये ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, अभिनेते व कवी किशोर कदम ‘सौमित्र’, संगीतकार कौशल इनामदार, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी,विजय केंकरे, ज्येष्ठ साहित्यिक दत्ता टोळ, अभिनेत्री स्मिता तांबे, सोनाली कुलकर्णी,वर्षा दांदळे, ज्येष्ठ साहित्यिका उषा मेहता, साहित्यिक अनंत भावे, अभिनेते विजय कदम, राजन ताम्हाणे, शैलेश दातार, अविनाश नारकर, श्रीरंग देशमुख, मिलींद फाटक, कौस्तुभ दिवाण, लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम, विवेक देशपांडे, अभिनेते विजय मिश्रा, सुशील इनामदार, संदेश जाधव, सुनील जाधव, शर्वाणी पिल्ले, केतकी थत्ते, मानसी कुलकर्णी, राज्याच्या भाषा संचालिका मंजुषा कुलकर्णी, निवेदिका सुलभा सौमित्र, प्रसिध्द कवी व कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर, किरण येले, भक्ती रत्नपारखी, ज्येष्ठ चित्रकार व लेखक आशुतोष आपटे,वृत्तनिवेदिका प्राजक्ता धर्माधिकारी, शुभांगी सावरकर, हेमंत बर्वे, ज्येष्ठ लेखक रवी लाखे, पुणे एसएनडीटी कॉलेजच्या मराठी विभागप्रमुख डॉ. प्रिया जामकर, अभिनेते सचिन सुरेश, अभिजीत झुंजारराव, वृत्तनिवेदक विजय कदम, लेखक प्रसाद कुमठेकर, अभिनेते दीपक कदम आदींसह अनेक मान्यवरांनी यापूर्वीची अभिवाचन सत्रे गुंफली आहेत. ‘मॉंटुकले दिवस’ या राज्य साहित्य पुरस्कारप्राप्त लेखनाचे अभिवाचनही स्वत: लेखक संदेश कुलकर्णी व अभिनेत्री अमृता सुभाष यांनी केले आहे.\nसाहित्यप्रसाराबरोबरच वाचिक अभिनयाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेकांना वाचनाकडे वळवण्यात आणि आवडीने पुस्तक खरेदी करुन ते वाचण्याची आवड निर्माण करण्यात आल्याचे आयोजक सांगतात. नव्या कलावंतांनादेखील या उपक्रमात अभिवाचन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या निमित्ताने वाचन चळवळ वृध्दींगत करण्याच्या उद्देशाने अभिवाचनाचे एक कायमस्वरुपी व्यासपीठ निर्माण करण्याचा प्रयत्न असून. या कार्यक्रमास रसिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून उपक्रमाचा प्रसार व वृध्दी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन व्हिजनचे संचालक श्रीनिवास नार्वेकर यांनी केले आहे.\n“स्वच्छंद” विंदा विशेष, रंगगंध अभिवाचन स्पर्धा व अन्य कार्यक्रम\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/akola/lunar-eclipse-akola-city/", "date_download": "2018-11-17T09:51:01Z", "digest": "sha1:J5CELKZ5WFKQR7ZFUPYYFIV6P2BNIKAE", "length": 25879, "nlines": 389, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८", "raw_content": "\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nअकोला शहरातून असे दिसले चंद्र ग्रहण\nबुधवार, ३१ जानेवारी रोजी अकोलेकरांना अवकाशात खग्रास चंद्रग्रहण (ब्लड मून), सुपरमून आणि ब्लुमून पाहायला मिळाला. चंद्र हा पृथ्वीपासून सुमारे ३ लाख ५८ हजार किलोमिटर अंतरावर आल्यामुळे तो नेहमीपेक्षा १४ टक्के मोठा, तर ३0 टक्कय़ांहून अधिक तेजस्वी दिसला. ३१ मार्च १८६६ नंतर, म्हणजेच तब्बल १५२ वर्षानंतर प्रथमच असा योग जुळून आल्यामुळे अकोलेकरांनी त्याचे तेज उघड्या डोळय़ांनी न्याहाळले.\nब्लड मून म्हणजे काय सूर्य, पृथ्वी आणि चंद्र ज्यावेळी एका सरळ रेषेत आणि प्रतलात येतात त्यावेळी ग्रहण होते. अशा वेळी जेंव्हा चंद्र पृथ्वीच्या गडद छायेतून (Umbra) जातो तेंव्हा प्रकाश किरणांचे विकीरण होते व बहुतांश निळ्या रंगाच्या छटा शोषल्या जावून नारंगी लाल रंग तेवढाच शिल्लक राहतो. यामुळे चंद्र गडद छायेत असताना म्हणजे खग्रास स्थितीत असताना लालसर नारंगी दिसतो.\n सर्व साधारणपणे एका महिन्यात एक पोर्णिमा व एक अमावस्या असते. पण जेंव्हा एकाच महिन्यात दोन पोर्णिमा येतात तेंव्हा त्या दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्लुमून असे म्हटले जाते. ब्लुमूनच्या वेळी चंद्र नेहमी सारखाच असतो, त्याचा रंग निळसर वगैरे असा काही नसतो.\n चंद्र पृथ्वीपासून सरासरी 3 लाख ८४ हजार किलोमिटर इतक्या अंतरावर असतो. पण, चंद्र पृथ्वीभोवती लंबवतुर्ळाकार मार्गाने भ्रमण करीत असल्यामुळे कधी पृथ्वीच्या जवळ (perigee) तर कधी दूर (apogee) जातो. ज्यावेळी पौर्णिमेचा किंवा अमावस्येचा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ अंतरावर येतो तेंव्हा त्या घटनेला सुपरमून असे म्हटले जाते. अशा स्थितीत चंद्र नेहमी पेक्षा मोठा व तेजस्वी दिसतो. वर्षातून काही वेळा सुपरमून घडून येत असते. यापूर्वीचे सुपरमून याच महिन्यात १ तारखेला झाले होते.\nबुधवार, ३१ जानेवारी रोजी चंद्राच्या ग्रहणकालातील कला टिपल्या आहेत लोकमत अकोला आवृत्तीचे छायाचित्रकार प्रविण ठाकरे यांनी.\nअख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध अकोल्याची अनोखी कावडयात्रा\nअकोल्यात भरली काश्मिर व लेह-लडाखमधील छायाचित्रांची प्रदर्शनी\nरमजान महिन्यात सजली अकोल्याची बाजारपेठ\nकृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर अनंतात विलीन\n) रस्त्यांचे पितळ उघड\nअकोल्यातील बारुला भागात भीषण पाणीटंचाई\n४५ अंश सेल्सियस तापमानात राबणाऱ्या कष्टकऱ्यांच्या मेहनतीला सलाम\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Improvement-in-Manohar-Parrikar-s-Health/", "date_download": "2018-11-17T08:44:00Z", "digest": "sha1:PNQUURXI6CL77VTMORBRRDKBD42QVHGM", "length": 6249, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा; आज डिस्चार्ज देण्याची शक्यता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › पर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा; आज डिस्चार्ज देण्याची शक्यता\nपर्रीकरांच्या प्रकृतीत सुधारणा; आज डिस्चार्ज देण्याची शक्यता\nबांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल झालेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती सुधारली असून त्यांना बुधवारी दुपारपर्यंत डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. संसर्गाची बाधा होऊ नये म्हणून पर्रीकर हे कार्यालयात न जाता घरातूनच काम करण्याची शक्यता असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.\nपर्रीकर यांना रविवारी रात्री ‘डिहायड्रेशन’चा त्रास झाल्याने व रक्तदाब कमी झाल्यामुळे गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. गोमेकॉतील वार्ड क्रमांक-121 मधील ‘व्हीआयपी’ कक्षात त्यांना ‘कॉर्डन’ करण्यात आले होते. त्यांच्या डॉक्टर व दोन्ही पुत्रांशिवाय अन्य कोणालाही या कक्षात प्रवेशास मनाई करण्यात आली होती.\nपर्रीकर यांच्यावरील मुंबईतून सुरू असलेल्या आधीच्या उपचारामुळे त्यांना ‘डिहायड्रेशन’चा त्रास झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आता ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून मंगळवारी त्यांना आणखी काही परीक्षणासाठी ठेवण्यात आले होते. यामुळे बुधवारी सकाळी डॉक्टरांचे पथक पुन्हा पर्रीकरांचा वैद्यकीय अहवाल तपासून दुपारपर्यंत डिस्चार्ज देण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.\nमुख्यमंत्री पर्रीकर यांना ‘डिहायड्रेशन’चा त्रास झाल्याने गोमेकॉत उपचारासाठी भरती व्हावे लागले होते. त्यांच्या प्रकृतीबाबत सर्व गोमंतकीयांमध्ये काळजीचे वातावरण पसरले असून त्यांनी लवकर बरे व्हावे म्हणून अनेकांनी प्रार्थनाही केल्या आहेत. मात्र, आता त्यांची प्रकृती सुधारली असून बुधवारपर्यंत त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. पहिल्यापेक्षा त्यांची प्रकृती स्थिर असून ते घरातूनच कामकाज पाहणार असल्याचे सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना सांगितले.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/strike-against-amrut-water-skim-in-ichalkarangi/", "date_download": "2018-11-17T09:41:02Z", "digest": "sha1:CGUCWXBHWJD7BXE2UTVKIKTAMIRRBN3X", "length": 6599, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अमृत योजनेसाठी आज इचलकरंजीत महामोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अमृत योजनेसाठी आज इचलकरंजीत महामोर्चा\nअमृत योजनेसाठी आज इचलकरंजीत महामोर्चा\nइचलकरंजीच्या ‘अमृत’ योजनेला वारणाकाठवरील गावांचा विरोध होऊ लागल्याने इचलकरंजीकरांनीही योजना व्हावी, यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसले असून त्याचे पहिले पाऊल म्हणून सोमवारी (दि.14) ‘इचलकरंजी बंद’ची हाक देण्यात आली आहे. सर्व व्यवहार बंद ठेवून प्रांत कार्यालयावर निघणार्‍या महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन सर्वपक्षीयांनी केल्याने सोमवारी वारणा योजनेसाठी इचलकरंजीकर मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील, असे वातावरण आहे. या आंदोलनातून पाण्यासाठी शहरवासीयांची एकजूट वारणाकाठला दाखवून देण्याचा आणि या आंदोलनाची दखल सरकारला घेण्यास भाग पाडण्याचा निर्धार सर्व इचलकरंजीकरांनी केला आहे.\nदरम्यान, स्वच्छ व मुबलक पाणी मिळवणे हा इचलकरंजीच्या नागरिकांचा हक्‍क आहे. मंजूर झालेली वारणा योजना पूर्ण करण्यासाठी आम्ही इचलकरंजीकर कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि.14) पुकारण्यात आलेल्या इचलकरंजी बंदला शहरातील प्रत्येक नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. मध्यवर्ती बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून प्रांत कार्यालयावर निघणार्‍या महामोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ.अलका स्वामी यांनी केले आहे. ‘उद्या नाही तर कधीच नाही’ हा विचार घेऊन सर्वांनी एकत्र येऊन बंद आंदोलन यशस्वी करावे, अशी हाकही त्यांनी दिली आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 15) पासून नगरसेवक आणि नगरसेविका बेमुदत साखळी उपोषणास बसणार असल्यामुळे आंदोलनाची तीव्रता वाढतच जाणार आहे.\nकेंद्र शासनाने ‘अमृत’ योजनेतून इचलकरंजी शहरासाठी वारणा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचा ई-भूमिपूजनचा कार्यक्रम 13 एप्रिल 2017 मध्ये करण्यात आला होता. तब्बल एक वर्षापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होऊनही अद्याप योजनेचे काम सुरू झालेले नाही. या योजनेला दानोळीसह वारणा काठच्या गावांनी प्रखर विरोध दर्शविला आहे. या विरोधानंतर इचलकरंजीतील सर्वपक्षीय कृती समितीने सोमवारी (दि.14) इचलकरंजी बंदची हाक दिली आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/charge-of-the-government-office-at-Geewrite-has-delayed-work/", "date_download": "2018-11-17T08:40:53Z", "digest": "sha1:MW3ZHJ6PGCSBLXHYWIEWTIMPLUYWUIMJ", "length": 7011, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गेवराईत शासकीय कार्यालयातील प्रभारीराजमुळे कामात दिरंगाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › गेवराईत शासकीय कार्यालयातील प्रभारीराजमुळे कामात दिरंगाई\nगेवराईत शासकीय कार्यालयातील प्रभारीराजमुळे कामात दिरंगाई\nगेवराई : विनोद नरसाळे\nतालुक्यातील अनेक महत्वाच्या शासकीय कार्यालयातील अधिकार्‍यांचा कारभार हा अन्य अधिकारी यांच्याकडे अतिरिक्त पदभार तसेच प्रभारी अधिकार्‍यांवर सुरू आहे. प्रशासकीय कामास उशीर होत असल्याने कामे खोळंबली जात आहेत. तसेच या प्रभारी राज मुळे कर्मचार्‍यावर देखील वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे.\nगेवराई तालुक्यात विविध शासकीय कार्यालयातील अनेक महत्वाच्या अधिकार्‍यांच्या कायम नियुक्ती नसल्याने प्रभारीराजमुळे कामात दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. तालुका व शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कृषी कार्यालयातील तालुका कृषी अधिकारी पदाचा कारभार प्रभारीवर सुरू आहे. तालुक्यातील रस्ते विकास कामाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग तसेच पाणीपुरवठा विभाग या कार्यालयात देखील उपअभियंता तसेच काही जागा रिक्त असून याठिकाणी ही उपअभियंता म्हणून अतिरिक्त पदभार अन्य अधिकार्‍याकडे देण्यात आलेला आहे. या कार्यालयात अधिकारी नेहमीच गैरहजर असतात.\nसध्या तालुका महावितरण कार्यालयातील उपअभियंता तसेच कनिष्ठ अभियंत्याची अन्य जागा रिक्त आहेत. या रिक्त पदावरील अधिकार्‍यांचा भार अन्य अधिकार्‍यांवर पडत आहे. त्याचबरोबर तालुका आरोग्य अधिकारी या अधिकार्‍याचे पदे रिक्त असून अतिरिक्त पदभार अधिकारी पाहत असल्याने अधिकारी केव्हा तरी कार्यालयात दिसून येतात. तालुका पशुवैद्यकीय रुग्णालयात देखील हिच अवस्था असून अधिकार्‍यांची पदेही रिक्त आहेत. या रिक्त पदावरील अधिकार्‍यांचा भार अन्य अधिकार्‍यांवर पडत आहे. यामुळे कामे होण्यास दिरंगाई होत असून अधिकार्‍यांची नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.\nगेवराईतील महत्वाच्या कार्यालयात प्रभारी तसेच अन्य अधिकार्‍यांकडे अतिरिक्त पदभार असल्याने अनेक महत्त्वाच्या कामांना दिरंगाई होत आहे. यामध्ये प्रामुख्याने कृषी कार्यालय, विद्युत महावितरण कार्यालय, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी आदी कार्यालयात प्रभारी राज आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभाग, उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य अधिकारी यासह आदी कार्यालयातील अधिकार्‍यांचा अन्य अधिकारी अतिरिक्त पदभार पाहत आहेत.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-take-strong-action-Koregaon-Bhima-riots-issue/", "date_download": "2018-11-17T09:13:42Z", "digest": "sha1:TWZBY4BEN7UL6YJR3BRGSTFBBDS66RTA", "length": 9136, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सूत्रधार शोधून कडक कारवाई करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सूत्रधार शोधून कडक कारवाई करा\nसूत्रधार शोधून कडक कारवाई करा\nवढू बुद्रुक आणि कोरेगाव-भीमा येथे घडलेल्या दंगलीचा निषेध करीत असून, या दंगलीचे मुख्य सूत्रधार शोधून त्यांच्यावर शासनाने त्वरित कारवाई करावी. तसेच या दंगलीत मृत पावलेल्या तरुणाच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली आहे. सकल मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्ह्याच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर, राजेंद्र कोंढरे, तुषार काकडे, धनंजय जाधव यांसह कार्यकर्ते उपस्थित होते. सकल मराठा क्रांती मोर्चाचे पुण्यातील\nसमन्वयक वढू गावामध्ये जाऊन दोन्ही समाजांसोबत बैठक घेणार आहेत. मराठा-दलित अशी जातीय दंगल माजविण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, दोन्ही समाजाच्या नागरिकांनी शांततेत घ्यावे. महाराष्ट्र बंदला प्रतिसाद चांगला मिळाला असला तरी झालेल्या हिंसाचाराचा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. वढू येथे गणपत गायकवाड यांच्या समाधीजवळ फ्लेक्स उभारण्यात आला होता. ज्यावरून वाद सुरू झाला त्या वादग्रस्त बोर्डवरील मजकुराची सत्यता इतिहास तज्ज्ञांमार्फत तपासली जावी, अशी आग्रही भूमिका असून वढू गावातील ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. दोन्ही समाजात सलोखा राहावा यासाठी सकल मराठा क्रांती मोर्चा प्रयत्न करेल, असेही कोंढरे यांनी सांगितले.\nकोरेगाव-भीमा येथे घडलेल्या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या मराठा युवकाच्या कुटुंबाला 25 लाख रुपये शासकीय मदत मिळावी, अशी मराठा क्रांती मोर्चाची मागणी आहे. या दंगलीत युवकाला ठेचून मारण्यात आले असून त्याच्या खुन्यांना कठोर शासन झाले पाहिजे. कोरेगाव-भीमा आणि नगर रस्त्यावरील नागरिकांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्या सर्व समाजाच्या लोकांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. सर्वच दंगलखोरांवर कठोर कारवाई करावी, अशी मराठा मोर्चाची मागणी आहे.\nग्रामस्थांनी पूर्वकल्पना दिल्यानंतर पोलिस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक होते. परंतु, त्याबाबत पोलिस प्रशासनाकडून हलगर्जीपणा करण्यात आला असून अशा पोलिस अधिकार्‍यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. सोशल मीडियाद्वारे जातीय तेढ निर्माण करणार्‍यांवर कारवाई करावी. तसेच मराठा समाजबांधवांनीही राज्यघटनेचा आदर ठेवून शांतता बाळगावी. आत्तापर्यंत मराठा समाजाच्या वतीने 58 मोर्चे शांततेमध्ये काढण्यात आलेले होते. परंतु, कोणत्याही प्रकारचा हिंसाचार झालेला नाही. आजच्या महाराष्ट्र बंदमध्ये घडलेल्या काही घटनांचा निषेध करीत असून, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही कुंजीर यांनी या वेळी केली.\nतुरळक घटना वगळता पुण्यात बंद शांततेत\nसूत्रधार शोधून कडक कारवाई करा\nएकबोटे, भिडे गुरुजींविरोधात आणखी एक तक्रार\nपुणे : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच 'दीपक'चा मृत्यू\nआंदोलनकर्ते पुणे स्थानकावर, रेल्वे मात्र वेळापत्रकानुसारच धावल्या\nकोण आहेत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/The-BJP-should-give-any-amount-of-money-in-the-rain/", "date_download": "2018-11-17T08:45:00Z", "digest": "sha1:FA6G2YIEG5UFCX7M4HE37VFZO6ICLQHW", "length": 6604, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपने कितीही पैशाचा पाऊस पाडावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भाजपने कितीही पैशाचा पाऊस पाडावा\nभाजपने कितीही पैशाचा पाऊस पाडावा\nसांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीत भाजपने कितीही पैशाचा पाऊस पाडला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. शिवसेना मोठ्या ताकदीने उतरत असल्याने मतांचा पाऊस मात्र आपल्या उमेदवारांवर पडणार आहे. त्यामुळे महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी तयारी लागा, असे आवाहन खासदार गजानन किर्तीकर यांनी आज येथे केले.\nयेथील वसंतदादा मार्केट यार्डमधील सभागृहात शिवसेना पदाधिकार्‍यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षापासून सेनेने उत्तम कारभार केला आहे. आता सर्वच निवडणुका मोठ्या ताकदीने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या प्रचारासाठी स्वतः उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. आदित्य ठाकरे रोड शो करणार आहेत. पक्षाचे सर्व मंत्री प्रचारासाठी येथे येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण असणार नाही. सर्वच पातळीवर मदत देण्यात येईल. आचारसंहिता कधी लागणार याची वाट न पाहता शिवसेनेची भूमिका प्रत्येक घरापर्यंत पोहचवा. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका निवडणूक महत्त्वाची आहे.\nसेनेचे जिल्हासंपर्क प्रमुख नितीन बानुगडे - पाटील म्हणाले, सांगलीकर जनतेने आतापर्यंत शिवसेना वगळता सर्व पक्षांना संधी देऊन पाहिले. मात्र कोणालाच चांगला कारभार करता आला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडावी. यावेळी सेनेचे जिल्हा संघटक दिगंबर जाधव म्हणाले, आपले विरोधक मोठ्या तयारीने उतरले आहेत. आपणही आम्हाला ताकद द्यायला हवी. शेखर माने, गौतम पवार यांची भाषणे झाली. जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी प्रास्ताविक केले. शंभुराज काटकर यांनी सूत्रसंचालन केले.\nसध्याच्या कारभार्‍यांना शरम वाटली पाहिजे\nसांगली महापालिका भ्रष्टाचारात बुडाली आहे. एकदा सत्ता हातात घेतल्यानंतर मनमानी कारभार चालतो. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. याची सध्याच्या कारभार्‍यांना शरम वाटली पाहिजे. यापुढे मात्र आता शिवसेना हे चालू देणार नाही, असे खासदार किर्तीकर यांनी सांगितले.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-Asmita-scheme-will-cover-the-health-problems-of-the-young-women-are-gong-to-down/", "date_download": "2018-11-17T08:40:50Z", "digest": "sha1:FYZWPFYFMIC5BG2CNV4ECSJAFWMCQVXT", "length": 7136, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात 11,526 मुलींना सॅनिटरी पॅड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › जिल्ह्यात 11,526 मुलींना सॅनिटरी पॅड\nजिल्ह्यात 11,526 मुलींना सॅनिटरी पॅड\nसातारा : मीना शिंदे\nसातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत सहावी ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या 11 ते 19 वयोगटातील 11हजार 526 मुलींना सॅनिटरी पॅड देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्याचा सर्व खर्च झेडपीच उचलणार असून त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये 1 एप्रिलपासून करण्यात येणार आहे.\nमासिक पाळी आणि आरोग्याबाबत वाढत्या जागरुकतेने समाजात सर्वत्र सकारात्मक वातावरण तयार होत असून याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देणारी ‘अस्मिता’ योजना सुरु करण्यात आली असून या योजनेचा जिल्हा परिषदेमार्फत सातारा जिल्ह्यात 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी दणक्यात शुभारंभ करुन जिल्हास्तरावर अंमलबजावणी करण्यात आली.\nसर्वसाधारणपणे 11 ते 19 वयोगटातील मुलींमध्ये आणि ग्रामीण भागातील महिलांमध्ये मासिक पाळीतील स्वच्छतेविषयी जागरुकता नसल्याचे आढळून आले आहे. मासिक पाळीदरम्यान फक्त 17 टक्के महिलाच सॅनिटरी पॅड वापरतात. त्यामुळे त्या काळात अनेक आरोग्याच्या समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र सर्वेक्षण अहवालात आढळून आले आहे. सॅनिटरी पॅडचा कमी वापर होण्यामागे त्याची अधिक असलेली किंमत, ग्रामीण भागात उपलब्धता नसणे आणि मेडिकल स्टोअरमध्ये पुरुषांकडून खरेदी करावे लागणे अशी मुख्य कारणे आहेत.\nया सर्व समस्यांवर उपाय म्हणून सॅनिटरी पॅडच्या वितरणाचे काम महिला स्वयंसहायता बचत गटांकडे देण्यात येणार आहे. प्रत्येक गावामध्ये त्या गावातील बचतगटाकडे सॅनिटरी पॅड पुरवठा व विक्रीचे काम देण्यात येणार आहे. या कामासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत 195 महिला बचत गटांचे रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांना खर्‍या अर्थाने आर्थिक उभारी मिळणार आहे.\n‘सॅनिटरी पॅड’चा वापर युवतींच्या आरोग्यासाठी लाभदायक आहे, हे सिद्ध असूनही चाळीस रुपयांपर्यंत किंमत असलेले हे पॅड घेणे बहुतांश कुटुंबांच्या आवाक्यात नसते. त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत 11 ते 19 वयोगटातील 6 ते 8 वीमध्ये शिकत असलेल्या 11, 526 मुलींसाठी सॅनिटरी पॅडचा खर्च 1 एप्रिलपासून जिल्हा परिषद उचलणार आहे.‘अस्मिता’ योजनेमुळे युवतींच्या आरोग्यविषयक समस्यांना आळा बसणार आहे.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/eight-year-old-girl-karnti-shirke-murder-case-in-ner-khatav/", "date_download": "2018-11-17T09:28:17Z", "digest": "sha1:N64I3OQUZMT7SUFKZZQB4ARPSTD74QK7", "length": 4364, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साताऱ्यात आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › साताऱ्यात आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून\nसाताऱ्यात आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून\nखटाव (सातारा) : प्रतिनिधी\nनेर ( ता. खटाव ) येथील दुसरीत शिकणाऱ्या क्रांती विजय शिर्के या आठ वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. तिचा मृतदेह आज (गुरूवार दि 23 मार्च) गावाशेजारीलच विहीरीत आढळून आला. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविछेदन केल्यानंतर क्रांतीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.\nयाबाबत अधिक माहिती अशी. नेर येथील क्रांती शिर्के ही मुलगी बुधवारी (दि. 21 मार्च) सायंकाळी पाच वाजता घरासमोर खेळताना अचानक बेपत्ता झाली होती. बुधवारी रात्रभर शिर्के कुटुंब आणि गावकऱ्यांनी तीचा शोध घेतला मात्र क्रांती शोध लागला नव्हता. आज (शुक्रवार दि 23 मार्च) सकाळी 11 वाजता तीचा मृतदेह नेर धरणाच्या शेजारील विहीरीत आढळून आला. पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात क्रांतीवर शवविछेदन करण्यात आले. शवविछेदन अहवालात क्रांतीचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक संभाजीराव गायकवाड करत आहेत.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/ex-chef-minister-of-Maharashtra-prithviraj-chavan-says-CM-devendra-phadanvis-investigate-corruption-charges-with-favourable-officers-and-give-clean-chit/", "date_download": "2018-11-17T08:54:51Z", "digest": "sha1:DTKZ7THQFBCB7AEBKZLDEHMWDUZD6S56", "length": 4841, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्री मर्जीतले लोक नेमून क्लिन चिट देतात : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मुख्यमंत्री मर्जीतले लोक नेमून क्लिन चिट देतात : पृथ्वीराज चव्हाण\nCM मर्जीतले लोक नेमून क्लिन चिट देतात : चव्हाण\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत आहेत. चौकशीचे नाटक केले जाते आणि लोक विसरले की मुख्यमंत्री त्यांना क्लिन चीट देतात. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तरी दिली जात नाही. माझ्यासारख्या एका माजी मुख्यमंत्र्याला माहिती दिली जात नाही, त्यामुळे सर्वसामान्यांना काय दिली जाणार असा प्रश्न उपस्थित करत याप्रश्नी न्यायालयात धाव घेण्याची विनंती आपण पक्षाकडे केल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.\nराज्य मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. निवृत्त न्यायाधिशाकडून चौकशी करण्याची आमची मागणी असताना तसे केले जात नाही. आपल्याच मर्जीतील माणसे नेमायची आणि चौकशी करायची. पुढे लोक विसरले की मंत्र्यांना क्लिन चीट द्यायची, अशी मुख्यमंत्र्यांची कार्यपद्धती आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत माहिती मागितली असता, ती माहितीही दिली जात नाही, असा दावा करत याप्रश्नी आपण पक्षाला न्यायालयात धाव घ्यावी, अशी विनंती केल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फार्म्युला...\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Due-to-dangerous-situation-of-water-supply-wells/", "date_download": "2018-11-17T09:38:45Z", "digest": "sha1:3KULH3XNAB24YYWKV3HPQHNHVOSXLNYM", "length": 5113, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाणीपुरवठा विहिरीच्या वीज तारा धोकादायक स्थितीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पाणीपुरवठा विहिरीच्या वीज तारा धोकादायक स्थितीत\nपाणीपुरवठा विहिरीच्या वीज तारा धोकादायक स्थितीत\nबोहाळी (ता.पंढरपूर) येथील गावाला पाणीपुरवठा करणार्‍या राजमाता अहिल्याबाई होळकर पाणीपुरवठा विहिरीवर पिण्याचे पाणी भरण्यासाठी येणार्‍या ग्रामस्थांना विजेच्या तारा हाताला स्पर्श होतील अशा पद्धतीने लोंबकळत असल्याने धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे वीज तारा उंचावरून टाकण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.\nगावाला पाणी पुरवठा करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर विहीर आहे. या विहिरी लगत ग्रामदैवत महादेव मंदिर, मारुती मंदिर व श्रीरामाचे मंदिर असल्याने येथे लग्नसमारंभाच्या वेळी पारणे येत असल्याने व एखादा सांस्कृतिक कार्यक्रम, शासकीय बैठका मंदिराच्या सभामंडपात होत असल्याने येथे ग्रामस्थांची गर्दी होते. सद्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसात वीज प्रवाह चालू राहिला तर येथे पाणी भरण्यासाठी येणार्‍या ग्रामस्थांना, कपडे धुण्यासाठी येणार्‍या महिलांसाठी धोकादायक ठरत आहे. येथे पाणी साठवण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सिंटेक्स टाकी लगत वीज तारांची लाईन आहे. वारा सुटला तर वीज तारा हेलकावे खावून पाण्याच्या टाकीला स्पर्श करत आहेत. पावसात या वीज तारांमधून वीज प्रवाह उतरुन येथे पाणी भरण्यासाठी येणार्‍या ग्रामस्थांना धोकादायक ठरू शकते. त्यामुळे येथील या तारा विज वितरण कंपनीने उंचावरुन ओढून घ्याव्यात अशी मागणी होत आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/tula-rashi-bhavishya-libra-today-horoscope-in-marathi-11092018-122716564-NOR.html", "date_download": "2018-11-17T09:32:34Z", "digest": "sha1:FRH3ZQVVUIY3RVSR6WGNWOYAEOBVFADA", "length": 7711, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "तूळ आजचे राशिभविष्य 11 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya | Today Libra Horoscope in Marathi - 11 Sep 2018 | तूळ राशिफळ : 11 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतूळ राशिफळ : 11 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस\nLibra Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे तूळ राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील\nतूळ राशी, 11 Sep 2018, Aajche Tula Rashi Bhavishya: तूळ राशीचे लोक कोणतीही घटना आणि गोष्ट सहजपणे विसरू शकत नाहीत आणि कोणालाही सहजपणे माफ करत नाहीत. यामुळे आज तुमचे मन अशांत राहू शकते. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील तुमचा दिवस, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.\nपॉझिटिव्ह - आर्थिक स्थितित सकारात्मक बदल होण्याचे योग आहेत. आवक उत्तम राहिल्याने तुम्ही प्रसन्न राहाल. आत्मविश्वासही वाढेल. मात्र, अपेक्षांवर नियंत्रण ठेवावे लागेल. एखादा बिझनेस टूर होण्याची शक्यता आहे. परिश्रमाच्या जोरावर जोखिम असलेल्या कामात यशस्वी व्हाल. मोठी समस्या संपुष्टात येईल.\nनिगेटिव्ह - द्विधा मन:स्थिती असेल. एखादे काम ओढून ताणून पूर्ण करू नका, ते आणखी बिघडेल. आज महत्त्वाचे काम अपूर्ण राहील. काम पूर्ण न झाल्याने चिडचिड निर्माण होईल. वाद-विवाद वाढण्‍याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. थकवा जाणवेल. खर्च वाढेल.\nकाय करावे - एखाद्या अनाथ किंवा अपंग व्यक्तीला 5 बदाम खाऊ घाला.\nलव्ह - जोडीदाराकडून आर्थिक फायदा होण्याचे योग आहेत. महत्त्वाचा निर्णय घेताना जो‍डीदाराचा सल्ला घेण्यास विसरु नका.\nकरिअर - महिला सहकार्‍यांकडून फायदा होण्याचे योग. काही महत्त्वाचे कामे अपूर्ण राहातील. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ.\nहेल्थ - प्रकृती नरम-गरम राहील. अॅसिडिटी जाणवेल.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार\nप्रत्येक कामात 100 टक्के यश प्राप्त करण्यासाठी फॉलो करा हे शास्त्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T08:40:53Z", "digest": "sha1:HAKELPLI5HXHDZFBENTASNJHAIJH67MS", "length": 12300, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "श्रीलंका- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nश्रीलंकेत अर्जून रणतुंगा यांच्या अपहरणाचा प्रयत्न, गोळीबारात एकाचा मृत्यू\nश्रीलंकेची राजधानी असलेलं शहर कोलंबोमध्ये पेट्रोलिअम मंत्री अर्जून रणतुंगा यांचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला.\nश्रीलंकेमध्ये राजकीय ड्रामा, माजी राष्ट्रपती झाले देशाचे नवे पंतप्रधान\nजागतिक बँकेच्या 'या' अहवालात नेपाळ-बांग्लादेशनंतर भारताचा क्रमांक, केंद्राने नाकारला\nदहशतवादाविरोधात सहा देशांच्या लष्करी सरावाचा चित्तथरारक VIDEO\nआजही तेलाच भडका, पेट्रोल 28 तर डिझेलच्या दरात 18 पैशांची वाढ\nभारतापेक्षा पाकिस्तानात पेट्रोल एवढं स्वस्त कसं\nचर्चा अर्जुन तेंडुलकरची, पण भाव खाल्ला अकोल्याच्या अर्थवने\nअर्जुन तेंडुलकरने घेतली विकेट, व्हिडिओ पाहून भावूक झाला विनोद कांबळी\nभारतीय रेल्वेची खास भेट : अयोध्या ते श्रीलंका पहा ही 10 ठिकाणं\n,जूनमध्ये एकच कार बनली\nहिंदी आणि भोजपुरी बोलणाऱ्या या आॅस्ट्रेलियन व्यक्तीला भेटलात का\nजगभरात आज बुद्ध पौर्णिमेचा उत्साह\nटी-20 मालिकेत भारताची विजयाची गुढी\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-03-october-2018/", "date_download": "2018-11-17T09:03:51Z", "digest": "sha1:XHYARAVLWYWX62U7ADYOAHKE36TAAV3Z", "length": 13004, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 03 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nसामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्री श्री थावाचंद गहलोत यांनी पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरणाच्या मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय सफाई कर्मचार्य वित्त व विकास महामंडळाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या “सीव्हर्स आणि सेप्टिक टँकच्या घातक स्वच्छता प्रतिबंधक पॅन इंडिया वर्कशॉप” चे उद्घाटन केले.\nरवी वेंकटेशन यांना युनिसेफचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे.\nऑक्टोबरच्या पहिल्या सोमवारी जागतिक पर्यावास दिवस म्हणून साजरा केला जातो.\nसिगारेट पॅकेज आरोग्य चेतावणी आंतरराष्ट्रीय स्थिती अहवाल 2018 नावाच्या कॅनेडियन कर्करोग संस्थेने जारी केलेल्या एका अहवालात, 206 देशांमध्ये भारत पाचव्या स्थानावर आहे.\n31 ऑक्टोबरपासून SBI ने ATM मधून प्रतिदिन रोख पैसे काढण्याची मर्यादा 20,000 रुपये केली आहे.\nअमेरिकेतही महात्मा गांधींची 150वी जयंती साजरी केली गेली.\n1 ऑक्टोबर रोजी वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस दर वर्षी साजरा केला जातो.\nआसाम सरकारने राज्यातील चहाच्या बागेत गर्भवती महिलांसाठी वेतन भरपाई योजना सुरू केली आहे.\nकेंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) असे म्हटले आहे की भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आरटीआय कायद्यांतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे.\nकेंद्रीय कुर्दिश उमेदवार बरोम सालेह यांनी संसदेच्या मतदानात मोठ्या प्रमाणावर विजय मिळवून इराकच्या राष्ट्रपती पदावर विराजमान झाले आहेत.\nPrevious (HPCL) हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 122 जागांसाठी भरती\nNext (AERB) आण्विक ऊर्जा नियामक मंडळात विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D.html", "date_download": "2018-11-17T08:39:54Z", "digest": "sha1:UMZQJTJL6X7XRAOTSVRJMBFPOE7OWZZH", "length": 22501, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | राष्ट्रवादीने महाराष्ट्रावर बलात्कार केला", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » उ.महाराष्ट्र, ठळक बातम्या » राष्ट्रवादीने महाराष्ट्रावर बलात्कार केला\nराष्ट्रवादीने महाराष्ट्रावर बलात्कार केला\nनाशिक, [१२ ऑक्टोबर] – बलात्कार करायचाच होता तर निवडणुकीनंतर करायचा’ या माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मनसे उमेदवाराबाबत केलेल्या वक्तव्याचा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला असून, ‘छाती नाही, उंची नाही तरी हे महाराष्ट्राचे गृहमंत्री, या शब्दात आबांची खिल्ली उडविली.\nमहाराष्ट्रातील माता-बहिणींचा अपमान करणारा हा गृहमंत्री. सत्तेचा माज आलेल्या या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काय या महाराष्ट्रावर कमी बलात्कार केला का असा सवाल करतानाच या निवडणुकीत राष्ट्रवादीला गाडावेच लागेल’ असे राज ठाकरे यांनी मनसे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना केले. मनसेचे तासगाव-कवठे महांकाळचे मनसे उमेदवार सुधाकर खाडे यांची राज ठाकरेंनी यावेळी पाठराखण केली.\n‘आमचे उमेदवार सुधाकर खाडे यांच्यावर याच आर.आर. पाटलांनी बलात्काराचा गुन्हा टाकला, प्रचाराला बाहेर पडू नये म्हणून सुधाकर खाडे यांच्या पत्नीवर ऍट्रॉसिटीची केस टाकली, हे कशासाठी तर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भीती वाटते म्हणून, असे राज यावेळी म्हणाले. ‘माझ्या हाती सत्ता दिल्यानंतर पाच वर्षांनीच मला विचारा, काय केलं तर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भीती वाटते म्हणून, असे राज यावेळी म्हणाले. ‘माझ्या हाती सत्ता दिल्यानंतर पाच वर्षांनीच मला विचारा, काय केलं’ असे म्हणत राज्यकर्त्यांना जाब विचारण्याचा नागरिकांचा हक्कही त्यांनी उडवून लावला. ‘नाशिककरांना जो शब्द दिलाय् तो पाळल्याशिवाय राहणार नाही. नाशिकला सात महिने झाले आयुक्तच नाहीत. राज्याची वाट लावणार्‍यांना का विचारत नाही’ असे म्हणत राज्यकर्त्यांना जाब विचारण्याचा नागरिकांचा हक्कही त्यांनी उडवून लावला. ‘नाशिककरांना जो शब्द दिलाय् तो पाळल्याशिवाय राहणार नाही. नाशिकला सात महिने झाले आयुक्तच नाहीत. राज्याची वाट लावणार्‍यांना का विचारत नाही हे सगळे ठरवून चालले आहे. पण, लाचार व्हायची वेळ आली तर लाथ मारीन सत्तेवर,’ अशी स्पष्ट भूमिकाही राज ठाकरेंनी यावेळी मांडली.\nआपल्याला नाशिकची ओळख ‘बागांचे शहर’ म्हणून उभी करायची आहे, असेही त्यांनी बोलून दाखवले.\nसंतश्री गजानन महाराजांच्यापालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान\nलाखो भाविकांनी केले पवित्र स्नान\nध्वजारोहणाने सिंहस्थ कुंभमेळ्याला सुरूवात\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nविकासाच्या राजकारणाला साथ द्या : गडकरी\nलातूर, उदगीर, [१२ ऑक्टोबर] – नरेंद्र मोदी यांनी क्षुद्र राजकारणाला मूठमाती देऊन विकासाच्या राजकारणाची देशात सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील जातीपातीचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T08:26:52Z", "digest": "sha1:SJPYRS2KOXGYKJ33LTB6OSEJ4TY3IM5A", "length": 7669, "nlines": 137, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चैतन्य विद्यालयाला उपक्रमशील शाळा पुरस्कार | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nचैतन्य विद्यालयाला उपक्रमशील शाळा पुरस्कार\nओतूर – ग्रामविकास मंडळ ओतूर (ता. जुन्नर) संचलित चैतन्य विद्यालय, ओतूरचा स्व. रामचंदजी बाबेल ट्रस्ट धोलवड, पुणे यांचे वतीने “उपक्रमशील शाळा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापक दिनकर दराडे यांनी दिली. स्व. रामचंदजी बाबेल चॅरिटेबल ट्रस्ट धोलवड, पुणे यांचे वतीने शैक्षणिक, सामाजिक, दुर्गसंवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा शाळांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. चैतन्य विद्यालय सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी ते पोषक ठरत असते. हा पुरस्कार ग्राम विकास मंडळाचे उपाध्यक्ष प्रभाकर तांबे, सचिव प्रदीप गाढवे, सहसचिव पंकज घोलप, मुख्याध्यापक दिनकर दराडे, उपमुख्याध्यापक गोरक्षनाथ फापाळे, पर्यवेक्षक ज्ञानेश्वर पानसरे, शिक्षक प्रतिनिधी मिलिंद खेत्री यांनी स्वीकारला. या प्रसंगी जे. सी. कटारिया, रतिलाल बाबेल, जयप्रकाश बाबेल, वल्लभ शेळके, विक्रम भोर, सरपंच कांदळी उपस्थित होते. शाळेला पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्राम विकास मंडळ ओतूरचे अध्यक्ष अनिल तांबे, राजेंद्र डुंबरे, रघुनाथ तांबे, रोहिदास घुले, प्रशांत डुंबरे, वसंत पानसरे, शिवाजी अस्वार यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांचे अभिनंदन केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleयंदा ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’चा कार्यकम देहराडूनमध्ये होणार\nNext articleकुमार विश्वास यांचा माफीनामा अरुण जेटलींना केला मान्य\nवसुली करा, पण वीज कापू नका\nपर जिल्ह्यांतील रिक्त जागांवर जाण्यास बंदी\nशहरातील मध्यभागात कोंडी ; वाहनतळ पडतेय अपुरे\nबांधकाम क्षेत्रातील मंदीचे मळभ हटतेय\nजुना पुणे-मुंबई महामार्गावरील कोंडी फुटणार\n‘धर्मादाय’ वापरा, अन्यथा कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/06/blog-post_21.html", "date_download": "2018-11-17T09:43:12Z", "digest": "sha1:7CAUN3GG7EW6OB3HTRK7LKDCOTZ3IO6C", "length": 19927, "nlines": 198, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: पाणी टंचाईच्या झळा", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशनिवार, २१ जून, २०१४\nऐन पावसाळ्याच्या तोंडावर हिमायतनगर\nवासियांना पाणी टंचाईच्या झळा\nहिमायतनगर(अनिल मादसवार)उन्हाळ्यापासून सुरुवात झालेल्या पाणी टंचाईने ऐन पावसाळ्याच्या तोंडावर उग्र रूपधारण केले असून, शहर वासियांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर मात करण्यासाठी जी.प.विभागाच्या दोन टैन्करद्वारे शहरातील टंचाई ग्रस्त भागात पाणी पुरवठा केला जात आहे.\nतालुक्याचे ठिकाण असलेल्या हिमायतनगरची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २४ हजार ७४५ च्या जवळपास आहे. सध्या हि लोकसंख्या ३० हजाराहूर जास्त झाली असून, गावाला पैनगंगा नदीवरील १९४५ मधील जुन्या नळ योजनेद्वारे प्रभाग ०१ व ०२ मधील जवळपास ५० घरांना पाणी पुरवठा केला जातो. तर अर्ध्याहून अधिक गावासाठी ग्रामपंचायती हद्दीत ५२ बोअर घेण्यात आलेले आहेत. ३० बोअर ५५० फुट खालील असून, त्यातील ४५ हून अधिक बोअर बंद तर ९ पेक्षा अधिक विहिरी कोरड्या पडल्या आहेत. उर्वरित कुपनलिकांची पाणी पातळी घटली असून, शहरात ५ हातपंप असून, ते सुद्धा नादुरुस्त व पाणी नसल्याने सध्या तरी बंद आहेत. त्यामुळे शहरातील अर्ध्या अधिक गावातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.\nआठ ठिकाणच्या विहिरीत दोन टैन्करद्वारे पाणी पुरवठा\nशहरातील लाकडोबा चौक, नेहरू नगर, कोरडे गल्ली, परमेश्वर गल्ली कन्या शाळा, शब्बीर कॉलनी - खुबा मस्जिद, मुर्तुजा नगर कॉलनी, बळीरामसिंह कॉलनी, यासह शहरातील अन्य प्रभागातील नागरिकांना घाघरभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हि बाब लक्षात घेता पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जी.प.पाणी पुरवठा विभागाकडे ६ टैन्करची मागणी करण्यात आली होती. मात्र जिल्हा प्रशासनाने दि. १४ जून पासून दोन टैन्कर दिले. त्याद्वारे शहरातील विहिरीत पाणी सोडले जात असल्याने नागरिकांना पाणी पुरवठा होत आहे. मात्र शहातील अजूनही काजी मोहल्ला, जनता कॉलनी, बजरंग चौक, कालीन्का गल्ली तसेच नव्याने झालेल्या प्रभागातील काही भागातील नागरिकांना पाणी टंचाई भासत असल्याचे चित्र आहे.\nनळयोजना राबूनही पाणी टंचाईच्या झळा...\nमागील अनेक वर्षापूर्वी हिमायतनगर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील काही गावांना उन्हाळ्याच्या दिवसात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे. यावर मात करण्यासाठी मागील चार वर्षा खाली तालुक्यातील १४ टंचाई ग्रस्त गावात लोक सहभागातील पाणी पुरवठा नळयोजना राबविण्यात आल्या. मात्र त्या योजना अर्धवट अवस्थेत असल्यामुळे कायमस्वरूपी पाणी टंचाईवर मात करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. परिणामी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर योजना असताना नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.\nहिमायतनगरची २.५ कोटीची योजना थंड बस्त्यात\nहिमायानगर शहराची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी येथे दोन कोटी १८ लाख ६६ हजार रुपयाची नळयोजना मंजूर झाली होती. मात्र तत्कालीन पाणी पुरवठा समिती व सचिवाने केलेल्या ७ आणि ४ अश्या ११ लाखाच्या अपहारामुळे सदर योजनेचे काम थंड बस्त्यात पडले आहे. आहे निवडणुका आल्या कि शहराची मुख्य पाणी समस्या सोडविण्याचे आश्वासन नेत्यांकडून दिले जाते. मात्र पुन्हा या समस्येकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात असल्याने अजूनही सदर योजना थंड बस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.\nयाबाबत ग्राम विकास अधिकारी श्री शंकर गर्दसवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि शहरातील आठ ठिकाणच्या विहिरीत २ टैन्कर द्वारे दिवसभरातून प्रत्येकी ४ ते पाच फेर्या करून पाणी टंचाईची समस्या सोडविण्याचे काम चालू आहे. आणखी काही भागात पाणी टंचाई जाणवत असल्याने मागणी नुसार त्या ठिकाणी पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच शहरातील पाणी पुरवठा योजना दिवसेंदिवस महागाईमुळे रखडली आहे. नवीन किमतीनुसार रीवाइज करण्यासाठीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून, मंजूर होतच नळयोजनेचे काम सुरु होईल असे सांगितले.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nमान्यवर नेत्यांची मुंडेना श्रद्धांजली\nआय. टी. आय. इमारतीला तडे\nएक ठार ..दोन जखमी\nजागतिक पर्यावरण दिनाचा विसर\nलाभार्थ्यांना ४ कोटीचे वितरण\nहिमायतनगर - किनवट तालुका अंधारात\nबेकायदा वाळू उपसा सुरूच..\nगणवेश व पुस्तकापासून अनेक विद्यार्थी वंचित\nनांदेड जिल्‍हयाचा 74 टक्‍के निकाल\nबी बियाणे- खते राख...\nदुसर्या दिवशी १२ वाजले तरी गैरहजर...\nरस्ता बनला मृत्यूचा सापळा...\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/457532", "date_download": "2018-11-17T09:10:56Z", "digest": "sha1:7ZLDCRT3HKW2P755OGDXXRHUB7Q42RSQ", "length": 4271, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘मर्सिडीज बेंज650’ कार लाँच - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\n‘मर्सिडीज बेंज650’ कार लाँच\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमर्सिडीजने त्यांची आणखी एक लग्झरी कार पेश केली आहे. मर्सिडीज म्हणजे लक्झरी. सटईल व कंफर्ट हे समीकरण ग्राहकांच्या मनात पक्के ठसले आहे. त्यामुळेच मर्सिडीजची कार म्हटली की ती लग्झरी कार असणार यात शंका नकोच . पण मर्सिडीजची ही नवी मेबॅक 650 दिसायलाही अनोखी आहे. ती म्हटले तर ऑफ रोडर आनोखी आहे.\nही कार काहेशी लिमोसिनसारखीही आहे व थोडी एसयूव्हीसारखीही आहे. या कारची किंमत अजून जाहिर झालेली नाही मात्र ग्राहकांना किमतीचा त्रास नसला तरी आणखी एक अडचण येऊ शकते ते म्हणजे ही कार 99 व्यक्तींना विकत घेऊ शकतील. कारण स्पष्ट आहे. ते म्हणजे कंपनीने या मॉडेलच्या फक्त 99 कार्स विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे.\nमारूती सुझुकीची ‘इग्निस’ कार बाजारात\n‘वोल्वो’ची लग्झरी कार भारतात लाँच\n2020 पर्यंत टोयोटाच्या इलेक्ट्रिक कार लाँच\n2 कोटीहून अधिक होंडा ऍक्टिव्हाची विक्री\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/iaf-chopper-crash-in-assam-army-officer-attends-husbands-funeral-with-5-day-old-daughter-283074.html", "date_download": "2018-11-17T08:44:40Z", "digest": "sha1:OTLZ2EA6GC2UW4DT4XXEVBFDKCXWJFHK", "length": 13817, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "5 दिवसाच्या मुलीसह मेजर कुमुद डोगरा पोहचल्या पतीच्या अंत्यसंस्काराला!", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\n5 दिवसाच्या मुलीसह मेजर कुमुद डोगरा पोहचल्या पतीच्या अंत्यसंस्काराला\nआसाममधील जोरहाटजवळ 15 फेब्रुवारीला एका विमान अपघातात भारतीय वायुदलाच्या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता.\n24 फेब्रुवारी : आसाममधील जोरहाटजवळ 15 फेब्रुवारीला एका विमान अपघातात भारतीय वायुदलाच्या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला होता. खरंतर अनेकांच्या ही घटना लक्षातही नसेल आणि काहींना ही माहितही नसेल. पण ही बातमी आज सोशल मीडियावर पुन्हा एका चर्चेचा विषय बनली आहे.\nही दुर्देवी घटना झाल्यानंतर त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात वैमानिकाची पत्नी मेजर कुमुद डोगरा आपल्या 5 दिवसाच्या लहान मुलीला घेऊन अंत्यसंस्कार करण्यासाठी गेली होत्या.\nडोगरा यांचे पति विंग कमांडर डी. वस्य यांचा विमानाच्या अपघातात दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यसंस्काराला त्यांची पत्नी कुमुद डोगरा आपल्या 5 दिवसाच्या चिमुकलीला घेऊन पोहचल्या.\nट्विटरवर हा फोटो वेगवेगळ्या कॅपश्नने हा फोटो व्हारल करण्यात आला आहे. अनेकांनी हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्या आपल्या पतीला सलाम करत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1/", "date_download": "2018-11-17T08:40:23Z", "digest": "sha1:CU3E66UH2WWX55YBFFZDJMZYEHYJ3ULZ", "length": 12565, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बॉलीवूड- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nजेव्हा दिलीप कुमार यांच्यावर झाला होता पाकिस्तानी 'हेर' असल्याचा आरोप\nप्रसिद्ध पत्रकार रशीद किडवई यांनी भारतीय नेते आणि बॉलिवूडच्या अभिनेत्यांच्या संबंधांवर 'नेता अभिनेता : बॉलीवूड स्टार पॉवर इन इंडियन पॉलिटिक्स' हे पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकात नेते, अभिनेते आणि त्यांच्या किस्स्यांच्या अनेक रोचक आठवणी सांगितल्या आहेत.\nगणेशोत्सवाचं 'मॅनेजमेंट' : तीन महिने... हजारो हात...असा साकारतोय 'लालबागच्या राजा'चा उत्सव\nकॅन्सरवर मात करणाऱ्या या अभिनेत्रीच्या वाढदिवसाला लोटलं बॉलिवूड\nज्येष्ठ कवी गोपालदास निरज यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन\nआकाश अंबानीच्या मेहेंदी कार्यक्रमात प्रियंका चोप्रा\nIIFA 2018: कोण मारणार बाजी\nआयपीएलचं बॉलिवूड कनेक्शन, बेटिंग प्रकरणी अरबाज खानला नोटीस\nअभिषेक अजुनही 'स्ट्रगल' करतोय - जया बच्चन\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nविराट अनुष्काला काय देणार वाढदिवसाचं गिफ्ट\n15व्या टाटा मॅरेथोनमध्ये इथिओपियाचं वर्चस्व;सोलोमिन,अमानी ठरले विजेते\nमुंबईत 15वं टाटा मॅरेथॉन सुरू;हाफ मॅरेथॉनमध्ये प्रदीप सिंह विजयी\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/raghunath-anant-mashelkar/", "date_download": "2018-11-17T09:44:56Z", "digest": "sha1:RITY3RSBJQGXF7ZEQBKLSPC4I7NFXYMY", "length": 9998, "nlines": 79, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "डॉ रघुनाथ अनंत माशेलकर - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nडॉ रघुनाथ अनंत माशेलकर\nजन्म: १ जानेवारी १९४३\nरघुनाथ माशेलकर यांचा जन्म माशेल, गोवा येथे झाला. लहानपणी पित्याचे छत्र हरवल्यानंतर त्यांच्या आईने अतिशय प्रतिकूल परिस्थितीतुन जिद्दीने शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. राज्यातून अकराव्या क्रमांकाने शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. मुंबई विद्यापीठातून १९६६ मध्ये रासायनिक अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. १९६९ मध्ये त्यांनी पीएचडी झाले. युनिव्हर्सिटी ऑफ सॅल्फोर्ड, लंडन आणि डेन्मार्क मध्ये विद्यापीठदेखील अध्यापनाचे काम त्यांनी केले.\n१९८९ मध्ये पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संचालक म्हणून नेमणूक झाली. त्यांच्या प्रयत्नामुळे भारतीय शास्त्रज्ञांचे अनेक शोध अमेरिका आणि युरोपमध्ये निर्यात होत आहेत. त्यानंतर त्यांची कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च या संशोधन संस्थेचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेथे ते अजूनही कार्यरत आहेत. संशोधनाच्या माध्यमातून देशाच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानातील प्रगतीसाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी असंख्य संशोधक निर्माण केले आहेत.\nडॉक्टरांचे नाव सर्वसामान्यांना अधिक सुपरिचित आहे ते त्यांनी हळद, बासमती तांदूळ आणि कडुनिंब या भारतीय कृषी वस्तूंचे बौद्धिक संपदा हक्क भारताकडे सुरक्षित ठेवण्याच्या लढ्यामुळे. हळद, बासमती तांदूळ व कडुनिंब यांवरील संशोधन आणि त्यांवर भारतीयांचा असणारा परंपरागत हक्क अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि पुराव्यांसह मांडून त्यांची पेटंट अमेरिकेच्या हाती जाऊ दिली नाहीत. त्यापुढे, भारताचे बौद्धिक ज्ञानसंपदेचे धोरण ठरवण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. जिनिव्हा येथे भरलेल्या जागतिक बौद्धिक ज्ञानसंपदा संघटनेच्या माहिती तंत्रज्ञान विषयक समितीत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आणि या समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे.\nत्यांनी शंभरच्या वर शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांची वीस पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांना अनेक मानसन्मान आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून त्यामध्ये १९९१ ची पद्मश्री, २००० चा पदमभूषण, २००१ साली मिळालेला शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार २००३ मध्ये महाराष्ट्र भूषण हे महत्वाचे पुरस्कार समाविष्ट आहेत. याशिवाय, पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुरस्कार, २००२ सालचा प्रियदर्शनी ग्लोबल ॲवॉर्ड यांचा समावेश आहे.\n१९९८ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना फेलोशिप देऊ केली, अमेरिकन नॅशनल एकेडमी ऑफ सायन्सेस ने सुद्धा त्यांना मानद सल्लागार म्हणून २००५ मध्ये नियुक्त केले. हा सन्मान मिळणारे ते सातवे भारतीय आहेत.\nवैज्ञानिक क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांनी नाव कमावले आहे, ते नाव मराठी आहे, याचा आपल्याला सार्थ अभिमान हवाच. त्यांच्या पाउलांवर पाऊल टाकून अजून मराठी वैज्ञानिक निर्माण झाले पाहिजेत, आणि डॉक्टर माशेलकरांसारखाचा आपल्या ज्ञानाचा राष्ट्रकार्यासाठी वापर केला पाहिजे.\nडॉक्टरांच्या ७५ व्या जन्मदिनी स्मार्ट महाराष्ट्र तर्फे मानाचा मुजरा\nशरद जोशी समजून घेताना : प्रारंभ\nमहामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2018-11-17T08:27:16Z", "digest": "sha1:LOJNUAE6J3UKVUSEZ5NACFG7WQZ2VNTH", "length": 6136, "nlines": 143, "source_domain": "www.marathimati.net", "title": "स्पंज केक | मराठीमाती", "raw_content": "\n५०० ग्रॅम स्पंज केक\n१ वाटी अक्रोडचा भरड चुरा\n१ मोठा चमचा कस्टर्ड पावडर\n३ मोठे चमचे साखर\nदीड कप पाण्यात जरदाळू भिजत ठेवावे व त्यातला बिया काढाव्या.\nत्याच पाण्यात १ मोठा चमचा साखर घालून जरदाळूचे तुकडे घालावेत व चुलीवर मंद आंचेवर ठेवावेत.\nजरदाळू नरम होऊन पाणी दाटसर होईपर्यंत उकळावे. एका कांचेच्या भांड्यात तळाला केकचे तुकडे रचावे व त्यावर जरदाळू व त्याचे पाणी घालावे.\nदुधात उरलेली साखर घालून दूध उकळावे. थोड्या गार दुधात कस्टर्ड पावडर मिक्स होईपर्यंत ढवळावे.\nमिश्रण घट्ट होऊ लागले की खाली उतरवावे. निवाल्यानंतर केक व जरदाळूमध्ये ओतावे.\nचमच्याने सगळीकडे सारखे पसरावे. क्रीममध्ये थंडगार करून वाढावे.\nThis entry was posted in पुडिंग and tagged अक्रोड, कस्टर्ड पावडर, जर्दाळू, पाककला, पाककृती, स्पंज केक on जानेवारी 5, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/news/man-who-stole-nizams-gold-tiffin-worth-crores-used-it-every-day-to-have-food-police-304823.html", "date_download": "2018-11-17T09:30:17Z", "digest": "sha1:6TP4K7JLG7J3LVYGYWAE5D2PLCH5YUKR", "length": 4305, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - तब्बल 4 किलो सोनं, हिरेजडीत डब्बा अन् चोर करायचा त्यात जेवण !–News18 Lokmat", "raw_content": "\nतब्बल 4 किलो सोनं, हिरेजडीत डब्बा अन् चोर करायचा त्यात जेवण \nमुंबई, 11 सप्टेंबर : हैदराबादच्या निजामाच्या शाही खजिन्यावर डल्ला मारणारे चोर अखेर मुंबई पोलिसांच्या हाती लागले आहेत. या चोरांची खासियत म्हणजे यातील एक चोर दररोज निजामाच्या शाही डब्यातून जेवायचा...तब्बल 4 किलो सोनं, हिरे आणि माणिकजडीत असा हा डबा आहे.हैदराबाद पोलिसांनी २ सप्टेंबरला या खळबळजनक चोरीचा छडा लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी अगदी फिल्मी स्टाइलने ही चोरी केली. त्यानंतर ते फरार झाले आणि मुंबईला पोहोचले. हे दोन्ही आरोपी मुंबईत 'जीवाची मुंबई' करत होते. पकडले जाण्याच्या आधी ते एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये थांबले होते.\nनिजामाच्या वस्तुसंग्रहालयात ४५० वस्तूनिजामाच्या या वस्तुसंग्रहालयात ४५० विविध वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतात. यांची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २५० ते ५०० कोटी रुपयांपर्यंत आहे. १९६७ मध्ये निजाम मीर उस्मान अली खान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनेक वस्तू अवैध पद्धतीने देशाबाहेर गेल्या. निजामाकडे ४०० टन सोनं आणि ३५० किलो हिरे होते. ===========================================================================================स्वस्तात खरेदी करा पेट्रोल-डिझेल, वर्षभरात बचत करा 4800 रुपये\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/in-china-a-snow-tiger-born-a-4-calves-290954.html", "date_download": "2018-11-17T08:40:46Z", "digest": "sha1:OTWXBBQORMH27ICXCUOUDONW4MAS7KLX", "length": 3841, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - चीनमध्ये एका स्नो टायगर मादीला झाले तब्बल 4 बछडे !–News18 Lokmat", "raw_content": "\nचीनमध्ये एका स्नो टायगर मादीला झाले तब्बल 4 बछडे \nचीनच्या जिनान वाईल्डलाईफ वर्ल्डमध्ये निसर्गानं किमयाच केली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण एका स्नो टायगर मादीला एक नाही, दोन नाही तर तब्बल ४ बछडे झालेत.\n26 मे : चीनच्या जिनान वाईल्डलाईफ वर्ल्डमध्ये निसर्गानं किमयाच केली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण एका स्नो टायगर मादीला एक नाही, दोन नाही तर तब्बल ४ बछडे झालेत. स्नो टायगरची संख्या आधीच फार कमी आहे. त्यामुळे या 4 बछड्यांच्या येण्याने सगळीकडे आनंदी आनंद आहे असं म्हणायला हरकत नाही.दर एक लाख नेहमीच्या वाघांनंतर एक स्नो टायगर जन्माला येतो. त्यात या मादीला ४ बछडी झाली आहेत. तसं पहायला गेलं तर वाघ हा एकटा राहणारा प्राणी आहे. पण जन्म झाल्यापासून हे ४ बछडे एकत्रच राहतात, एकमेकांचा आधार घेऊन झोपतात. भरपूर खेळतातही.जन्माला येऊन एकच महिना झालाय, त्यामुळे ते लवकर थकतात आणि बराच वेळ झोप काढतात. या प्राणी संग्रहालयात येणाऱ्या लहान मुलांना मात्र या वाघांचं अधिक आकर्षण आहे. काचेवर नाक घासताना पाहून या लहानग्यांना अधिकच गंमत वाटते.\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVideo : मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2/all/page-6/", "date_download": "2018-11-17T08:39:57Z", "digest": "sha1:EKSAUYABSBUDXMCBCUR76SRL4CJ5H77Z", "length": 12325, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पेट्रोल- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nbharat bandh: मनसे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे, पोलिसांचा लाठीचार्ज\nसिद्धीविनायक मंदिराबाहेर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनसे कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले.\nभारत बंद : भाजप म्हणतंय 'इंधनाचे दर कमी करणं मोदी सरकारच्या हातात नाही'\nVIDEO : शिवसेना बंद सम्राट पण काँग्रेसच्या बंदला पाठिंबा नाही - संजय राऊत\nउद्याच्या काँग्रेस बंदला मनसेची साथ, आक्रमक होण्याची मनसैनिकांना सूचना\nमाधव भंडारी म्हणतात, आज इंधनाचे दर तर कमीच\n'जगात जर्मनी,पेट्रोलच्या किंमतीत परभणी',शंभरीला फक्त 11 रुपये दूर \nइंधनाचा भडका; सगळ्यांत महाग पेट्रोल कुठे\nइंधन दरवाढ सुरूच, १० सप्टेंबरला काँग्रेसची भारत बंदची हाक\nइंधनाचा पुन्हा भडका, मुंबईत 1 लीटर पेट्रोलसाठी मोजावे लागणार 86 रुपये\nपुण्यात दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून दुचाकी जाळली\nदहिहंडीची बॅनरबाजी भोवली, तरुणावर तलावारीने केले वार\nहिंदी मालिकांमध्ये चिन्मय मांडलेकरची 'दस्तक'\nमुंबईकरांच्या खिशाला कात्री, पुन्हा वाढले इंधनाचे दर\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/rajasthan-man-accused-8-teachers-raping-his-minor-daughter-filming-act-36908", "date_download": "2018-11-17T09:47:33Z", "digest": "sha1:5KR4XPZ4VVJLPHQHNAFHOSXB3AHUINX4", "length": 13166, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rajasthan: Man accused 8 teachers of raping his minor daughter, filming act अल्पवयीन विद्यार्थीनीवर आठ शिक्षकांचा बलात्कार | eSakal", "raw_content": "\nअल्पवयीन विद्यार्थीनीवर आठ शिक्षकांचा बलात्कार\nशनिवार, 25 मार्च 2017\nएका अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीवर खाजगी शाळेतील आठ शिक्षकांनी बलात्कार करून या संपूर्ण प्रकाराचे छायाचित्रण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nबिकानेर (राजस्थान) - एका अल्पवयीन शालेय विद्यार्थीनीवर खाजगी शाळेतील आठ शिक्षकांनी बलात्कार करून या संपूर्ण प्रकाराचे छायाचित्रण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nपीडित विद्यार्थीनीच्या वडिलांनी एप्रिल 2015 मध्ये घडलेल्या या प्रकाराची तक्रार शुक्रवारी पोलिसांकडे केल्याने ही घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आजारी असून तिच्यामध्ये कर्करोगाची लक्षणे दिसत असल्याचेही तिच्या वडिलांनी सांगितले आहे. सामूहिक बलात्कार आणि बालकांविरूद्धच्या लैंगिक छळाच्या कलमांतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी महिलांची समिती स्थापन करण्यात आली आहे.\nराजस्थानमध्ये हे प्रकरण चांगलेच तापले असून मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला आहे. \"राजस्थानमध्ये महिला मुख्यमंत्री आहेत. मात्र तरीही त्यांना आमच्या बहिणी, आई आणि राज्यातील महिला यांना सुरक्षा पुरविण्याचे समजत नाही', अशी टीका काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी केली आहे. तर 'हा फार धक्कादायक प्रकार आहे. हा प्रकार 2015 मध्ये घडला आणि आता 2017 मध्ये तो समोर आला आहे. त्यामुळे मला असे वाटते की, या प्रकरणाचा खूपच बारकाईने तपास करायला हवा', अशा प्रतिक्रिया राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी सदस्य शमिना शफीक यांनी व्यक्त केल्या आहेत.\nदरम्यान, चार जणांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार आठ आरोपी शिक्षकांपैकी एकाने यापूर्वीच पोलिसांकडे केली आहे. त्या मारहाण करणाऱ्या चार जणांमध्ये पीडित विद्यार्थीनीच्या दोन चुलत भावांचाही समावेश आहे. या दोन्ही प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/07/blog-post_4.html", "date_download": "2018-11-17T09:41:56Z", "digest": "sha1:BZUHOK2FI2FRNUU4FXUT37US67IPROAZ", "length": 15910, "nlines": 183, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: पतीकडून बेदम मारहाण..", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशुक्रवार, ४ जुलै, २०१४\nस्वस्तधान्य दुकानदाराची तक्रार करणाऱ्यास सरपंच महिला व पतीकडून बेदम मारहाण..\nहिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील मंगरूळ येथील स्वस्तधान्य दुकानदाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी तक्रार देणाऱ्या एका नागरिकास येथील सरपंच महिलेच्या उचापती नवर्याने बेदम मारहाण केल्याची घटना तीन दिवसापूर्वी घडली आहे. या मारहाणीत गिरीश कुंजरवाड याचा हात मोडला असून, युवकाच्या फिर्यादीवरून आरोपी सरपंच महिला व तिच्या पतीवर हिमायतनगर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे कि हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील स्वस्त धान्य दुकानदार नियमित व नियमानुसार धान्याचे वितरण करत नसल्याची तक्रार येथील युवक गिरीश याने तहसीलदार यांच्याकडे केली होती. हि माहिती समजताच तक्रार करणाऱ्या युवकास तू दुकानदाराची तक्रार का करतोस व तुझ्याने काय होते ते करून घे.. असे म्हणत स्वस्त धान्याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारास पाठीशी घालत आरोपी सरपंच सौ.शामलबाई नारायण गुंटेवाड, नारायण नामदेव गुंटेवाड, सुरेश नारायण गुंटेवाड यांनी संगनमताने तक्रार करणाऱ्या गिरीश कुंजरवाड या युवकास जबर मारहाण करीत हात मोडला असून, युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून हिमायतनगर पोलिस डायरीत वरील आरोपीवर कलम ३२५, २२३, ५०४, ५०६, ३४ भादवी अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल दोन दिवसानंतर आज दि.०४ रोजी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयात हजार केल्याची माहिती तपासिक अंमलदार बी.यु.जाधव यांनी दिली.\nदुकानदाराचा परवाना निलंबित करा..\nमौजे मंगरूळ येथील स्वस्त धान्य दुकानदार हे मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्याचा काळा बाजार कित असून, धान्य नियतनाप्रमाणे वितरीत करीत नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. स्वस्त धान्याचा काळा बाजार करून लाभार्थ्यांना धान्यापासून वंचित ठेवण्यार्या दुकानदारास लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधीच पाठीशी घालत असल्यामुळे काळाबाजार करणार्यांचे मनसुबे वाढत आहे. सदरील दुकानदाराचा परवाना निलंबित करून स्वयं सहायता बचत गाताना देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nन्यायालयाच्या निकालात दडलंय काय..\nमहापुरुषांच्या विचाराची प्रेरणा घ्यावी\nपानबळीची वाट पाहतेय काय..\nआषाढीच्या मुहूर्तावर विठ्ठल पावला...\nखरीप हंगामवर्ष सुख समृद्धीची प्रार्थना\nधोंडी.. धोंडी पाणी दे\nकुठे ढगाळ तर कुठे पाऊस\nवाहतूक परवाना हिमायतनगर येथे मिळणार\nमंडळ कृषी अधिकारी नामोहरम\nसक्तताकीद सुध्दा देऊ शकते \nआता मिळणार शहरात परवाना\nपेरलेल्या बियांना कोंब फुटेना...\nसबला होऊन जगा..अनिलसिंह गौतम\nवृद्धाश्रमाचा कलंक पुसून काढा\nबेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/617491", "date_download": "2018-11-17T09:16:09Z", "digest": "sha1:TC2LSRXJUIF3PMVIJ3V3YBKDL7YTI4IU", "length": 4313, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य मंगळवार दि. 11 सप्टेंबर 2018 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य मंगळवार दि. 11 सप्टेंबर 2018\nआजचे भविष्य मंगळवार दि. 11 सप्टेंबर 2018\nमेष: भूतबाधा, करणीबाधा वगैरे काल्पनिक भीतीने ग्रस्त व्हाल.\nवृषभः अति स्पष्टपणा नडेल, तिरसटपणा व्यक्तीकडून धोका.\nमिथुन: शत्रूपीडा, कोर्ट मॅटरमध्ये त्रास त्यादृष्टीने सावध राहा.\nकर्क: ज्यांना मदत केलात ते ऐनवेळी उलटतील.\nसिंह: गैरसमजामुळे नातेवाईक शत्रूत्व ओढवून घेतील.\nकन्या: कितीही राबलात तरी चांगल्या कार्याचा गौरव होणे कठीण.\nतुळ: एखादे धाडस मृत्यूतुल्य संकट निर्माण करेल.\nवृश्चिक: धाडसाची कामे करणे टाळावे, समजुतीने मतभेद मिटवा.\nधनु: माथेफिरुकडून धोका सावध राहणे आवश्यक.\nमकर: हिंस्त्र जनावरांपासून तसेच शत्रूकडून धोका.\nकुंभ: बेफिकीर वृत्तीमुळे आर्थिक नुकसान, फसवणुकीची शक्यता.\nमीन: लोक दीर्घकाळ चर्चा करतील, असे मोठे कार्य कराल.\nआजचे भविष्य सोमवार दि. 18 जून 2018\nआजचे भविष्य सोमवार दि. 24 सप्टेंबर 2018\nआजचे भविष्य मंगळवार दि. 23 ऑक्टोबर 2018\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.maharashtratoday.co.in/category/marathi-news/", "date_download": "2018-11-17T09:28:47Z", "digest": "sha1:UTRGMXIWKJA5QI3YS4HD7BUFM7OBIKKA", "length": 12694, "nlines": 282, "source_domain": "www.maharashtratoday.co.in", "title": "Marathi News | Latest Marathi News on Maharashtra Today - मराठी बातम्या", "raw_content": "\nपुणे मेट्रो : भविष्यात पीएमपी, मेट्रोसाठी एकच तिकीट – मुख्यमंत्री\nशिर्डी साई मंदिराचे प्रभारी राजेंद्र जगताप फरार\n‘विठ्ठल ‘ चित्रपटातील श्रेयस तळपदेचे ‘विठ्ठला विठ्ठला’ गाणे प्रदर्शित\nकल्याण : पत्रीपूल पाडणार; मध्य रेल्वेच्या वाहतूक वेळापत्रकात बदल\nसरकार ८ दिनों के अंदर निपटाएगी अधिवेशन, सोमवार से तैयारी\nपद्मश्री एड गुरु एलीक पदमसी का निधन\nपश्चिम बंगाल में सीबीआई को प्रवेश नहीं – सीएम ममता बनर्जी\nमध्यप्रदेश : बीजेपी का घोषणापत्र जारी, मुफ्त में बाटेंगे स्कूटी -शिवराज…\nपुणे मेट्रो : भविष्यात पीएमपी, मेट्रोसाठी एकच तिकीट – मुख्यमंत्री\nपुणे : वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण आणि दिवंसेंदिवस मोठ्या शहरांकडे असणारा युवकांचा कल आणि यामुळे सततची दुचाकी वाहनांची कोंडी हे आता नित्याचे झाले आहे....\nशिर्डी साई मंदिराचे प्रभारी राजेंद्र जगताप फरार\nशिर्डी :- शिर्डीच्या साईबाबा संस्थान ट्रस्टद्वारा संचलित साईबाबा मंदिराचे प्रभारी राजेंद्र जगताप याच्या विरोधात शिर्डीजवळच्याच एका गावातील भाविक महिलेने विनयभंगाची तक्रार दाखल केल्यापासून राजेंद्र...\n‘विठ्ठल ‘ चित्रपटातील श्रेयस तळपदेचे ‘विठ्ठला विठ्ठला’ गाणे प्रदर्शित\nमुंबई :- मराठी चित्रपट क्षेत्रात अनेक दिवसांपासून ‘विठ्ठल’ या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘विठ्ठला विठ्ठला’ हे गाणे प्रदर्शित झालं असून या...\nकल्याण : पत्रीपूल पाडणार; मध्य रेल्वेच्या वाहतूक वेळापत्रकात बदल\nमुंबई : कल्याणमध्ये मध्य रेल्वेकडून उद्या (१८ ऑक्टोबरला ) रेल्वेमार्गावरील ब्रिटिशकालीन पत्रीपूल पाडण्यात येणार आहे. हे काम सुमारे ६ तास (सकाळी ९.३० ते दुपारी...\nकाँग्रेसने दिली नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरच्या अध्यक्षांची नावे\nनवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, नेहरू-गांधी कुटुंबाशिवाय...\nसार्वजनिकरित्या येण्याचं टाळत, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यात बंदद्वार चर्चा\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहे. तर दुसरीकडे भाजपाचे नेते विशेषकरून मुख्यमंत्री देवेंद्र...\nमुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या महत्वाकांक्षी मुबई - नागपुर समृध्दी महामार्गासाठी लागणारे कर्ज उभे करणे अडचणीचे होत आहे. पुरेशा कर्जाअभावी हा महामार्ग अडचणीत...\nमराठा आंदोलन आजपासून होणार तीव्र\nमुंबई :- आझाद मैदानात सुरु असलेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला १६ दिवस होत आहे . तरीही राज्य सरकारने आरक्षणाव्यतीरिक्तच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने आंदोलन...\nप्रसार माध्यमांशी आणि चाहत्यांशी नम्रतेनं वाग; बीसीसीआयची विराटला तंबी\nमुंबई :- भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला प्रसारमाध्यमांशी आणि चाहत्यांशी संवाद साधताना नम्रतेने वागण्याची तंबी बीसीसीआय दिली आहे .विराट कोहलीनं क्रिकेट चाहत्याला देश...\nहरित लवादाकडून जर्मन कार कंपनी फॉक्सवॅगनवर १०० कोटींचा दंड\nनवी दिल्ली :- राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) शुक्रवारी जर्मन कार कंपनी फॉक्सवॅगनला १०० कोटी रुपये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (सीपीसीबी) जमा करण्याचा आदेश दिला...\nलग्नाबाबत प्रश्न विचारणाऱ्या नातेवाईकांचे अश्या प्रकारे करा तोंड बंद..\nलग्न न टिकण्यामागे ही आहेत कारणे\nअश्या प्रकारे ओळखा समोरच्या व्यक्तीचे खोटेपणा..\nलिव्ह-इनमध्ये राहताना या गोष्टींची घ्या काळजी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-17T09:39:37Z", "digest": "sha1:54F443DKL77UTT7V3SDVFFAVWO4R3YQI", "length": 9737, "nlines": 105, "source_domain": "chaupher.com", "title": "मराठा आरक्षणासाठी रस्त्यांवर आंदोलन होणार नाही | Chaupher News", "raw_content": "\nHome Maharashtra मराठा आरक्षणासाठी रस्त्यांवर आंदोलन होणार नाही\nमराठा आरक्षणासाठी रस्त्यांवर आंदोलन होणार नाही\nचौफेर न्यूज – ठिय्या आंदोलनावेळी गोंधळ घालणारे मराठा आंदोलक नव्हते. मराठा आंदोलनात बाह्य शक्ती घुसल्याने हिंसाचार झाल्याचे स्पष्ट करत यापुढे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर आंदोलन होणार नसून तालुका व जिल्हास्तरावर साखळी उपोषण करणार असल्याचे मराठा मोर्चा समन्वय समितीने जाहीर केले आहे. पुण्यात समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.\nआम्ही शांततेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. काही ठिकाणी रास्ता रोको, रेल रोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. पुण्याच्या बैठकीत तसे ठरलेही होते. पण आंदोलनाला बाह्यशक्तींमुळे गालबोट लागले. आम्ही एक वाजता पुणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून आम्ही सर्वांना घरी जाण्यास सांगितले. आम्ही तेथून गेल्यानंतर हा गोंधळ झाला. एका चांगल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला. आंदोलनामध्ये तोडफोड करणारे समाजकंटक होते, असा आरोप त्यांनी केला.\nआंदोलनावेळी जो हिंसाचार घडला त्याचा आम्ही निषेध करतो. आता यापुढे रस्त्यावर न उतरता तालुका व जिल्हास्तरावर चक्री उपोषण केले जाईल. त्याचबरोबर आत्मक्लेश म्हणून १५ ऑगस्ट रोजी आम्ही चूलबंद आंदोलन करणार आहोत. मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आम्ही शांतता बाळगण्याचे आवाहन करत होतो. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आमच्याकडून जे नुकसान झाले त्याची आम्ही जबाबदारी स्वीकारतो व त्याची भरपाई करून देऊ, असेही समन्वय समितीने स्पष्ट केले.\nज्यांनी तोडफोड केली ते मराठा आंदोलक नाहीत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून अशांवर कारवाई करावी. पण ज्यांचा या तोडफोडीशी संबंध नाही. अशांवर गुन्हे दाखल केले जाऊ नयेत. आम्ही याबाबत पोलिसांशीही चर्चा केली. त्यांनीही जे निरपराध आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेऊ असे आम्हाला आश्वस्त केले असले तरी प्रत्यक्षात कृती केले नसल्याचे ते म्हणाले.\nPrevious article‘नोकरभरतीत परप्रांतीयांना स्थान मिळाल्याने तोडफोड’\nNext articleरावेतमधील गणेश नगर, शिंदे वस्तीत रस्त्याच्या विकासाकडे महापालिकेचे दुर्लक्ष\nजल्लोषाची तयारी करा, मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान\nसायन्स पार्कमध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी क्रियाशील वैज्ञानिक कार्यशाळा\nपोलिस आयुक्तालयाचे काम अंतिम टप्प्यात\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2018-11-17T09:47:10Z", "digest": "sha1:RW5XY6XXLHGZJ2HYXO65JCZWYIBPCBEG", "length": 5705, "nlines": 145, "source_domain": "www.marathimati.net", "title": "हरभऱ्याची डाळ | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: हरभऱ्याची डाळ\n२५० ग्रॅम हरभऱ्याची डाळ\nवरील धान्ये वेगवेगळी भाजावी. नंतर गिरणीतून जरा जाडसर दळून आणावी.\nआपल्याला जेवधे पीठ हवे असेल तेवढे घ्या.\nत्यात तिखट, मीठ, थोडे तीळ व कडकडीत तेलाचे मोहन घाला व गरम पाण्याने पीठ भिजवा. नंतर मळून घ्या.\nबरीचशी कडबोळी वळून घ्या. नंतर मंदाग्निवर तळा.\nविस्तव प्रखर असेल तर बाहेरून कडबोळी लाल होतात.\nपण आत कच्ची रहातात. म्हणून तळताना नीट तळावी.\nThis entry was posted in सणासुदीचे पदार्थ and tagged कडबोळी, गहू, ज्वारी, तांदूळ, पाककला, पाककृती, बाजरी, सणासुदीचे पदार्थ, हरभऱ्याची डाळ on मे 2, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/datta-pol-speech-in-pune/", "date_download": "2018-11-17T08:50:27Z", "digest": "sha1:25VNO5MHRE6BAL4QHOFYJJGBS3TW7XQP", "length": 4496, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दलित अत्याचाराबाबत सरकार गंभीर नाही : दत्ता पोळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › दलित अत्याचाराबाबत सरकार गंभीर नाही : दत्ता पोळ\nदलित अत्याचाराबाबत सरकार गंभीर नाही : दत्ता पोळ\n‘‘आम्ही आज रेल रोको करणार होतो. मात्र, उच्च न्यायालायच्या एका आदेशानुसार प्रशासनाने हा रेल रोको करण्यास आम्हाला मज्जाव केला आहे. त्यानुसार, आम्ही उच्च न्यायालयाचा आदर करतो. कोपर्डीच्या ताईला मिळालेला योग्य न्याय स्वागतार्ह आहे. कोपर्डीच्या निकाल प्रमाणे खैरलांजीच्या महिलांना देखील न्याय मिळायला हवा. दलित अत्याचाराबाबत सरकार गंभीर नाही.’’ असा आरोप भीम आर्मी संघटनेचे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांनी केला आहे.\nभीम आर्मी संघटनेतर्फे पुणे रेल्वे स्थानकावर आज दलितांना संरक्षण मिळावे, खैरलांजी प्रकरणातील दोषींना फाशी द्यावी. अशा विविध मागण्यांनसाठी आंदोलन करण्यात आले.\nदलित अत्याचाराबाबत सरकार गंभीर नाही : दत्ता पोळ\nअखिल भारतीय सांस्कृतिक संघाबरोबर युनेस्कोचा करार\nपुणे-बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात ४ ठार\nमनोरुग्ण तरुण विजेच्या खांबावर चढला\nकचर्‍यात वाढतोय प्लास्टिकचा टक्का\n‘मेट्रो’ मार्गातील वृक्षांचे पुनर्रोपण सुरू\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/murder-in-pune-city/", "date_download": "2018-11-17T08:47:56Z", "digest": "sha1:J4TBYRZY5SPJFILAWSWBJZLHT64JUQ25", "length": 11185, "nlines": 55, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वृद्ध आई वडिलांचा खून करून निर्दयी पराग निवांत झोपला... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वृद्ध आई वडिलांचा खून करून निर्दयी पराग निवांत झोपला...\nवृद्ध आई वडिलांचा खून करून निर्दयी पराग निवांत झोपला...\nपुण्यातील शनिवार पेठेत राहणार्‍या कुटुंबातील उच्चशिक्षित मुलाने वृद्ध आई-वडिलांची झोपेत निर्घृण हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. त्याने निद्राधीन वडिलांवर चाकूने सपासप वार केले. तर, आईचाही दोरीने गळा आवळून खून केला. घरात लहान भाऊ आणि त्याची पत्नी असताना हा प्रकार तीन तासांनी समोर आला. दरम्यान, आरोपी पराग प्रकाश क्षीरसागर मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी पराग जखमी असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nप्रकाश दत्तात्रय क्षीरसागर (60, शनिवार पेठ) आणि आशा प्रकाश क्षीरसागर (55) अशी या वृद्धांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांचा मुलगा आरोपी पराग (30) याला ताब्यात घेऊन उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. प्रतीक क्षीरसागर (30) यांनी फिर्याद दिली आहे.\nखून करून निर्दयी पराग निवांत झोपला...\nवडिलांवर चाकूने सपा-सप वार आणि आईचा गळा आवळून खून केलेल्या परागचे हात, चेहरा तसेच छाती रक्ताने माखली होती. त्याही अवस्थेत तो खून केल्यानंतर हॉलमधील सोप्यावर निवांत झोपला होता. तर, आई-वडील खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दरम्यान, हॉल आणि किचनमधील रक्ताचा सडा पाहिल्यानंतर शेजारी सुन्न झाले. हा सर्व प्रकार परागची वहिनी उठल्यानंतर सकाळी नऊ वाजता समोर आला.\nपराग क्षीरसागर याचे इंजिनिअरिंगचे शिक्षण झाले आहे. परंतु, त्याला दारूचे व्यसन होते. त्यामुळे कायमच त्याचे कुटुंबीयांसोबत वाद होत असत. सोसायटीत राहणार्‍यांसाठी हे वाद नेहमीचे होते. त्यांना पराग आई-वडिलांशी भांडतो, याची कल्पना होती. दरम्यान, पराग मनोरुग्ण असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे त्याचा भाऊ प्रकाश याने पोलिसांना सांगितले आहे.\nपरागला ‘सिक्युरिटी एजन्सी’ टाकायची होती. त्यासाठी तो गेल्या काही दिवसांपासून आई-वडिलांकडे पैसे मागत होता. मात्र, दारूचे व्यसन आणि डोक्यावरील परिणामामुळे त्याला घरचे पैसे देत नव्हते. त्यामुळे कायमच त्यांचे वाद होत होते. त्यातूनच त्यांने आई-वडिलांचा खून केला.\nगोंधळ झाला होता, पण...\nआई-वडिलांचा खून करताना परागचा आणि आई-वडिलांसोबत वादविवाद, गोंधळ झाला होता. पण, त्याचा भाऊ प्रतीक याने पराग रोजच गोंधळ घालतो म्हणून त्याकडे लक्ष दिले नाही. त्याने वेळीच पाहिले असते, तर ही दुर्दैवी घटना घडली नसती, असेच म्हणावे लागेल. दरम्यान, परागने नेमकी हत्या आधी कोणाची केली, हे पोलिसांनाही सांगता येत नाही. पराग आई-वडिलांच्या खोलीत गेला. त्याने चाकूने वडिलांवर वार केले आणि आईचा नायलॉनच्या दोरीने गळा आवळला. आधी हत्या आईची केली की, वडिलांची हे मात्र समजू शकलेले नाही.\nहा प्रकार सर्व प्रकार पहाटे चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान झाला आहे. परागने आई-वडिलांची हत्या केली. त्यानंतर तो हॉलमधील सोफ्यावर निवांत झोपला. परागची वहिनी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उठली. ती बेडरूममधून बाहेर आली. त्या वेळी पराग सोफ्यावर झोपला होता. पण, त्याचे हात आणि छाती रक्ताने माखली होती. तर, किचनमध्येही रक्त होते. त्यानंतर त्यांनी पती आणि शेजार्‍यांना सर्व घटना सांगितली.\nक्षीरसागर कुटुंबीय राहत असणारी पाठे हाईट्स बहुमजली इमारत आहे. याठिकाणी रहिवासी क्षीरसागर कुटुंबीयांना ओळखत होते. पण, क्षीरसागर कुटुंबीयांचे सोसायटीतील कोणाशीही बोलणे किंवा लोभ नव्हता. मात्र, त्यांच्या घरात सतत वाद होतात, याची कल्पना रहिवाशांना होती. गेल्या एक महिन्यांपासून त्यांच्या घरात वाद होत नसल्याचेही एका रहिवाशाने सांगितले. दरम्यान, या घटनेनंतर सोसाटीत शांतता पसरली होती. सर्वच लोक बाहेर येऊन उभे राहिले होते. तर, रस्त्यावरही पाहणार्‍यांची मोठी गर्दी होती.\nसोशल मीडियावर महापालिकेचे फुस्स\nसमाविष्ट ११ गावांमधील बांधकाम परवानगींचा तिढा अखेर सुटला\nफेसबुकवर पोस्ट लिहून केली आत्महत्या\nडेंग्यूच्या डासांमुळे चिकुनगुनियाही वाढला\nपरीक्षेस मज्जाव केल्याप्रकरणी विद्यापीठाला नोटीस\nसावधान नो ट्राफिक व्हायोलेशन झोन मोहिम सुरू\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/chief-election-commissioner-talk-about-evm-45555/", "date_download": "2018-11-17T09:24:41Z", "digest": "sha1:5S4YEJSF7A43QS43UEKPQ72BCQMDP54H", "length": 7192, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "इव्हीएम छेडछाडीच्या आरोपांमध्ये तथ्य नाही - ओ. पी. रावत", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nइव्हीएम छेडछाडीच्या आरोपांमध्ये तथ्य नाही – ओ. पी. रावत\nनवी दिल्ली – पराभव सहन करू न शकणाऱ्या राजकीय पक्षांना पराभवाचे खापर फोडण्यासाठी कुणाची तरी गरज असते. अशाच राजकीय पक्षांकडून इव्हीएमला बळीचा बकरा बनवले जात आहे.जे पक्ष पराभूत होतात ते उमेदवार इव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप सर्रास करतात. मात्र इव्हीएममध्ये छेडछाड करण्याच्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी म्हंटलं आहे.\nदरम्यान आगामी निवडणुकांमध्ये मतपत्रिका वापरण्याची शक्यता फेटाळून लावतानाचं रावत पुढे बोलताना म्हणाले की, ‘जेव्हा जेव्हा असे आरोप करण्यात आले तेव्हा प्रत्येक वेळी निवडणूक आयोगाने आपले मत मांडले आहे. आगामी काळात सर्व निवडणुका इव्हीएमने होतील आणि सर्व इव्हीएमला व्हीव्हीपँटची सुविधा असेल, त्यामुळे आपण दिलेले मत योग्य उमेदवाराला मिळाले आहे की नाही हे मतदाराला समजू शकेल, असा निर्णय गतवर्षी जुलै महिन्यात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला होता.’ असं त्यांनी यावेळी सांगितले.\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nपुणे : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज (शुक्रवार) पासून \"मराठा संवाद यात्रा' काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने…\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/faujiya-khan-on-bjp/", "date_download": "2018-11-17T08:58:52Z", "digest": "sha1:SI67RH5U5RVAM22L5ZUCM7AIW5HS4QGS", "length": 9967, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संविधान बदलून देशात अराजकता पसरविण्याचे केंद्र सरकार व भाजपचे षडयंत्र - फौजिया खान", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसंविधान बदलून देशात अराजकता पसरविण्याचे केंद्र सरकार व भाजपचे षडयंत्र – फौजिया खान\nटीम महाराष्ट्र देशा- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना ही देशाला एकात्मतेत ठेवणारी व धर्मनिरपेक्षता जपणारी असून या घटनेशी निष्ठा ठेवून सर्वांनीच आपले कर्तव्य पार पाडणे ही जबाबदारी असताना केंद्र सरकार व भाजपचे नेते भारतीय राज्यघटनाच बदलून देशात जातीत व धर्मा-धर्मात फूट पाडून अराजकता माजवण्याचे षडयंत्र रचत असल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा माजी मंत्री फौजिया खान यांनी व्यक्त केले. दरम्यान मुख्य रस्त्यावर संविधान बचाव देश बचाव या अभियानांतर्गत ईव्हीएम मशिन व मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहण करून आंदोलनही करण्यात आले.\nनांदेड शहर व ग्रामीण राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने ‘संविधान बचाव, देश बचाव’ या कार्यक्रमांतर्गत बैठक घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल कदम हे होते. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल बोलताना फौजिया खान म्हणाल्या की, देशात कधी नव्हे तो मोठा भ्रष्टाचार फोफावला आहे. महिलांना सुरक्षितता राहिली नाही, राफेल घोटाळ्याबाबत केंद्र सरकार स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरले आहे, केंद्र सरकार व राज्यसरकारमधील मंत्री, आमदार, खासदार हे महिला व युवतीबद्दल बेताल वक्तव्य करीत आहेत. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्दही बोलत नाहीत, जनतेला भ्रष्टाचार व महागाईच्या खाईत लोटण्याचे काम मोदींनी केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली संपूर्ण देशात व राज्यात संविधान बचाव देश बचाव हे आंदोलन सुरू असून आम्ही कदापी राज्यघटना बदलू देणार नाही असेही त्या म्हणाल्या.\nयेत्या 9 ऑक्टोबर रोजी मराठवाडा विभागाचा विभागीय कार्यक्रम मा.खा.शरद पवार व पक्षाच्या सर्वनेत्यांच्या उपस्थितीत होणार असून त्या विभागीय मेळाव्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. हा कार्यक्रम झाल्यानंतर संविधान बचाव देश बचाव या मोहिमेंतर्गत मुख्य रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ईव्हीएम मशिन व मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहण करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nटीम महाराष्ट्र देशा : मुरुड ग्रामपंचायतीस नगर परिषदेचा दर्जा देण्यासदर्भातील प्रस्तावास मजुरी देण्यासंदर्भात…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/lokshahir-annbhau-sathe/", "date_download": "2018-11-17T09:00:58Z", "digest": "sha1:5A7K3KKI6ZJ6KGDWJ6D7KROX76V5MP7V", "length": 14846, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "व्यासपीठ : 'जगात देखनी अण्णाभाऊ साठेंची लेखनी'...", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nव्यासपीठ : ‘जगात देखनी अण्णाभाऊ साठेंची लेखनी’…\n1 ऑगस्ट 1920 रोजी कुरूंदवाड व सध्याच्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी आठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या मातंग कुटूंबात अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. अण्णाभाऊ गरिबीचं निरक्षर पोर. गावाच्या शाळेत नाव घालण्यासाठी व दुसर्‍या दिवशी पहिल्याच प्रहरी शिक्षकाकडून अपमानित होण्यापुरता अण्णाभाऊंचा शाळा व शिक्षणाशी संबंध.\nदिड दिवस शाळेत जाणार्‍या अण्णाभाऊ साठेंनी त्यांच्या अलौकिक विचारधारेतुन तत्कालीन मनुवादी व प्रस्थापित समाजव्यवस्थेच्या साहित्यापेक्षाही उच्च दर्जाची साहित्य संपदा निर्माण केली. अण्णाभाऊ साठेंना अवघे 50 वर्षाचे आयुष्य लाभले. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोक नाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.\n१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली’ ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्रध्यशक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली “ये आझादी जुठी हे देश कि जनता भुकी हे” असा नारा शिवाजी पार्क वर दिला त्या दिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.\nअण्णाभाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्याही लिहिल्या. त्यापैकी सात कादंबऱ्यांवर मराठी चित्रपटही नामवंत दिग्दर्शकांनी काढले. ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या फकिरा या मांग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण केले आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु तिचीही योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठविल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.\nश्रेष्ठतेच्या कल्पनेतून धर्मांचे सुकाणु असलेल्यांनी आपल्याच समाज बांधवाना हजारो वर्षे गावाबाहेरच ठेवले. त्यांच्याकडून स्वच्छतेची कामे करून घेतली जातात व त्यांना कायम अज्ञानात आणि अस्वच्छतेत ठेवले. सगळ्याच संधी नाकारलेल्या मांतग समाजात अण्णाभाऊ साठे यांनी अक्षरश: मिळेल ते काम केले व त्या कामातूनच त्यांना अक्षर ओळखही झाली. व त्यातूनच ते कोणत्याही शाळेत न जाता शिकले. व उत्तम दर्जाची साहित्य निर्मितीही केली.\nअण्णांनी स्वत:च्या कर्तृत्वावर पुढे रशियाचा प्रवास केला. अण्णाभाऊंची साहित्यसंपदा पाहून अण्णांना साहित्य संमेलनासाठी रशियात बोलावण्यात आले. व साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद अण्णाभाऊंना दिले. अण्णाभाऊं साठे यांनी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक अशी छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख पोवाड्यातून सातासमुद्रपार संपूर्ण जगाला करून दिली.\nअसे हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 18 जुलै 1969 रोजी अनंतात विलीन झाले. अशा या लोकशाहीराला कोटी-कोटी प्रणाम.\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nटीम महाराष्ट्र देशा : शोले, डॉन, जंजीर, अग्निपथ, हे 80-90 दशकातील सुपर हिट चित्रपट पण ह्यांचे रिमेक सुपर फ्लॉप…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-kesari-final-match/", "date_download": "2018-11-17T09:33:43Z", "digest": "sha1:KBHXVX2MNFPZSGY6NC3GK5NYVUWUKRS3", "length": 10978, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "VIDEO- पहा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यातील थरार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nVIDEO- पहा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यातील थरार\nटीम महाराष्ट्र देशा: पुण्याच्या भूगाव येथे खेळवण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली आहे. अंतिम फेरीत अभिजीतने साताऱ्याच्या किरण भगतवर १०-७ अशी मात केली. सामना जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याहस्ते मानाची चांदीची गदा देऊन अभिजीतचा सत्कार करण्यात आला.\nVIDEO- महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पंचाने पक्षपातीपणा केल्याचा आरोप\nकुस्तीच्या मैदानात पंचाला देवासमान मानले जाते. परंतू अंतिम सामन्यात मात्र पंचाने पक्षपातीपणा केल्याचा आरोप महाराष्ट्र केसरी उपविजेता किरण भगतचे प्रशिक्षक काका पवार यांनी केला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजेता अभिजीत कटके उत्तम खेळला, पण पंचाने नालायकपणा केला. किरण भगतला कुठल्याही परिस्थिती जिंकू द्यायचेच नाही, या विचारानेच पंच मैदानात उतरले होते की काय, अशी शंका उपस्थित केली.\nकुस्ती क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटके आणि साताऱ्याच्या किरण भगत यांच्यात अंतिम सामना झाला. पुण्याच्या भूगाव येथे खेळवण्यात आलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पैलवान अभिजीत कटकेने बाजी मारली . अभिजीतने सातारच्या मोही गावच्या किरण भगतला चीतपट करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.\nअभिजित कटके आणि किरण भगत यांच्यातील अंतिम लढत सुरवातीला अटीतटीची झाली. मात्र अभिजित कटकेने किरणला चितपट करत 10 विरुद्ध 7 गुणांची आघाडी घेत विजेतेपदावर कब्जा केला. अंतिम फेरीत अभिजीतने साताऱ्याच्या किरण भगतवर १०-७ अशी मात केली. या सगळ्या सामन्यादरम्यान पंचानी दिलेल्या निर्णयांवर आक्षेप घेण्यात आले.\nकाका पवार यांनी पंचाच्या कामगिरीवर सामन्यानंतर नाराजी व्यक्त केली .कुस्तीच्या सुरुवातीलाच अभिजितने किरणच्या हाताल हिसका दिल्यामुळे किरण मैदानाबाहेर गेला. त्यावेळी पंचानी अभिजितला पॉईंट दिले. दरम्यान अभिजीतने संपूर्ण सामन्यात अतिशय चांगला खेळ खेळला, परंतु पंचाचे काही निर्णय किरण भगतच्या विरोधात गेल्याचे ते म्हणाले.कुस्तीच्या मैदानात पंचाला देवासमान मानले जाते. परंतू अंतिम सामन्यात मात्र पंचाने पक्षपातीपणा केल्याचा आरोप महाराष्ट्र केसरी उपविजेता किरण भगतचे प्रशिक्षक काका पवार यांनी केला आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजेता अभिजीत कटके उत्तम खेळला, पण पंचाने नालायकपणा केला. किरण भगतला कुठल्याही परिस्थिती जिंकू द्यायचेच नाही, या विचारानेच पंच मैदानात उतरले होते की काय, अशी शंका उपस्थित केली.\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस…\nटीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/scam-in-mumbai-vehical-towing-says-sanjay-nirupam/", "date_download": "2018-11-17T08:56:58Z", "digest": "sha1:4E237QI4BCP2XOUXEXXFATNYK5IVQDHE", "length": 10528, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबईत टोइंगमध्ये घोटाळा: मुख्यमंत्र्यांच्या जवळचे IAS दराडें यांची चौकशी करा – संजय निरुपम", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुंबईत टोइंगमध्ये घोटाळा: मुख्यमंत्र्यांच्या जवळचे IAS दराडें यांची चौकशी करा – संजय निरुपम\nमुंबई : विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनी ही नागपूरची असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रविण दराडे यांचा जवळचा संबध आहे, असा संशय येत आहे कारण प्रविण दराडे जिथे जिथे जातात त्या त्या विभागाचे काम या कंपनीला मिळते, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली.\nमुंबईमध्ये सुमारे ९ ते ९.५ लाख चारचाकी आहेत तसेच सुमारे १७ लाख मोटारसायकल आहेत. गेल्या काही महिन्यानपासून संपूर्ण महिनाभर मुंबईत विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीच्या ८० हायड्रोलिक मशीनच्या टोविंग व्हॅन फिरत आहेत. ते नो पार्किंगची गाडी तात्काळ हायड्रोलिक मशीन वापरून उचलत आहेत. यापूर्वी मुंबई वाहतूक पोलिस १०० ते १५० रुपये दंड आकारायचे. परंतु आत्तदर ४३० % ने वाढवले आहेत. चारचाकीसाठी ६६० रुपये आणि मोटारसायकलसाठी ४२६ एवढे झालेले आहेत. चारचाकी दंडामध्ये २०० रुपये मुंबई वाहतूक पोलीस म्हणजेच सरकारला मिळतात आणि ४०० रुपये विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला मिळतात आणि ६० रुपये जीएसटी लावला जातो. मोटारसायकल दंडामध्ये हि असेच आहे, २०० रुपये सरकारला आणि २०० रुपये विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला मिळतात आणि २६ रुपये जीएसटी लागतो. याचाच अर्थ विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला खूप मोठा फायदा यामधून मिळत आहे..\nते पुढे म्हणाले की भाजपचे सरकार आल्यापासून आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून या कंपनीला सरकारची अनेक कामे मिळालेली आहेत. हि कंपनी software आणि hardware तसेच programming मध्ये कार्यरत असून त्यांना टोविंगचा काहीच अनुभव नाही तरी देखील मुंबईतील सर्वं टोविंगचे काम त्यांना देण्यात आलेले आहे. या कंपनीचे मालक प्रशांत उगेमुगे आणि प्रविण दराडे यांचा काही तरी संबध असावा याचा दाट संशय निर्माण होत आहे आणि प्रविण दराडे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत लाडके आहेत. भारतातील ते एकमेव आयएयस अधिकारी असतील ज्यांना निवृत्त होईपर्यंत मलबार हिलचा बंगला दिला गेलेला आहे, अशी घटना कधीच घडलेली नसल्याचा आरोप निरुपम यांनी केला आहे.\nविदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला वरळीच्या मुंबई वाहतूक पोलिस कार्यालयामध्ये १००० क्षेत्रफळ असणारी जागा फुकटात का देण्यात आली त्याचे विजेचे बिलही मुंबई वाहतूक पोलिस भरत आहेत. एवढी मेहेरबानी सरकार का करत आहे त्याचे विजेचे बिलही मुंबई वाहतूक पोलिस भरत आहेत. एवढी मेहेरबानी सरकार का करत आहे असा सवाल संजय निरुपम यांनी उपस्थित केला आहे.\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस…\nटीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस…\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/hearing-rethink-petition-today-151133", "date_download": "2018-11-17T09:05:02Z", "digest": "sha1:YUW6CNQ2V4JBXNQTJF7A44Z2QG26VKT3", "length": 12451, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hearing on the rethink petition today पुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी | eSakal", "raw_content": "\nपुनर्विचार याचिकेवर आज सुनावणी\nमंगळवार, 23 ऑक्टोबर 2018\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार करावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी कधी करायची, यावर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय घेणार आहे.\nनवी दिल्ली (पीटीआय) : शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार करावा, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी कधी करायची, यावर सर्वोच्च न्यायालय उद्या निर्णय घेणार आहे.\nसर्वोच्च न्यायालयात शबरीमला मंदिर प्रवेशसंदर्भात 19 पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शबरीमला मंदिरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर सुरू झालेला वाद अद्याप शमलेला नाही. राज्यभरात या निर्णयाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही दोन पत्रकारांसह आतापर्यंत नऊ महिलांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकही महिला मंदिरात प्रवेश करण्यात यशस्वी ठरली नाही. यादरम्यान शबरीमला येथे भगवान अयप्पा मंदिराचे दरवाजे सोमवारपासून एक महिन्यासाठी बंद होत आहेत. अशा स्थितीत सर्वोच्च न्यायालय लवकरच मंदिरसंदर्भात सुनावणी करू शकते.\nपांबा (केरळ) : शबरीमला मंदिर परिसरात जमावबंदी कायदा लागू असूनही पांबा, निलाकल, इलाव्यूमकल येथे शेकडो अयप्पा भाविकांनी 12 महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखले. 17 ऑक्‍टोबरपासून मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर भाविकांनी आंदोलन सुरू केले आहे.\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\nकुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी तीच बनली सारथी\nनाशिक - दोन मुलं पदरात टाकून नवरा परागंदा झाला... केटरिंग, शिलाईकाम करून मुलं मोठी केली... मुलाला रिक्षा घेऊन दिली... दोन महिने त्याने रिक्षाही...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/08/blog-post_96.html", "date_download": "2018-11-17T09:40:59Z", "digest": "sha1:SXRN7XQVC5APTPM6MWVLFQZDFTGGRBYQ", "length": 13642, "nlines": 168, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: रस्ते झाले खड्डेमय", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nगुरुवार, ७ ऑगस्ट, २०१४\nनेत्यांच्या आगमनानंतर रस्ते झाले खड्डेमय\nहिमायतनगर(वार्ताहर)येथील विविध शासकीय इमातीचे उद्घाटन करण्यासाठी मागील आठवड्यात दिग्गज नेत्यांचे आगमन होत असल्यामुळे दुरुस्तीच्या नावाखाली मुरूम व मातीचा वापर करून बुजविण्यात आलेले खड्डे पुन्हा जैसे ठेच झाल्याने वाहनधारक व पादचार्यांना मार्ग क्रमान करताना कसरत करावी लागत आहे.\nशहराच्या वैभवात भर टाकणारे ग्रामीण रुग्णालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उपनिबंधक कार्यालयाच्या इमातीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा काँग्रेसचे दिग्गज मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. नेयांचा प्रवास सुखकर व्हावा व केलेल्या कामास शाब्बासकी मिळावी म्हणून सावजानिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या नावाखाली माती व मुरुमाचा वापर करून तकलादू पद्धतीने खड्डे बुजविण्याचे कार्य पार पाडले होते. नेते आले आणि गेले खड्डे पुन्हा जागे झाले असे चित्र हिमायतनगर - भोकर राज्य रस्त्याच्या चाळणी वरून दिसून येत आहे.\nमाण्यावाना प्रावास कताना खड्डे चुकविण्याची कसरत करावी लागली नसेल, मात्र हलक्याश्या पावसाने माती - मुरूम वाहून गेले खड्डे पुन्हा सक्रिय झाले असा अनुभव सामान्य नागरिकांना, वाहनधारकांना येत आहे. रस्त्यावरून जाणारे वाहन भाधव वेगात जाताना पाई चालणाऱ्या नागरिकाच्या अंगावर चिखल व पाणी उडत असून, त्यामुळे चालणार्या वाहनाचा अंदाज घेत स्वतः सुद्धा खड्ड्यात जाणार नाही याचा अंदाज घेत मार्ग काढावा लागत आहे.\nपरंतु नेत्यांच्या आगमनाच्या नावाखाली रस्त्याची थातुर माथुर दुरुस्ती करून, यासाठी झालेला खर्च किती.. बहुतांश निधी अभियंत्यांच्या घश्यात उतरविण्यात येउन शासनाच्या तिजोरीला हलून उखळ पांढरे करण्यात आले कि काय.. बहुतांश निधी अभियंत्यांच्या घश्यात उतरविण्यात येउन शासनाच्या तिजोरीला हलून उखळ पांढरे करण्यात आले कि काय.. अशी चर्चा वाहनधारक, पादचारी यांच्या माध्यमातून सुरु आहे.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nदुकानदाराना २० लाखाचा चुना...\nसात टक्के आरक्षण द्या\nवीज पडून गाय - म्हैस ठार, शेतकरी जखमी\nओबीसीचा लाभ मिळून द्यावा\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-23-august-2018/", "date_download": "2018-11-17T08:35:11Z", "digest": "sha1:DR7WXXFKEF4MVSICUY6D4DBD5UNPETFL", "length": 12823, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 23 August 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n65 वर्षीय भाजपाचे नेते अरुण जेटली यांनी किडनी प्रत्यारोपणासाठी तीन महिने ब्रेक घेतल्यानंतर वित्त मंत्रालयाचे अर्थमंत्र्य व मंत्री म्हणून पुन्हा काम सुरू केले आहे.\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे उत्तम स्मारक महाराष्ट्र सरकार उभारणार आहे.\nरूट्स ऑनलाईन कंपनीच्या अहवालानुसार, केम्पेगोडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (केएए), बेंगळुरू हे टोकियोच्या हनेडा विमानतळानंतर प्रवासी संख्येत प्रत्यक्ष वाढीच्या दृष्टीने जगातील सर्वात वेगाने वाढणारे विमानतळ आहे.\nग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म डीबीएसने चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपीचा अंदाज 7.4 टक्क्यांवर आणला आहे.\nप्रशांत अग्रवाल यांना नामीबिया गणराज्य करिता भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे उद्घाटन केले\nजम्मू-काश्मीरचे नव्याने नियुक्त राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक 23 ऑगस्टला शपथ घेतील आणि पुन्हा एकदा आपल्या श्रीनगर येथील कार्यालयात दाखल होतील.\nऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया (ओसीए) ने भारतातील स्थानिक खेळ ‘खो-खो’ ला मान्यता दिली आहे.\nन्यूझीलंडचा अष्टपैलू ग्रांट इलियटने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.\nमाजी केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत यांचे निधन झाले आहे. ते 63 वर्षांचे होते.\nNext (SAI) भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-rare-nanti-found-sawantwadi-105464", "date_download": "2018-11-17T09:24:53Z", "digest": "sha1:BTYETSJZZQQGBCKC36UMPSTTWULYAXUY", "length": 15087, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Rare Nanti found in Sawantwadi दुर्मिळ नानेटीची अमेरिकेतील रेफटाईल्स संशोधन पत्रिकेत दखल | eSakal", "raw_content": "\nदुर्मिळ नानेटीची अमेरिकेतील रेफटाईल्स संशोधन पत्रिकेत दखल\nसोमवार, 26 मार्च 2018\nसावंतवाडी - येथील सैनिक वसतिगृहाच्या परिसरात पावसाळ्यात आढळून आलेल्या लाल रंगाच्या नानेटीची दखल अमेरिकेतील रेफटाईल्स अॅन्ड अॅम्फिबियन काॅन्झरव्हेशन फाऊंडेशनने घेतली आहे. हा प्राणी दुर्मिळ असून देशाच्या प्रथमच त्यांची नोंद सावंतवाडीत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nसावंतवाडी - येथील सैनिक वसतिगृहाच्या परिसरात पावसाळ्यात आढळून आलेल्या लाल रंगाच्या नानेटीची दखल अमेरिकेतील रेफटाईल्स अॅन्ड अॅम्फिबियन काॅन्झरव्हेशन फाऊंडेशनने घेतली आहे. हा प्राणी दुर्मिळ असून देशाच्या प्रथमच त्यांची नोंद सावंतवाडीत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nपालिकेच्या उद्यानाला लागून असलेल्या सैनिक वसतिगृहाच्या परिसरात ही नानेटी आढळून आली होती. येथील बी.एस. बांदेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी ललीत घाडी याला ती मिळाली होती. दोडामार्ग शिरंगे येथील असलेला घाडी हा येथील सैनिक वसतिगृहात राहण्यासाठी आहे. त्याला चार एप्रिलला वसतिगृहाच्या परिसरात लाल रंगाची नानेटी आढळून आली होती. त्याने तो साप वनअधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला व या दुर्मिळ जातीवर संशोधन व्हावे, अशी मागणी सावंतवाडी वनविभागाकडे केली होती.\nठाणे येथील वाईल्ड लाईफ वेलफेअर असोशिएशनचे अनिकेत कदम यांच्याकडे नानेटीवर संशोधन करण्याची मागणी ललीत याने केली होती. त्यानुसार याबाबतची आवश्यक माहिती त्याने अमेरिका येथील नॅशनल रेफटाईल काॅन्झरव्हेशन फाऊंडेशन या संस्थेकडे दिली होती. त्यानुसार त्या संस्थेकडुन याबाबत संशोधन करण्यात आले. सावंतवाडीत आढळलेली नानेटी ही दुर्मिळ स्वरुपाची असल्याची नोंद त्यांनी त्यांच्या संशोधन पत्रिकेमध्ये केली आहे.\nश्री घाडी म्हणाले संबधित नानेटी वनविभागाच्या ताब्यात दिली होती. मात्र छायाचित्राच्या आधारावर या नानेटीचे संशोधन करण्याची मागणी केली होती. त्यात आम्हाला यश आले आहे. त्या संस्थेने दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, देशात प्रथमच अशा प्रकारच्या दुर्मिळ प्रजातीची नोंद झाली आहे. यापुर्वी नानेटीत रंगात साम्य असलेला साप 2011 मध्ये मणीपाल तर 2016 मध्ये कर्नाटकमध्ये आढळून आला होता. मात्र त्याची अधिकृत नोंद कोठे ही नाही. तसेच त्याचे योग्य ते संशोधन झाले त्या ठिकाणावरुन सहाशे किलोमीटर दुर ही नानेटी या ठिकाणी येणे शक्य नाही. तसेच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानतर ही नानेटी बाहेर पडते. त्यामुळे याची दुर्मिळ रुप (रेअर माॅर्फ) म्हणून अधिकृत नोंद घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nहे संशोधन करण्यासाठी घाडी याला येथील श्री पंचम खेमराज विद्यालयाचे प्राध्यापक गणेश मर्गज, बी. एस. बांदेकर महाविद्यालयाचे सिध्देश नेरुरकर, ठाणे येथील संस्थेचे अनिकेत कदम, किशोर शिरखांडे यांनी मदत केली होती. त्यांचाही या प्रबंधात उल्लेख करण्यात आला आहे.\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nअकोल्यातील ठाणेदारांचे लवकरच खांदेपालट\nअकोला : जिल्ह्यातील विकासकामांचा अाढावा बुधवारी (ता. 14) मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी जिल्ह्यातील कायदा अाणि सुव्यवस्थेचाही अाढावा घेण्यात...\nतमिळनाडूला 'गज' चक्रीवादळाचा तडाखा, सहा जणांचा मृत्यू\nचेन्नई : तमिळनाडूत आलेल्या 'गज' या चक्रीवादळात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालचा उपसागर व अंदमानच्या समुद्रात तीव्र क्षमतेच्या कमी दाबाचा...\nलांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी मार्ग बहरला\nजळगाव : वनविभागाने विकसित केलेल्या लांडोरखोरी उद्यानामुळे मोहाडी रस्त्यावरील चौफेर परिसर बहरला आहे. वृक्षराजीमुळे परिसरात हिरवळ निर्माण झाली असून या...\nसोलापूर : विद्यार्थ्याने मांडला संभाजी तलाव सुशोभीकरणाचा आराखडा\nसोलापूर : आर्किटेक्‍चर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या शुभम विजय बादोले या विद्यार्थ्याने अभ्यास करून संभाजी तलाव परिसर सुशोभीकरण या विषयावरील आराखडा तयार केला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2018-11-17T09:36:43Z", "digest": "sha1:QBQD4MBYS2TMEAUA2TIJL5S5WKX5W365", "length": 9021, "nlines": 108, "source_domain": "chaupher.com", "title": "विरोधकांमुळे तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत लटकले | Chaupher News", "raw_content": "\nHome Desh Videsh विरोधकांमुळे तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत लटकले\nविरोधकांमुळे तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत लटकले\nचौफेर न्यूज – राज्यसभेत सर्व संमती न झाल्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तिहेरी तलाक विधेयक मंजूर होऊ शकले नाही.\nराज्यसभेत सर्व संमती न झाल्यामुळे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तिहेरी तलाक विधेयक मंजूर होऊ शकले नाही. शुक्रवारी राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी या विधेयकावर सभागृहात एकमत होत नसल्याचे सांगत हे विधेयक आज सभागृहासमोर मांडता येणार नसल्याचे म्हटले. गुरूवारीच केंद्रीय कॅबिनेटने विधेयकातील सुधारणेस मंजुरी दिली होती. आता हे विधेयक हिवाळी अधिवेशनात सादर केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान यावर अध्यादेश आणण्याचा पर्यायही सरकारकडे आहे. राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक सादर करण्यावरून काँग्रेसला घेरण्याची भाजपाला नामी संधी मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.\nपावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस सदस्यांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दोन वेळा स्थगित करावे लागले. दुपारी २.३० वाजता जेव्हा राज्यसभेची कार्यवाही पुन्हा सुरू झाली तेव्हा सभापतींनी हे विधेयक आज आणता येणार नसल्याचे स्पष्ट केले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. अशात सरकारद्वारे याच सत्रात तिहेरी तलाक विधेयक संमत करण्याची इच्छा अपुरी राहिली आहे.\n* तिहेरी तलाक अजामीपात्र असला, तरी परिस्थितीनुरूप न्यायदंडाधिकारी पतीला जामीन देऊ शकणार.\n* केवळ पत्नी किंवा तिच्या माहेरच्या कुटुंबातील आप्तांनाच पतीविरुद्ध तक्रार दाखल करता येणार. याआधी शेजाऱ्यांनाही हा अधिकार होता आणि त्यामुळे दुरूपयोगाची भीती होती.\n* आता न्यायदंडाधिकाऱ्यांना पती आणि पत्नीत सामंजस्य निर्माण करता येणार. गुन्हा मागे घेण्याचा पती वा पत्नीला अधिकार बहाल.\nPrevious articleट्रॅफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही\nNext article‘नोकरभरतीत परप्रांतीयांना स्थान मिळाल्याने तोडफोड’\nकर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने फोडलं एटीएम\nस्वयंसेवकांच्या लाठीवर बंदीची मागणी\nगुंतवणुकीसाठी भारत सर्वोत्कृष्ट ठिकाण – पंतप्रधान मोदी\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/32919?page=6", "date_download": "2018-11-17T09:02:18Z", "digest": "sha1:IJKV3HR5MFBKZY4TVAMWU3ICK5F6ZFBV", "length": 8254, "nlines": 137, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कुलदैवत | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कुलदैवत\nप्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न मुंज अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो.\nइथे कृपया तुमच्या घराण्याच्या कुलदैवतेविषयी लिहा. शक्य झाल्यास त्या ठिकाणी कसे जायचे याबद्दल देखील लिहा.\nलिहिताना कृपया तुमचे आडनाव्-मूळ गाव तसेच कुलदैवताचे ठिकाणाबद्दल पूर्ण माहिती लिहा. ज्या लोकाना स्वतःचे कुलदैवत माहित नाही, अथवा नक्की कुठे आहे ते माहित नाही, अश्या लोकाना या माहितीचा उपयोग होऊ शकेल.\n(इथे वादविवाद अथवा श्रद्धा-अंधश्रद्धा यांची चर्चा अपेक्षित नाही. धन्यवाद)\nहा आस्चिगने बनवलेला दुवा आहे. इथे लोक आपापली कुलदैवते नोंदवू शकतात\n(१) नकाशात जागा शोधावी\n(२) EDIT वर ई-टिचकी मारावी\n(२) नकाशात वर डावीकडे दिसणार्‍या तीन चिन्हांपैकी मधले (पाण्याच्या थेंबासारखे दिसणारे) निवडावे\n(४) योग्यजागी ते चिकटवावे (निश्चीत जागा माहीत नसल्यास शक्य तितके जवळ चिकटवावे - नंतर बदलणे शक्य आहे)\n(५) Title मधे जागेचे नाव लिहावे\n(६) Description मधे कुलदैवताचे नाव आणि कंसात आडनाव लिहावे\n(७) OK वर ई-टिचकी मारावी\nघाटपांडे घराण्याचे मूळ गाव\nघाटपांडे घराण्याचे मूळ गाव भावडी, ता. आंबेगाव, जि.पुणे. पुणे नाशिक रस्त्यावर पेठ घाटा जवळ असलेले गाव. तिथून घाटपांडे लोक जवळपासच्या तालुक्यात जुन्नर खेड वगैरे विखुरले. माझे पणजोबा तिथून बेल्हे ता. जुन्नर इथे स्थलांतरीत झाले. आणि आता मी बेल्हे येथून पुण्यात स्थलांतरीत झालो.\nमाहितीचा स्त्रोत- घरातील धार्मिक वातावरणात मी अनुभवलेले कुलाचार\nअवांतर- गावी बेल्ह्याला आमचे राममंदीर आहे तिथे रामनवमी जोमात व्हायची मग आपले कुलदैवत बदलून राम झाले का असा प्रश्न मला पडे\nअवतार, मारुती सारखे देव,\nअवतार, मारुती सारखे देव, दत्त वगैरे कुलदैवत असत नाहीत असे एका गुरुजी नी साम्गितलेले स्मरते. १००% आठवत नाही दत्त पण येतो का त्यात.\nनाशकातल्या एका कमळवाल्या पुढार्याचे कुलदैवत मारूती आहे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/air-india-flight-landed-at-the-nonoperational-runway-at-male-velana-international-airport-in-the-maldives-1746400/", "date_download": "2018-11-17T09:08:27Z", "digest": "sha1:REPGCM3EKHGNXDS3ILVVHPUUYXSGAYZ6", "length": 12044, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Air India flight landed at the nonoperational runway at Male Velana International Airport in the Maldives |एअर इंडियाने चुकीच्या धावपट्टीवर उतरवले विमान; थोडक्यात वाचले १३६ प्रवाशांचे प्राण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nएअर इंडियाने चुकीच्या धावपट्टीवर उतरवले विमान; १३६ प्रवाशी थोडक्यात बचावले\nएअर इंडियाने चुकीच्या धावपट्टीवर उतरवले विमान; १३६ प्रवाशी थोडक्यात बचावले\nया विमानातील १३६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. या विमानाचे दोन टायर फुटले असून विमानाला ट्रॅक्टरने ओढून पार्किंगमध्ये लावण्यात आले.\nकेरळच्या थिरुअनंतरपुरम येथून मालदीवकडे जाण्यासाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान मालदीवच्या माले वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बंद असलेल्या धावपट्टीवर उतरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान, विमान सुरक्षितरित्या उतरल्याने या विमानातील १३६ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. या विमानाचे दोन टायर फुटले असून विमानाला ट्रॅक्टरने ओढून पार्किंगमध्ये लावण्यात आले.\nएअर इंडियाच्या माहितीनुसार, AI263 हे विमान चुकीचा संदेश मिळाल्याने माले वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बांधकाम सुरु असलेल्या धावपट्टीवर उतरले. दरम्यान, या विमानातून प्रवास करणारे १३० प्रवाशी आणि क्रू मेंबर्स पूर्णतः सुरक्षित आहेत. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.\nएका महिन्यांत दुसऱ्यांदा भारतीय विमान कंपनीसोबत अशी घटना घडली आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला रियादहून मुंबईच्या दिशेने उड्डाण केल्यानंतर जेट एअरवेजचे विमान धावपट्टीवरुन खाली उतरले होते. त्यामुळे विमानातील प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. त्यावेळी विमानातील १४९ प्रवाशांना सुरक्षित वाचवण्यात आले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/gadchiroli/front-angry-birds/", "date_download": "2018-11-17T09:48:00Z", "digest": "sha1:7HR5HWSN7XMKI5VJG2XVPUZ7ZHBLPZJR", "length": 31382, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Front Of Angry Birds | संतप्त पानठेलाचालकांचा मोर्चा | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nअन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १५ दिवसांपासून धाडसत्र राबवून अनेक पानठेलाधारकांवर कारवाई करण्यात येत आहे.\nठळक मुद्देतहसीलदारांना दिले निवेदन : धाडसत्र राबवून कारवाई बंद करण्याची मागणी\nगडचिरोली : अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने गेल्या १५ दिवसांपासून धाडसत्र राबवून अनेक पानठेलाधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे कारवाईच्या भितीपोटी गडचिरोली शहरातील पानठेले बंद ठेवण्यात आले आहेत. रोजगार हिरावलेल्या अन्यायग्रस्त पानठेलाधारकांना न्याय मिळण्याच्या मागणीसाठी शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाच्या बॅनरखाली शेकडो पानठेलाधारकांचा मोर्चा शुक्रवारी तहसील कार्यालयावर धडकला.\nतहसीलदार दामोधर भोयर यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाच्या जप्तीच्या धाडसत्रामुळे पानठेलाधारकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पानठेले बंद असल्याने रोजगार बंद झाल्याने कुटुंबाचे पालन पोषण कसे करायचे असा प्रश्न पानठेला चालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व पानठेला चालकांच्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी असल्याने सदरची अन्यायग्रस्त कारवाई तत्काळ बंद करण्यात यावी, तंबाखुजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा २००३ च्या तरतुदीला अधिन राहून पानठेलाधारकांना तत्काळ पानठेले सुरू करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.\nया मोर्चात शिवसेना जिल्हा प्रमुखासह शिवसेनेचे गडचिरोली शहर प्रमुख रामकिरीत यादव, ज्ञानेश्वर बगमारे, नंदू कुमरे, संतोष मारगोनवार, शेकापचे रामदास जराते, रोहिदास कुमरे तसेच दिलीप चांदेकर, संतोष चापले, सुनिल ब्राह्मणवाडे, सुरज उप्पलवार, साईनाथ अलोणे, अशोक लोणारे, हेमंत कोटगले, गजानन निकुरे, उमेश वंजारी, विनोद हुलके, शुभम देवलवार, बंडू निंबोरकर, दीपक बाबनवाडे, संजय रामटेके, नरेश भैसारे, अतीश जेल्लेवार, सुनिल कोंडावार, रामू झाडे, प्रभाकर शेंडे, नितीन कोतकोंडावार, शरद हेडाऊ, देवेंद्र बांबोळे, ऋषी उंदीरवाडे, सलीम पठाण, वसीम खान, आकाश चौधरी, अमोल चौधरी, वासुदेव मडावी, विठ्ठल किरमे, गिरीधर नैताम, सुनील मुळे आदीसह गडचिरोली शहरातील शेकडो पानठेलाधारक सहभागी झाले होते.\nयाप्रसंगी रामदास जराते व इतर पदाधिकाºयांनी तहसीलदार भोयर यांच्याशी चर्चा करून पानठेलाधारकांवर ओढावलेल्या बेरोजगारीची समस्या प्रकर्षाने मांडली. यावर प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी केली.\nन्याय न मिळाल्यास जिल्हा कचेरीवर मोर्चा\nतंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा २००३ च्या तरतुदीच्या अधिन राहून पानठेलाधारक आपला व्यवसाय करतील, कोणीही सुगंधीत तंबाखू विकणार नाही. त्यामुळे प्रशासनाने पानठेले सुरू करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. न्याय न मिळाल्यास हजारो पानठेलाधारकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजिमलगट्टात आदिवासी संस्कृतीचे दर्शन\nविकासाचा वेग वाढविण्यासाठी सूचनांचे पालन करा\nउत्कृष्ट सेवेसाठी जिल्हा गौरव पुरस्कार\n‘गोंडवाना’च्या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी होणार\nपुनर्नियोजनासाठी मिळाला केवळ दोन कोटींचा निधी\nशेंगा पोखरणाऱ्या अळींचा धोका\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.maaybolimarathi.com/tag/ajinkya-bhosale/", "date_download": "2018-11-17T09:05:38Z", "digest": "sha1:XGPPNLFPHFLGY3UHAQTGZSAGFEWI6P4K", "length": 10093, "nlines": 101, "source_domain": "www.maaybolimarathi.com", "title": "ajinkya bhosale – मायबोली मराठी", "raw_content": "\nएकटा असतो असा कधी तेव्हा जाणीव होते मी जिवंत असण्याची. खरच. म्हणजे रोजच्या या धकाधकीच्या आणि सोशल झालेल्या आयुष्यात आपण विसरूनच जातो कि आपण जिवंत आहोत का मृत. ना आपल्या …\nlove story | जिव्हार भाग : ११\nसकाळ झाली आणि धनुच्या अंगावर काटा आला.पण शाळेत जाव लागणार होतच. तिने स्वतःच आवरल आणि गेली आई जवळ भूक लागली सांगायला. पण आई तिच्याशी बोलली नाही. बाहेर येऊन …\nसकाळी आई बाबा सांगलीला निघाले. इकड श्रद्धा हि कॉलेजला निघाली. धनुने घर आवरून काढल. आणि स्वतसाठी नाष्टा करायला लागली. नाष्टा झाला. पोहे बनवलेले आणि चहा. दोन्ही खाऊन पिऊन …\nधनु आजारी होती. शाळेत दोन दिवस गेली नाही. शाळेत अनुपस्थिती लागत होती. वर्गशिक्षकांनी वडिलांना घरी पत्र पाठवल. धनुचे वडील शाळेत गेले. शाळेत गेल्यावर शिक्षकांनी त्यांना थोडावेळ बसवलं. आणि मग …\nछत्रपती सिवाजी राजे यांस , पत्र काही कारणास्तवच लिहावे असा काही नियम नाही. म्हणून या पत्रास हि काही विशेष कारण नाही. बस तुमची याद आल्याने काहीतरी …\nसबंध महाराष्ट्रात श्री.श्री.श्री.छ.शिवाजी महाराज यांच्याबद्दल नवा इतिहास शोधण आणि लिहीण हा एक मोठा गुन्हा आहे. पण सध्या होत चाललेल्या शिव-इतिहासच विकृतीकरण याला आळा कोण घालेल \n( नायला हिनोरी नावाच्या मुलीची जुबानी. ) मी नायला हिनोरी. काही गोष्टी आपल्या आयुष्यात अशा घडतात कि त्या नंतर कशालाच काही अर्थ उरत नाही. आणि जिच्या आयुष्यात एका माग एक …\nतिला विचारताना विचार करा त्याचा. नवऱ्याचा. मला अस वाटत माणूस सुखी कधी राहू शकत नाही. कारण काही न काही त्याच्या अपेक्षा या असतात आणि एक अपेक्षा पूर्ण झाली कि त्याहून …\nप्रिये , *** आज पण तुझ नाव नाही लिहिणार मी जगाला कळेल कि तू कोण आहेस. तुला कुणावर प्रेम झालंय का असेल झाल तर सांग कारण मी …\n म्हणू का काय म्हणू श्री.श्री.श्री.छ. शिवाजी शहाजी राजेभोसले. यांस , काय होणारे श्री.श्री.श्री.छ. शिवाजी शहाजी राजेभोसले. यांस , काय होणारे काल गोव्यातून तुमचा पुतळा हलवला उद्या दिल्लीतून हटवतील. मग रस्त्यांवरच्या पुतळ्यासोबत रस्त्याला …\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\nRBI ने तुम्हाला दिलेले “हे” अधिकार तुमच्या बँकेने तुम्हाला सांगितले का..\n25 गाय चा स्वयंचालित गोठा सरकार च्या सब्सिडी सहित बैंक लोन सहित बनवून मिळेल.\nकसे मिळेल १० लाख रु कर्ज पहा., आण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना.\nsildenafil viagra - प्रेमाची शप्पथ आहे तुला : शेवटचा भाग\nमराठी भाषा, मराठी लोक आणि महाराष्ट्रीय संस्कृतीसाठी एक उत्तम स्त्रोत आणि सोशल नेटवर्क. मराठी ही भाषा 70 दशलक्षांहून अधिक लोक बोलतात आणि भारतातील महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा आहे.\nकसा चेक कराल सीबील स्कोर\nहे आहे सत्य… काँग्रेस सरकारने इराणचं ४३ हजार कोटींचं कर्ज ‘केलंच’ नाही, नाही मोदी सरकारला ते फेडयचं\nकम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, जोखीम पत्करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/articlelist/2429614.cms?curpg=4", "date_download": "2018-11-17T10:01:21Z", "digest": "sha1:OHQ4NJ6ORUDSWGRTQZXI7BS2J2DN6WNR", "length": 7395, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 4- अग्रलेख | Maharashtra Times", "raw_content": "\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलं\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलंWATCH LIVE TV\nराज्यघटनेने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि व्यक्तिप्रतिष्ठेची हमी दिली आहे. मात्र, हे अधिकार विविध समूहांना प्रत्यक्षात तर सोडाच पण कागदोपत्री आणि तत्त्वत:ही मिळत नव्हते.\nआता कोठे उजाडते आहे\nराहुल यांचे प्रतिमासंवर्धनUpdated: Aug 27, 2018, 04.00AM IST\nभटक्यांच्या बहिष्कृत जीवनाचा परिचयUpdated: Aug 26, 2018, 04.00AM IST\nइयत्ता वाढणार कशी आणि कधी\nजगातली सर्वात लहान गाय, गिनिज बुकात नोंद\nइरफान खान मायदेशी येतोय, पण....\nसंस्कृती बालगुडे करणार धमाका\n ताप नसतानाही होऊ शकतो डेंग्यू\nव्हिडिओ: नागपूरमधील 'बाहुबली' थाळी\nशबरीमला: पोलिसांसोबत आलेल्या महिलांनाही प्रवे...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/23971", "date_download": "2018-11-17T08:49:26Z", "digest": "sha1:M56S7CVOUGN6BW7EDOSVZJCBWGGFNCX3", "length": 9465, "nlines": 169, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दी कॅनबरा शो २०११ - भाग ३ - कलाकुसर आणि केक डेकोरेशन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दी कॅनबरा शो २०११ - भाग ३ - कलाकुसर आणि केक डेकोरेशन\nदी कॅनबरा शो २०११ - भाग ३ - कलाकुसर आणि केक डेकोरेशन\nहे फोटो कसले आहेत ओळखा बरे\n(सर्व केक्स आणि कुकीज काचेच्या शोकेसेस मधे होते त्यामुळे फोटो अगदी क्लियर आले नाहीयेत)\nभाग पहिला: ऑझी जत्रा\nदुसरा भागः फ्रुट आणि फ्लॉवर अरेंजमेंट्स\n ते पहिले कशाचे आहेत\nते पहिले कशाचे आहेत \nसही आहेत. कलाकुसर, कुकीज,\nसही आहेत. कलाकुसर, कुकीज, केक्स सगळेच.\n... अगदी मस्त आलेत फोटो... पुढल्या वेळी मी पण येणार जत्रेला\nकुकीज आणि केक्स काय भारी\nकुकीज आणि केक्स काय भारी आहेत. असले केक्स असतील तर खायचा जीव नाही होणार पण.\nलै भारी लाजो , ह्यातला तुझा\nलै भारी लाजो , ह्यातला तुझा केक कोण्ता \nतु नव्हता भाग घेतलास\nतु नव्हता भाग घेतलास\nकुकीज आणि केक मस्तं आहेत .\nकुकीज आणि केक मस्तं आहेत :).\nखूपच छान्,सगळेच फोटो आवडले\nखूपच छान्,सगळेच फोटो आवडले\nतिनही भाग मस्त आहेत. दुसर्‍या\nतिनही भाग मस्त आहेत. दुसर्‍या भागातल्या त्या फ्लॉवरच्या मेंढ्या व बिकीनी भारी आहे. या भागातील मशरुम पण भारी.\nलाजो, मस्तच. अप्रति.............म. ते केक वाटतच नाही आहेत.\nहा भाग पण मस्त. पण पहिले फोटो\nहा भाग पण मस्त. पण पहिले फोटो भरतकामाचे आहेत ना \n लाजो ...तुझाही सहभाग होता का\nपहिले फोटो क्विल्ट्स चे आहेत\nपहिले फोटो क्विल्ट्स चे आहेत का\nखुपच छान छान कल्पना\nखुपच छान छान कल्पना ...मस्त...लय भारी..\nधन्यवाद मंडळी तु नव्हता भाग\nतु नव्हता भाग घेतलास<<< मला माहितच नव्हत नेक्स्ट टाईम लक्ष ठेवेन.\nचंबु, नक्की ये. स़आळी येऊन संध्याकाळी सिडनीला परत जाता येइल किंवा २ दिवस राहुन आमच कॅनबरा बघता येइल\nहो अकु, ते क्विल्ट्सचेच फोटो आहेत... इतकं बारीक बारीक काम करायला पेशन्स किती लागत असेल हा प्रश्न मला नेहमीच पडतो...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/music-video/5458-heart-touching-mothers-day-song-from-saregamapa-singer-akshay-ghanekar-sang-na-ga-aai", "date_download": "2018-11-17T08:52:46Z", "digest": "sha1:BYORYQDW222SXHMLG7VATK75E5NIOULQ", "length": 8410, "nlines": 223, "source_domain": "marathicineyug.com", "title": "\"सांग ना गं आई\" - सारेगमपचा गायक 'अक्षय घाणेकर'चे मातृदिना निमित्ताने हृदयस्पर्शी गाणे - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"सांग ना गं आई\" - सारेगमपचा गायक 'अक्षय घाणेकर'चे मातृदिना निमित्ताने हृदयस्पर्शी गाणे\nPrevious Article मराठीतली मॅशअप क्विन 'सावनी रविंद्र' घेऊन आलीय तिचं नवं मॅशअप साँग - ‘टिक-टिक वाजते / पियु बोले’\nNext Article \"माहिया\" - नववधू 'सावनी रविंद्र' ने पतीला दिलं सुरेल सरप्राइज \nआई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही... स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी... अशी आणि असंख्य वर्णने आईबाबतीत ऐकायला मिळतात. आई म्हणजे माणसातील देवच जणू. मग अशा आईसाठी आपण काय करतो.. मातृदिनानिमित्त असाच काहीसा प्रश्न उपस्थित केला आहे 'सांग ना गं आई तुला काय हवे' या नव्या कोऱ्या गीतातून. नक्की पहा आणि अनूभवा त्यातील हृदयस्पर्शी अर्थ.\nजी आई आपल्यासाठी जीवाचं रान करते तिच्यासाठी आपण काय काय केले पाहिजे हेच जणू गीतकार आणि निर्माता गणेश साबळे या गाण्यातून सांगू इच्छितात. हे गीत गायले आहे झी मराठी वरील सारेगमप चा 2nd Runners-up गायक 'अक्षय घाणेकर' ने, तर या गीताला संगीत दिले आहे तेजस चव्हाण यांनी. या गाण्याच्या चित्रीकरणाची जबाबदारी पेलली आहे दिग्दर्शक आकाश थिटे यांनी. कलाकार रणजीत कांबळे आणि रश्मी घाटपांडे यांनी आई-मुलाची हृदयस्पर्शी कहाणी यात जीवंत केली आहे. २४ तासांत हे गीत १० हजार लोकांनी पाहिले.\nआईसाठी नक्की पहा 'सांग ना गं आई'\nPrevious Article मराठीतली मॅशअप क्विन 'सावनी रविंद्र' घेऊन आलीय तिचं नवं मॅशअप साँग - ‘टिक-टिक वाजते / पियु बोले’\nNext Article \"माहिया\" - नववधू 'सावनी रविंद्र' ने पतीला दिलं सुरेल सरप्राइज \n\"सांग ना गं आई\" - सारेगमपचा गायक 'अक्षय घाणेकर'चे मातृदिना निमित्ताने हृदयस्पर्शी गाणे\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/259/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%B5_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%AF", "date_download": "2018-11-17T08:58:23Z", "digest": "sha1:EJDECVLOTDJLM7AOGDQFSNMCDHNTBRKC", "length": 8275, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराज्यातील शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा – आ. विक्रम काळे\nराष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी केंद्र सरकार ज्या ज्या वेळी नवा वेतन आयोग आणेल त्या त्या वेळी राज्यातही तो राबवला जाईल, असा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. याचपद्धतीने सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय केंद्राने घेतल्यानंतर राज्यानेही शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी आ. विक्रम काळे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषदेत केली.\nयावर उत्तर देताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शरद पवार साहेबांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच आम्हीही निर्णय घेऊ, असे आश्वासन सभागृहात दिले. मात्र केंद्राने अजून या निर्णयाचे नोटिफिकेशन काढलेले नाही. हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. त्यामुळे ज्यावेळी नोटिफिकेशन निघेल, त्यावेळी राज्यातही सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी कार्यवाही सुरू केली जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर वेतन आयोग लागू करण्याआधी शिक्षक आणि इतर कर्मचारी संघटनांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, ही आ. विक्रम काळे यांची मागणीही त्यांनी मान्य केली.\nभ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा होईपर्यंत विधान परिषदेचे कामकाज होऊ देणार नाही - धनंजय ...\nराज्यातील डझनाहून अधिक मंत्र्यांचा भ्रष्टाचार आम्ही पुराव्यांसह सभागृहात सादर केला, परंतु सरकारने पुरावे विचारात न घेता, चौकशी न करता प्रत्येक मंत्र्याला 'क्लिनचीट' दिली. चौकशीशिवाय मंत्र्यांना क्लीनचीट देण्याची पद्धत आम्ही यापुढे चालू देणार नाही, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांच्या चौकशीची घोषणा करावीच लागेल, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, अशी ठाम भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात घेतली. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण ...\nखा. सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत उठविला कोपर्डी प्रकरणावर आवाज ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत कोपर्डी, अहमदनगर येथे घडलेल्या घटनेवर आवाज उठविला. संसदेच्या शून्य काल प्रहरात त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. एका अल्पवयीन युवतीवर बलात्कार करून अत्यंत निर्घृण पद्धतीने तिचा खून करण्यात आला ही अतिशय लाजिरवाणी घटना आहे असे त्या म्हणाल्या. दोन दिवस मुलीचे कुटुंबीय तिला शोधत होते, सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही घटना समोर आल्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली ही खेदाची बाब असल्याचे वक्तव्य सुळे यांनी केले.दिल्लीत घडलेल्या ...\nअर्थसंकल्पाचे सर्व संकेत सरकारने पायदळी तुडवले – आ. भास्कर जाधव ...\nविधानसभेत पुरवणी मागण्या सादर करत असताना मूळ अर्थसंकल्पापेक्षा प्रत्यक्षात ४.५९ टक्के जास्त मागण्या मांडल्या गेल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या नव्हत्या. त्यामुळे अर्थसंकल्पाचे सर्व संकेत पायदळी तुडवले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी विधानसभेत केला. सभागृहातील पुरवणी मागण्यांवरील चर्चेवेळी ते बोलत होते. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या स्थितीवरही जाधव यांनी प्रकाश टाकला. सध्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/ex-fm-yashwant-sinha-criticize-on-modi-government-on-the-issue-of-indian-economy/", "date_download": "2018-11-17T09:20:45Z", "digest": "sha1:QHOJZ5UO7ABF5JNLS6KLSJMKG7VGN4ZY", "length": 9530, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "निवडणुका जिंकल्या म्हणून सरकारच्या चुका माफ होत नाहीत: यशवंत सिन्हा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनिवडणुका जिंकल्या म्हणून सरकारच्या चुका माफ होत नाहीत: यशवंत सिन्हा\nअर्थव्यवस्थेतील घसरणीवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका करणारे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी गुरूवारीही आपला तोच सूर कायम ठेवला. देशाची अशी अवस्था होत असताना कोणताही व्यक्ती मौन बाळगू शकत नसल्याचे त्यांनी म्हटले. अटलबिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात अर्थ खात्याचा कारभार पाहणाऱ्यांना सिन्हांनी देशातील जीडीपी सातत्याने घसरत आहे, सरकारही हे नाकारू शकत नसल्याचे म्हटले. नोटाबंदीच्या निर्णयानंतरही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवण्यावर ते म्हणाले, जर कोणी निवडणूक जिंकतो तेव्हा त्याच्या साऱ्या चुका विसरता येणार नाही. निवडणुका जिंकणे एक गोष्ट आणि देश चालवणे वेगळी बाब आहे. पंतप्रधान म्हणतात की, पक्षाच्यावर देश आहे आणि मला वाटतं देशाबाबत मला बोलायचं असेल तर मी पक्षापेक्षा देशाला महत्व देईल, असेही त्यांनी म्हटले. ‘आज तक’ या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.\nजीएसटीबाबत बोलताना सिन्हा म्हणाले, जीएसटीला चालना देण्यासाठी मी महत्वाची भूमिका निभावली आहे. जेव्हा मी वित्त समितीचा अध्यक्ष होतो. तेव्हा प्रणव मुखर्जींनी हे विधेयक सादर केले होते. तेव्हा गुजरातचे अर्थमंत्री सौरभ पटेल यांनी याला विरोध केला होता. त्यानंतरही आम्ही आमच्या अहवालात जीएसटी लागू करण्याची शिफारस केली होती. मी सातत्याने जीएसटीचे समर्थन करत आलो आहे. माझे याबाबत मत बदलले नाही. जे लोक बदलले आहेत आणि आता सर्वांत मोठा बदल असल्याचे सांगत आहेत, त्यांनाच याबाबत विचारले पाहिजे.\nमी अरूण जेटलींना हटवण्यासाठी सांगत नाही. पण ४० महिन्यांपासून ते अर्थमंत्री आहेत. त्यामुळे प्रश्न त्यांनाच विचारणार, असे ते म्हणाले. २०१४ मध्ये मी स्वत: निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत तुम्ही राजनाथ सिंह यांना विचारू शकता, असे त्यांनी म्हटले. मी २०१४ मध्येच राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. पण देशाचा जेव्हा मुद्दा येईल तेव्हा मी बोलणारच, असे त्यांनी ठामपणे सांगितले.\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/in-two-years-72-thousand-government-posts-will-be-filled-said-by-devendra-fadnavis/", "date_download": "2018-11-17T09:33:46Z", "digest": "sha1:SMFPFIBNB2F2BEDE2CG4PIOQKQ3AQIRJ", "length": 6524, "nlines": 102, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राज्य शासन दोन वर्षात ७२ हजार सरकारी पदे भरणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nराज्य शासन दोन वर्षात ७२ हजार सरकारी पदे भरणार\nटीम महाराष्ट्र देशा : राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये दोन वर्षात 72 हजार पदे भरण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केला. राज्य शासन मोठ्या प्रमाणात नोकरकपात करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या विविध विभागांमधील ७२ हजार पदे येत्या दोन वर्षांत भरण्यात येतील, अशी घोषणा काल विधानसभेत केली.\nकृषी विभागात – २५००\nसार्वजनिक बांधकाम – ८३३७\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nतिरुवनंतपुरम : सबरीमाला येथील अयप्पा मंदिर उत्सवासाठी शुक्रवारपासून (16 नोव्हेंबर) दोन महिन्यांसाठी उघडण्यात आले…\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र…\nओला, उबर चालक शनिवारपासून पुन्हा संपावर\nपुणे : मराठा संवाद यात्रेला सुरुवात\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE.html", "date_download": "2018-11-17T08:34:17Z", "digest": "sha1:QNXDC5ZD5K32TZ3CCN3N2QAYBFFWUKRV", "length": 21346, "nlines": 288, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | बसपा सर्व जागा लढविणार : मायावती", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » बसपा सर्व जागा लढविणार : मायावती\nबसपा सर्व जागा लढविणार : मायावती\nलखनौ, [१५ जानेवारी] – बहुजन समाज पक्ष आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्व ७० जागा लढणार असल्याची घोषणा पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली असून, निवडणुकीच्या प्रचारालाही प्रारंभ केला आहे.\nबसपा या निवडणुकीत सर्व ७० जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे आणि गुरुवारपासूनच पक्षाचा प्रचारही सुरू झाला आहे, असे मायावती यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मायावती यांनी गुरुवारी आपला ५९ वा वाढदिवस जनकल्याण दिन म्हणून साजरा केला. लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’ आणण्याचे स्वप्न दाखवून भाजपाने जनतेची दिशाभूल केली. मात्र, आता भाजपा व केंद्र सरकार दिल्लीतील जनतेची दिशाभूल करू शकणार नाही, असेही मायावती यांनी सांगितले.\nयावेळी बोलताना मायावती यांनी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यावरही खरपूस टीका केली. दलित व मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या बाबतीत केजरीवाल एक पाऊल पुढे गेले आणि आरक्षणच संपुष्टात आणण्यासंबंधीची विधाने त्यांनी केली व त्यांचे मतही असेच असल्याचे मायावती म्हणाल्या. भाजपा आणि आपच्या राजवटीत गरीब मुस्लिमांसह अल्पसंख्यक व सवर्णांमधील गरिबांना शिक्षण आणि नोकर्‍यांमध्ये योग्य स्थान मिळणार नाही, असा आरोपही मायावती यांनी केला.\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nनवी दिल्ली, [१५ जानेवारी] - भारतीय खाद्यपदार्थ अमेरिकेसह जगातील इतर देशांमध्ये अत्यंत लोकप्रिय होत आहेत. तेथे गेल्यास इडली, डोसा आणि ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95.html", "date_download": "2018-11-17T09:43:43Z", "digest": "sha1:2VI26MGGKDOCDCQWE4GPN2ESEPO2VQHF", "length": 21042, "nlines": 287, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | जीमेल होणार आधुनिक", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » विज्ञान भारती » जीमेल होणार आधुनिक\nमुंबई, (५ एप्रिल) – सर्वाधिक वापरली जाणारी ई-मेल सेवा म्हणून लौकिक मिळवलेल्या जीमेलच्या दशकपूर्तीनंतर जीमेल अधिक ऍडव्हॉन्स होणार असून, त्यात नवे टॅब्स आणि नवीन फिचर्स सामील होणार आहेत.\nजीमेल वापरकर्त्यांचा अनुभव सुधारावा यासाठी जीमेलने प्रचंड मोठ्या स्पेससोबत आपल्या फिचर्समध्ये सातत्याने बदल केले आहेत. आता यात नवे टॅब्स, पिन, स्नूज अशा आणखी नव्या फिचर्सची भर पडणार आहे. सध्या जीमेलवर प्रायमरी, सोशल, प्रमोशन्स, फोरम्स आणि अपडेट्स असे पाच टॅप उपलब्ध आहेत. आता त्यात ट्रॅव्हल, पर्चेस आणि फायनान्स असे नवे टॅब वापरता येणार आहेत. या नव्या टॅब्समुळे युझर्सना आपल्या मेलचे व्यवस्थापन अधिक सहजतेने करता यावे, अशी जीमेलची संकल्पना आहे.\nमहत्त्वाचे मेल मार्क करून ठेवण्यासाठी सध्या जीमेलमध्ये ‘स्टार’ हा पर्याय उपलब्ध आहे. त्याऐवजी आता ‘पिन’ हा नवा पर्याय मिळणार आहेत. या ‘पिन’ मेलना सर्च करणे अधिक सोपे होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. ‘स्नूज’ या नव्या फिचरमुळे आपण काही मेल विशिष्ट वेळ मार्क करून वाचू शकू. जीमेलची ही नवी फिचर्स मोबाईल आणि ऍपचा विचार करून विकसित करण्यात आली आहेत. त्यामुळे जशी ती जीमेलवर लॉन्च होतील, तशीच ती मोबाईल जीमेल आणि ऍपवरही दिसतील.\nउद्या पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर\nपाणी संपताच बाटलीही होईल गायब\nआता सूर्यप्रकाशाने निघणार कपड्यांवरचे डाग\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nघरफोडीचा अलर्ट देणार ‘रोबो नंदी’\n=ठाण्याच्या विद्यार्थ्यांचा अनोखा शोध= ठाणे, (२१ मार्च) - आजकाल घराला कुलूप लावून बाहेर जाताना अनेकांना घरावर दरोडा पडण्याची किंवा चोरी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/no-need-loan-waiver-farmers-says-bjp-leader-38546", "date_download": "2018-11-17T09:33:39Z", "digest": "sha1:AFCZII2RCHOPYTUR56L5NXTZKSMET7LR", "length": 13046, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "no need of loan waiver to farmers, says bjp leader कर्जमाफीची गरज नाही? सेना भाजप आमनेसामने | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 5 एप्रिल 2017\nसेनेचे आमदार प्रशांत बंब यांना मारतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी सेनेच्या आमदारांना रोखून धरले.\nमुंबई : विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची गरज नसल्याचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगताच शिवसेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. विधानसभेत आज शिवसेना भाजपचे आमदार एकमेकाविरोधात चांगलेच भिडले.\nआमदार प्रशांत बंब विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून चर्चा करताना म्हणाले, \"मी म्हणतोय त्याला अनेकजणांचा विरोध होईल. तरीही मी सांगतो शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही.\"\nबंब यांनी असे सांगताच सेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. यावेळी विधानसभेत सेनेचे आमदार प्रशांत बंब यांनी उद्देशून जाब विचारू लागले. भाजप आमदार प्रशांत बंब गोंधळातच \"मला माझे म्हणणे मांडू द्या, मला बोलू द्या, अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या\" म्हणत अध्यक्षांकडे बोलण्याची मागणी करत उभे राहिले होते. सेनेचे आमदार शंभूराजे देसाई, सुनील प्रभू, सुभाष साबणे यांच्यासह सेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले होते. आमदार प्रशांत बंब यांचे 'कर्जमाफी नको हे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे' असल्याचे सांगत शिवसेनेचे आमदार आक्रमक झाले. बंब यांच्या जवळ जाऊन 'शेतकऱ्यांना कर्जमाफी का नाही' असा जाब विचारू लागले.\nयावेळी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार प्रशांत बंब यांच्याजवळ येत सेनेच्या आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. चांगलीच हमरी-तुमरीची वेळ आली होती. सेनेचे आमदार प्रशांत बंब यांना मारतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी सेनेच्या आमदारांना रोखून धरले.\nगोंधळ वाढत असल्याचे बघून भाजपचे प्रतोद राज पुरोहित ही प्रशांत बंब यांच्या संरक्षण करण्यास धावले. गोंधळ वाढल्याने अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गप्प बसण्याचे आदेश दिले.\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nदेशात पुण्याचा क्रमांक पहिला असेल - मुख्यमंत्री\nपुणे - केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत पुण्याच्या शाश्‍वत विकासासाठी अनेक योजना राबविल्या, त्यासाठी हजारो कोटींचा निधी दिला....\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nमुंबई - देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत. ट्रॅक्‍टर घेऊन दिल्लीत आंदोलनासाठी येऊ पाहणारे हरियाणाचे शेतकरी असो किंवा नाशिकच्या गोल्फ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%B8/", "date_download": "2018-11-17T09:34:39Z", "digest": "sha1:S2EC6BT3I3KMBLXPNB5CTZGE5LNFX2WF", "length": 8291, "nlines": 104, "source_domain": "chaupher.com", "title": "फसणवीस सरकारकडून बहुजन समाजाची दिशाभूल – सचिन साठे | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड फसणवीस सरकारकडून बहुजन समाजाची दिशाभूल – सचिन साठे\nफसणवीस सरकारकडून बहुजन समाजाची दिशाभूल – सचिन साठे\nचौफेर न्यूज – फसणवीस सरकार महाराष्ट्रातील बहुजन समाजाची आरक्षणाच्या मुद्यावर दिशाभूल करीत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीपुर्वी भाजपला सत्ता दिल्यास शंभर दिवसात मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते.\nमहाराष्ट्रातील तमाम जनतेने फसव्या आश्वासनांवर विश्वास ठेवून भाजपला सत्ता दिली. भाजपला सत्ता मिळून चार वर्षे उलटून गेली तरी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार वेळकाढूपणा करीत आहे. आघाडी सरकारने २०१३ लाच मराठा समाजाला आरक्षण दिले होते.\nआता देवेंद्र फडणवीस सरकार मात्र, न्यायालयाचा मुद्दा पुढे करुन मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रातील तमाम जनतेची दिशाभूल करीत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुस्लिम आमदार राजीनामा देण्याचे धाडस करीत असताना, बिल्डरांच्या भल्यासाठी, बैलगाडा शर्यतीसाठी राजीनामा देऊ म्हणणारे पिंपरी चिंचवड मधील खासदार, आमदार याविषयावर मुग गिळून गप्प बसले आहे ही शोकांतिका आहे. अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पिंपरी येथे केली. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब पुतळा चौकात गुरुवारी सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद निमित्त झालेल्या ठिय्या आंदोलनात मार्गदर्शन करताना साठे बोलत होते.\nPrevious articleयमुनानगर येथे पालिकेच्या वाहनाची तोडफोड\nNext articleपिंपरी चिंचवडमध्ये बाजारपेठ बंद, पोलिसांचा मोठा बंदोबस्त\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-11-17T09:36:32Z", "digest": "sha1:OJ5AW25Q6VKA3UILCTI3PAP5NFDTDQ3C", "length": 9531, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "स्वातंत्र्यदिनानिमीत्त प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये ध्वजारोहण | Chaupher News", "raw_content": "\nHome Pimpalner स्वातंत्र्यदिनानिमीत्त प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये ध्वजारोहण\nस्वातंत्र्यदिनानिमीत्त प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये ध्वजारोहण\nपिंपळनेर – येथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमीत्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून सामोडे गावातील जवान अनिल घरटे उपस्थित होते. संचालन प्रमुख लीना पवार हिच्या नेतृत्वात परेड संचालनाद्वारे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी, शाळेच्या प्राचार्या वैशाली लाडे, समन्वयक राहुल अहिरे उपस्थित होते.\nस्वातंत्र्यदिनानिमीत्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. तत्पूर्वी, सरस्वती मातेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी, तिरंगी रंगात बनविलेल्या विविध वस्तुंच्या प्रदर्शनाने उद्घाटन प्रमुख पाहुण्यांनी केले. त्यानंतर, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या थोर स्वातंत्र्य सेनानींच्या वेशभुषा साकारून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. यामध्ये, नर्सरीचे विद्यार्थी सर्वेश खैरनार, पंडित नेहरू, आराध्या – सावित्रीबाई फुले, एलकेजी हिमानी – भारतमाता, हार्दिक – लो. टिळक, दुर्वा – राणी लक्ष्मीबाई फुले, भावेश कुवर – म. ज्योतिबा फुले, यश बागुल – शिवाजी महाराज यांनी महापुरुषांच्या वेशभुषा साकारल्या. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारा सुंदर अशा फलकाचे रेखाटन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्य वैशाली लाउ, समन्वयक राहुल अहिरे, शिक्षीका कृषाली भदाणे, अनिता पाटील, अर्चना देसले, आश्विनी पगार, पूनम बिरारीस, निलीमा देसले, ज्योत्सना भदाणे, पूजा नेरकर, वर्षा भामरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी माहेश्वरी अहिरे, जयेश घरटे, संगिता कोठावदे, सुरेखा खैरनार आदींनी सहकार्य केले. कृषाली भदाणे यांनी आभार मानले.\nPrevious articleप्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्वातंत्र्यदिन साजरा\nNext articleसाक्री प्री- प्रायमरी स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम\nम्हसदी जिल्हा परिषद शाळेत आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना प्रशांत पाटील यांच्या हस्ते फराळाचे वाटप\nचैतन्याचा प्रकाशपुंज भारतीयांच्या हातामध्ये ठेवणारे प्रकाशपर्व म्हणजे दिवाळी – वैशाली लाडे\nपिंपळनेर प्री प्रायमरी स्कूलच्या प्रांगणात रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/902/'%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%87%E0%A4%9C_%E0%A4%A6_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%9F'_%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87_-_%E0%A4%9C%E0%A4%AF", "date_download": "2018-11-17T09:33:57Z", "digest": "sha1:DRBZ4DCNH7ZF6N7YOZT3BK4BNQUVTA7B", "length": 9129, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\n'स्काय इज द लिमिट' ही पक्षाची कार्यपद्धती आहे - जयंत पाटील\nगुरूवारी मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी युवा कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची कार्यपद्धती जाणून घेत, पक्षविस्ताराविषयी सविस्तर चर्चा केली. 'स्काय इज द लिमिट' ही आपली काम करण्याची पद्धत आहे, असे म्हणत बुथ कमिटीवर आपल्याला भर द्यायचा आहे असे मत जयंत पाटील यांनी मांडले. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्याला ९१ हजार ४०० बुथ पर्यंत पोहोचायचे आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवा कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं. पार्टीची मोट बांधताना समाजातील सर्व घटकांना संधी मिळायला हवी हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असा संदेश यावेळी जयंत पाटील यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची खरी ताकद फक्त युवकच आहेत असे पाटील यांनी ठामपणे सांगितले. कार्यकर्त्यांनी फलक लावण्यावर वायफळ खर्च करु नये अशी तंबी देत पक्षाला पोस्टरबाजीत मुळीच रस नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तरुणांनी एक व्यवस्था निर्माण करावी, हीच व्यवस्था आपल्याला राज्यातील मोठा पक्ष बनवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nयावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्यास सांगितले. पक्षाची विविध धोरणे अमलात आणण्यासाठी युवक संघटना सिंहाचा वाटा उचलेल असे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीसाठी कोषाध्यक्ष हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रवक्ते महेश तपासे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nराष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे शासनाच्या उदासिन धोरणांचा निषेध ...\nराष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या निष्क्रिय व उदासिन धोरणांचा निषेध करण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, ओल्ड कस्टम हाउस, येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.महाराष्ट्र सरकारने 'अन्न सुरक्षा कायदा' तसेच 'अंत्योदय' योजना बंद केल्यामुळे राज्यातील गरीब जनतेला त्रास होत आहे. गरीबांचे शोषण थांबविण्यासाठी आघाडी सरकारने राबविलेल्या योजना कार्यान्वित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनामार्फत देण्यात आली. ...\nमुख्यमंत्री १0 वेळा आले तरीही बारामती राष्ट्रवादीचीच - धनंजय मुंडे ...\n'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्यांची फसवणूक केली असून, महागाईचा आगडोंब या सरकारच्या काळातच झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी बारामती नगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ रविवारी बारामती शहरातील विद्यानगरी परिसरात आयोजित प्रचारसभेत बोलताना केला.यावेळी बोलताना मुंडे म्हणाले की, मला संपवविण्याचे प्रयत्न सुरू असताना शरद पवार व अजितदादांनी माझ्यातील गुणांची पारख करून भटक्या समाजात जन्मलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्या ...\nसरकारतर्फे कर्जमाफीची बनवाबनवी – शंकरआण्णा धोंडगे ...\nया सरकारची शेतकऱ्यांना काही देण्याची नियतच नाही. सरकारची कर्जमाफी म्हणजे निव्वळ बनवाबनवी आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सेलचे अध्यक्ष शंकरआण्णा धोंडगे यांनी सरकारवर केली. किसान मंच व शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियानाची जनजागरण मोहीम हिंगोली जिल्ह्यात पोहोचली, त्यावेळी तेथील सभेला संबोधित करत असताना ते बोलत होते.या सरकारने ६८ पिकांच्या उत्पादनात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे जागतिक व्यापार परिषदेला कळवल्याने सरकारची दुतोंडी भूमिका पाहता हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%93%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-11-17T09:00:34Z", "digest": "sha1:M6U7BQP55FS75GG7B5BCBAIUAYOIRYPU", "length": 10872, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुस्तकांचे ओझे कमी होण्यास आणखी दोन वर्षे | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपुस्तकांचे ओझे कमी होण्यास आणखी दोन वर्षे\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री : देशभरातून एक लाख जणांच्या सूचना\nपुणे – विद्यार्थ्यांच्या मानगुटीवरील अभ्यासक्रम व त्यामुळे येणारे पुस्तकांचे ओझे निम्म्याने कमी करण्याची घोषणा केल्यानंतर देशातील शिक्षणतज्ज्ञांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी एक लाख जणांच्या सूचना आल्या असून, त्यानुसार परीक्षण होत आहे. येत्या दोन वर्षांत अभ्यासक्रमांचे ओझे कमी होतील, अशी ग्वाही केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे दिली.\nसदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेस जावडेकर यांनी शुक्रवारी भेट देत शैक्षणिक प्रयोग प्रदर्शन, “धडपड’ प्रयोगशाळेची त्यांनी पाहणी केली. यावेळी विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी संवाद साधला आणि वाटचालीची माहितीदेखील त्यांनी घेतली. यावेळी ज्ञानप्रबोधिनीचे संचालक डॉ. गिरीश बापट, कार्यवाह सुभाष देशपांडे, यशवंतराव लेले, डॉ. वा.ना. अभ्यंकर, डॉ. विवेक कुलकर्णी, प्राचार्य मिलिंद नाईक, प्रा. राम डिंबळे, प्रा. विवेक पोंक्षे, मोहन गुजराथी उपस्थित होते. विक्रम जिगराळे व चिन्मयी खरे या विद्यार्थ्यांनी प्रकल्पांचे सादरीकरणाद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले.\nजावडेकर यांनी केंद्र सरकारने केलेल्या घोषणांचा आढावा घेतला. केंद्र सरकारने केवळ शिक्षकी पेक्षा स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बी.ए., बी.कॉम. अथवा बी.एस्सी. बी.एड. असा चार वर्षाचा इंडिग्रेटेड कोर्स सुरू केल्याचा पुनर्उच्चार केला. शिक्षण हक्‍क कायद्यातील तरतुदीत बदल करून पाचवीपासून परीक्षा घेण्याच्या निर्णयही लोकसभेत मंजूर झाला असून, आता तो राज्यसभेत आहेत. या विधेयकावरून राज्यांना परीक्षा घेण्याचा पूर्णत: अधिकार प्राप्त होणार आहे. परीक्षा घ्यायची की नाही, हे राज्य शासनाने ठरविणे आवश्‍यक आहे.\nविद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रानुसार शिक्षण मिळायला हवे. परंतु आधीच अभ्यासक्रमाचे ओझे असल्याने विद्यार्थी पूर्णत: पुस्तकी शिक्षणात अडकून बसतात. त्यामळे केंद्र सरकारने अभ्यासक्रम 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सध्या कार्यवाही सुरू आहे. अभ्यासक्रमाचे ओझे कमी करून विद्यार्थ्यांना जीवनमूल्यात्मक शिक्षण मिळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे जावडेकर यांनी म्हटले.\nज्ञानप्रबोधिनीच्या नावीन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगातून देशात नवोदय विद्यालयाची संकल्पना सुरू झाली. समाजोपयोगी व विशेष बुध्दीमान विद्यार्थ्याना घडविण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीचे कार्य कौतुकास्पद आहे. माजी विद्यार्थ्यांच्या आधारावर प्रशालेचे दैदीप्यमान कारकीर्द सुरू आहे, हे उल्लेखनीय बाब आहे. या प्रशालेची ही परंपरा देशातील शिक्षणसंस्थापुढे आदर्श आहे, असेही प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious articleविसर्जन मिरवणुकीत आवाज बंद\nNext articleअमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांची संख्या 5 टक्‍क्‍यांनी घटली\nपालिका शिष्यवृत्तीसाठी आले अवघे 38 अर्ज\nघनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी हालचाली गतीमान\nफटाके वाजवताना अपघातांची संख्या यंदा घटली\n…अन्यथा अपंग दिनीच रस्त्यावर आंदोलन करू\nकेवळ 215 संस्थांकडून बिंदूनामावली नोंद\n“पुरंदर’चा अर्थिक अहवाल शासनाला सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/marathi-news-pandharpur-muslim-bandhav-2732", "date_download": "2018-11-17T08:49:41Z", "digest": "sha1:6GFR7DN2DNIJTXJT645A7XCTKMZUT6VK", "length": 9962, "nlines": 108, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news pandharpur muslim bandhav | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n...म्हणून पंढरपूरातील मुस्लीम बांधवांनी आज आणि उद्या बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतलाय\n...म्हणून पंढरपूरातील मुस्लीम बांधवांनी आज आणि उद्या बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतलाय\n...म्हणून पंढरपूरातील मुस्लीम बांधवांनी आज आणि उद्या बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतलाय\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nपुत्रदा एकादशीच्या दिवशीच आज (बुधवार) बकरी ईद आल्याने पंढरपूर मधील मुस्लीमबांधवांनी आज ऐवजी उद्या (गुरुवार) आणि परवा (शुक्रवार) बकऱ्याची कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला आहे.\nपंढरपुरात हिंदूच्या प्रमाणेच हजारो मुस्लीम देखील वर्षानुवर्षे रहात आहेत.\nयेथील हिंदू मुस्लीमांमध्ये बंधुभावाचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक सण व उत्सव एकत्र येऊन शांततेत साजरे केले जात असतात. या परंपरेला साजेसा निर्णय येथील मुस्लीम समाज बांधवांनी आज घेतला आहे. यापूर्वी देखील येथील मुस्लीम समाजबांधवांनी एकदशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्यास बकऱ्याची कुर्बानी एकादशी दिवशी न देण्याचा निर्णय घेतलेला होता.\nपुत्रदा एकादशीच्या दिवशीच आज (बुधवार) बकरी ईद आल्याने पंढरपूर मधील मुस्लीमबांधवांनी आज ऐवजी उद्या (गुरुवार) आणि परवा (शुक्रवार) बकऱ्याची कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला आहे.\nपंढरपुरात हिंदूच्या प्रमाणेच हजारो मुस्लीम देखील वर्षानुवर्षे रहात आहेत.\nयेथील हिंदू मुस्लीमांमध्ये बंधुभावाचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक सण व उत्सव एकत्र येऊन शांततेत साजरे केले जात असतात. या परंपरेला साजेसा निर्णय येथील मुस्लीम समाज बांधवांनी आज घेतला आहे. यापूर्वी देखील येथील मुस्लीम समाजबांधवांनी एकदशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्यास बकऱ्याची कुर्बानी एकादशी दिवशी न देण्याचा निर्णय घेतलेला होता.\nया विषयी 'सकाळ'शी बोलताना मुस्लीम समाजाचे इलाही आतार म्हणाले, श्री विठ्ठलाच्या दरबारात आम्ही रहातो याचा आम्हाला अभिमान आहे. श्रावण महिन्यातील पवित्र अशा पुत्रदा एकादशीसाठी आज लाखो भाविक श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेले आहेत.\nबकरी ईद निमित्त तीन दिवसात कुर्बानी दिली तरी चालते. त्यामुळे आज बकरी इद असली तरी बकऱ्याची कुर्बानी देऊ नये असे आवाहन आम्ही केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व मुस्लीम बांधवांनी आज बकऱ्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज जरी बकरी इद असली तरी उद्या (गुरुवारी) आणि परवा (शुक्रवारी) बकऱ्याची कुर्बानी दिली जाणार आहे.\nदरम्यान, पावसामुळे सांगोला रस्त्यावरील इदगाह मैदाना ऐवजी शहरातील विविध मशीदींमध्ये मुस्लीम बांधवांनी बकरी ईद निमित्त नमाज पठण केले आणि एकमेकांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या.\nपंढरपूर विषय topics सकाळ\nकार्तिकी वारीसाठी पंढरपूरला 24 अतिरिक्त रेल्वे गाड्या धावणार\nकार्तिकी एकादशीसाठी होणारी भाविकांची अलोट गर्दी पाहता मध्य रेल्वेने पंढरपूरसाठी...\nहार्बर रेल्वेवर आज मध्यरात्री आणि मध्य रेल्वेच्या मार्गावर उद्या...\nहार्बर रेल्वेवर आज मध्यरात्री आणि मध्य रेल्वेच्या मार्गावर उद्या मेगाब्लॉक घेण्यात...\nबोनस न मिळाल्याने 'एअर इंडिया'च्या कर्मचाऱ्यांचा संप\nमुंबई : कंत्राटी कामगारांनी अचानक संप पुकारल्यामुळे 'एअर इंडिया'च्या अनेक उड्डाणांना...\n'सकाळ'चे दिवाळी अंक आता ऑडिओमध्येही\nपुणे : काळानुरूप तंत्रज्ञान बदलतंय आणि त्यानुसार वाचकाच्या सवयीही..\nवांद्रेच्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टील आग नियंत्रणात\nवांद्रेच्या नर्गिस दत्तनगर झोपडपट्टीला लागलेली आग नियंत्रणात आलीय. सकाळी नर्गिस...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/what-does-daddy-d-pose-mean/", "date_download": "2018-11-17T09:18:35Z", "digest": "sha1:VTB3XWXEPH3QZLMICSKUNSZFKI6VWJVJ", "length": 8239, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Daddy D pose म्हणजे नक्की काय ?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nDaddy D pose म्हणजे नक्की काय \nशिखर,हार्दिक,राहुल ने का दिली सेम पोज \nश्रीलंकेत सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शिखर धवन, केएल राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी शतकी आणि अर्धशतकी खेळी केल्यानंतर एक विशिष्ट प्रकारे आपला आनंद साजरा केला. व्हिक्टरी किंवा विजयाची दोन बोटांनी खून करून त्यांनी आपला आनंद साजरा केला.\nगेले दोन दिवस सुरु असलेल्या या अनोख्या सेलेब्रेशनपाठीमागे नक्की काय कारण आहे याचा चाहत्यांना प्रश्न पडला होता. परंतु याबद्दल तीनही खेळाडूंना ट्विटरच्या माध्यमातून खुलासा केला आहे.\n‘Daddy D’ पोज बद्दल केएल राहुलने खुलासा केला. तो म्हणतो जेव्हा शिखर धवन खेळत होता तेव्हा मी तुझ्या खेळीचा दुसऱ्या बाजूने आनंद घेत होतो. शिखर धवनने १२ ऑगस्ट रोजी हार्दिक पंड्या बरोबर शेअर केलेल्या एका फोटोत या पोजला Daddy D pose असे नाव दिले होते.धवनने शतकी खेळी केल्यांनतर थोडा वेळ घेऊन Daddy D pose मध्ये आनंद साजरा केला होता. त्यानंतर ज्या ज्या भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली त्यांनी ही प्रथा पुढे सुरु ठेवली. काल हार्दिक पंड्याने शतकी खेळी केल्यांनतर Daddy D pose दिली होती.\nभारतीय संघामध्ये पूर्णपणे नवीन खेळाडू आहेत आणि त्यांचा आनंद साजरा करण्याचा अंदाजही आता नवीन आहे. पूर्वी खेळाडूंच्या दौऱ्यातील गमतीशीर गोष्टींबद्दल अशा गोष्टी पुढे येत नसत. परंतु आजकाल सोशल माध्यमांमुळे अशा गमतीशीर गोष्टी पुढे येऊन चाहत्यांचेही मनोरंजन होत आहे.\nकोरेगाव भीमा दंगल : एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल\nटीम महाराष्ट्र देशा- पुणे शहर पोलिसांकडून एल्गार परिषदेशी संबंधित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.…\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\nतृप्ती देसाई केरळात दाखल, आंदोलकांनी विमानतळावरच रोखले\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T08:44:12Z", "digest": "sha1:XGYCGO3LUJGBDPCS2AGN56WPY4QYLV36", "length": 13039, "nlines": 134, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गिरिजा कीर | मराठीमाती", "raw_content": "\nआठवडे बाजार संपला होता. माणसं बैल जुंपून घराकडे निघाली होती. आया-बाया चपला फरफटत पाय उचलत होत्य. धुरळ्याची रंगपंचमी झाली होती नुसती.\nम्हातारी बाय पाटी कमरेवर घेऊन ताठ उभी राहिली. फाटक्या चपलेला वादी बांधून त्यात पाय सरकवला. धूळ खाऊन मातकट झालेली चुंबळ रिकाम्या पाटीत टाकली. शेवकांडाच्या लाडवांची पुरचुंडी आणि प्लास्टिकच्या पिशवीतल खाजं तिन आवदारपणे चुंबळीच्या पदराखाली सरकवलं. तेवढ्या गडबडीतसुद्धा खाज्याच्या गुळात घातलेल्या आल्याचा दरवळ तिच्या नाकापर्यंत पोहोचला. बाय एस्‌.टी.च्या खांबाशी पोहोचते, तो एस्‌.टी.निघून गेली होती. बांगडीवाल्या मुल्लांन तिला हटकलंच, `म्हातारे, आज उशीरसा’ माल संपेसंपेतो उशीर झाला होता. पण आज बक्कळ पैसे जमले होते. त्यातूनच तिनं बारक्यासाठी शेवंतूसाठि खरेदी केली होती. कुणाला तरी हे उत्साहानं सांगावं, असं तिला पण वाटत होतं. पण दाढीचे केस पांढरे फेक झालेला मुल्ला तिला `म्हातारे’ म्हणाला होता. बायला भारीच राग आला. कुणी `म्हातारे’ म्हटलेलं तिच्या मुळीच कामी यायचं नाही.\n अजून डोक्यावर पाटी घेऊन ४-४ मैल चालत होत अन्‌ डोळ्याला दिसत होतं. ती स्वभावाप्रमानं काहीतरी फटकून बोलणार होती, पण समोरुन मोटार येताना दिसली. बायनं चकटनं विचार केला, एस्‌.टी.ला दोन आणे पडणारच होते. याला एक आणा जास्त देऊ. पण अंधारायच्या आतं घरी तर पोहोचू\nबायनं आपला काळा फाटकोळा हात झेंड्यासारखा हलवला. गाडी कचकन ब्रेक लावून थांबली. ड्रॉयव्हर तसा रुबाबदारगडी वाटला. तो बायकडं बघून हसला. `काय पायजे आजी’ त्यानं विचारलं. बायला त्यातला त्यात बर वाटलं. म्हणाली, `माका सत्तर मैलार जांवचा आसा. सोडशील रे’ त्यानं विचारलं. बायला त्यातला त्यात बर वाटलं. म्हणाली, `माका सत्तर मैलार जांवचा आसा. सोडशील रे यष्टी चुकली बग\nड्रॉयव्हर खाली उतरला. म्हातारीची पाटी डिकीत टाकलि आणि तिला आपल्या बाजूच्या सीटवर बसायला सांगितलं. बाय हरकली. चक्क पुढं बसून जायचं आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च नाही. पण तिला हळहळपण वाटली. बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही. ती म्हणाली,`ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता. मियां तुका तीन आणे देतयं. चलात आणि गाडीत कोणी पॅसेंजर्च नाही. पण तिला हळहळपण वाटली. बिचाऱ्या ड्रॉयव्हरला आज मिळकतच नाही. ती म्हणाली,`ह्यां बग, यष्टीवाले दोन आने घेता. मियां तुका तीन आणे देतयं. चलात\n`आजे’ `बाय म्हणतत माका’ ती टेचात उत्तरली. ड्रॉयव्हर हसत म्हणाला,`बाय, तुला परवडतील ते दे. तू मला मायसारखी~’ बायचा जीव सुपाएवढा झाला. ती मायच्याच हक्कानं ऐसपैस बसली. गाडी सुरु झाली.\nबांगडीवाला मुल्ला तोंडवासून आश्चर्यानं पाहत होत. गाडी हलली तसा तो ओरडलाच, `अगे म्हातारे -‘ पण बायला आता त्याच्याकडे बघायला सवड कुठं होती\nमऊ गादीवर बायला फार सुख वाटलं, एस्‌.टी.सारखी गर्दी नाही, कचकच नाही. गाडी कशी भन्नाट निघाली होती. बायनं मनातल्या मनात ड्रॉयव्हरला मार्क देऊन टाकले. दिवसभराच्या उन्हान, धुळीनं ती थकली होती. आता निवांत झाल्यावर तिला छान डुलकी आली. `बाय, तुझा सत्तर मैलाच्या दगड आला बघं. इथंच उतरायच ना `बाय खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून ड्रॉयव्हरच्या हातावर ठेवले. तेवढ्यात त्यान डिकीतून तिची पाटी काढून दिली. म्हाताऱ्या बायला काय वाटलं कोण जाणे. तिनं अलवार हातानं पुडी उलगडली. त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला. ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली, `खा माझ्या पुता `बाय खडबडून उठली. कनवटीचे तीन आणे काढून ड्रॉयव्हरच्या हातावर ठेवले. तेवढ्यात त्यान डिकीतून तिची पाटी काढून दिली. म्हाताऱ्या बायला काय वाटलं कोण जाणे. तिनं अलवार हातानं पुडी उलगडली. त्यातला शेवकांडचा एक लाडू काढला. ड्रॉयव्हरच्या हातावर टेकवत म्हणाली, `खा माझ्या पुता ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं आणि म्हातारीकडं डोखं भरुन पाहिलं गाडी निघाली तसा बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला, `कुणाच्या गाडीतून इलंय ड्रॉयव्हरनं हातातल्या लाडवाकडं आणि म्हातारीकडं डोखं भरुन पाहिलं गाडी निघाली तसा बाजूला उभा असलेला माणूस म्हणाला, `कुणाच्या गाडीतून इलंय’ `टुरिंग गाडीतनं.’ बायच बोलणं ऐकून तो माणूस आणखीच बुचकळ्यात पडला. तशी बाय खणखणीत आवाजात म्हणाली `तीन आणे मोजून दिलंय त्येका,’ `त्यांनी ते घेतलं’ `टुरिंग गाडीतनं.’ बायच बोलणं ऐकून तो माणूस आणखीच बुचकळ्यात पडला. तशी बाय खणखणीत आवाजात म्हणाली `तीन आणे मोजून दिलंय त्येका,’ `त्यांनी ते घेतलं अग म्हातारेम तुझं डोकं फिरलं काय अग म्हातारेम तुझं डोकं फिरलं काय टुरिंग कार नव्हती ती. आपल्या राजांची गाडी. याआपल्या सावंतवाडिच्या महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू टुरिंग कार नव्हती ती. आपल्या राजांची गाडी. याआपल्या सावंतवाडिच्या महाराजांच्या शेजारी बसून आलीस तू’ दुसऱ्यानं माहिती पुरवली. `अरे माझ्या सोमेश्वरा, खळनाथा’ म्हणत म्हातारी भुईला टेकली. गाडी गेली त्या दिशेनं तिन भक्तिभावानं हात जोडले. आपल्याला `माय’ म्हणणाऱ्या आणि गरिबांच्या टोपलीतला शेवकांडाचा लाडू खाणाऱ्या, त्या लोकराजाच्या आठवणीनं, तिच अंतःकरण भरुन आलं.\nThis entry was posted in मराठी लेख and tagged अंधार, गिरिजा कीर, चपला, चुंबळ, टोपली, ड्रायव्हर, बांगडी, महाराज, म्हातारी, रंगपंचमी, लाडू, लेख on जानेवारी 14, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/%E0%A5%AF-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-2/", "date_download": "2018-11-17T09:43:39Z", "digest": "sha1:FAPUAKJRK4QIHJAFUXBI26O2OEX3A6HY", "length": 3790, "nlines": 74, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "९ डिसेंबर - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\n१. कोल्हापूर संस्थांचे दिवाण आणि शिक्षणमंत्री अण्णासाहेब लट्ठे यांचा जन्मदिन (१८७८)\n२. डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा स्मृतिदिन (१९४२)\n३. घटना परिषदेची पहिली बैठक (१९४६)\n४. विख्यात कानांत साहित्ययिक आणि ज्ञानपीठ विजेते डॉ. के. शिवराम कारंथ यांचा स्मृतिदिन (१९९७)\nखादी व ग्रामोद्योग : उद्योगाची संधी…\nजाणून घेऊया एड्स विषयी\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/national/tribute-mahatma-gandhi-70th-death-anniversary/", "date_download": "2018-11-17T09:51:18Z", "digest": "sha1:OVLIG7D7THTJXNHZKCCLYSUQXK6NVAY7", "length": 23565, "nlines": 390, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८", "raw_content": "\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nराजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 70 वी पुण्यतिथी आहे. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची दिल्लीमधील बिर्ला भवन येथे हत्या करण्यात आली होती.\nराजघाटावर अनेक दिग्गजांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.\nसर्वात आधी तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर बापूंना श्रद्धांजली वाहिली.\nयानंतर उप-राष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणिराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही बापूंना अभिवादन केले.\nकाँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासहीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीदेखील महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही बापूंना आदरांजली वाहिली.\nमहात्मा गांधी नरेंद्र मोदी काँग्रेस\nम्हणून दर सहा महिन्यांनी बदलते या राज्याची राजधानी\nजम्मू-काश्मीर अन् हिमाचलमध्ये बर्फवृष्टी\n... म्हणून गुजरातमधील 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' आहे खास\nवाळूतल्या या हॉटेलमध्ये राहण्यासाठी मोजावे लागतात एवढे पैसे\nपाहा, 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ची भव्यता; सरदार पटेलांच्या पुतळ्याची खास बात\nइंजिन नसलेली ‘नेक्स्ट जनरेशन ट्रेन’ ट्रॅकवर, पाहा फोटो...\nनवरात्री विशेष : पश्चिम बंगालमधील 'दुर्गा' दर्शन\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/techknow-news/gionee-m7-power-android-1599575/", "date_download": "2018-11-17T09:28:15Z", "digest": "sha1:KMNUMGWJLKUYCEFFE2EO6RILYCCG4QS2", "length": 21666, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gionee M7 Power Android | ‘पॉवर’फुल्ल! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nजिओनीचा ‘एम ७ पॉवर’ मात्र वैशिष्टय़ांनी भरलेला आणि दिसायला आकर्षक आहे\nजिओनीचा ‘एम ७ पॉवर’ मात्र वैशिष्टय़ांनी भरलेला आणि दिसायला आकर्षक आहे\nस्मार्टफोनच्या लुक आणि डिझाईनला अलीकडे प्रचंड महत्त्व आलं आहे. त्यामुळे स्मार्टफोन विविध वैशिष्टय़ांनी परिपूर्ण बनवतानाच तो दिसायला आकर्षक असेल, याची खबरदारी हॅण्डसेट निर्मात्या कंपन्यांना घ्यावीच लागते. जिओनीचा ‘एम ७ पॉवर’ मात्र वैशिष्टय़ांनी भरलेला आणि दिसायला आकर्षक आहेच, परंतु त्यासोबतच याची तब्बल पाच हजार एमएएच क्षमतेची बॅटरी या फोनला २० हजार रुपयांखालील किंमत श्रेणीतील ‘पॉवर’फुल्ल स्मार्टफोन ठरवते.\nबाजारात स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांची इतकी भाऊगर्दी झाली आहे की, अनेकदा दोन वेगवेगळ्या कंपन्या एकच असल्याचेही वाटू लागते. देशीविदेशी कंपन्यांकडून दर आठवडय़ाला नवनवीन स्मार्टफोन बाजारात दाखल केले जात असल्याने ग्राहकांसमोर अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र, त्याच वेळी स्मार्टफोनची ठरलेली चौकट ओलांडून काही तरी नवीन देण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून होतच असतो. यातलाच एक प्रयत्न म्हणजे ‘बेझेल लेस’ अर्थात चौकटविरहित डिस्प्ले असणारा स्मार्टफोन. स्मार्टफोनचा दर्शनी भाग काठोकाठ व्यापून टाकणारी स्क्रीन हे अलीकडे फोनचे महत्त्वाचे वैशिष्टय़ ठरत आहे. सर्वच नामांकित मोबाइल कंपन्या अशा प्रकारचा फोन निर्माण करण्याकडे प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. याच पंक्तीत जिओनीचा ‘एम ७ पॉवर’ हा फोन दाखल झाला आहे. ‘बेझेललेस डिस्प्ले’, अतिशय आकर्षक लुक, चार जीबी रॅम असलेल्या या फोनची सर्वात जमेची बाजू ही त्याची पाच हजार एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. ह्य़ा फोनची किंमत १६,९९९ रुपये इतकी आहे.\nडिझाईन व रचना – वर म्हटल्याप्रमाणे ‘एम ७ पॉवर’ला १८:९ अ‍ॅस्पेक्ट रेशिओ असलेला एचडी प्लस रेझोल्यूशन असलेला ‘बेझेललेस डिस्प्ले’ पुरवण्यात आला आहे. संपूर्णपणे अ‍ॅल्युमिनियमने घडवलेल्या बाह्य़ भागावर हा डिस्प्ले अगदी काठोकाठ बसवण्यात आला आहे. त्यामुळे पहिल्या दर्शनातच ‘एम ७ पॉवर’ हा लक्ष वेधून घेतो. फोनची पुढची बाजू काचेने व्यापली आहे, तर मागील बाजूलाही चमकदार आवरण पुरवण्यात आले आहे. हा संपूर्ण ‘लुक’ काहीसा भडक वाटणारा असला तरी सध्या स्मार्टफोन हे ‘स्टेट्स सिम्बॉल’ झाले असल्याने ग्राहकांना तो आवडू शकतो. या फोनचा डिस्प्ले १८:९ अ‍ॅस्पेक्ट रेशिओचा आहे. त्यामुळे या फोनवरून सिनेमा पाहण्याचा अनुभव सुखद आहे. थेट सूर्यप्रकाशातही फोनची स्क्रीन सुस्पष्ट दिसते.\nफोनच्या पुढील बाजूस होम बटण पुरवण्यात आलेले नाही. त्याउलट डिस्प्लेवरच ही सुविधा पुरवण्यात आली आहे. आवाज आणि पॉवरची बटणे फोनच्या बाजूला आहेत. एकूण १९९ ग्रॅम वजनाचा हा फोन हातात घेतला की त्याच्या मजबूतपणाची आपोआप साक्ष पटते. त्याच वेळी तो जड वा जाड नाही, हेही महत्त्वाचे.\nकामगिरी – ‘एम ७ पॉवर’ हा अँड्रॉइड ७.१.१ नोगट ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित असून त्याला जिओनीच्या अमिगो ५.० स्क्रीनची जोड देण्यात आली आहे. अमिगोमुळे या फोनवर तुम्हाला वॉलपेपर, थीम्सचे असंख्य पर्याय धुंडाळता व हाताळता येतात. या फोनमध्ये १.४ गिगाहार्ट्झचा ऑक्टा कोअर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असून त्याला चार जीबी रॅमची जोड मिळाल्याने फोनची कार्यक्षमता चांगली आहे. ‘एम ७ पॉवर’मध्ये ६४ जीबीची अंतर्गत स्टोअरेज असून ती मायक्रोएसडी कार्डसह २५६ जीबीपर्यंत वाढवता येते. त्यामुळे फोनमध्ये जागेची चणचण जाणवत नाही. विविध प्रकारच्या अ‍ॅपनी फोनची निम्मी अंतर्गत जागा व्यापली तरी उरलेल्या ३२ जीबीसह हा फोन व्यवस्थित काम करतो.\nया फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा व एलईडी फ्लॅश पुरवण्यात आला असून पुढील बाजूस आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. याबाबतीत ‘एम ७’ची ‘पॉवर’ काहीशी कमी पडल्याचे जाणवते. गेल्या काही महिन्यांत जिओनीने कॅमेरा हे वैशिष्टय़ केंद्रस्थानी मानून अनेक स्मार्टफोनची निर्मिती केली. त्या स्मार्टफोनमधून काढलेली छायाचित्रे अतिशय सुस्पष्ट व योग्य रंगसंगती असलेली आढळतात. मात्र, ‘एम ७ पॉवर’मध्ये कॅमेऱ्याच्या बाबतीत हे सांगता येत नाही. फोनचा कॅमेरा त्याच्या क्षमतेच्या मानाने व्यवस्थित काम करतो; परंतु त्यात काही वेगळेपण नसल्याने स्मार्टफोनमधील कॅमेराप्रेमी कदाचित या फोनला पसंत करणार नाहीत. विशेषत: ज्या किंमत श्रेणीत हा फोन उपलब्ध आहे, त्या किमतीत उपलब्ध असलेल्या अन्य स्मार्टफोनमध्ये कॅमेऱ्यांचा दर्जा अधिक चांगला आहे. त्यामुळे कॅमेऱ्याच्या बाबतीत ‘एम ७ पॉवर’ काहीसा कमकुवत वाटतो. या फोनच्या कॅमेऱ्यात ‘थ्रीडी’ फोटो काढण्याची सुविधाही पुरवण्यात आली आहे. या सुविधेद्वारे तुम्ही एखादी वस्तू वा वास्तू यांचे तीन बाजूंनी युक्त छायाचित्र काढताच संबंधित वस्तू थ्रीडीमध्ये दिसू लागते.\n‘यूजर इंटरफेस’ हे या फोनचे वेगळेपण आहे. वेगळ्या ‘इंटरफेस’मुळे या फोनवरील अ‍ॅपचे आयकॉन अँड्रॉइडच्या अन्य फोनपेक्षा वेगळे दिसतात. तसेच या फोनमध्ये अनेक अ‍ॅप आधीच इन्स्टॉल केलेले आहेत. त्यात ट्रकॉलरसह, जी स्टोअर, टचपाल, गाना अशा अ‍ॅपचा समावेश आहे. मात्र, काही प्रमाणात हा यूजर इंटरफेस त्रासदायक ठरतो. विशेषत: या फोनच्या लॉक स्क्रीनवर झळकणारे वॉलपेपर आणि त्यासोबत संबंधित दृश्याबद्दल पुरवलेली माहिती हा वापरकर्त्यांसाठी कंटाळवाणा व ‘रॅम’खाऊ भाग वाटू शकतो. एक म्हणजे, वापरकर्त्यांला स्वत:च्या आवडीची छायाचित्रे वॉलपेपर म्हणून लावायला आवडत असतात. अशा वेळी ‘एम ७ पॉवर’ स्वत:च वॉलपेपर निवडत असल्यामुळे हा पर्याय नकोसा वाटू लागतो. अर्थात तो बंद करण्याची व्यवस्था फोनमध्ये आहे; परंतु मुळात हे वैशिष्टय़च अनावश्यक होते, असे वाटते.\nबॅटरी – या फोनमध्ये पाच हजार एमएएच क्षमतेची बॅटरी पुरवण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यावर किमान दोन दिवस टिकते. म्हणजे, तुम्ही गेम, गाणी, व्हिडीओ, सोशल मीडिया यांचा सतत वापर करूनही तुम्ही दोन दिवस चार्जिगशिवाय फोन वापरू शकता. सध्या स्मार्टफोनचा वाढलेला वापर आणि त्या तुलनेत बॅटरी कमजोर असणे हा विरोधाभास ‘एम ७ पॉवर’मधून नाहीसा झाल्याचे दिसते. विशेष म्हणजे, हे सर्व अ‍ॅप्स वापरत असताना फोनच्या कार्यक्षमतेतही अजिबात उणीव जाणवत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nमराठा आरक्षणाला पाठिंबा पण... - भुजबळ\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://m.maharashtratimes.com/sports-news/other-sports/football/amp_articleshow/65773545.cms", "date_download": "2018-11-17T08:49:20Z", "digest": "sha1:WGJCBU5NIHPQYTV2EC2VRXNN3AJEPURX", "length": 7757, "nlines": 65, "source_domain": "m.maharashtratimes.com", "title": "other sports News: football - फुटबॉल | Maharashtra Times", "raw_content": "\nमुक्तांगण, सिटी इंटरनॅशनल स्कूलची आगेकूचम टा प्रतिनिधी, पुणेमुक्तांगण स्कूल, सिटी इंटरनॅशनल स्कूल, आर एम डी...\nमुक्तांगण, सिटी इंटरनॅशनल स्कूलची आगेकूच\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nमुक्तांगण स्कूल, सिटी इंटरनॅशनल स्कूल, आर. एम. डी. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूल, एसएसपीएमएस (डे) या संघांनी शिक्षण विभाग (पुणे मनपा) आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्यातर्फे आयोजित चौदा वर्षांखालील मुलांच्या शालेय फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली.\nडोबरवाडीमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. तिसऱ्या फेरीत मुक्तांगणे स्कूलने कटारिया स्कूलवर २-१ अशी मात केली. मुक्तांगण संघाने जोरदार सुरुवात केली. सहाव्याच मिनिटाला लौकिक मेलगेने मुक्तांगण संघाचे खाते उघडले. त्यानंतर, २०व्या मिनिटाला स्वरूप घुगेने गोल नोंदवून मुक्तांगण संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. २३व्या मिनिटाला स्वरूप दुबळेने गोल नोंदवून कटारिया स्कूलच्या आशा कायम ठेवल्या. त्यानंतर कटारिया स्कूलच्या खेळाडूंनी बरोबरीसाठी कसोशीने प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही.\nकोथरूडच्या सिटी इंटरनॅशनल स्कूलने ऑक्सफर्ड नॅशनल स्कूलवर २-० अशी मात केली. दुसऱ्याच मिनिटाला आदित्य इंगळेने गोल नोंदवून सिटी इंटरनॅशनल स्कूलचे खाते उघडले. त्यानंतर, १८व्या मिनिटाला सुहृद घनने सिटी इंटरनॅशनल स्कूलला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत सिटी इंटरनॅशनल स्कूलने विजयावर शिक्कामोर्तब केले.\nआर. एम. डी. सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलने श्री आत्मवल्लभ स्कूलवर १-० अशी मात केली. २३व्या मिनिटाला मनीष बामनियाने गोल नोंदवून सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलचे खाते उघडले. त्यानंतर अखेरपर्यंत आघाडी कायम राखत सिंहगड स्प्रिंगडेल स्कूलने विजयावर शिक्कामोर्तब केले. तसेच, कौस्तुभ चौरे (१ मि.), समीर झाकडे (८ मि.), आर्य जोशी (१८ मि.), संकल्प कांबळे (२६ मि.) यांनी नोंदविलेल्या प्रत्येकी एका गोलच्या जोरावर एसएसपीएमएस (डे) संघाने डॉ. राजेंद्र प्रसाद विद्यालयावर (मनपा शाळा क्र.४३) ४-० अशी मात केली.\n- हचिंग्ज स्कूलचा विजय\nचौदा वर्षांखालील मुलींत हचिंग्ज स्कूलने लोहगावच्या विखे पाटील मेमोरियल स्कूलवर टायब्रेकअखेर ५-४ अशी मात केली. निर्धारित वेळेत हचिंग्जकडून भार्गवी पवारने (९ मि.), तर विखे पाटील संघाकडून मुग्धा पाटीलने (२ मि.) गोल नोंदविला. निर्धारित वेळ १-१ अशी बरोबरीत सुटल्याने, टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. हचिंग्जकडून साची काळे, कृषी जैन, प्रिशिता कोठारी, भार्गवी पवार यांनी गोल नोंदविले. विखे पाटील संघाकडून मुग्धा पाटील, अन्विका मुळीक आणि निधी पाटील या तिघीच गोल नोंदवू शकल्या.\nऋषिकेश, शेखरला दुहेरी मुकुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/hallticket/rrb-railway-hallticket/", "date_download": "2018-11-17T09:09:30Z", "digest": "sha1:IJVLDUT3VNEYSZJGVYPZBQ6ZATSDX7U3", "length": 9777, "nlines": 116, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Railway Recruitment Board (RRB) HallTicket 2018 Indian Railway Bharti", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती (CEN) No.01/2018\nद्वितीय टप्यातील CBT परीक्षा: 12 ते 14 डिसेंबर 2018\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018\nप्रथम टप्यातील CBT परीक्षा: 17 सप्टेंबर 2018 पासून\nCBT परीक्षा प्रवेशपत्र: Click Here\nपरीक्षा शहर, तारीख,SC/ST प्रवासी पास & शिफ्ट : Click Here\nCBT परीक्षेबद्दल महत्वाची सूचना: पाहा\nऑनलाईन मॉक टेस्ट: Click Here\nअर्जाची स्थिती तपासा: Click Here\nCBT परीक्षेच्या गुणांबद्दल सूचना: पाहा\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती (CEN) No.01/2018\nप्रथम टप्यातील CBT परीक्षा: 09 ते 31 ऑगस्ट 2018\nCBT परीक्षा प्रवेशपत्र: Click Here\nऑनलाईन मॉक टेस्ट: Click Here\nCBT परीक्षेच्या गुणांबद्दल सूचना: पाहा\nतुम्ही केलेल्या अर्जाची स्थिती तपासा.\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती अर्ज स्थिती (CEN) No.01/2018\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती अर्ज स्थिती (CEN) No.02/2018\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/admine/", "date_download": "2018-11-17T09:08:52Z", "digest": "sha1:WJUHUL4Z5ZHZCOGAMZKFVWNEM3P5GXQO", "length": 11148, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Admine- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nबिप्लव देवांचं 'इंटरनेट' सोशल मीडियावर ट्रोल\nसोशल मीडियावर बिप्लव देव यांच्या विधानाची खिल्ली उडवली जाते आहे. कुणी पेन ड्राइव्ह असल्याचं सांगतंय. तर व्हिडिओ कॅमेरेही होते.\nव्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनशी वाद घालणं आता पडू शकतं महागात\nनाशिकमध्ये 7 अफवाखोर व्हॉट्सअॅप ग्रुप ऍडमिनवर कारवाई\nएका वेगळ्या स्वरुपात सुरू राहणार अब्दुल कलाम यांचं ट्विटर अकाऊंट\nआक्षेपार्ह मजकूर भोवला, पोलिसांनी केली ग्रुप अॅडमिनला अटक\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर सेंट्रल जेलला 'सरप्राईज व्हिजिट'\nगारपीटग्रस्तांना तुम्हीही मदत करू शकता \nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-11-17T09:37:02Z", "digest": "sha1:IDEJ366AKJGJ7KFM745WKPIA25PMUEVV", "length": 7330, "nlines": 103, "source_domain": "chaupher.com", "title": "यमुनानगर येथे पालिकेच्या वाहनाची तोडफोड | Chaupher News", "raw_content": "\nHome पिंपरी-चिंचवड यमुनानगर येथे पालिकेच्या वाहनाची तोडफोड\nयमुनानगर येथे पालिकेच्या वाहनाची तोडफोड\nचौफेर न्यूज – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आज गुरुवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. सकाळपासूनच शहरातील सर्व दुकाने नागरिकांनी स्वत:हून बंद ठेवली आहेत. मात्र निगडी यमुनानगर येथे पिंपरी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या एका कंटेनरची तोडफोड करण्यात आली.\nसकाळी ११ वाजण्याच्या सुमारास निगडी यमुनानगर परिसरात हा प्रकार घडला. काही दुचाकीवर आलेल्या काही तरूणांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वाहनाची तोडफोड केली. कचरा उचलण्याकरिता वापरला जाणाऱ्या कंटेनर ट्रकचे यात नुकसान केले. तरूणांनी येऊन या कंटेनरच्या काचा फोडल्या असून या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात आज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वगळता शहरात अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही.\nPrevious articleपिंपरी चिंचवडमध्ये आढळले स्वाईन फ्लूचे ३ रूग्ण\nNext articleफसणवीस सरकारकडून बहुजन समाजाची दिशाभूल – सचिन साठे\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Kharepatan_fort-Trek-K-Alpha.html", "date_download": "2018-11-17T09:46:05Z", "digest": "sha1:V5MTT3S6MPAW2SJE2U24VTJFAD7SR5ND", "length": 8607, "nlines": 26, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Kharepatan fort, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nखारेपाटण (Kharepatan fort) किल्ल्याची ऊंची : 80\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी\nमुंबई - गोवा महामार्गावरील खारेपाटण गाव हे ८ व्या शतकात शिलाहार राजाची राजधानी होती. त्याकाळी खारेपाटण गाव ‘बलिपत्तन’ या नावाने ओळखले जात असे. खारेपाटण गाव वाघोटन खाडी किनार्‍यावर वसलेले आहे. प्राचिन काळी व्यापारी गलबते विजयदुर्गाजवळ वाघोटन खाडीत शिरत व तेथून खारेपाटण ‘‘बलिपत्तन’’ गावापर्यंत येत. येथे जहाजातून माल उतरवून तो बावडा, फोंडा घाटामार्गे देशावर पाठविला जात असे. अशा या प्राचिन बंदराचे, राजधानीचे रक्षण करण्यासाठी खारेपाटणचा किल्ला बांधण्यात आला. ८ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत जवळजवळ १००० वर्षाच्या इतिहासाचा साक्षिदार असलेला हा किल्ला आहे.\nइ.सनाच्या ८व्या शतकात शिलाहार राजांचे दक्षिण कोकणात(तळकोकणात) राज्य होते शिलाहार राजा श्वम्मियराने(इ.स ७८५ ते ८२०) येथे किल्ला उभारुन राजधानी बसविली. इ.स १६६० मध्ये छ. शिवाजी महाराजांनी राजापूर पाठोपाठ खारेपाटण किल्ला जिंकून घेतला. राजापूर येथे अटक करण्यात आलेल्या इंग्रज अधिकारी गिफर्ड यास खारेपाटण किल्ल्यातील अंधार कोठडीत ठेवण्यात आले.\nछ. शिवाजी महाराजानंतर इतर सागरी व खाडीवरील किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याचा ताबा कान्होजींकडे गेला. त्यानंतर तुळाजी आंग्रे याच्याकडे खारेपाटण किल्ल्याचा ताबा असताना, इ.स १८ डिसेंबर १७५५ रोजी पेशवे, इंग्रज यांच्या संयुक्त फौजांनी किल्ल्यावर हल्ला करुन तो जिंकून घेतला. इ.स १८५० मध्ये मराठे व इंग्रज यांच्यात घनघोर युध्द झाले. यात हा किल्ला उध्वस्त झाला व इंग्रजांच्या ताब्यात गेला.\nखारेपाटण गावातील छोट्याशा टेकडीवर वसलेल्या या किल्ल्याला पूर्वीच्या काळी एका बाजूने खाडीचे व जमिनीच्या बाजूने खंदकाचे संरक्षण होते. आज गावाची वाढ झाल्यामुळे खंदक नष्ट झाले आहेत. खारेपाटण गावातून किल्ल्यावर असलेल्या शाळेकडे जाण्यासाठी पायर्‍यांची वाट आहे. या वाटेने किल्ल्यावर प्रवेश केल्यावर मातीत गाढले गेलेले बुरुज व तटबंदी दिसते. बालेकिल्ल्यावर दुर्गादेवीचे मंदिर आहे, ते शिवाजी महाराजांनी बांधले होते. या मंदिराजवळील विहिरीतून एक भूयार आहे व त्याचे दुसरे टोक खाडीवरील ‘‘घोडेपथार’’ या जागी झुडुपात लपलेले पाहायला मिळते.. याशिवाय किल्ल्यावर ‘सुळाचा दगड’ ,उध्वस्त वास्तूंचे चौथरे इ. गोष्टी पाहायला मिळतात.\nमुंबई - गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्हा व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण गाव आहे. कोकण रेल्वेने गेल्यास राजापूर व नांदगाव या स्टेशनांपासून अंदाजे २५ कि.मी वर खारेपाटण आहे.\nमुंबई - गोवा महामार्गावरुन खारेपाटण गावात जाणार्‍या रस्त्याने सरळ गेल्यावर, प्रथम एसटीस्टॅड व पुढे बाजारपेठ लागते. बाजारपेठेतून खाडीकडे जाताना दुकानांच्या रांगामधुन पायर्‍यांची वाट खारेपाटण प्राथमिक शाळेकडे जाते. ही शाळा खारेपाटण किल्ल्यातच आहे.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: K\nकोकणदिवा (Kokandiwa) कोळदुर्ग (Koldurg) कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi) कोंढवी (Kondhavi)\nकोरीगड (कोराईगड) (Korigad) कोर्लई (Korlai) कोटकामते (Kotkamate) कुलंग (Kulang)\nकुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad)) कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/State-Government-is-committed-for-the-Kolhapur-Bench-say-chandrakant-patil/", "date_download": "2018-11-17T08:43:56Z", "digest": "sha1:67UKKL36Z4COK2RWPEMCB3KGAKIOMOUT", "length": 5402, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर खंडपीठासाठी राज्य सरकार कटिबद्ध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर खंडपीठासाठी राज्य सरकार कटिबद्ध\nकोल्हापूर खंडपीठासाठी राज्य सरकार कटिबद्ध\nकोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. खंडपीठाच्या अनुषंगाने 1,100 कोटींचा निधीही निश्‍चित करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.\nकोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन व खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री पाटील यांची सोमवारी सकाळी शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी चर्चा करताना पाटील बोलत होते. कोल्हापूर खंडपीठासाठी सरकार सकारात्मक आहे. योग्य दिशेने पावले पडत आहेत. खंडपीठासाठी जागाही निश्‍चित करण्यात आली आहे.\nजिल्हा बारमध्ये ई-लायब्ररी करण्याबाबत सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल. या कामासाठी सक्षम कंत्राटदार शोधून त्याच्याकडून लागणार्‍या यंत्रणेचा, निधीचा तातडीने अहवाल सादर करण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी, मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्थायी मुख्य न्यायाधीशपद दोन वर्षांपासून रिक्‍त आहे. त्यामुळे प्रशासकीय कामाला विलंब होत आहे. खंडपीठ स्थापनेसाठीही स्थायी मुख्य न्यायाधीशांची तातडीने नेमणूक व्हावी, यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी मागणी केली. शिष्टमंडळात अध्यक्ष अ‍ॅड. चिटणीस यांच्यासह सेक्रेटरी सुशांत गुडाळकर, जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्‍ल, अ‍ॅड. ओंकार देशपांडे, अभिषेक देवरे, महिला प्रतिनिधी मनीषा पाटील, स्वाती तानवडे, दीपाली पोवार, अविनाश पाटील यांचा समावेश होता.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Cinevista-studio-fire-One-killed/", "date_download": "2018-11-17T08:52:24Z", "digest": "sha1:RRUSDNK2UIQRKMKIG5YT72UKEFD25XJQ", "length": 3457, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिनेव्हिस्टा स्टुडिओ आगीत एकाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिनेव्हिस्टा स्टुडिओ आगीत एकाचा मृत्यू\nसिनेव्हिस्टा स्टुडिओ आगीत एकाचा मृत्यू\nकांजूरमार्ग येथील सिनेव्हिस्टा स्टुडिओला शनिवारी रात्री लागलेल्या आगीत ऑडिओ असिस्टंट गोपी सुरज वर्मा (20) याचा मृतदेह रविवारी सकाळी आढळला. स्टुडिओच्या वरच्या भागात अडकल्याने गोपी 100 टक्के भाजल्याचे अग्‍निशमन दलाच्या जवानांनी माहिती दिली.\nविक्रोळी आणि कांजूरमार्गच्या मध्यावर गांधीनगर सिग्नलच्या बाजूला असलेल्या सिनेव्हिस्टा स्टुडिओला शनिवारी रात्री ही आग लागली होती. संपूर्ण स्टुडिओ जळून त्यात खाक झाला. एक दिवाण था, बेपनाह, हासील आणि मराठी मालिका अंजली या मालिकेचे चित्रीकरण सुरू असतानाच ही आग भडकली.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-workers-The-names-of-bogus-bank-accounts-38-lakh-fraud-Yakub-maner-arrested/", "date_download": "2018-11-17T09:35:44Z", "digest": "sha1:QBZ5KOUCCBHSWQCBX56SLQPSUAYIBD7N", "length": 6941, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दुकानदाराकडून 38 लाखांची फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › दुकानदाराकडून 38 लाखांची फसवणूक\nदुकानदाराकडून 38 लाखांची फसवणूक\nकामगाराच्या नावे बँकेत बोगस खाते काढून त्यावर परस्पर व्यवहार करून 38 लाखांची फसवणूक केल्याचा धक्‍कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. याप्रकरणी मॅजिस्टिक बॅटरी या दुकानाचा मालक जहीर याकूब मणेर (रा. शंभर फुटी रस्ता) याला अटक करण्यात आली आहे. प्राप्तिकर विभागाच्या नोटिशीनंतर हे प्रकरण चव्हाट्यावर आले आहे.\nयाप्रकरणी इस्माईल जबीउल्ला शब्बीर देसाई यांनी फिर्याद दिली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यात मणेरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nशंभर फुटी रस्त्यावरील मणेर याच्या मॅजिस्टिक बॅटरी दुकानात देसाई दोन हजार रुपये पगारावर काम करीत होते. काम सुरू करताना पगार घेण्यासाठी बँकेत खाते उघडावे लागेल, असे मणेर याने त्यांना सांगितले होते. ते कामावर हजर झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी मार्केट यार्डातील एका खासगी बँकेतील कर्मचारी विवेकानंद जाधव याला मणेर यांनी बोलावून घेतले. त्याने देसाई यांचे मतदान ओळखपत्र, पॅनकार्ड व कोर्‍या कागदावर सही घेतली. त्यानंतर तो निघून गेला. मणेर आणि जाधव या दोघांची ओळख होती. इस्माईल यांच्या अज्ञानाचा फायदा घेत दोघांनी संगनमताने देसाई यांचे खाते उघडण्यासाठी विविध कागदांवर सह्या घेतल्या.\nमणेर याने देसाईंच्या मतदान ओळखपत्र व पॅनकार्डचा गैरवापर करीत बँकेत बोगस तीन खाती उघडली आणि त्यांच्या परस्पर या खात्यांवर व्यवहार सुरू केले. तब्बल 54 लाखांचे व्यवहार त्या खात्यांवर केले. याबद्दल 2016 मध्ये इस्माईल यांना आयकर विभागाची नोटीस आली. तुमच्या खात्यावरून मोठ्या रकमेचे व्यवहार झाले आहेत. त्याचा 37 लाख 91 हजार 380 इतका आयकर भरावा लागेल,’ असे त्यात नमूद केले होते. त्यानंतर इतकी मोठी रक्कम खात्यावर कशी आली, याचा शोध इस्माईल यांनी घेण्यास सुरूवात केली. सोमवारी हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.\nमणेर याने बँकेतील कर्मचार्‍याला हाताशी धरून कागदपत्रांचा गैरवापर करीत ही फसवणूक केल्याची फिर्याद इस्माईल यांनी दिली. त्यानुसार मणेर याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली असून सहाय्यक निरीक्षक संगीता माने अधिक तपास करीत आहेत.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/umed-msrlm-osmanabad-recruitment/", "date_download": "2018-11-17T08:34:54Z", "digest": "sha1:WZJB3OSCFSKY77JEZFDFIWJETJFKOCJQ", "length": 12791, "nlines": 151, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Umed MSRLM Osmanabad Recruitment 2018 Umed MSRLM Osmanabad Bharti", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत उस्मानाबाद येथे विविध पदांची भरती\nप्रभाग समन्वयक: 44 जागा\nप्रशासन सहायक: 01 जागा\nप्रशासन व लेखा सहाय्यक: 08 जागा\nडाटा एंट्री ऑपरेटर: 09 जागा\nपद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) वाणिज्य शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) Tally (v) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.5: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nFee: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]\nप्रवेशपत्र: 29 ऑगस्ट 2018\nलेखी परीक्षा: 02 सप्टेंबर 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑगस्ट 2018\nNext (SSB) सशस्त्र सीमा बलात 181 जागांसाठी भरती\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती\nगडचिरोली जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांची भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकेत 95 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(Gail) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 160 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात’अप्रेन्टिस’ पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(IITM) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे विविध पदांची भरती\nविशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 275 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D.html", "date_download": "2018-11-17T08:36:37Z", "digest": "sha1:KCTMQH4BKA4WCARZWZS6HLHJHSQNFJZV", "length": 21150, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | पाच वर्षात २० राज्यात सत्ता", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » पाच वर्षात २० राज्यात सत्ता\nपाच वर्षात २० राज्यात सत्ता\nजयपूर, [१७ जानेवारी] – देशात भाजपाचा विस्तार सातत्याने होतच राहाणार आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत देशातील किमान २० राज्यांमध्ये भाजपाचे सरकार स्थापन झालेले असेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज शनिवारी येथे व्यक्त केला.\nलोकांचा भाजपावर विश्‍वास बसला आहे. प्रत्येक राज्यात लोक भाजपालाच विजयी करीत आहेत. आगामी पाच वर्षांच्या काळात किमान २० राज्यांमध्ये केवळ भाजपाचाच मुख्यमंत्री असेल, असे जावडेकर यांनी सांगितले.\nदिल्ली विधानसभा निवडणुकीतही भाजपा चांगली कामगिरी करणार आहे. येथे भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल आणि राजधानी दिल्लीतील नागरिकांना स्थिर व सक्षम सरकार देऊ. किरण बेदी यांच्या भाजपा प्रवेशाचे दिल्लीकरांनी स्वागत केले आहे. अन्य राज्यांमध्येही स्वच्छ प्रतिमेचे लोक भाजपात प्रवेश करीत आहेत, असे त्यांनी पक्ष कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nकिरण बेदी याच दिल्लीतील भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील का, असे विचारले असता, याबाबतचा निर्णय पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या बैठकीतच घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (2214 of 2453 articles)\n…तोपर्यंत घरवापसी सुरूच राहणार\n=प्रवीण तोगडिया यांची स्पष्ट भूमिका= मंगळुरू, [१७ जानेवारी] - देशात बळजबरीच्या धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा केंद्र सरकार तयार करीत नाही ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/urja-special-sakal-38278", "date_download": "2018-11-17T09:06:51Z", "digest": "sha1:5ZVIBJW6FBL76SYUHIPZRNW3B3TWTYIG", "length": 18862, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "urja special by sakal ‘ऊर्जा’ विशेषांक व्यावसायिकांना दिशादर्शक - सौ. उल्का जाधव | eSakal", "raw_content": "\n‘ऊर्जा’ विशेषांक व्यावसायिकांना दिशादर्शक - सौ. उल्का जाधव\nमंगळवार, 4 एप्रिल 2017\nदापोली - ‘सकाळ’चा ‘ऊर्जा’ विशेषांक कोकणातील तरुण, विविध उद्योग-व्यवसाय करीत असलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांची नवीन व्यावसायिकांना दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन दापोली नगराध्यक्षा सौ. उल्का जाधव यांनी केले.\nदापोली - ‘सकाळ’चा ‘ऊर्जा’ विशेषांक कोकणातील तरुण, विविध उद्योग-व्यवसाय करीत असलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोगांची नवीन व्यावसायिकांना दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन दापोली नगराध्यक्षा सौ. उल्का जाधव यांनी केले.\n‘सकाळ माध्यम समूहा’च्या चिपळूण विभागीय कार्यालयाने प्रकाशित केलेल्या ‘ऊर्जा’ विशेषांकाचे प्रकाशन नगराध्यक्षा सौ. उल्का जाधव, उपनगराध्यक्षा रजिया रखांगे, नगरसेवक सुहास खानविलकर, प्रशांत पुसाळकर, मंगेश राजपूरकर, केदार परांजपे, अविनाश मोहिते, शबनम मुकादम, नम्रता शिगवण, रमा तांबे, परवीन रखांगे, हरीज केबीसीचे हरेश कांबळे, प्रसाद रानडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सौ. जाधव बोलत होत्या.\n‘सकाळ’ने प्रकाशित केलेल्या ऊर्जा पुस्तिकेचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी पत्रकार प्रसाद रानडे, शैलेंद्र केळकर, जगदीश वामकर, शशिकांत राऊत, महेश महाडिक, अजित सुर्वे, दाविक्षेचे मुख्य विश्वस्त संदेश मोरे, सुयोग घाग, तसेच ‘सकाळ’चे बातमीदार अशोक चव्हाण आणि नगरपंचायतीचे दीपक सावंत, अमित रेमजे, बाबा शिंदे, संदीप जाधव, स्वप्नील महाकाळ, विजय मोहिते, मंगेश जाधव, अरुण मोहिते आदी कर्मचारी उपस्थित होते. दापोली बातमीदार हर्षल शिरोडकर यांनी प्रास्ताविक केले.\nउच्च दर्जाचा कागद, छपाई आणि परिपूर्ण माहिती असलेला ‘ऊर्जा’ हा एक प्रत्येकाने आपल्या संग्रही ठेवण्यासारखा विशेषांक असल्याचे गौरवोद्‌गार येथील बाबा शिंदे यांनी काढले. ‘ऊर्जा’च्या माध्यमातून खेड्यापाड्यात सुरू असलेल्या व्यावसायिक प्रयत्नांवर टाकलेला प्रकाशझोत इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे दापोली तालुका परीट समाज संघटनेचे अध्यक्ष सुयोग घाग यांनी सांगितले. उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध क्षेत्रात वेगळी कामगिरी करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्या कार्याचा आढावा घेण्यात ऊर्जा विशेषांक यशस्वी ठरल्याचे दापोलीतील दाविक्षे प्रेस फाउंडेशनचे ॲड. संदेश मोरे यांनी सांगितले.\n‘सकाळ‘ने आयोजित केलेल्या ऊर्जा प्रकाशन समारंभात सहभागी होण्याचे भाग्य लाभले. समाजातील आदर्श निर्माण करणाऱ्या मान्यवरांच्या कार्यकर्तृत्वाला समाजासमोर आकर्षक स्वरूपात मांडून खऱ्या अर्थाने ऊर्जा निर्माण करण्यासाठी ‘सकाळ’ने राबविलेला उपक्रम स्त्युत्य आहे. समाजातील युवकांपर्यंत हा संदेश पोचणे आवश्‍यक आहे.\n- प्रा. मेहेंदळे, मार्गताम्हाने वरिष्ठ महाविद्यालय\nग्रामनिधीतून जनतेसाठी आवश्‍यक असणाऱ्या सेवा आम्ही देत आहोत; मात्र त्यामधील वेगळेपणाचे महत्त्व ‘सकाळ’ने समजून घेतले. अंजनवेल ग्रामपंचायतीसह वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या सामान्य लोकांचे आपण सत्कार केलेत ही अभिनंदनीय गोष्ट आहे.\n- यशवंत बाईत, सरपंच, ग्रामपंचायत अंजनवेल\n‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेला ‘ऊर्जा’ हा अंक खरोखरच अतिशय सुंदर आहे. त्यामधून समाजात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल.\n- सुरेश पाटणकर, व्यवस्थापक (एच.आर.), एक्‍सेल इंडस्ट्रीज\nमाझ्या कामाची एवढी दखल घेतली जाईल याची मला कल्पनाच नव्हती. दैनिक ‘सकाळ’ची मी खूप आभारी आहे. हा दिवस माझ्यासाठी भाग्याचा होता.\n- सौ. सोनाली अहिरराव, गुहागर\n‘सकाळ’ने आपला लौकिक जपला आहे. उदय भविष्यपत्राचा हे ब्रीदवाक्‍य खरे ठरविणारे वृत्तपत्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. समाजात ऊर्जा निर्माण करण्याचे काम केवळ ‘सकाळ’च्या माध्यमातून होत आहे.\n- सौ. कंचन पवार, तनिष्का भगिनी\n‘सकाळ’सोबतचा ऊर्जा अंक मिळाला. या अंकात आपल्या परिसरातील उद्योजक, शिक्षक, देवस्थाने, डॉक्‍टर, शेतकरी, पर्यटन उद्योग व्यावसायिक किती चांगल्याप्रकारे काम करतात याची तपशीलवार माहिती मिळाली. आपला अंक खूप वाचनीय झाला आहे.\n- सूर्यकांत पालांडे, अलोरे (नागावे)\n‘सकाळ माध्यम समूहा’ने सामाजिक बांधिलकी जोपासत समाजास प्रेरणा देणारे उपक्रम राबवले आहेत. तनिष्काच्या माध्यमातून महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. ऊर्जा पुस्तिकेत कर्तबगार मान्यवरांची नोंद घेतली आहे. या पुस्तिकेतून समाजातील विविध घटकांना नक्कीच प्रेरणा मिळेल.\n- सौ. दिशा दाभोळकर, जिल्हा परिषद सदस्या, खेर्डी\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/fertilizer-subsidy-directly-farmers-account-37844", "date_download": "2018-11-17T09:19:34Z", "digest": "sha1:HDKWX3MWWZHGRR3MQMUE3JMFF4PMOJCP", "length": 16427, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Fertilizer subsidy directly to farmers account खताचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात | eSakal", "raw_content": "\nखताचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात\nशनिवार, 1 एप्रिल 2017\nभंडारा - विविध शासकीय योजनांचे अनुदाना आता थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जात आहे. याच अनुषंगाने आता खताचे अनुदानसुद्धा थेट शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे. 1 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.\nभंडारा - विविध शासकीय योजनांचे अनुदाना आता थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा केले जात आहे. याच अनुषंगाने आता खताचे अनुदानसुद्धा थेट शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा केले जाणार आहे. 1 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल.\nशेतकऱ्यांना अनुदानित किमतीने खत विक्री करतानाच खत कंपनीच्या खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा करण्याची सोय केंद्र शासनाने सुरू केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील 19 हजार 366 किरकोळ खत विक्रेत्यांना आता पीओएस (पॉइंट ऑफ सेल) मशीन वाटप करण्यात येणार आहे. नाशिक व रायगड जिल्ह्यात अनुक्रमे 1 हजार 400 आणि 200 विक्रेत्यांना ही प्रायोगिक तत्त्वावर आधीच देण्यात आलेली आहेत. 1 जून 2017 पासून ही योजना राज्यात लागू केली जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आले आहे. या योजनेमुळे अनुदानाच्या दुरुपयोग टाळण्यास मदत होणार असून खताची खरेदी करणाऱ्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांची माहिती शासनास मिळणार आहे.\nरासायनिक खातावरील अनुदान हे केंद्र शासनामार्फत देण्यात येते. देश पातळीवर खतांवरील अनुदान दरवर्षी 65 ते 70 हजार कोटी रुपये देण्यात येते. तर राज्यात दरवर्षी साधारणपणे साडेपाच ते सहा हजार कोटी रुपयांचे अनुदान केंद्र शासनामार्फत देण्यात येते. खतांवरील अनुदानाची प्रचंड रक्कम पाहता त्याच्या अनुदानाचा योग्य विनियोग होणे महत्त्वाचे आहे. सध्या 85 ते 90 टक्‍के खतांवरील अनुदान हे खत कंपन्यांना त्यांनी राज्यात खतांचा पुरवठा रेल्वे रेक पॉइंटवर किंवा जिल्ह्यातील गोदामामध्ये केल्यानंतर व त्याबाबतचे योग्य ते पुरावे (रेल्वे रिसीट, लेखा परीक्षकांचा अहवाल इत्यादी) केंद्र शासनास सादर केल्यानंतर, कंपनीच्या/ पुरवठादारांच्या खात्यात जमा केले जाते व उर्वरित 10 ते 15 टक्‍के अनुदान राज्य शासनामार्फत साठा पडताळणी करून केंद्र शासनाकडे अनुदानाची शिफारस केली जाते.\nया प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना खत खरेदी करताना आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. खत खरेदी करताना शेतकऱ्यांच्या बोटाचा ठसा मशीनवर ठेवून त्याचा आधार क्रमांक मशीनवर नोंद करण्यात येईल. शेतकऱ्यांची ओळख नोंद होऊन अनुदानित दराने खरेदी करायच्या खतांचे बिल तयार होते. सदर बिलाची रक्कम शेतकऱ्याने अदा करून खते खरेदी करावयाचे आहेत.\nया प्रकल्पामुळे होणार फायदा\nशासनास खताची खरेदी करणारे प्रत्यक्ष लाभार्थी कोण यांची माहिती मिळणार आहे. अनुदानाचा दुरुपयोग टाळण्यास याची मदत होईल. कंपनीला साप्ताहिक अंतराने अनुदान मिळणार असल्याने पूर्वीच्या पद्धतीला विलंब टळणार आहे. भविष्यात या प्रकल्पात मृद आरोग्य पत्रिकांचा तपशीलही जोडला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे खत वापरण्याची प्रेरणा मिळेल. आधार कार्ड आधारित हा प्रकल्प असल्याने खत खरेदीदाराचे जमिनीचे रेकॉर्डही या प्रकल्पाला जोडले जाणार आहे. त्यामुळे कमी क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्त खत वापरापासून परावृत्त करता येईल. या प्रकल्पामुळे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाला चालना मिळून आवश्‍यक तेवढेच खत शेतकरी खरेदी करतील. त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुव्यवस्थित राहील. संतुलित खत वापरामुळे खत अनुदानात बचत होईल.\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nनाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात ५ वर्षात ६३ बिबटे ठार\nखामखेडा (नाशिक) - नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा अंतर्राष्ट्रीय मुद्दा झालेला असतांना वन्य प्राण्यांच्या अधिवासात मानवाचा हस्तक्षेप...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nपुरंदर विमानतळासाठी भूसंपादन लवकरच\nपुणे - पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर होण्यासाठी आर्थिक व्यवहार्य अहवाल, तसेच कार्गो हब, हॉटेल, मेट्रो स्टेशन,...\nराज्याने 11 महिन्यांत गमावले 17 वाघ\nनागपूर - पांढरकवडा येथे \"अवनी' वाघिणीवर गोळ्या झाडण्यात आल्याने देशभरात वाघांच्या मृत्यूवर चिंता व्यक्त केली जात असताना महाराष्ट्रात गेल्या...\nमु लांनो, आपण ‘पाणी वाचवा’, ‘जंगले वाचवा’, ‘झाडे वाचवा’, ‘कासवे वाचवा’, ‘माळढोक वाचवा’, ‘कांदळवन वाचवा’, ‘साप वाचवा’ अशा अनेक वाचवा मोहिमा ऐकल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/europe-uplift-ban-on-alphonso-mango-1047058/", "date_download": "2018-11-17T09:08:10Z", "digest": "sha1:UCRVYHS5AGA634AYJEC5XSKMBWIA4JSZ", "length": 12281, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हापूसला पुन्हा युरोपप्रवेश! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nआरोग्याला घातक असल्याचा दावा करत हापूसला अटकाव करणाऱ्या युरोपीय समुदायाने पुन्हा एकदा हापूसला युरोपात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे.\nआरोग्याला घातक असल्याचा दावा करत हापूसला अटकाव करणाऱ्या युरोपीय समुदायाने पुन्हा एकदा हापूसला युरोपात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. हापूसबरोबरच चार भाज्यांनाही युरोपात जाण्याचा मान पुन्हा एकदा मिळणार आहे. २८ देशांच्या युरोपीय समुदायाने यंदा एप्रिलमध्ये एकमुखाने ठराव करत हापूस व चार भाज्यांना युरोपाची दारे बंद केली होती.\nभारतातून आयात होणारा आंबा तसेच भाज्या आरोग्याला घातक असल्याचे स्पष्ट करत युरोपीय समुदायाने बंदी घातली होती. त्यावर बराच वादंग निर्माण झाला होता. या पाश्र्वभूमीवर युरोपीय समुदाच्या अन्न व पशुपालन विभागाचे (एफव्हीओ) पथक अलीकडेच भारतात येऊन गेले. त्यांनी हापूस निर्यात केंद्रांची पाहणी केली. या केंद्रांच्या दर्जा व एकंदरच कार्यपद्धतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केल्याने हापूसला पुन्हा एकदा युरोपात प्रवेश मिळण्याची सुचिन्हे आहेत, असे भारतीय निर्यात निरीक्षण परिषदेचे संचालक एस. के. सक्सेना यांनी सांगितले. आंब्याच्या युरोपप्रवेशाच्या निश्चितीला कृषी व प्रक्रिया अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) दुजोरा दिला आहे. युरोपीय समुदायाच्या पथकाने निर्यात केंद्रांची पाहणी केली तसेच त्याबद्दल समाधान व्यक्त करताना समुदायातील इतर देशांनाही त्याच्या दर्जाबाबत आश्वस्त करण्याची हमी दिल्याचे ‘अपेडा’तर्फे सांगण्यात आले.\nतीन हजार ८९० टन\nतीन हजार ९३३ टन\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nआंबा, काजूच्या पिकांमध्ये ५० टक्के घट\nमनोहर भिडे यांनाच मुलं झाली नाहीत तर त्यांच्या आंब्याने काय मुलं होणार – बच्चू कडू\nनियंत्रण मुक्त व्यापारच अनियंत्रित\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/26748", "date_download": "2018-11-17T09:44:19Z", "digest": "sha1:NNNPF2BYILXYASYOMYT3IBW2APURLPGI", "length": 45136, "nlines": 212, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बखर अंतकाळाची - श्री. नंदा खरे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बखर अंतकाळाची - श्री. नंदा खरे\nबखर अंतकाळाची - श्री. नंदा खरे\nजागतिकीकरणाला विसाव्या शतकाच्या सुरुवातीस प्रारंभ झाला, असा एक सर्वसाधारण समज आहे. भारतात यामुळे फार मोठे बदल झाले. आपल्या अर्थव्यवस्थेचे दरवाजे उघडले गेले. अर्थव्यवस्थेबरोबर मूल्यव्यवस्थाही काहीशी बदलली. हिंसाचार वाढला आणि असहिष्णुताही वाढली. नेमकं असंच काही शतकांपूर्वीही घडलं होतं. व्यापाराच्या निमित्तानं फिरंगी भारतात आले, आणि इथे राज्य केलं. एतद्देशीय राजांनी कधी त्यांच्यासमोर नमतं घेतलं, तर कधी त्यांना विरोध केला. या विलक्षण संघर्षाच्या काळात कोणी एक अंताजी खरे महाराष्ट्रात होऊन गेला. या अंताजीनं पेशवेकालीन महाराष्ट्राची बखर लिहून ठेवली. अंताजीची शैली मोठी मस्त. आजूबाजूला घडणार्‍या सगळ्या गोष्टी तो व्यवस्थित टिपतो. स्त्रियांना सहज वश करणारा अंताजी अतिशय हुशार. मजा म्हणजे गरीब असला तरी अनेक महत्त्वाच्या प्रसंगी तो अचूक हजर असतो. मोठाल्या लढाया असोत, किंवा तह, अंताजी सगळ्या घडामोडी लिहून काढतो. बंगालावर ब्रिटिशांनी राज्य प्रस्थापित कसं केलं, मराठे अपयशी का ठरले, यांवर तो टिप्पणीही करतो. आणि मग आपल्या लक्षात येतं की, फक्त इसवी सनं बदलली, व्यक्तींची नावं बदलली. पण कितीतरी गोष्टी अजूनही तशाच आहेत. माणसांचे स्वभाव तसेच, त्यांचे गंड तसेच. राज्यकर्तेही तसेच, आणि प्रजाही तशीच.\nबरोब्बर वीस वर्षांपूर्वी श्री. नंदा खर्‍यांनी ’अंताजीची बखर’ लिहिली. यावर्षी या कादंबरीचा दुसरा भाग प्रसिद्ध झाला आहे. ’बखर अंतकाळाची’ या नावानं. मराठेशाहीच्या अंतकाळाची ही बखर आहे. मराठे कुठे चुकले, कुठे कमी पडले हे सांगणारी ही कादंबरी एका दुभंगलेल्या, गांजलेल्या समाजाचंही दर्शन घडवते. प्लासीची लढाई, नागपूरकर भोसल्यांच्या चढाया, नारायणराव पेशव्यांचा खून, सवाई माधवराव पेशव्यांचा मृत्यू, इंग्रज, फ्रेंच यांची कारस्थानं आणि लढाया इत्यादी अंताजी नोंदवतो, आणि आजही काहीच बदललं नाही, याची लख्ख जाणीव करून देतो.\n’बखर अंतकाळाची’ या श्री. नंदा खरे लिखित कादंबरीची ही काही पानं...\nये क नि ष्ठा\nपहिले भेटले ते दीडशाहाणे\nआज पाहाटें लवकरून जाग आली. सूर्योदयाचे प्रहरभर आधीच म्हणावें. उठतांच विचार, कीं कोठें आहे प्रश्न पुरा होता उत्तर आलें, की अंबिवड्यास आहे प्रश्न पुरा होता उत्तर आलें, की अंबिवड्यास आहे रोजचेंच हें असें होवों लागलें आहे. येथे आल्यास सालाभराचे वर काळ जाहला. आजूनही येथे रुजलो, रिझलो नाही. असे होत नसे. संवय अशी की स्वार्‍या, मुलूखगिर्‍या करीत चहूकडे उंडारावे. उसंत मिळता, कंटाळा येता, जेथें नाळ पुरली त्या या अंबिवड्यास यावें. राहावें. तवाने व्हावें. पुन्हा बाहेर पडावें. अखेर हें आजोळ. मातोश्रींचे मामा बरवे. त्यांचें गांव. मूळ नांव म्हणे बरव्याची वाडी. मग कोणा बरव्यानें आंबराया लावल्या. आजही येथला आंबा मधुर. तर नांव जालें आंब्याची वाडी. पुढे आंबेवाडी, आंबिवाडी होत आज अंबिवडे म्हणतात. अण्णा सांगत. माझे तीर्थरूप. तेही ऐकिलेलेच सांगत. बरव्यांकडील माहिती. आज खरेंखोटें करणेस मार्ग नाही.\nआश्चर्य वाटतें. आज हा वाडा आहे, ते जमिनीबाबत खरेंखोटें करणेस दिव्य करणेस तयार जालो होतो\nघडलें असें. जानोजी भोसल्यासवे निजामानें पुणें लुटलें तेसमई मी परागंदाच जालो, म्हणावें, कारण पांचसाहा साल परता अंबिवड्यास फिरकलोच नाही. आलो, तो राखमलब्याचे ढीग हटवोन नव्यानें वाडा उभारणेचे मनशेने. धनिक नव्हतो. पण निर्धनही नव्हे. काशीस, वामनास आणलें नव्हतें. त्यांस नागपुरीच ठेवोन आलो होतो. पण येथे येतो तों काय जागा साफसूफ करोन कोणी एक खोपटें बांधलेलें. भंवताले बाग. पुढ्यांत एक तिशीची बाई, पुसले, \"आणि तूं गे कोण जागा साफसूफ करोन कोणी एक खोपटें बांधलेलें. भंवताले बाग. पुढ्यांत एक तिशीची बाई, पुसले, \"आणि तूं गे कोण\" तर म्हणे, \"कुशाबा पाटलाची व्हय, पावनं.\"\nबोललो, \"पाहुणी तूं, कारण ही जमीन माझी होय\" लगबगीने गेली व पाटलाचे कुशास बलावून आणले. बोललो, \"रे कुशा. हा काय प्रकार की माझे जागेवर हीस ठेवितोस\" लगबगीने गेली व पाटलाचे कुशास बलावून आणले. बोललो, \"रे कुशा. हा काय प्रकार की माझे जागेवर हीस ठेवितोस\" चेहेरा पडला. पण मुजोरीने बोलला, \"तुमी आले न्हाई, कैक साल. पंचाईत बसवोन म्यां जिमीन खालसा केली. गावकीस पांच रुपे देवून खरीदली. कागूद बी दर्ज केला शेहेरात.\"\nजाले. कज्जा उभा राहिला दामटोन, दुमटोन आईकेना. कागदाचे बोले, की गांवठाणांतील खालसा जमीन पांच रुपये मोलाने घेतली. म्हणालो, \"चल, शहरीं चल.\" नाराजीनेंच आला. रामशास्त्री न्यायाधीश, प्रभुण्यांचे. त्यांजपुढें कथन करतां चवकशी केली. कागद तर होता. पण सारे आईकतां कंटाळले. बोलले, \"मामलेदार देतो. ठिकाणी जावोन फैसला करील.\" दोचार रोजांत देतो, बोलले. त्याचे चार हप्ते जाहले. कुशा कंटाळोन तिसरेच रोजी परतला, तर मी पिर्‍या निंबाळकराकडे मुक्काम ठोकला. अखेर एक मामलेदार, नांव रामचंद्र भगवंत, कूळ बापटाचे, असा येणेस तयार जाला. पन्नाशीची उमर. तरी मामलेदारच असलेला. फार तल्लख नव्हे. पण फडाचे कामांत मुरब्बी. दऊत-वह्या सांभाळणेस कारकून, दवंडी देणेस महार, सारा लवाजमा घेवोन निघाला. बापट तट्टावर, तर इतर दोघे पायीं. गांव सोडतां त्यास घोड्यावर बसवोन आपण तट्टावर आलो. वाटेनें म्हणे, \"खरे, म्हणजे आपणही चित्पावन.\" तर होकार दिला. \"आणि हा पाटील म्हणजे दामटोन, दुमटोन आईकेना. कागदाचे बोले, की गांवठाणांतील खालसा जमीन पांच रुपये मोलाने घेतली. म्हणालो, \"चल, शहरीं चल.\" नाराजीनेंच आला. रामशास्त्री न्यायाधीश, प्रभुण्यांचे. त्यांजपुढें कथन करतां चवकशी केली. कागद तर होता. पण सारे आईकतां कंटाळले. बोलले, \"मामलेदार देतो. ठिकाणी जावोन फैसला करील.\" दोचार रोजांत देतो, बोलले. त्याचे चार हप्ते जाहले. कुशा कंटाळोन तिसरेच रोजी परतला, तर मी पिर्‍या निंबाळकराकडे मुक्काम ठोकला. अखेर एक मामलेदार, नांव रामचंद्र भगवंत, कूळ बापटाचे, असा येणेस तयार जाला. पन्नाशीची उमर. तरी मामलेदारच असलेला. फार तल्लख नव्हे. पण फडाचे कामांत मुरब्बी. दऊत-वह्या सांभाळणेस कारकून, दवंडी देणेस महार, सारा लवाजमा घेवोन निघाला. बापट तट्टावर, तर इतर दोघे पायीं. गांव सोडतां त्यास घोड्यावर बसवोन आपण तट्टावर आलो. वाटेनें म्हणे, \"खरे, म्हणजे आपणही चित्पावन.\" तर होकार दिला. \"आणि हा पाटील म्हणजे\" तर सांगितले की खाशाबा कदमाचा पोर कुशाबा. शहाण्णव कुळी, परंतु कुणबावा करणारा. बोलले, \"फिकीर करों नये.\" सांगितलें, कीं माजा पक्ष खराच. तर म्हणत, \"असेलही. परंतु कागदाचें वजन असतें ना\" तर सांगितले की खाशाबा कदमाचा पोर कुशाबा. शहाण्णव कुळी, परंतु कुणबावा करणारा. बोलले, \"फिकीर करों नये.\" सांगितलें, कीं माजा पक्ष खराच. तर म्हणत, \"असेलही. परंतु कागदाचें वजन असतें ना\" चमकलो. ह्या कारकुंड्याचे मनीं होते काय\nगांव गाठतां म्हणे, \"चावडी कोठे\" तर सांगितलें कीं अंबिवड्यास मारुतीचे पारावरच चावडी भरते. महारास कुशास, गांवकर्‍यांस बलावणेस धाडिलें. मज म्हणे, \"फिकीर करों नये. पण सोय पाहावी.\" उजवी पापणी लवविली. आतां मज प्रकार नवा नव्हे. परंतु स्वतःस प्रत्येक्ष अनुभवही नव्हे, तसले करणेचा.\nगांव गोळा जाला. वादी मी, तर प्रतिवादी कुशा. अर्ज केला, की अंताजी बिन रघुनाथशास्त्री खरे, तो मी. हणमंतराव बरव्याने बक्षीसपत्राने जमीन रघुनाथशास्त्र्यांस दिली. ते मयत, तर वारस मी. एकुलता एक पुत्र.\n शास्त्रीबोवाची जिमीन. हे साऱ्यांस ठावूक. पर वारस येकलं अंताजी म्हनावं कसं\nबापट म्हणे, \"हणमंतराव बरव्याने दानपत्राने रघुनाथशास्त्री बिन महादेवभट खऱ्यास जमीन दिल्ही. हे कुशाबा कदम पाटलाने मान्य केले आहे. आता रघुनाथशास्त्र्याचे वारस अंताजी, हेच नाकारतात.\"\n ते तर शास्तरीबोवाचे मूल. पर इतर कोन वारस उभा ठाकला, तर पाटील म्हून म्या काय करावं\nसंतापलो. बोललो, \"रे कुशा तू कधी पाह्यलास कोणी दुसरा वारस तू कधी पाह्यलास कोणी दुसरा वारस येवढी वर्षे गांवात आला कोणी तिसरा येवढी वर्षे गांवात आला कोणी तिसरा'' तर म्हणे, \"वारस शोधायचा काम माझा नोहे. पर न्हाईच म्हनावं कसं'' तर म्हणे, \"वारस शोधायचा काम माझा नोहे. पर न्हाईच म्हनावं कसं\nमामलेदार म्हणे, \"खरे तर तुम्ही जमीन खालसा केली तेव्हांच तुम्ही वारस नाही असें मानलें आहे. तरी आपण खातरजमा करूं शकतो.\" कुशा म्हणे, \"तेंच म्या म्हंतो, की खातरी करवून घ्यावी.\"\nबापट म्हणे, \"तर मग दिव्ये करावयास हवी, तीही ज्याचे त्याचे मगदुराप्रमाणे.\" कुशाची आई म्हणे, \"पांच साल थांबला, माजा कुशा. मंगच खालसा केली जिमीन\" तिजकडे रोखोन पाहात बापट म्हणे, \"तर दिव्ये करावी, दोहोंनी. अंताजींस आपणच वारस हे शोधायचे. कुशाबास जमिनीच्या चतुःसीमा शोधायच्या.\"\nकुशा म्हणे, \"दिव्वे कशास म्हाराची साक्ष काढा.\" तर गर्दीचे मागोन रायनाक महार म्हणे, \"नाय, पाटला म्हाराची साक्ष काढा.\" तर गर्दीचे मागोन रायनाक महार म्हणे, \"नाय, पाटला मामला काळीचा न्हाय. गांवठानातला, पांढरीचा व्हय. काळीचं म्हनताल तर सारी साक्ष देतो. घरवाड्याच्या जिमिनीत माजा काम न्हाय मामला काळीचा न्हाय. गांवठानातला, पांढरीचा व्हय. काळीचं म्हनताल तर सारी साक्ष देतो. घरवाड्याच्या जिमिनीत माजा काम न्हाय\" मी बोललो, \"दुरुस्त\" मी बोललो, \"दुरुस्त वाद वाड्याचे जमिनीचा होय, तर म्हाराचें काम नोहे.\"\nबापट, कारकून कुजबुजत, कागद वरखाले करत. तर बापट म्हणे, \"शास्त्राधार असा कीं अंताजीस कोशदिव्य करावें लागणार, तर कुशाबा पाटलास नांगराचें दिव्य.\" कुशाची आई पुसे, \"दिव्वे म्हंजे कराचं काय\" मामलेदार म्हणे कीं तें सोपें.\n\"गांवसीमेंत कोणी रुद्र, भैरव, दुर्गा यांची मूर्त होय काय\" तर बोललो, \"टेकडीवर भैरवाची मूर्त होय.\" होतीही. हातीं खड्ग घेवोन कोणा वीर पुरुषाचें चित्र होतें. \"\"तर तीस तीनदा स्वच्छ जलानें धुवावें, की सारी रौद्रता विनाअवरोध उघडी होईल. असें करितां भैरवापुढे खोटें बोलेल, तो तात्काळ मरेल. मनीं खोट येवोन पाहेल तो आंधळा होईल.'' सारे गांवकरी माना डोलवीत. \"\"तर या मूर्तीची पूजा करो, धुवोन, अंताजीस तीर्थ प्यावयाचें आहे. चवदा रोज अंताजींस कांहीं जाले नाही, नातलगांस कोण आपत्ती गांठत नाही, तों अंताजी खरें. आपदा येतां अंताजींचा शोध विफल म्हणावा.''\n\" आता शिळेचें पाणी पिवून कोण मेला आणि नातलगावर आपदा म्हणावें, तर नातलगांची चवकशी करणेस नागपुरास जातो कोण आणि नातलगावर आपदा म्हणावें, तर नातलगांची चवकशी करणेस नागपुरास जातो कोण तर हें दिव्य सोपें, यांत शंका नव्हे.\n\"आन्‌ म्या काय करावं'', कुशा पुसे, की वादीस इतकें सोपें, तर प्रतिवादीस काय असणार'', कुशा पुसे, की वादीस इतकें सोपें, तर प्रतिवादीस काय असणार\n तूं नांगराचा फाळ हाती घेवोन जमिनीच्या चतुःसीमा चालावयाच्या. दरेक पावलास रामनाम घ्यावें. चतुःसीमा पार करिता... पण चुकलो तुजे हात धुवोन, त्यांस सात आपट्याची पाने बांधोन सील करायाचे. आधी हातांवर तांदूळ रगडोन कांहीं जखमा नाहीत, ते नोंदावयाचे. सील करिता हातांवर पळीभर दही, पळीभर तांदूळ वाहायाचे. मग नांगर मी चिमट्याने उचलोन हातांत देईन.\" बापटाने हें सांगतां कुशा पुसे, \"चिमटा कशाला तुजे हात धुवोन, त्यांस सात आपट्याची पाने बांधोन सील करायाचे. आधी हातांवर तांदूळ रगडोन कांहीं जखमा नाहीत, ते नोंदावयाचे. सील करिता हातांवर पळीभर दही, पळीभर तांदूळ वाहायाचे. मग नांगर मी चिमट्याने उचलोन हातांत देईन.\" बापटाने हें सांगतां कुशा पुसे, \"चिमटा कशाला\" तर म्हणे, \"दिव्य करणेसाठी चिमटा हवाच. दिव्य संपता त्वां फाळ पुन्हा अग्नीस अर्पण करावा लागतो.\"\n\" असे कुशाची आई पुसे. बापट म्हणे, \"मावशी रात्रभर नांगराचा फाळ अग्नीत ठेवावा. तो लालभडक होणे असते. निखार्‍यासारखा. सूर्यबिंबासारखा. खदिरांगारासारखा. ठिणग्या उडतील इतका.\" दर शब्दासवे कुशाची आई हातानें नकारी, तर कुशा जास्तजास्त पांढुरका पडे. सारी उमर शेतांत कामें करोन कमाविलेला रंग राखाडी, उदी होवों लागला.\n\"आणि फाळ हातीं धरोन, दर पावलास रामाचे नांव घेत चतुःसीमांवरोन चालायचें, उगाच धावपळ दिव्यांस चालत नाहीं.\" कुशाची बायको, वाड्याचे जमिनीवर ठेवलेली कुळंबीण, टाहो फोडोन बेशुद्ध जाल्या. कुश्या चिंध्यांच्या बाहुल्यागत मलूल. एक त्याची आईच काय ती ठिकाणावर. पुसे, \"इतर कोंतं दिव्वे न्हाय का\nबापट जोरानें मान डोलावे. \"आहे तर फाळ तसाच तापवावा. दरेक दिशेच्या सीमेचे वर्णन करोन पाटलाने जिभेने फाळ चाटावा.\" कुशास उलटी जाली. घागरभर मळ पोटांतून उन्मळला, कमरेचे भिजले.\nकुशाची आई म्हणे, \"जावो द्या, मामलेदार इतकुशी जिमीन ती काय इतकुशी जिमीन ती काय आणि शास्तऱ्याच्या पोरास दिव्वे काय करायाचं आणि शास्तऱ्याच्या पोरास दिव्वे काय करायाचं\" कुशास म्हणे, \"जाव दे, पोरा. तुजं खरं, पर तेसाठी शास्तऱ्याच्या पोराला बहिरूबाचं तीरथ काय पाजायचं\" कुशास म्हणे, \"जाव दे, पोरा. तुजं खरं, पर तेसाठी शास्तऱ्याच्या पोराला बहिरूबाचं तीरथ काय पाजायचं\nकुशा धावत आला. माझेपुढे गुढघे टेकोन माझे पायांस मिठी घातली. \"शास्तर्‍याचे उपकार भुलत न्हाई मी. पर म्यां पांच रुपये मोजले, ते तरी द्या.\"\n\"एक फद्या देणार नाही तू गांवभर सांगत फिरशील की बामणाची जमीन बामणासच विकली.\"\nकुशा गुडघ्यांवर चालत मामलेदाराकडे जाई, तर तो \"अरे अरे\" म्हणत पाय पारावर घेता जाहला.\n मामलेदारास हेलपाटा जाला. सारा लवाजमा घेवोन आले. घोड्यास चंदीचारा. माणसांस जेवणेंखाणें. तूं शोध तर घेतच नाहींस. उलटें झालें गेलें विसरोन जा म्हणतोस अरे अशानें गांवात कोणी मुलगी देणार नाही, की गांवातल्या मुलीस सून करोन घेणार नाही आज खऱ्याचे अंबिवडे म्हणतात. उद्या चोरांच्या आळंदीसारखे खोट्याचें अंबिवडे म्हणतील. आहेस कोठें आज खऱ्याचे अंबिवडे म्हणतात. उद्या चोरांच्या आळंदीसारखे खोट्याचें अंबिवडे म्हणतील. आहेस कोठें\" कुशा रडो, भेकों लागला.\n\"तुमीच वाट काढा, शास्तरीबोवा\" कुशाची आई म्हणे.\nबापट मजकडे पाही. म्हणे, \"तुम्ही म्हणाल तर कुशाबा पाटलास खोटें काम केल्याकारणें बेड्या ठोकोन गांवांतोन फिरवितो\nम्हटलें, \"असों द्यावें, न्यायाधीश बापटशास्त्री चुकला तरी कुशा माझे गांवचाच पोर. पांच रुपये ते काय चुकला तरी कुशा माझे गांवचाच पोर. पांच रुपये ते काय आपणास हेलपाट्याचे, घांसदाण्याचे म्हणोन देतो. तो कागद मात्र फाडोन नव्यानें करावा आपणास हेलपाट्याचे, घांसदाण्याचे म्हणोन देतो. तो कागद मात्र फाडोन नव्यानें करावा\nकुशास बोललो, \"पाटील तूं का असेनास, गांव माझाच. गांवावरचें अरिष्ट, मजवरच नव्हे का खोपटेही राहों दे. वाडा उभारणेस कारागीर येतील, त्यांस होईल. मीही चार दिवस राहातो. कोरडा शिधा पोहोचव. झाडलोटीस ती कुळंबीणही पाठव. मी साहेबांस शिवेपर्यंत निरोप देवोन येतो खोपटेही राहों दे. वाडा उभारणेस कारागीर येतील, त्यांस होईल. मीही चार दिवस राहातो. कोरडा शिधा पोहोचव. झाडलोटीस ती कुळंबीणही पाठव. मी साहेबांस शिवेपर्यंत निरोप देवोन येतो\" तो रडतच होता.\nमामलेदारास पांच रुपये दिले. म्हणे, \"हे नीटस जमले, हो, अंताजी आपण एकमेकांस धरोन राहिलो नाहीं, तर ही कुणबटें डोईवर मिरीं वांटतील आपण एकमेकांस धरोन राहिलो नाहीं, तर ही कुणबटें डोईवर मिरीं वांटतील\nघोडें परत घेतलें. त्यास निरोप दिला. मनीं मात्र अस्वस्थ जालो. एका कुग्रामाचा पाटील तो काय आणि त्यास ठेचणेस बापट सांगतो कीं चित्पावनाने चित्पावनांस धरोन राहावें आणि त्यास ठेचणेस बापट सांगतो कीं चित्पावनाने चित्पावनांस धरोन राहावें तीसेक वर्षें चाकर्‍या केल्या. नागपूर, बंगाल, हिंदुस्तान पालथा घातला. स्वाऱ्या, मोहिमा, मुलूखगिर्‍यांवर. असें नव्हे की कोणी कोणाची जात मोजतो. ज्याचे त्याचे मगदुराप्रमाणे, लायकी पाहोन कामें दिली जात. पगार, तनखे दिले जात. अगदी पानपतावरील मोहिमेचे वेळींही मराठे, धनगर, म्हणत, \"रे भटांनो, बामणांनो तीसेक वर्षें चाकर्‍या केल्या. नागपूर, बंगाल, हिंदुस्तान पालथा घातला. स्वाऱ्या, मोहिमा, मुलूखगिर्‍यांवर. असें नव्हे की कोणी कोणाची जात मोजतो. ज्याचे त्याचे मगदुराप्रमाणे, लायकी पाहोन कामें दिली जात. पगार, तनखे दिले जात. अगदी पानपतावरील मोहिमेचे वेळींही मराठे, धनगर, म्हणत, \"रे भटांनो, बामणांनो तुमचे कारणे मोहीम सुस्तावते. चुस्ती, फुर्ती दाखवा.\" बरें, भाऊ, राघोबा, बाबासाहेब रघूजी कोणी मजसारखे पाखंडी नव्हेत. पण शिंदे, होळकर, पोवारांशी जें वागणें, तेंच बुंदेले, रास्ते, पटवर्धनांशी. फडावरील कारकून, मामलेदार जर हा मराठशाई शिरस्ता मोडतात, तर श्रीमंतदरबारी कांहीं पाठबळ लाभलें असणार.\nआणि कुशा तो काय बापटाने दरडावलें असतें तरी पुरतें. फार कशास बापटाने दरडावलें असतें तरी पुरतें. फार कशास मी पांच रुपये देतो तरी मुकाट मानता. मग मुंगी मारावयास बंदुका, जेजाला कश्यास मी पांच रुपये देतो तरी मुकाट मानता. मग मुंगी मारावयास बंदुका, जेजाला कश्यास वाटे, की घडतें तें बरें नव्हे.\nपण हें सारें इ.स.१७७०-७१चें म्हणावें. मुळांत अण्णांस मारिलें, वाडा जाळला, तेसमई असा कांहीं विचारच नव्हे. विचार होता तो केवळ स्वतःची कींव करणेचा, की \"अरेरे कसा मी अभागा\" वर्षांमागोन वर्षें बंगाल्यांत, उत्तरेंत, हिंदुस्तानांत काढली. पानपतावरून परतलो, तर प्रेमाची बायको नाही. दीडदो साल जाते, तों एकुलता एक नातलग, तीर्थरूप अण्णा मारिले गेले. मन रिझवावें, ज्ञान कमावावे, तों ग्रंथ नाहीत. आराम करावा, तों डोईवर छत नाही. स्नेही म्हणावे, तों कोणी नाही. एक पुरचुंडी दागिन्यांची, एक घोडी, वस्त्रें, शस्त्रें. इतर कांहींही नाही.\nआणि हें घडलें कशानें कोणी केलें हें निजाम, मोंगल तर मोंगलच. परंतु त्यांजसवे पुणें लुटणार जानोजी भोसला. माझे एकेकाळचे स्वामी बाबासाहेब रघोजी भोसले, त्यांचा पुत्र. त्याची काय कमी सेवा केली त्याजतर्फे बंगाल्यांत जावोन पालाशीचे युद्धांत लढलो. तेथून परतल्यास करांडे सरदारांसवे निजामाशी लढलो. आज ज्या इभ्रामखान गाडद्याचें शौर्य व ईमानदारीचे पोवाडे गातात, त्या इभ्रामखानास हारविले.* फळ काय त्याजतर्फे बंगाल्यांत जावोन पालाशीचे युद्धांत लढलो. तेथून परतल्यास करांडे सरदारांसवे निजामाशी लढलो. आज ज्या इभ्रामखान गाडद्याचें शौर्य व ईमानदारीचे पोवाडे गातात, त्या इभ्रामखानास हारविले.* फळ काय जानोजी माझे घरदार नष्ट करणारांचा पक्षकार होतो जानोजी माझे घरदार नष्ट करणारांचा पक्षकार होतो तर स्वतःचे दुःख मुरोन, आंबोन, कुजोन जानोजीवर वैरभाव उपजला तर स्वतःचे दुःख मुरोन, आंबोन, कुजोन जानोजीवर वैरभाव उपजला इच्छा बळावली, की त्याचें वाईट करावें.\nआता हें सूड, बदला, द्वेष यांचें रसायन असतें तेजाबासारखें जहाल. ज्या पात्रांत घडतें, त्यासच खावून टाकतें. वेडाचाच प्रकार म्हणावा. तेसमई भ्रमिष्टासारखा होवोन कामें व मोबदला यांचे विसरोन गेलो.\nपरंतु ते काळी वेडावर उतारा पुरविणेस शाहाणेही प्राप्त जाले. आज पोवाड्यांत शाहीर लिहितो --\n\"सखोपंत देवराव विठ्ठल नाना काळ \nशाहाण्यांत साडेतिन शाहाणे बुद्धिचे सबळ \nतर यांपैकी दीड तर पुण्यांतच होते. उरले दोन, तर ते नंतरचे सालाभरात ओळखीचे झाले.\nमी बारगिरी, शिलेदारी करीत खबर्‍या हरकार्‍याची कामें करणारा सामान्य माणूस. एरवी कोण्या शिलेदारास चार अर्धे, मुर्धे, पुरते मराठशाई शाहाणे भेटणेचें कारणच नव्हे. परंतु खबरेगिरी करता थोरामोठ्यांशी भेटीगाठी होतातच. बहुदा या भेटींमुळे थोरामोठ्यांचें क्षुद्रपणच मनी ठसते\n* - डिसेंबर १७५७मध्ये रघूजी व बापूराव करांडे या नागपुरी सरदारांनी जळगाव जामोदला इब्राहीमखान गारद्याला हरवले.\n वाचलं पाहिजे. धन्यवाद चिनूक्स\nया बखरीतली राजकीय टिप्पणी\nया बखरीतली राजकीय टिप्पणी वाचायला आवडेल. मात्र ती विश्लेषणात्मक नसावी असा अंदाज आहे. काहीका असेना पुस्तक वाचण्याजोगं असावसं दिसतंय.\nइंटरेस्टिंग दिसते. दोन्ही आणतो आता. धन्यवाद चिनूक्स\nअंताजीची बखर आउटॉफप्रिंट आहे.\nस्लार्टीने सांगीतल्यापासुन शोधते आहे. मी, स्वाती, टण्या, मेघना अशा बर्‍याच जणांना हवे आहे ते पुस्तक. रांगेत या. रांगेचा फायदा सर्वांना.\n(तुला मिळाले तर आमच्यासाठीही घेच. रांग मोडलीस तरी चालेल)\nनंदाखरेंची पुस्तकं एकुणात 'वाचू का' असे विचारू नका, वाचाच.\nReality meets fiction अशा स्वरुपाचे खरोखरी ब्रिलियंट लिहीतात. विद्वत्तेचे अवडंबर नाही माजवत ते. हे मला तुफान आवडते.\nत्यांचे एक वाक्य आहे कहाणी मानवप्राण्याचीच्या प्रस्तावनेत. ते टाकते नंतर. 'मी तुमचे बौद्धिक मनोरंजन करतो' अशा स्वरुपाचे.\nवर्षांमागोन वर्षें बंगाल्यांत, उत्तरेंत, हिंदुस्तानांत काढली. पानपतावरून परतलो, तर प्रेमाची बायको नाही. दीडदो साल जाते, तों एकुलता एक नातलग, तीर्थरूप अण्णा मारिले गेले. मन रिझवावें, ज्ञान कमावावे, तों ग्रंथ नाहीत. आराम करावा, तों डोईवर छत नाही. स्नेही म्हणावे, तों कोणी नाही. एक पुरचुंडी दागिन्यांची, एक घोडी, वस्त्रें, शस्त्रें. इतर कांहींही नाही.>> आय अ‍ॅम सोल्ड. टोटली र्‍हाइम विथ धिस गाय.\nअंताजीच्या बखरीची नवी आवृत्ती\nअंताजीच्या बखरीची नवी आवृत्ती नुकतीच मनोविकास प्रकाशनाने काढली आहे. त्यामुळे ती कादंबरी अनेक वर्षांनंतर आता पुन्हा उपलब्ध झालेली आहे. 'अंताजीची बखर' आणि 'बखर अंतकाळाची' यांविषयी मी लिहिलेल्या लेखांचे दुवे:\nअंताजीची बखर - ऐतिहासिक महत्त्वाची ऐतिहासिक कादंबरी\nबखर अंतकाळाची - कालातीत भारतीय जाणीवेचा रसाळ आविष्कार\n'अंताजीची बखर' मायबोलीच्या खरेदी विभागात एकदोन दिवसांत उपलब्ध होईल.\nवाचायला हवेच. धन्यवाद चिनूक्स\nवाचायला हवेच. धन्यवाद चिनूक्स\nवा. नक्कीच वाचणार हे\nनक्कीच वाचणार हे पुस्तक.\nचिनूक्स (आणि जंतू :)), आभारी आहे.\nचिंज- सुरेख आहेत हो तुमचे\nचिंज- सुरेख आहेत हो तुमचे लेख. मी तिकडे सदस्य नाही, त्यामुळे इकडेच अभिप्राय देते.\n'अंताजीची बखर' हे पुस्तक आता\n'अंताजीची बखर' हे पुस्तक आता मायबोलीच्या खरेदी विभागात उपलब्ध आहे. http://kharedi.maayboli.com/shop/Antajichi-Bakhar.html या दुव्यावरून आपण ते विकत घेऊ शकता.\n'अंताजीची बखर'मधे एका 'ओरिजिनल' व खूपच प्रभावी शैलीचा आस्वाद घेता आला होता. आताची बखरही त्याच शैलीत असल्याने वाचणं क्रमप्राप्त ऐतिहासिक भाषेचा बाज चढवूनही दुर्गमता/दुर्बोधता टाळणं म्हणजे तारेवरची कसरत. इतिहासाच्या चौकटीत राहून बारीक चिमटे, टपल्या व खुलेपणा पेरणं -- मानलं लेखकाला \nही दोन्ही पुस्तके अजून\nही दोन्ही पुस्तके अजून वाचायची आहेत... बरोबर ६ महिन्यांनी वाचीन अजून...\nहा अंताजी म्हणजे 'अंताजी माणकेश्वर' का दिल्लीच्या राजकारणाची उत्तम समज असलेला ह्या माणूस होता... असे कै. शेजवलकर यांनी नमूद करून ठेवले आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T08:26:33Z", "digest": "sha1:4GYIR7MBBO4UL3DAKQ5K6WHOCHPNYW2P", "length": 8032, "nlines": 131, "source_domain": "www.marathimati.net", "title": "छत्री | मराठीमाती", "raw_content": "\nएकदा अकबर बादशहा हातामध्ये असलेलं वांग बिरबलाला दाखवीत म्हणाला, ‘बिरबल, वांग हे फ़ळ अतिशय घाणेरडं दिसत नाही रे जणू भिकाऱ्याची झोळीच. हे देठ म्हणजे जणू खांद्यात अडकावयाचा बंद आणि हा खालचा भाग म्हणजे आतील भिक्षेच्या वजनानं खाली लोंबणारा झोळीचा घोळ. दिसतं की नाही खराब जणू भिकाऱ्याची झोळीच. हे देठ म्हणजे जणू खांद्यात अडकावयाचा बंद आणि हा खालचा भाग म्हणजे आतील भिक्षेच्या वजनानं खाली लोंबणारा झोळीचा घोळ. दिसतं की नाही खराब \nयावर बिरबल म्हणाला, ‘हुजूर, किती हुबेहूब वर्णत केलत आपण वांग्याचं. म्हणून तर, याला हातातसुध्दा घेऊ नये, असं मलाही वाटतं.’सात-आठ दिवसांनी पुन्ह तशाच आकाराचं एक वांग हाती घेऊन बादशहा बिरबलाला मुद्दाम म्हणाला, ‘ बिरबल, वांग हे भलतचं सुंदर फ़ळ आहे, नाही रे देठ वर धरुन वांग खाली केलं की, जणू अंबारीखाली किंवा छत्रीखाली एखादा गुबगुबीत राजाच बसला असल्याचा भास होतो, तुला काय वाटंत देठ वर धरुन वांग खाली केलं की, जणू अंबारीखाली किंवा छत्रीखाली एखादा गुबगुबीत राजाच बसला असल्याचा भास होतो, तुला काय वाटंत \nबिरबल बेछूटपणे म्हणाला, ‘खाविंद, अगदी माझ्या मनातलंच आपण बोललात. वांग्यासारखं देखणं आणि राजेशाही थाटाच फ़ळ दुसरं कुठलं असेल, असं मला तरी वाटत नाही.’\nयावर बादशहा रागावून म्हणाला, ‘बिरबल, तुला स्वत:चं असं मत आहे की नाही अरे, त्या दिवशी मी वांग्याला, ते भिकाऱ्याच्या झोळीसारखं भिकार दिसत असल्याचं म्हणताच, तूही त्याची निंदानालस्ती केलीस, आणि आज मी त्याला छत्राखाली बसलेल्या बाळसेदार राजाची उपमा देताच, तुही त्याची हिरिरीनं नावाजणी करायला लागलास अरे, त्या दिवशी मी वांग्याला, ते भिकाऱ्याच्या झोळीसारखं भिकार दिसत असल्याचं म्हणताच, तूही त्याची निंदानालस्ती केलीस, आणि आज मी त्याला छत्राखाली बसलेल्या बाळसेदार राजाची उपमा देताच, तुही त्याची हिरिरीनं नावाजणी करायला लागलास \nबिरबल म्हणाला, ‘खाविंद, मी आपला नोकर आहे; वांग्याचा नाही. त्यामुळे मी जे बोलेन ते त्या वांग्याला बरे वाटेल की वाईट वाटेल, या गोष्टीचा विचार करण्याची मला गरज नाही. ही सुखाची नोकरी टिकवण्यासाठी कुणीकडून आपली मर्जी राखली गेली की झाले.’ बिरबलाच्या या अनपेक्षित पण मजेदार उत्तरामुळे, बादशहा अगदी पोट धरधरुन हसू लागला.\nThis entry was posted in चातुर्य कथा and tagged अकबर, कथा, गोष्ट, गोष्टी, चातुर्य कथा, छत्री, बिरबल, भिकारी, राजा on एप्रिल 3, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathiagitation-maratha-reservation-varhad-maharashtra-10737", "date_download": "2018-11-17T09:26:49Z", "digest": "sha1:W3IWYWDQQ543H5LYFZV2ZDIRG3RXKI6H", "length": 16008, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi,agitation for maratha reservation, varhad, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठा अारक्षणाच्या मागणीसाठी वऱ्हाडात आंदोलने सुरूच\nमराठा अारक्षणाच्या मागणीसाठी वऱ्हाडात आंदोलने सुरूच\nशुक्रवार, 27 जुलै 2018\nअकोला ः मराठा समाजाला अारक्षण मिळावे, या मागणीसाठी गुरुवारी (ता.२६) अकोला, वाशीम जिल्ह्यातील काही भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात अाले. वाशीम जिल्ह्यात प्रामुख्याने अांदोलनांचा जोर अधिक होता.\nअकोला ः मराठा समाजाला अारक्षण मिळावे, या मागणीसाठी गुरुवारी (ता.२६) अकोला, वाशीम जिल्ह्यातील काही भागात रास्ता रोको आंदोलन करण्यात अाले. वाशीम जिल्ह्यात प्रामुख्याने अांदोलनांचा जोर अधिक होता.\nअकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातील बाभूळगाव येथे आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अांदोलकांनी रस्त्यावर ठिय्या देत अारक्षणाची मागणी लावून धरली तसेच शासनाचा निषेध केला. वाशीम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड, मानोरा, मंगरूळपीर या तालुक्यांत बंद पाळण्यात अाला. शेलुबाजार येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बंद ठेवण्यात आला होता. मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या शेलूबाजार येथे सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवत आंदोलनास पाठिंबा दिला.\nमालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे सकाळी शेकडोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. याठिकाणी अांदोलकांनी टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केले. रिसोड तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होती. मोप येथे अांदोलकांनी निवेदन देत अामदारांच्या राजीनाम्याची मागणी केली.\nअांदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. त्यांच्या मृत्यूस मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरत मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचे निवेदन शिरपूर जैन येथे अांदोलकांनी पोलिसांना दिले. मराठा-कुणबी समाज हा शेती करणारा असून अाज अनेकांना कुटुंबांचे उदरभरण करणेही अडचणीचे झालेले अाहे. शासनाच्या व्यापार धार्जिण्या धोरणामुळे व निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अडचणीत अाला अाहे. अशा समाजाला अाता अारक्षणाची नितांत गरज अाहे. शासनाने या मुद्याकडे गांभीर्याने लक्ष देत मागणी पूर्ण करावी, असेही निवेदनात म्हटले\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मालेगाव शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. सकाळी नऊ वाजता सकल मराठा समाजाच्या तरुणांनी शहरातून रॅली काढून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठानेे बंद ठेवून कडकडीत बंद पाळला.\nमराठा समाज वाशीम आंदोलन अकोला मालेगाव आरक्षण\nथंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूल\nमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील.\nदुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे\nबीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे व्यवस्थापन\nजमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपरभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर रब्बी ज्वारी\nपरभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार (ता.\nशेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत आंदोलन\nमुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे निघत आहेत.\nजमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...\nखानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...\nसटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...\nपुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...\nवीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...\nमहिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर : नाचणीची आंबील, नाचणीच्या...\nबुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...\nकोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत...\nयवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ ः केंद्र व राज्यातील सरकार...\nग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...\nपीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...\nनारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...\nखानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...\nनाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...\n‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...\nसर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...\nशेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...\n‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...\nकापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...\nपुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/videos/page-6/", "date_download": "2018-11-17T08:38:57Z", "digest": "sha1:DRZPHNHBDWEPBNMUII3BLRAMG2XMYGHT", "length": 11409, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणे- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\n'पुण्यात प्रवेश करताच दिसेल महाराजांची मेघडंबरी'\n'माझ्या कुटुंबीयांनाही टारगेट करण्याचा प्रयत्न'\nपुण्यात 11व्या काश्मीर फेस्टिवलची धूम\nशनिवार वाड्यावर यापुढे खासगी कार्यक्रमांना बंदी\nराज कपूर यांच्या 23 चित्रपटांच्या प्रिंट्स सरकारकडे सुपूर्द\n'गिरीश बापट अस्सल पुणेकर\nपुण्याची शुक्रवार पेठ सजली आहे तिळगूळांच्या दागिन्यानं\nपुण्यात मतदान... पण शाळेची वेळ ठरवण्यासाठी\nअफवांवर विश्वास ठेवू नका\nपुण्यात भीमथडी जत्रेत सांस्कृतिक आणि लोककलांचा अनोखा मेळ\nपुणे पालिकेत राजदंड पळवापळवी\nपुण्यात सवाई महोत्सवाला सुरुवात\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/bjp/videos/page-114/", "date_download": "2018-11-17T08:37:09Z", "digest": "sha1:3KPSGODZQFO67C3T2JWM7UQWD35JWWQ2", "length": 10824, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bjp- News18 Lokmat Official Website Page-114", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nअडवाणींनी केली मोदींची स्तुती\nस्पेशल रिपोर्ट : 'लोहपुरुषा'च्या रथाला खीळ \nस्वयंसेवक ते पंतप्रधानपदाचे उमेदवार \n'म्हणूनच आमचा मार्ग वेगळा'\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/fake-email-id-cheats/articleshow/65521138.cms", "date_download": "2018-11-17T09:54:34Z", "digest": "sha1:BK3LUSTKUXSH5AILXTHHYEFQA4IFB3RG", "length": 10642, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Colaba police station: fake email id cheats - बनावट ईमेल आयडीने फसवणूक | Maharashtra Times", "raw_content": "\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलं\nसंशयित आरोपीचं रॅगिंग, पोलीस ठाण्यात नाचायला लावलंWATCH LIVE TV\nबनावट ईमेल आयडीने फसवणूक\nकुलाबा येथील विल्को कंपनीत आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या कर्मचाऱ्याचा बनावट ईमेल आयडी बनवून एका भामट्याने एक कोटी ७० लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी कंपनीचे मालक अजय शाह यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\nबनावट ईमेल आयडीने फसवणूक\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nकुलाबा येथील विल्को कंपनीत आर्थिक व्यवहार पाहणाऱ्या कर्मचाऱ्याचा बनावट ईमेल आयडी बनवून एका भामट्याने एक कोटी ७० लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी कंपनीचे मालक अजय शाह यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\nनेपियन्सी रोड येथील सागरकुंज येथे राहणारे अजय शाह यांची कुलाब्यात विल्को नावाची कंपनी आहे. कंपनीचे आर्थिक व्यवहार पाहण्याची जबाबदारी येथील एका वरिष्ठ कर्मचाऱ्याला देण्यात आली आहे. याच कर्मचाऱ्याच्या ई-मेल आयडीवरून कंपनीच्या एका ग्राहक कंपनीला मेल पाठवण्यात आला. या मेलवरून एक कोटी ७० लाख बँक खात्यावर पाठवण्यास सांगितले. हे पैसे कंपनीच्या खात्यामध्ये न जाता परदेशातील एका खात्यावर वळते करण्यात आले. प्राथमिक चौकशीत या कर्मचाऱ्याचा हुबेहूब ई-मेल आयडी बनवून हे कृत्य केल्याचे उघड झाल्याने मालक शाह यांनी तक्रार केली.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nविरोध म्हणून तरुणी स्वत: विवस्त्र झाली\n वर्गात किस करताना शिक्षकांना पकडले\nम्हणून 'ती' तरुणी विवस्त्र झाली\nजेव्हा सचिन ब्रेबॉर्न स्टेडिअमची घंटा वाजवतो....\nफायरबॉलच्या प्रकाशाने रात्री उजळले टेक्सास\nबाबा सहगल, एम.एम. श्रीलेखा अमरावती ग्लोबल म्युझिक आणि डान्स ...\nयुपी: पती जिवंत असूनही २२ जणी घेत आहेत विधवेची पेन्शन\nऑनर किलिंग : तामिळनाडूत पती-पत्नीला नदीत जिवंत फेकले\nमुंबईः प्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचं निधन\nराज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर\nisha ambani: लग्नानंतर ईशा अंबानी ४५२ कोटींच्या बंगल्यात राह...\nभाऊ कदम यांचा माफीनामा\nबछड्यांच्या मृत्यूनंतर रवीना टंडन संतापली\nchildren's day 2018: असा आहे 'बाल दिना'चा इतिहास\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबनावट ईमेल आयडीने फसवणूक...\nKerala Floods: एसटी कर्मचाऱ्यांकडून १० कोटी...\n'डॅशिंग' राम कदम यांच्यावर मनसेचा 'बॅनरहल्ला'...\nभीक मागणाऱ्या महिलेकडे चोरीचे मूल...\nगुरुदास कामत यांचे निधन...\nसहकारी संस्थांमधील गैरकारभार येणार चव्हाट्यावर...\nदेशात भीतीचे वातावरण तयार केले जातेय...\nमुंबईत वाजपेयींचे स्मारक उभारणार...\nतो फोन शेवटचा ठरला......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87", "date_download": "2018-11-17T09:07:13Z", "digest": "sha1:YZSU4Q7R33X5FLIP3KFAN4LUMXM4QSHQ", "length": 3772, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:थायलंडचे राजे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"थायलंडचे राजे\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nबुद्ध योद्फा चुलालोक, थायलंड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी २२:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-fine-kunal-khemu-104528", "date_download": "2018-11-17T09:30:32Z", "digest": "sha1:I275AWRRJOMMCCPXVVO6EL6LJBDMWGGV", "length": 9881, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news fine to kunal khemu कुणाल खेमूला दंड | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 मार्च 2018\nमुंबई - चाहत्यांसोबत रस्त्यात सेल्फी काढल्याप्रकरणी अभिनेता वरुण धवनला मुंबई पोलिसांनी दंड ठोठावल्याची घटना ताजी असतानाच विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या अभिनेता कुणाल खेमूला वाहतूक पोलिसांनी मंगळवारी पाचशे रुपयांचे ई-चलान पाठविले. विनाहेल्मेट दुचाकीवरून जात असतानाचे कुणालचे छायाचित्र मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅंडलवर अपलोड झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी ट्विटरवरच दंडाचे चलान अपलोड केल्यानंतर कुणालने चुकी मान्य करत माफी मागितली. माझे ट्विटरवरील छायाचित्र पाहिल्यावर माझीच मला लाज वाटत असल्याचे ट्विट त्याने केले.\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nअमली पदार्थ विकणाऱ्या चौघांना अटक\nमुंबई - मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने (एएनसी) चार ठिकाणी कारवाई करून साडेसोळा लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी...\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर\n\"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या \"मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी...\nमाफ करा; मी आत्ताच खून करून आलोय...\nबंगळूरुः सर मला माफ करा, मी आत्ताच मित्राचा खून करून आलो असून, आत्मसमर्पन करण्यासाठी पोलिस ठाण्यातच चाललो आहे, अशी कबुली एका युवकाने वाहतूक पोलिसाला...\nशेअर बाजारात आठवड्याचा शेवट गोड\nमुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16 ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-police-maharshtra-cm-devendra-fadnavis-105407", "date_download": "2018-11-17T09:09:58Z", "digest": "sha1:NRNUY6KNHTMZ577D25GFX3GEGCQQ667K", "length": 15588, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news police maharshtra CM Devendra Fadnavis प्रत्येक पोलिसाला हक्‍काचे घर - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nप्रत्येक पोलिसाला हक्‍काचे घर - मुख्यमंत्री\nसोमवार, 26 मार्च 2018\nनागपूर - पोलिस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वतःचे हक्‍काचे घर असावे यासाठी गृहमंत्रालय प्रयत्न करीत आहेत. 15 लाखांचे गृहकर्ज दोन दिवसांत उपलब्ध करून दिले जाईल. पोलिसांसाठी उत्कृष्ट दर्जाचे निवासस्थाने बांधण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nनागपूर - पोलिस दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याचे स्वतःचे हक्‍काचे घर असावे यासाठी गृहमंत्रालय प्रयत्न करीत आहेत. 15 लाखांचे गृहकर्ज दोन दिवसांत उपलब्ध करून दिले जाईल. पोलिसांसाठी उत्कृष्ट दर्जाचे निवासस्थाने बांधण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nनागपूर पोलिस आयुक्‍तालयातील भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलिस महासंचालक डॉ. सतीश माथूर, पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌, सहआयुक्‍त शिवाजी बोडखे, महापौर नंदा जिचकार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर उपस्थित होत्या.\nकाळानुरूप पोलिसांचे आव्हाने बदलत आहेत. स्ट्रीट क्राईमसह व्हाईट कॉलर क्राईमवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना मेहनत घ्यावी लागत आहेत. राज्य पोलिस दलाला आधुनिक शस्त्रास्त्रे व तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत आहे. नागपूर शहर सीसीटीव्हीच्या नियंत्रणात आले असून, पोलिसांचा \"तिसरा डोळा' म्हणून याचा वापर केला जात आहे. सीसीटीव्हीचा वापर आता वाहतुकीचे नियम भंग केल्यानंतर \"ई-चालान' देण्यासाठी करण्यात येईल. पोलिसांचा वचक कायम ठेवण्यासाठी दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यावर पोलिसांना भर द्यावा लागेल. \"ई-कम्प्लेंट'ची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर ही सेवा वापरणाऱ्यांत महाराष्ट्र पोलिस देशात प्रथम क्रमांक राहील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. संचालन पोलिस उपायुक्‍त राहुल माकणीकर यांनी केले. सहआयुक्‍त बोडखे यांनी आभार मानले.\nपोलिस विभागातील पोलिस कर्मचारी वाहनातून पेट्रोल-डिझेल चोरतात. झाडाखाली पोलिस वाहन उभे करून डबकीत डिझेल काढतात, अशी कोपरखळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मारली. त्यामुळे हास्याचे फवारे उडाले. परंतु, अनेक पोलिस कर्मचारी एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहत होते. त्यावर गडकरी म्हणाले, इथेनॉल, बायोडिझेलवर वाहन असल्यास पोलिसांना ते चोरता येणार नाही, पोलिस विभागाचे लाखो रुपये वर्षाला वाचतील.\nचार सेवानिवृत्त पोलिस आयुक्तांची उपस्थिती\nपोलिस मुख्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला नागपूर शहराला लाभलेले चार माजी पोलिस आयुक्‍तांना बोलावण्यात आले होते. त्यात डॉ. अंकुश धनविजय, उल्हास जोशी, टी. शृंगारवेल आणि रणजित शर्मा यांचा समावेश होता.\nनाशिक जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीची पदोन्नतीची मागणी\nअंबासन (जि.नाशिक) - जिल्हा पदवीधर डी. एड. समन्वय समितीच्या वतीने जिल्हयातील डी. एड. पदवीधर शिक्षकांच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण सभापती यतीन पगार व...\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\n'काकडे तुम्ही कमी बोला, मग शिरोळे बोलतील'\nपुणे : मितभाषी, सच्चा, प्रामाणिक, कामाचा पाठपुरावा करणारा आणि लोकसभेत अधिकाधिक वेळ देणारा खासदार अशा शब्दांत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश...\nप्रतीक शिवशरण हत्याप्रकरणी एक जण ताब्यात\nमंगळवेढा - प्रतीक शिवशरण या बालकाच्या हत्येप्रकरणात गावातील एका 17 वर्षीय अल्पवयीन संशियताला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. आता या संशयिताकडून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://chaupher.com/category/maharashtra/?filter_by=popular7", "date_download": "2018-11-17T09:41:01Z", "digest": "sha1:OYWJV4GFYO7AUOEHA5D7FJFGDSEN5CBU", "length": 3987, "nlines": 95, "source_domain": "chaupher.com", "title": "Maharashtra | Chaupher News", "raw_content": "\nचौफेर न्यूज - प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...\nरुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता\nकडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...\nDesh Videsh Maharashtra Pimpalner Sakri Uncategorized आरोग्य इतर खेळ नोकरी संदर्भ पिंपरी-चिंचवड मनोरंजन संपादकीय\nक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन\nमहापालिकेतर्फे तीन दिवसीय बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन\nगुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांच्यातील संवाद आवश्यक – सदाशिव खाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/chandrakant-patil-on-maratha-reservation-maharashtra-cm-devendra-fadnavis-302702.html", "date_download": "2018-11-17T08:40:42Z", "digest": "sha1:3MDQUU4AKIN23NQ7T37T3P3WJIZ63ZV7", "length": 6430, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - तकलादू नाही तर टिकणारे आरक्षण आम्ही देणार- चंद्रकांत पाटील–News18 Lokmat", "raw_content": "\nतकलादू नाही तर टिकणारे आरक्षण आम्ही देणार- चंद्रकांत पाटील\nमराठा आरक्षणाचा इतिहास लिहिताना मुख्यमंत्री आणि माझ्यावर चार- चार पानं लिहावी लागतील\nसांगली, २८ ऑगस्ट- मराठा आरक्षणाचा इतिहास लिहिताना मुख्यमंत्री आणि माझ्यावर चार- चार पानं लिहावी लागतील. तसेच माझ्या खिशातील तीन कार्ड काढल्यास विरोधकांसाठी २०१९ ची निवडणूक संपेल, असे वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. मराठा आरक्षणाचा इतिहास ज्यावेळी लिहिला जाईल त्यावेळेस मुख्यमंत्री आणि माझ्यावर चार चार पाने लिहावे लागतील, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. सांगलीत मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता तयार करण्यात आलेल्या वसतिगृहाच्या उद्घाटन कार्यकमप्रसंगी चंद्रकात पाटील बोलत होते.मराठा आरक्षणासाठी या अगोदर 'सकस' प्रयत्न झाले नाहीत, त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न लटकत राहिला. खानदेशातील मराठा लोकांनी ज्यावेळेस आपण कुणबी असल्याचे लावून घेतले त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रतील मराठा नेत्यांनी आपण कुणबी मराठा लावण्यास नकार दिला. नाहीतर १९६८ मध्येच हा प्रश्न सुटला असता, असेही पाटील म्हणाले. आमचे सरकार तकलादू नाही तर येत्या काही महिन्यातच टिकणारे आरक्षण देणार असेही पाटील म्हणाले.आरक्षणाबाबत काही लोक दिशाभूल करीत आहेत. परंतु माझ्या खिशातील तीन कार्ड काढल्यास विरोधकांसाठी २०१९ ची निवडणूक संपेल, अशी टीकाही महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केली. मराठा विद्यार्थ्यांनी १०० टक्के फी भरली असेल त्यांची ५० टक्के फी परत देणार असून उद्याच्या कॅबिनेटमध्ये याबाबतचा जीआर काढणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. राज्यभरात जिल्ह्याच्या ठिकाणी आणखी काही वसतिगृहे उभारणार असल्याचेही पाटील म्हणाले.\nराज्यातील सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या वतीने सुसज्ज वसतिगृहे उभारण्यात येत आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यात उभारलेले हे पहिले वसतिगृह आहे. सनातन संस्थेवर बंदी घालण्यात येणार आहे का असा प्रश्न विचारला असता पाटील यांनी यावर बोलण्यास नकार देत विषय टाळला.VIDEO : दुसरं लग्न करणाऱ्या पतीला पत्नीने आणि मुलांनी भररस्त्यावर धुतलं\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVideo : मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/manoranjan/song-dance-and-sports-now-37969", "date_download": "2018-11-17T09:37:13Z", "digest": "sha1:ODZJUBKPFRWF5UQESWFQFJM5EPQWOHYP", "length": 13514, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "song, Dance and sports now गाणं, डान्स अन्‌ आता स्पोर्टस्‌ | eSakal", "raw_content": "\nगाणं, डान्स अन्‌ आता स्पोर्टस्‌\nशनिवार, 1 एप्रिल 2017\nअभिनेत्री श्रद्धा कपूर \"लव्ह का द एण्ड' चित्रपटात पहिल्यांदा दिसली. अर्थात, तो चित्रपट फारसा चालला नाही. त्यानंतर आलेला तिचा \"आशिकी 2' जबरदस्त हिट झाला. श्रद्धा रातोरात स्टार झाली. तिला एकेक सिनेमे मिळू लागले अन्‌ तिचं टॅलेंट नव्यानं पुढे येऊ लागलं. बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनय व गाण्यानं सर्वांना आपलंसं करणाऱ्या श्रद्धाचा नवनवीन गोष्टी करण्याकडे कल असतो. \"एबीसीडी 2'मध्ये तिनं आपले डान्सचे जलवे दाखवले. आता दिग्दर्शक मोहित सुरीच्या \"हाफ गर्लफ्रेंड'मध्ये ती हटके लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. चेतन भगतच्या \"हाफ गर्लफ्रेंड' पुस्तकावर आधारित असलेल्या चित्रपटात ती बास्केटबॉलपटूच्या भूमिकेत आहे.\nअभिनेत्री श्रद्धा कपूर \"लव्ह का द एण्ड' चित्रपटात पहिल्यांदा दिसली. अर्थात, तो चित्रपट फारसा चालला नाही. त्यानंतर आलेला तिचा \"आशिकी 2' जबरदस्त हिट झाला. श्रद्धा रातोरात स्टार झाली. तिला एकेक सिनेमे मिळू लागले अन्‌ तिचं टॅलेंट नव्यानं पुढे येऊ लागलं. बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनय व गाण्यानं सर्वांना आपलंसं करणाऱ्या श्रद्धाचा नवनवीन गोष्टी करण्याकडे कल असतो. \"एबीसीडी 2'मध्ये तिनं आपले डान्सचे जलवे दाखवले. आता दिग्दर्शक मोहित सुरीच्या \"हाफ गर्लफ्रेंड'मध्ये ती हटके लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. चेतन भगतच्या \"हाफ गर्लफ्रेंड' पुस्तकावर आधारित असलेल्या चित्रपटात ती बास्केटबॉलपटूच्या भूमिकेत आहे. चित्रपटाची निर्मिती चेतन भगत, एकता कपूर व मोहित सुरी यांनी केली आहे. 19 मे रोजी तो पडद्यावर झळकेल. \"हाफ गर्लफ्रेंड'साठी श्रद्धाची निवड झाली, तेव्हा सुरुवातीला ती भूमिकेसाठी योग्य नसल्याचं बोललं जात होतं. चित्रपटात श्रद्धा व अर्जुन कपूर बास्केटबॉलपटूच्या भूमिकांमध्ये आहेत; पण फार कमी दिवसांत श्रद्धा बास्केटबॉलमध्ये तरबेज झाली. तिनं भूमिकेसाठी खूप मेहनत घेतलीय. सिनेमात दिल्लीतील महाविद्यालयात शिकणारी मुलगी असल्यामुळे ती जास्त स्टायलिश अन्‌ फॅशनेबल दिसणार आहे. गाणं अन्‌ नृत्यानंतर श्रद्धा आता स्पोर्टस्‌मध्ये नशीब आजमावणार आहे.\nभिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे\nभिगवण - भिगवण ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी रेखा दत्तात्रय पाचांगणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. पाचांगणे यांच्या निवडीने भिगवणमध्ये प्रथमच...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nलालाजींच्या बलिदानामुळेच जन्मला क्रांतिकारक भगतसिंग\nमेरे शरिर पर पडी एक एक चोट ब्रिटीश सरकार के कफन की कील बनेगी - लाला लजपत राय 17 नोव्हेंबर 1928... लाला लजपतराय यांच्या निधनाची ठिणगी पडली आणि...\nलक्ष्य सेन उपांत्यपूर्व फेरीत\nमार्कहॅम (कॅनडा) : भारताचा युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याने कुमार गटाच्या जागतिक अजिंक्‍यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली....\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nराम बावधाने याच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती नेमणार - दिपक केसरकर\nपाली - रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील वारसबोडण धनगरवाडा येथील नामदेव उर्फ राम गंगाराम बावधाने या तरुणाचा काही दिवसांपुर्वी गुढ व संशयास्पद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/videos/trailers-teasers/5932-a-fair-mix-of-entertainment-in-31-divas-trailer", "date_download": "2018-11-17T08:51:51Z", "digest": "sha1:72E45GQD2ND7FDN4ROISKILZPKOWVW6T", "length": 13751, "nlines": 227, "source_domain": "marathicineyug.com", "title": "मनोरंजनची उत्तम मेजवानी असलेला '३१ दिवस' चा ट्रेलर - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nमनोरंजनची उत्तम मेजवानी असलेला '३१ दिवस' चा ट्रेलर\nPrevious Article \"रे राया... कर धावा' चा प्रेरणादायी ट्रेलर लाँच\n, अशा अनेक गोष्टी सिनेमाचं शीर्षक ऐकताच क्षणी मनात येतात. फिल्मफिनिटी प्रॉडक्शनचे बी एस बाबू निर्मित, उमेश जंगम लिखित आणि आशिष भेलकर दिग्दर्शित '३१ दिवस' सिनेमा येत्या २० जुलै २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. मोठ्या पडद्यावर कधीही न पाहिलेली भव्यता पाहणं प्रेक्षक नेहमीच पसंत करतात. तोच ग्रँजर आणि बॉलिवूड टच प्रेक्षकांना मनापासून आवडेल असा '३१ दिवस' हा सिनेमा चित्रपटगृहात दाखल होत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला.\nसिनेमाची उत्कंठा वाढवणाऱ्या या ट्रेलरमध्ये अभिनेता शशांक केतकर, मयुरी देशमुख आणि रीना अगरवाल हे अनोखं त्रिकुट प्रेक्षकांना पाहायला मिळणार. अचानक आलेल्या अडचणींवर मात करण्याची प्रेरणा देणारा हा सिनेमा येत्या २० जुलै २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाची कथा मकरंद आणि त्याच्या कला क्षेत्राशी निगडित असलेल्या स्वप्नाविषयी आहे. जिद्दीने आपल्या इच्छांचा स्वप्नांचा पाठलाग करताना कितीही मोठ्या अडचणी आल्या तरीही न कोलमडता निर्धाराने पुढे जाणारा हा तरुण आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करतोय असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. त्याचबरोबर पदार्पणात पहिला सिनेमा करताना तो एंटरटेनिंग असण्यासोबत मोटिव्हेशनल देखील असावा अशी धारणा दिग्दर्शक आशिष भेलकर यांची आहे.\nया सिनेमाचा नायक मकरंद हा कलाक्षेत्रात नाव कमवू पाहणारा होतकरू आणि उमदा तरुण आहे. लहान मुलांना नाटक शिकवण्याच्या संधी पासून ते थेट एका मोठ्या बॅनरचा सिनेमा दिग्दर्शित करण्यापर्यंतचा प्रवास करत असताना मकरंदच्या स्वप्नांचा डोलारा असा काही कोसळतो की नव्याने काही सुरुवात होईल ही शक्यताच दाट काळोखात विरून जाते. मात्र त्याच्या आयुष्यातील मुग्धा (मयुरी देशमुख) आणि मीरा (रीना अगरवाल) त्याच्या आधार बनतात. मनाने तरुण असलेल्या प्रत्येक प्रेक्षकासाठी हा सिनेमा आणि त्याची गाणी उत्तम पर्वणी ठरणार आहे.\nबॉलिवूडमधील प्रख्यात दिग्दर्शक मधुर भंडारकर, प्रभुदेवा आणि रेमो डिसुझा यांच्या सिनेमांचे सहदिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु करून आता मराठीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी उचलली आहे. प्रेक्षकांना कुठेही गृहीत न धरता अप्रतिम निर्मिती मूल्य असलेल्या सिनेमाची निर्मिती बी.एस. बाबू यांनी केली आहे. '३१ दिवस' सिनेमात अभिनेता शशांक केतकर, मयुरी देशमुख, रीना अगरवाल प्रमुख भूमिकेत असून राजू खेर, विवेक लागू, सुहिता थत्ते, आशा शेलार, अरुण भडसावळे आणि नितीन जाधव यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमाची कथा उमेश जंगम, छायांकन अनिकेत खंडागळे, संकलन देवेंद्र मुरुडेश्वर, नृत्य दिग्दर्शक वृषाली चव्हाण, स्टंट डिरेक्शन रोहित शेट्टी फेम सुनील रॉड्रिक्स यांनी केलं आहे. सिनेमातील १२ मिनिटांचा स्टंट क्लायमॅक्स त्यांनी दिग्दर्शित केला आहे.\nया सिनेमाचं संगीत चिनार-महेश या प्रसिद्ध जोडीने दिलं आहे. गायक हर्षवर्धन वावरे, हृषिकेश रानडे, कीर्ती किल्लेदार आणि वैशाली माडे यांनी सिनेमातील गाणी गायली असून गीतकार मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केली आहेत. सिनेमातील कथा गाण्यासोबत नयनरम्य आणि मनाला स्पर्शून जाणारे लोकेशन्स चित्रपटातील मुख्य आकर्षण आहेत. बाहुबली सिनेमात दाखवलेल्या केरळातील अथिरापल्ली धबधब्यावर पहिल्यांदाच या सिनेमातील 'मनं का असे'... हे गाणं चित्रित झालं आहे. येत्या २० जुलै २०१८ रोजी हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. यापूर्वी मराठीत कधीही न पाहिलेले लोकेशन्स आणि सेट मनोरंजनची उत्तम मेजवानी असलेल्या '३१ दिवस' या सिनेमात असल्याने तो पाहण्यासाठी एक दिवस काढावा अशी प्रेक्षकांची नक्कीच इच्छा होईल.\nPrevious Article \"रे राया... कर धावा' चा प्रेरणादायी ट्रेलर लाँच\nमनोरंजनची उत्तम मेजवानी असलेला '३१ दिवस' चा ट्रेलर\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/global/dont-use-steel-india-senators-37804", "date_download": "2018-11-17T09:41:57Z", "digest": "sha1:PCQHOQ24BAYTQ3R2G6KPZZE7RTN3JQ3S", "length": 13011, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Don't use steel from India - Senators ट्रम्प, भारताकडून पोलाद घेऊ नका: डेमोक्रॅट सिनेटर्स | eSakal", "raw_content": "\nट्रम्प, भारताकडून पोलाद घेऊ नका: डेमोक्रॅट सिनेटर्स\nशुक्रवार, 31 मार्च 2017\nभारत व इटलीसारख्या देशांमधील पोलाद वापरण्याची परवानगी देऊन आपण चुकीचा पायंडा पाडत आहात. या निर्णयामुळे अमेरिकेस मोठ्या प्रमाणात रोजगार गमवावा लागेल. हा निर्णय तुमच्या अध्यक्षीय वचननाम्याच्या आशयाच्याही विरुद्ध आहे...\nवॉशिंग्टन - अमेरिकेतील अब्जावधी डॉलर्स किंमतीच्या वादग्रस्त किस्टोन तेलवाहिनीच्या निर्मितीसाठी भारतीय पोलाद वापरण्यात येऊ नये, असे आवाहन अमेरिकेतील डेमोक्रॅट पक्षाच्या एका प्रभावी गटाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याक्कडे केले आहे. या गटामध्ये 9 सिनेटर्सचा समावेश आहे.\n\"किस्टोन तेलवाहिनीसाठी पूर्णत: अमेरिकन बनावटीचे पोलाद वापरले जाणार नाही, असे कळल्याने आमची निराशा झाली. याचबरोबर, या तेलवाहिनीची बांधणी करणाऱ्या कॅनडाच्या कंपनीस परदेशांतील, विशेषत: भारत व इटलीसारख्या देशांमधील पोलाद वापरण्याची परवानगी देऊन आपण चुकीचा पायंडा पाडत आहात. भारत व इटली या देशांनी अमेरिकन बाजारपेठेमध्ये पोलाद मोठ्या प्रमाणात (डम्प) व अवैध किंमतीत विकले आहे. या निर्णयामुळे अमेरिकेस मोठ्या प्रमाणात रोजगार गमवावा लागेल. हा निर्णय तुमच्या अध्यक्षीय वचननाम्याच्या आशयाच्याही विरुद्ध आहे. \"बाय अमेरिकन' या तुमच्या धोरणामध्ये या तेलवाहिनीचा समावेश नसल्याने आम्हाला दु:ख झाले आहे,'' असे या गटाने ट्रम्प यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.\nसिनेटर्स ख्रिस व्हान होलेन आणि टॅमी डकवर्थ हे या गटाचे नेतृत्व करत आहेत. या प्रकल्पाची किंमत एकूण 8 अब्ज डॉलर्स असून ट्रान्सकॅनडा कंपनी या प्रकल्पाची निर्मिती करत आहेत. सिनेटर्सच्या या गटासहच काही पर्यावरणवादी गटांनीही ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर, आता ट्रम्प यांच्या भूमिकेविषयी उत्सुकता आहे.\nसर्वोच्च कळसूबाई शिखरावर स्त्रीशक्तीचा सन्मान\nसोलापूर : रोजच्या धावपळीत थोडासा स्वत:साठी वेळ काढून गृहिणी, विद्यार्थिनी, डॉक्‍टर, पोलिस, वन अधिकारी, शिक्षिका, बॅक अधिकारी, वकील, शासकीय कर्मचारी,...\nजुन्नर परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्याची दरमहा नियमित वेतनाची मागणी\nजुन्नर - जुन्नर नगर परिषदेच्या शिक्षण मंडळाच्या सेवानिवृत्त शिक्षक कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन वेळेवर व नियमितपणे मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची...\nजुन्या कपड्यांची नवी बाजारपेठ : पर्यावरणपूरक स्टार्टअप\nपुणे : 'टाकाऊ पासून टिकाऊ' या संकल्पनेला आपल्याकडे नेहमीच महत्त्व दिले जाते. याच संकल्पनेवर आधारित जुन्या कपड्यांचा पुनर्वापर आणि पुनर्निर्मिती करून...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nखानदेश कन्येचा अमेरिकेत झेंडा \nपहूर, ता. जामनेर : \"अपेक्षां पुढती ... गगन ठेंगणे \" ही म्हण खरी करून दाखविली आहे , पहूर येथील आदीती अच्यूत लेले यांनी. सेंट्रल अमेरिकेतील अर्केन्सॅस...\nयुरोपसाठी वेगळे सैन्य हवे : इमॅन्युएल मॅक्रॉन\nदुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या \"नाटो\" (नॉर्थ ऍटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) या संरक्षक छत्राखाली वावरणारा युरोप ते छत्र संपुष्टात आणून, युरोपचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/09/blog-post_5.html", "date_download": "2018-11-17T09:39:40Z", "digest": "sha1:LZT5S7EDB22L2XAYJHHPVB6KKITDZBDW", "length": 18432, "nlines": 173, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: रक्तदानाचे कार्य अमुल्य", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nशुक्रवार, ५ सप्टेंबर, २०१४\nयुवकांकडून केले जाणारे रक्तदानाचे कार्य अमुल्य...नागेश पाटील\nहिमायतनगर(अनिल मादसवार)रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे, युवकांनी राबविलेल्या रक्तदानाच्या उपक्रमातून गरजू रुग्णांना व अपघात ग्रस्तांना जीवदान मिळू शकते. युवकांकडून केले जाणारे हे आदर्श कार्य अमुल्य आहे असे मत शिवसेनेचे युवा नेते तथा विधानसभा निवडणुकीचे संभाव्य उमेदवार नागेश पाटील यांनी व्यक्त केले. ते हिमायतनगर येथील बजरंग गणेश मंडळाच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिरास दिलेल्या भेटी प्रसंगी बोलत होते. तसेच यावेळी त्यांनी युवकांच्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक करून सतत असे समाजउपयोगी कार्यक्रम राबिण्याचे आवाहन करून राक्तादांच्या उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्या.\nयेथील श्री बजरंग गणेश मंडळाला या वर्षी सहा वर्ष पूर्ण झाले असून, सतत येथील युवकांच्या माध्यमातून गणेशोत्सव पर्वकाळात महाप्रसाद सामजिक व सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविले जातात. आज दि.०५ शुक्रवारी आयोजित रक्तदान शिबिरात शहर व ग्रामीण भागातील हिंदू - मुस्लिम - बौद्ध तरुणांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सदर शिबिराचे उद्घाटन तालुक्याचे दंडाधिकारी श्री शरद झाडगे यांच्या हस्ते करण्यात आले असून, या प्रसंगी परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिबिराच्या सुरुवातीला तालुक्यातील कारंजी, धानोरा येथील कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. त्यानंतर शिबिराची सुरुवात झाली, शिबारातील युवकांनी दान केलेल्या रक्ताचा साठा करण्यासाठी जनकल्याण साखळी आणि वैद्यकीय सेवा संलग्नित श्री गुरु गोविन्दसिंघजी सेवा प्रतिष्ठान संलग्नित गोळवलकर गुरुजी रक्त पेढी व अर्बनब्लड बैन्केचे डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांनी मेहनत घेतली.\nकार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार झाडके, पो.नि.अनिलसिंह गौतम, गजानन तुप्तेवार, महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून युवकांनी सुरु केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी गजानन तुप्तेवार, ज्ञानेश्वर शिंदे, रामभाऊ ठाकरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाळू चवरे, राजीव बंडेवार, मुन्न जन्नावार, विजय वळसे, मिलिंद जन्नावार, कमलाकर दिक्कतवार, विजय नरवाडे, अन्वर खान पठाण, फेरोजखान युसुफखान, उदय देशपांडे, हानुसिंग ठाकुर, सरदार खान, संतोष गाजेवार, गुंडाळे सर, विठ्ठलराव वानखेडे, रमेश पळशीकर, डॉ. माने, डॉ. दिलीप माने, खंडू चव्हाण, रामदास रामदिनवार, विलास वानखेडे, अनिल मादसवार, पांडुरंग गाडगे, कानबा पोपलवार, दत्ता शिराने, अशोक अनगुलवार, वसंत राठोड, आदींसह शेकडो रक्तदाते, पोलिस कर्मचारी, गणेश मंडळाचे युवक उपस्थित होते. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी बजरंग गणेश मंडळाचे गजानन चायल, विशाल राठोड, गजानन मांगुळकर, कुणाल राठोड, आशिष जैन, राहुल नरवाडे, गोपी डोईफोडे, मारोती सूर्यवंशी, शंकर ताटीकुंडलवाड, बालाजी मंडलवाड, योगेश चीलकावर, गजानन मुत्तलवाड, सुरज दासेवार, ज्ञानेश्वर बास्टेवाड, रवि शिंदे, आदींसह शहरातील गणेश मंडळ व बजरंग दलाच्या युवकांनी परीश्रम घेतले.\nरक्तदान शिबिरात महिलांचाही सहभाग\nयेथील बजरंग गणेश मंडळाच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिरात शालेय मुली व जैन समाजाच्या महिलांनी रक्तदान करून शिबिराला प्रतिसाद दिल्याने सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.\nशिबिरात ५०० हून अधिक पिशव्या रक्तदान\nशहरातील पोलिस स्थानकासमोरील श्री बजरंग गणेश मंडळाच्या वतीने आयोजित महारक्तदान शिबिरास युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, सायंकाळी वृत्त लिहीपर्यंत ५०० हून अधिक युवकांनी व महिला - मुलीनी रक्तदान केल्याची माहिती गणेश मंडळाचे आयोजकांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना दिली.\nBy NANDED NEWS LIVE पर सप्टेंबर ०५, २०१४\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nमराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा\nअशोकरावांना पाय उतार व्हावे लागले\nचोर चोर मौसेरे भाई\nदुर्गामंडळ व शेतकरी त्रस्त\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-25-october-2018/", "date_download": "2018-11-17T08:42:35Z", "digest": "sha1:ZH4B4M4G6WGDZVQZSAJ25KP5UCK6NG7S", "length": 14781, "nlines": 128, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 25 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक खाजगी भागीदारी (पीपीपी) मध्ये देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी इंडियन इंस्टिट्यूट ऑफ स्किल्स (आयआयएस) स्थापन करण्याची मंजूरी दिली आहे, ज्याची निवड विशिष्ट ठिकाणी आधारित आयआयएसच्या प्रचारासाठी केली जाईल.\nटाईम मॅगझिनच्या 2018 मधील अमेरिकेतील तीन सर्वात प्रभावशाली लोकांपैकी अमेरिकेत तीन भारतीय-अमेरिकन लोकांची नावे आहेत. दीया नाग, डॉ राज पंजाबी आणि अतुल गवंडे या यादीत समावेश असलेल्या भारतीय-अमेरिकन यांची नावे आहेत.\nपंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बेनामी प्रॉपर्टी ट्रॅन्झेक्शन ऍक्ट 1988 च्या निषेधाधीन प्राधिकरणाची नियुक्ती आणि अपीलीय न्यायाधिकरण स्थापन करण्याची मान्यता दिली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक विषयावरील कॅबिनेट समितीने विशेष मत्स्यव्यवसाय व ऍक्वाकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड (एफआयडीएफ) तयार करण्याची मान्यता दिली आहे.\nपेटीएम पेमेंट्स बँकेने अनुभवी बॅंकर सतीश कुमार गुप्ता यांना व्यवस्थापकीय संचालक व सीईओ म्हणून नियुक्त केले आहे.\nकृषी शास्त्रज्ञ एम.एस. भारतीय अन्न व कृषी (आयसीएफए) यांनी नवी दिल्ली येथे स्थापन केलेला पहिला विश्व कृषी पुरस्कार स्वामीनाथन यांना मिळेल.\nचीनच्या कंपनीने ‘जगातील सर्वात मोठी’ कार्गो ड्रोन फीहोंग-9 8 (एफएच-9 8) ची चाचणी केली जी 1.5 टन (1,500 किलो) ची पेलोड घेऊन जाऊ शकते.\nभारताने लोह आणि स्टील उद्योगाला इंपॅक्टस देण्यासाठी 5 अब्ज डॉलर्स किमतीचे करार केले आहेत. सुमारे 20 कंपन्यांनी सामंजस करारची देवाण-घेवाण केली आहे. त्यापैकी 12 विदेशी कंपन्या आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे ‘मै नहीं हम’ पोर्टलचा शुभारंभ केला.\nभारतीय संघाचा कर्णधारविराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वात जलद दहा हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केला आहे.\nPrevious (ZP Pune) पुणे जिल्हा परिषदेत ‘कनिष्ठ अभियंता’ पदांची भरती\nNext (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/panvel-municipal-corporation-recruitment/", "date_download": "2018-11-17T08:41:25Z", "digest": "sha1:MSOZXRR6ILN3VCGIZYP3EZOCKVHHHKNH", "length": 11723, "nlines": 153, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Panvel Municipal Corporation Recruitment 2018 - Panvel Mahanagarpalika", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(PMC) पनवेल महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांची भरती\nवैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ): 05 जागा\nस्टाफ नर्स (GNM): 21 जागा\nडाटा एंट्री ऑपरेटर कम अकाउंटंट: 11 जागा\nपद क्र.2: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) GNM कोर्स उत्तीर्ण\nपद क्र.3: (i) B.Com/M.Com (ii) टॅली (iii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iv) 02 वर्षे अनुभव\nवयाची अट: [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nपद क्र.1: 45 वर्षे\nपद क्र.2: 38 वर्षे\nपद क्र.3: 38 वर्षे\nथेट मुलाखत: [वेळ: 09:00 AM]\nपद क्र.1: 22 ऑक्टोबर 2018\nपद क्र.2: 23 ऑक्टोबर 2018\nपद क्र.3: 25 ऑक्टोबर 2018\nमुलाखतीचे ठिकाण: क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल जि. रायगड\nNext (Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती\nगडचिरोली जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(Gail) गेल इंडिया लिमिटेड मध्ये 160 जागांसाठी भरती\n(IITM) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे विविध पदांची भरती\n(NICL) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 150 जागांसाठी भरती\n(NHM Thane) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे विविध पदांची भरती\nमेल मोटर सर्विस, मुंबई येथे ‘कुशल कारागीर’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE.html", "date_download": "2018-11-17T08:36:30Z", "digest": "sha1:2QSOT5JPA334IJOYFZL56IMBCITCI5WL", "length": 21962, "nlines": 289, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | ओबामा म्हणजे चर्चच्या हातचे बाहुले", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » ओबामा म्हणजे चर्चच्या हातचे बाहुले\nओबामा म्हणजे चर्चच्या हातचे बाहुले\nनवी दिल्ली, [७ फेब्रुवारी] – भारतात धार्मिक तेढ शिगेला गेली आहे… महात्मा गांधी आज जिवंत असते, तर त्यांनाही धक्का बसला असता, या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वक्तव्यावर विश्‍व हिंदू परिषदेने अतिशय बोचरी टीका केली आहे. ओबामा हे तर चर्चच्या हातचे बाहुले आहेत. त्यांनी आधी त्यांच्याच देशात कृष्णवर्णियांवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी पावले उचलावी आणि नंतरच भारताविषयी भाष्य करावे, असा टोलाही विहिंपने हाणला.\nख्रिश्‍चन लॉबीला खुश करण्यासाठीच ओबामा यांनी अशा प्रकारचे वक्तव्य केले आहे, अशी टीका विहिंपचे सहसरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी केली. विशेष म्हणजे, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पीएमओनेही ओबामांची ही राजकीय अपरिहार्यता असल्याचे मत व्यक्त केले आहे.\nभारतातील धार्मिक स्थितीवर भाष्य करण्याआधी बराक ओबामा यांनी आधी आपल्या देशातील परिस्थिती तपासावी. ते स्वत: कृष्णवर्णीय असतानाही त्यांच्याच देशात कृष्णवर्णियांवर अतोनात अत्याचार होत आहेत. त्यांनी हे अत्याचार आधी थांबवावे. भारताला सल्ले देण्याच्या फंदात पडू नये, असा चिमटा जैन यांनी काढला.\nओबामांवर ख्रिश्‍चन मिशनर्‍यांचा प्रभाव आहे. चर्चच्याच पाठिंब्यावर ते राजकारण करताहेत. ते त्यांच्या हातातील बाहुले आहेत. अमेरिका नेहमीच ख्रिश्‍चनांची चिंता करीत असते. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविषयी ते कधीच बोलले नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\nएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nMore in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (2101 of 2453 articles)\nदेशाची विदेशी गंगाजळीचा विक्रमी उच्चांक\n=३२७.८८ अब्ज डॉलर्सच्या घरात= मुंबई, [७ फेब्रुवारी] - केंद्रात नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर ज्या पद्धतीने विदेशी गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2018-11-17T08:32:57Z", "digest": "sha1:TDH7LS6ZYQ4HJS7U7KQPC5KXONFB3GRF", "length": 5588, "nlines": 139, "source_domain": "www.marathimati.net", "title": "किर्ती आझाद | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: किर्ती आझाद\n१८८५ : पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज सुरु.\n‘मराठा’ या इंग्रजी दैनिकाची सुरुवात.\n१७५७ : ब्रिटीश ईस्ट ईंडीया कंपनीने कोलकाता काबीज केले.\n१९५९ : किर्ती आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९६० : रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९४४ : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे.\nविख्यात खनिज शास्त्रज्ञ व शिल्पकार जी डेव्हिडसन.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged किर्ती आझाद, कोलकाता, जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, पुणे, फर्ग्युसन कॉलेज, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, भारतीय क्रिकेट खेळाडू, मृत्यू, रमण लांबा, विठ्ठल रामजी शिंदे, २ जानेवारी on जानेवारी 2, 2013 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/sohrabuddin-sheikh-fake-encounter-amit-shahs-plea-cbi-plea-petition/", "date_download": "2018-11-17T09:50:48Z", "digest": "sha1:W2CVCBUPFJWHZEIPEYWLG6BKRLT23N3L", "length": 32591, "nlines": 408, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sohrabuddin Sheikh Fake Encounter: Amit Shah'S Plea, Cbi Plea On Petition | सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक : अमित शहांची आरोपमुक्तता, याचिकेवर सीबीआयला आक्षेप | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nसोहराबुद्दीन शेख बनावट चकमक : अमित शहांची आरोपमुक्तता, याचिकेवर सीबीआयला आक्षेप\nसोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी विशेष न्यायालयाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची आरोपमुक्तता केल्याने, त्याविरुद्ध अपील न करण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.\nमुंबई : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी विशेष न्यायालयाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची आरोपमुक्तता केल्याने, त्याविरुद्ध अपील न करण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. जनहित याचिकेला विरोध करणार असल्याचे सीबीआयने उच्च न्यायालयाला मंगळवारी सांगितले.\nविशेष सीबीआय न्यायालयाने ३० डिसेंबर २०१४ रोजी शहा यांना सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातून आरोपमुक्त केले. शहा यांना आरोपमुक्त करण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासंबंधी अर्ज करण्याचे निर्देश सीबीआयला द्यावेत, अशी विनंती वकील संघटनेने उच्च न्यायालयाला केली आहे.\n‘आम्ही या याचिकेला विरोध करणार आहोत, तसेच ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही, हादेखील मुद्दा आहे. विशेष न्यायालयाने २०१४ मध्ये आरोपमुक्त करण्याचा निर्णय दिला आहे आणि आता ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मुद्दा मर्यादेचाही आहे,’ असे सीबीआयचे वकील अनिल सिंग यांनी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाला सांगितले. त्यावर न्यायालयाने सीबीआयला सूचना घेण्यासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.\nसीबीआय ही एक महत्त्वाची तपास यंत्रणा आहे. मात्र, ती आपल्या कर्तव्यात अपयशी ठरविली आहे, असे याचिकेत म्हटले आहे. विशेष न्यायालयाने अमित शहा यांच्यासह राजस्थान व गुजरातच्या आयपीएस अधिकाºयांची आरोपमुक्तता केली. त्याशिवाय काही कनिष्ठ अधिकाºयांचीही आरोपमुक्तता केली. मात्र, सीबीआयने वरिष्ठांना वगळून कनिष्ठ अधिकाºयांच्या आरोपमुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. निवडक आरोपींच्याच आरोपमुक्ततेला आव्हान देण्याचा सीबीआयचा निर्णय मनमानी आहे, असे याचिकेत म्हटले आहे.\nन्यायालयाने दिली १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत\n‘आम्ही या याचिकेला विरोध करणार आहोत, तसेच ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही, हादेखील मुद्दा आहे. विशेष न्यायालयाने २०१४ मध्ये आरोपमुक्त करण्याचा निर्णय दिला आहे आणि आता ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मुद्दा मर्यादेचाही आहे,’ असे सीबीआयचे वकील\nअनिल सिंग यांनी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाला सांगितले. त्यावर न्यायालयाने सीबीआयला सूचना घेण्यासाठी\n१३ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSohrabuddin Sheikh encounter caseAmit ShahCBIसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणअमित शाहगुन्हा अन्वेषण विभाग\nमिशन 2019 साठी 'असा' असणार भाजपाचा मेगा प्लान\nहिंदूंवरील अन्यायामुळे मुफ्ती सरकारमधून बाहेर - अमित शहा\nलोकसभा एकत्र न लढल्यास सेनेच्या नाराजांना भाजपात घेणार\nशत्रुघ्न सिन्हा भाजपाशी उघड शत्रुत्व पत्करणार काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा लढण्याची शक्यता\nबाद नोटांचा सर्वाधिक भरणा अमित शहांच्या बँकेत, ७४५.५९ कोटी झाले जमा\nजम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू; राष्ट्रपतींकडून राज्यपाल शासनाला मंजुरी\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\nहुबळीजवळ भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी\nसव्वाशे कोटी भारतीयांचं नाव बदलून राम ठेवा; हार्दिक पटेलांचा भाजपाला टोला\n 10 हजार पदांसाठी तब्बल 95 लाख 51 हजार अर्ज\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.saamtv.com/node/2072", "date_download": "2018-11-17T08:32:07Z", "digest": "sha1:LISJUEUFAOKW7MTO4ONUSK6YNXNQCPZR", "length": 8297, "nlines": 110, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकरा महिन्यांच्या चिमुकलीनं सेफ्टी पीन गिळली अन्...\nअकरा महिन्यांच्या चिमुकलीनं सेफ्टी पीन गिळली अन्...\nअकरा महिन्यांच्या चिमुकलीनं सेफ्टी पीन गिळली अन्...\nमंगळवार, 26 जून 2018\nतुमच्या घरी लहान मुलं असेल तर त्याची काळजी घ्या. कारण नांदेडमध्ये एका अकरा महिन्यांच्या चिमुकलीनं खेळताना काटा पिन गिळलीय.\nतब्बल 12 दिवस काटापीन चिमुकलीच्या आतड्यात रुतून बसली होती. नांदेड येथील प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ. नितीन जोशी यांनी एंडोस्कोपीच्या सहाय्यानं अवघड शस्त्रक्रिया करुन गंजलेली काटापीन बाहेर काढली आणि चिमुकलीचे प्राण वाचवले.\nतुमच्या घरी लहान मुलं असेल तर त्याची काळजी घ्या. कारण नांदेडमध्ये एका अकरा महिन्यांच्या चिमुकलीनं खेळताना काटा पिन गिळलीय.\nतब्बल 12 दिवस काटापीन चिमुकलीच्या आतड्यात रुतून बसली होती. नांदेड येथील प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ. नितीन जोशी यांनी एंडोस्कोपीच्या सहाय्यानं अवघड शस्त्रक्रिया करुन गंजलेली काटापीन बाहेर काढली आणि चिमुकलीचे प्राण वाचवले.\nलातूर जिल्ह्य़ातील उदगीर तालुक्यातील बेल्ल्लाळी येथील किरण मोरे यांच्या अकरा महिन्यांच्या मुलीनं 14 जून रोजी अंगणात खेळत असताना दोन काटा पिन गिळले. यातील एक पिन शौचावाटे निघाली मात्र दुसरी पोटात राहिली त्यानंतर मुलीच्या पालकांनी तिला पोटविकार तज्ज्ञ डॉ. नितीन जोशी यांच्याकडे दाखवलं त्यांनी शस्त्रक्रिया करून तिचे प्राण वाचवले.\nनांदेड nanded प्राण लातूर latur\nमहिलेनं शरीरसुखासाठी तगादा लावल्यानं संतापलेल्या तरुणाने केली...\nपरभणीत महिलेने शरीर सुखासाठी तगादा लावल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची...\nमहिलेनं शरीरसुखासाठी तगादा लावल्यानं संतापलेल्या तरुणाने केली आत्महत्या\nVideo of महिलेनं शरीरसुखासाठी तगादा लावल्यानं संतापलेल्या तरुणाने केली आत्महत्या\nकेरळ महापुरात अनेकांचा जीव वाचवणाऱ्या जिनेशचा दुर्दैवी मृत्यू...\nतिरूअनंतपुरम : केरळातील मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत...\n#HeroOfKerala : केरळ महापुरात अनेकांचा जीव वाचवणाऱ्या जिनेशचा दुर्दैवी मृत्यू...\nVideo of #HeroOfKerala : केरळ महापुरात अनेकांचा जीव वाचवणाऱ्या जिनेशचा दुर्दैवी मृत्यू...\nदेशातललं सर्वात महाग पेट्रो मराठवाड्यात; नांदेडमध्ये तर 92 रुपये...\nनांदेडच्या एका तालुक्यात पेट्रोल तब्बल 92 रुपयांवर पोहोचलंय. मराठवाड्यातील अनेक...\nदेशातललं सर्वात महाग पेट्रोल मराठवाड्यात\nVideo of देशातललं सर्वात महाग पेट्रोल मराठवाड्यात\nपावसाची दडी ; शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट\nअकोला- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा पाऊस चांगला पडणार असल्याचे...\n#BharatBand -'बाहुबली आणि कटप्पा' उतरले रस्त्यावर\nइंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह वेगवेगळे...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/196-applications-crop-licenses-says-deshmukh-150740", "date_download": "2018-11-17T09:25:06Z", "digest": "sha1:47UAWMUEBHVB4YWL5LUD5FRWF7OPEIUU", "length": 12856, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "196 Applications for Crop Licenses says Deshmukh गाळप परवान्यासाठी 196 अर्ज : सहकारमंत्री देशमुख | eSakal", "raw_content": "\nगाळप परवान्यासाठी 196 अर्ज : सहकारमंत्री देशमुख\nरविवार, 21 ऑक्टोबर 2018\nसोलापूर : \"राज्यातील खासगी व सहकारी अशा एकूण 196 साखर कारखान्यांनी गाळप परवाना मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी 31 कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला आहे. थकीत एफआरपी दिल्यानंतरच कारखान्यांना परवाना दिला जाईल. ज्या भागातील उसावर हुमनीचा प्रादुर्भाव झाला आहे त्या भागातील कारखान्यांना प्रथम प्राधान्याने परवाना देणार आहे,' अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.\nसोलापूर : \"राज्यातील खासगी व सहकारी अशा एकूण 196 साखर कारखान्यांनी गाळप परवाना मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. त्यापैकी 31 कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला आहे. थकीत एफआरपी दिल्यानंतरच कारखान्यांना परवाना दिला जाईल. ज्या भागातील उसावर हुमनीचा प्रादुर्भाव झाला आहे त्या भागातील कारखान्यांना प्रथम प्राधान्याने परवाना देणार आहे,' अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.\nकारखान्यांनी दाखल केलेल्या गाळप परवाना अर्जासंदर्भात सहकारमंत्री देशमुख यांनी आज सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गेल्या हंगामातील फक्त 22 हजार कोटी रुपयांपैकी 160 ते 170 कोटी रुपयांची (एकूण एफआरपी रक्कमेच्या 0.86 टक्के) एफआरपी देणे बाकी आहे. ही रक्कम देण्यासाठीदेखील राज्य सरकार प्रयत्न करत आहे, असे देशमुख या वेळी म्हणाले. \"उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ज्या कारखान्यांनी एफआरपी दिली नाही, त्या कारखान्यांना बुधवारपर्यंत गाळप परवाना दिला जाणार नाही.\nगुजरातमध्ये तीन टप्प्यात एफआरपी दिली जाते. आपल्याकडे एफआरपी एकरकमी दिली जाते. त्या दृष्टीनेही आपल्याकडे विचार होणे आवश्‍यक आहे', असे ते म्हणाले. यावर्षी आपण दुष्काळातून जात आहोत. शेतकऱ्यांनी उसाला ठिबकद्वारे पाणी द्यावे, असे आवाहनही सहकारमंत्री देशमुख यांनी केले.\nआंध्र प्रदेशची दारे 'सीबीआय'साठी बंद\nनवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज थेट केंद्र सरकारशी पंगा घेत महत्त्वाची केंद्रीय तपास संस्था असणाऱ्या केंद्रीय...\nकऱ्हाडला सरसकट फ्लेक्स बंदीची पालिकेच्या बैठकीत चर्चा\nकऱ्हाड : पालिकेत येताना दादा, बाबा, काका, सरकार, सावकरसह भाई असले फ्लेक्स बघत यावे लागते. त्यांना थांबविणाराचे कोणीच नाही का, प्रमाणपेक्षा जास्त व...\nअयोध्येत उद्धव ठाकरेंच्या कोंडीचे भाजपचे प्रयत्न\nमुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा भाजपचा मुद्दा हायजॅक करत आगामी निवडणुकांसाठी मतांची बेगमी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून...\nरिंगरोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून\nपिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम...\nरक्ताच्या बदल्यात रक्तदात्याची सक्ती नको\nमुंबई - रुग्णालयांतील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासू नये, असे कारण देत अनेकदा रुग्णाला देण्यात येणाऱ्या रक्ताच्या बदल्यात त्यांच्या नातेवाईकांना...\n#PMCIssue शहरात १३१ होर्डिंग बेकायदा\nपुणे - वर्दळीच्या चौकात होर्डिंग कोसळून निष्पाप लोकांचा जीव गेल्याने बेकायदा होर्डिंग जमीनदोस्त करण्याची घोषणा महापालिकेने केली. त्यानंतर तब्बल दोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/shravan-rain/?cat=64", "date_download": "2018-11-17T09:45:08Z", "digest": "sha1:DKULS2QPBTTY6UP5JX6HLZYZL4AB7CHJ", "length": 11249, "nlines": 97, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "श्रावणातला पाऊस - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nश्रावणातील पाऊस म्हणजे अंगावर घ्यावासा वाटणारा पाऊस असतो.ऊन सावलीचा खेळ आणि त्यात पडणारा श्रावणी पाऊस एक वेगळाच आनंद देऊन जातो. श्रावणातील आनंद लिहून सांगण्यापेक्षा स्वतः जास्त अनुभवून समजू शकतो.\nश्रावणातील पाऊस खरे तर ऊन सावलीचा खेळ असतो. शांत असा पडणारा हा पाऊस अंगाला एक सुंदर असा स्पर्श करून जातो जो प्रत्येकाला हवाहवासा असतो. श्रावणातील पाऊसाचा खरा खेळ खेड्यात अनुभवण्याची वेगळीच मजा असते. खान्देशात अशा पाऊसाची मजा आणि कोकणातील पुण्यातील असल्या रिमझिम पाऊसाची मजा खूपच फरक आहे.\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nखान्देशात कौलारू घरे नसतात. धाब्याची घरे आणि ह्या धाब्यांवर जाऊन पाऊसाची मजा वेगळीच असते. लहान पनी आम्हाला सांगितलं जायचं ऊन सावलीच पाऊस म्हणजे नागा पाऊस. आम्ही जोरजोरात ओरडून ह्या नाग्या पाऊसाच स्वागत करायचो. धाब्यांवर जाऊन भेभान होऊन नाचायचो. शाळेत जाताना पाऊस आला तर छत्री घेऊन त्याला उत्तर देत असायचो.\nआषाढातील पाऊस धोधो करून आम्हाला झोडपलेला बघतलाय. त्याला छत्रीचे उत्तर चालत नसे. पण आषाढातील पाऊसाने शाळेत न जाण्याचा बहाणाच मिळे. जुनच्या पहिल्या पाऊसात घरचेच आवर्जून भिजायला सांगायचे. कारण पहिल्या पाऊसात उन्हाळ्यातील गरमी आणि त्यातला हा पहिला पाऊस त्याची आक्रमकता ह्याने तर अंगावरील सर्व घाम पुळ्या नष्ट व्हायचा असा समज आहे.\nआपण नुकतेच आषाढातील मुसळधार पावसाच्या तडाख्यातून वाचलेले असतो. आठ-आठ दिवस हा पाऊस मुक्काम ठोकून असतो.ना धड घराबाहेर पडत येईना कि कामावरून घरी येता येईना अशी अवस्था आषाढाच्या पाऊसात झालेली असते. श्रावण मास आला कि असली काळजी करायची गरज नसते. श्रावणात छत्रीची हि आवशकता नसते.\nछत्रीचा भार डोक्यावरून जातो. छत्री विसरली तरी चालते. आषाढातील मुसळधार पाऊस असला कि अंगावरच येतो तर श्रावणातील पाऊस अंगावर घ्यावासा वाटतो. पाउसानंतरचा आकाशातील इंद्र धनुष्य डोळ्यांचे पारणे फेडतो. उन्हाळ्यातील तहानलेली झाडे आषाढाच्या पाऊसात तृप्त होतात. मातीचा तो सुगंध हवा हवासा वाटतो. आषाढातील पाऊस म्हणजे सर्वीकडे हिरव्या रंगाची उधळणंच असते. सकाळ अतिशय प्रसन्न असते. हवेतही गारवा येतो. आकाशात इंद्र धनुष्याच्या रंगाची बरसात झाली कि समजावे श्रावण आला.\nश्रावणातल्या पावसाचं सुंदर वर्णन निसर्गकवी बालकवींनी आपल्या काव्यात अतिशय रेखीवपणे व वास्तव केले आहे. ते म्हणतात,\nक्षणात येते सरसर शिरवे\nक्षणात पिवळे ऊन पडे’\nपशुपक्षी तृप्त होऊन आनंदाने नाचत असतात. म्हणून बालकवी म्हणतात, श्रावणात हिरवळीसारखाच हिरवा हर्ष मनात दाटलेला असतो. अशावेळी पावसाचा सुंदर खेळ सुरू असतो. एखाद्या लपंडावासारखी कधी हळूच सर येते तर कधी हळूच ऊन येते. ते लपाछपी खेळत असताना कधी उन्हात पाऊस पडतो, तर कधी पावसात ऊन पडते, पाऊस वेडा असतो म्हणून श्रावणात पावसाचं घर उन्हात बांधत असावेत किंवा आषाढात पाऊस माणसाला झोडपतो म्हणून निसर्ग श्रावणात पावसाचं घर उन्हात बांधीत असावा.\nश्रावणा तील सरी सारखा\nतू हळुवार येशील का\nऊण पाऊसा खेळ माझ्याशी\nमाझा श्रावण पाऊस होशील का\nप्रेमीही श्रावणात इंद्र धनुषी रंग बरसत असतात. प्रेमिकेला प्रेमी श्रवणासारखा हवा आहे.ऊन पाऊसाचा खेळ खेळणारा हवा आहे. पुण्यात तर प्रेमी खूपच कवितेत बोलणारे असतात. खर सिंहगडावर निसर्गाचे पाऊसातिल रूप अनुभवण्यासाठी प्रेमीप्रेमिका जात असतात.\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nभय्युजी महाराज आणि स्वामी विज्ञानानंद\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T08:23:27Z", "digest": "sha1:Z7MUN5X4HCR3D22T664TSC3N7Y7XDNFJ", "length": 6638, "nlines": 140, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पेट्रोल, डिझेलचे दर सरकारी नियंत्रणाबाहेर: भाजपा | Dainik Prabhat, Marathi News Paper, Pune.", "raw_content": "\nपेट्रोल, डिझेलचे दर सरकारी नियंत्रणाबाहेर: भाजपा\nविरोधकांनी आज भारतबंदची हाक दिली असून देशभरात त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान भाजपाने विरोधकांच्या भारतबंद आंदोलनाबाबत आपली अधिकृत भूमिका मांडली आहे. भाजपानेते रविशंकर प्रसाद यांनी याबाबत एक पत्रकार परिषद घेऊन “इंधनाचे दर कमी करणे हे सरकारच्या हातात नसून, आंतरराष्ट्रीय स्थरावरील परिस्थितीला अनुरूप इंधनाचे दर कमी-अधिक होत असतात” असे वक्तव्य केले आहे.\n“भाजपा सरकारमध्ये आल्यापासून महागाईचा दर कमी झाला आहे, तसेच मोदी सरकार सातत्याने सामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोकोपयोगी योजना राबवत आहे. या सगळ्यांसाठी लागणारा निधी हा सरकारी तिजोरीतूनच येत असतो, हे जनतेला देखील माहित असल्यानेच आजचा भारतबंद अयशस्वी झाला” असा दावा देखील प्रसाद यांनी यावेळी बोलताना केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPrevious article#भारतबंद : परळी येथे राष्ट्रवादीतर्फे रॅली काढून निषेध\nउध्दव ठाकरेंच्या सभेमुळे अयोध्येतील मुस्लीम भयभीत : इकबाल अंसारी\nमध्यप्रदेशात भाजपच्या 53 बंडखोरांची हकालपट्टी\nमध्यप्रदेशात 230 जागांसाठी 2 हजार 907 उमेदवार रिंगणात\nकॉंग्रेसकडे ना नेता, ना नीती : अमित शाह\nधाडसी पर्यटकांचा ओढा युद्धजन्य क्षेत्राकडे\nसंसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा प्रारंभ 11 डिसेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-railway-today-mega-block-trains-rain-update-maharashtra-latest-296842.html", "date_download": "2018-11-17T09:15:47Z", "digest": "sha1:QHNYUTXFQGFYRTLGAULS3ZX7XSQLYHIF", "length": 16328, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईकरांनो, मेगा ब्लॉकचं 'हे' वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा", "raw_content": "\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईकरांनो, मेगा ब्लॉकचं 'हे' वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा\nमुंबईमध्ये आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.\nमुंबई, 22 जुलै : मुंबईमध्ये आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाऊन फास्ट मार्गावर सकाळी सव्वा दहा ते दुपारी पावणे चारच्या दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि सीएसएमटी ते वांद्रे या दोन्ही मार्गांवर दोन्ही ट्रॅकवर महत्वाचा काम करण्यात येईल. पश्चिम रेल्वेच्या बोरीवली-नायगाव स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते ५ या काळात जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.\nमाटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्गांसह हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/ वांद्रे मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली-नायगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल.\nमध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर सकाळी १० वाजून १५ मिनिटांपासून ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल. यामुळे ब्लॉक काळातील लोकल फेऱ्या डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.\n'जीएसटी'त झाला बदल, 'या' 36 वस्तू झाल्या स्वस्त \nहार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक काळातील कामे रविवारी करण्यात येतील. यामुळे सकाळी ११ ते ४ वाजून ४० मिनिटांपर्यंत लोकल वाहतूक बंद राहणार आहे. ब्लॉकदरम्यान पनवेल-कुर्ला मार्गावर विशेष फेऱ्या चालविण्यात येतील. या मार्गावरील प्रवाशांच्या सोईसाठी रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरून प्रवास करण्याची मुभा प्रवाशांना दिल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.\nपश्चिम रेल्वेच्या बोरीवली-नायगाव स्थानकांदरम्यान सकाळी ११ ते ५ या काळात जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकमुळे अप दिशेच्या लोकल फेऱ्या विरार-वसई रोड ते बोरीवलीदरम्यान धिम्या मार्गावर आणि डाऊन दिशेच्या लोकल फेऱ्या बोरीवली-विरार/वसई रोडदरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.\nनववीत शिकणाऱ्या मुलीवर पाशवी बलात्कार करून खून\nनवी शंभराची नोट आरबीआयला पडली 100 कोटींना \nसॅनिटरी नॅपकीन्स जीएसटीमुक्त,केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0/all/page-2/", "date_download": "2018-11-17T09:10:07Z", "digest": "sha1:TP42U6TRWY2T6SDNK4QJCM4H5FCXVA4B", "length": 12377, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चंद्रपुर- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nचंद्रपुरात ८० वर्षाच्या या वृद्धाला 46 डिग्री तापमानात ठेवलं बांधून\nया वृद्धाचे मानसिक संतुलन बिघडले असून हा कपडे घातल्यावर काढून टाकत. नग्न होऊन फिरत असल्याने त्याच्या दूरच्या नातेवाईकांनी वृद्धांचे पाय बांधून त्याला बाहेर टाकून दिले होते.\nमहाराष्ट्र Apr 17, 2018\n राज्यासह मुंबई, विदर्भाच्या तापमानात प्रचंड वाढ, चंद्रपूरमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद\nमहाराष्ट्र Apr 8, 2018\nअड्याळ टेकडी चे उत्तराधिकारी आचार्य लक्ष्मणदादा नारखेडे यांचं निधन\nमहाराष्ट्र Nov 6, 2017\nजनआक्रोश मेळाव्यावरून काँग्रेसमध्ये चंद्रपुरात गटबाजी\nमहाराष्ट्र Jul 29, 2017\nचंद्रपूरमध्ये 3 रेल्वे स्थानकं बाॅम्बने उडवण्याची माओवाद्यांची धमकी\nमहाराष्ट्र May 28, 2017\nविदर्भात मुसळधार पावसामुळे शेतकरी रडकुंडीला\nलातूर, परभणी आणि चंद्रपुरात मतदान संपलं, आता 21 तारखेला फैसला जनतेचा \nभरचौकात प्रियकराला बदडलं, तरीही तो म्हणे,'मी तुझ्यासोबतच'...\nसंघर्ष यात्रेसाठी विरोधक एसी बसमधून चंद्रपूरला रवाना\nचंद्रपुरातील पूर्ती बाजारला भीषण आग, संपूर्ण इमारत जळून खाक\nदेवा आता आज्ञा असावी...\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://maharashtradesha.com/gauri-lankesh-murder-case-new-update/", "date_download": "2018-11-17T09:15:49Z", "digest": "sha1:ECE5PHCIZSXHFYUIMRQBSAGIOVARDPBD", "length": 13252, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गौरी लंकेश हत्याप्रकरण : सनातन संस्थेला सॉफ्ट टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगौरी लंकेश हत्याप्रकरण : सनातन संस्थेला सॉफ्ट टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप\nफोंडा (गोवा) – गौरी लंकेश हत्येप्रकरणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना सॉफ्ट टार्गेट बनवण्यात येत असल्याचा आरोप सनातन संस्थेकडून करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी एक पत्रक देखील प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये त्यांनी सनातन संस्थेवर करण्यात येणाऱ्या सर्व आरोपांचे खंडन केले.\nनेमकं काय आहे म्हंटलं आहे पत्रकात\nवामपंथीय विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत. या हत्येप्रकरणी गौरी लंकेश यांचे सख्खे भाऊ इंद्रजीत हे सातत्याने गौरी लंकेश यांच्या हत्येला कर्नाटकातील तत्कालीन काँग्रेसचे सिद्धरामय्या सरकार उत्तरदायी आहे, असे जाहीरपणे सांगत आहेत. गौरी लंकेश यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध आणि काँग्रेस सरकारच्या काळात लयाला गेलेली कायदा सुव्यवस्थेची स्थिती, हे त्यांच्या हत्येस कारणीभूत आहेत, असे त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांनाही सांगितले आहे.\nनिवडणुकीला काही काळ असतांना सिद्धरामय्या सरकारला गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणी कुठलेही धागेदोरे सापडत नसतांना अचानक हिंदु युवा सेनेचे प्रमुख के.टी. नवीनकुमार यांना आणि त्यांच्या ३ कार्यकर्त्यांना शस्त्रविक्री करण्याच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली. काही दिवसांनी त्या ३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिले. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांकडे जाऊन के.टी. नवीनकुमार यांचा या हत्येशी कुठलाही संबंध नसून पोलिसांनी मारहाण करून आमच्याकडून बळजोरीने हे सर्व लिहून घेतले, असे सांगितले. दुर्दैवाने आमच्याकडील निधर्मी पत्रकारांनी या महत्त्वाच्या घटनेला कुठलीही प्रसिद्धी दिली नाही.\nयानंतर कर्नाटकातील निवडणुका घोषित झाल्या. त्यानंतर विशेष तपास पथकाकडून होणारा तपास थंडावला. कर्नाटकातील निवडणुका पार पडल्या आणि भाजप बहुमत मिळूनही सत्तेत येऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले. भाजपच्या अल्पकालीन मुख्यमंत्र्यांना त्यागपत्र द्यावे लागले. त्या वेळी पुन्हा काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या निधर्मी पक्षांचे सरकार सत्तेवर येणार, हे स्पष्ट झाले. त्यानंतर त्वरित विशेष तपास पथक सक्रीय झाले आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याशी काही वर्षांपूर्वी संबंधित असणाऱ्या कार्यकर्त्यांना के.एस्. भगवान या धर्मद्रोही लेखकाची हत्या करण्याचा कट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली; म्हणजे हत्येची काल्पनिक कथा रचून त्यांना या प्रकरणी गोवण्यात आले.\nआता त्यांना गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक केल्याचे पोलीस सांगत आहेत. या हत्येचा आरोप करतांना हत्येशी संबंधित कुठलाही प्रत्यक्ष पुरावा आजवर सादर करण्यात आलेला नाही. या ठिकाणी विशेष तपास पथक हे जणूकाही सत्तेवर येणाऱ्या सरकारच्या विचारसरणीप्रमाणे तपास करत आहे, असा संशय घेण्यास जागा आहे. हिंदुत्वाचे कार्य करणाऱ्या 23 हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची याच कर्नाटक राज्यात निर्घृणपणे हत्या करण्यात आली; मात्र एकाही प्रकरणात अशाप्रकारे अन्वेषण करण्यात आले नाही. या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्येच्या प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक होऊनही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला कोणीही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाही; मात्र सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना सॉफ्ट टार्गेट बनवून चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जात आहे. सेक्युलरवादाच्या नावाखाली हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्ते यांना संपवण्याचे हे षड्यंत्र आहे.\nसरकारचा अजब कारभार,पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या दिवशी मद्य आणि मांस विक्रीस…\nटीम महाराष्ट्र देशा- आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कार्तिकी यात्रेत एकादशी दिवशी पंढरपूरमध्ये मद्य विक्रीस…\nमुरुड नगर परिषदेचा प्रस्ताव अडकला लाल फितीत\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात…\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराज्य सरकार कधीही करो ‘मेगा भरती’,…\nसुमेध म्हणतोय, ‘बेखबर कशी तू’\n‘नशीबवान’ भाऊ आपल्या भेटीला\nलहुजी वस्ताद साळवे यांच्यावरील चित्रपटाचे टीजर-पोस्टर…\nBreaking : मराठ्यानो एक डिसेंबरला जल्लोष करा : मुख्यमंत्री\nमनसेने उडवली उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याची खिल्ली\nधनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे : महादेव जानकर\n...अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\n‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त आणि धमाकेदार ट्रेलर लाँँच\nराजीनामा मंजूर करून घेण्यासाठी हर्षवर्धन जाधवांनी दिली वृत्तपत्रात जाहिरात\nराज्य सरकार कधीही करो 'मेगा भरती', 'महाराष्ट्र देशा'त निघाली आहे 'महाभरती'\nभाजप आमदाराची मुलगी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक\n'शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन सोडू'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%82%E0%A4%A6_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-11-17T09:19:25Z", "digest": "sha1:X4GZWZB2M4MCIGXOB55GCWQHZA6FEMQA", "length": 4785, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आणंद (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आणंद (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nअमरेली • अहमदाबाद पश्चिम • अहमदाबाद पूर्व • आणंद • कच्छ • खेडा • गांधीनगर • छोटाउदेपूर • जामनगर • जुनागढ • दाहोद • बारडोली • पंचमहाल • पाटण • पोरबंदर • बनासकांठा • भरूच • भावनगर • महेसाणा • नवसारी • राजकोट • वडोदरा • वलसाड • साबरकांठा • सुरत • सुरेंद्रनगर\nअहमदाबाद • धंधुका • कपडवंज • मांडवी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०१४ रोजी १३:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/elizabeth-holmes-1115279/", "date_download": "2018-11-17T09:07:30Z", "digest": "sha1:HBZZPQEPPLVMTRZWXANGN3EJTHP42C46", "length": 16832, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘एक थेंब रक्त’ क्रांती | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\n‘एक थेंब रक्त’ क्रांती\n‘एक थेंब रक्त’ क्रांती\nमनापासून एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती तुमचं आयुष्य आमूलाग्र बदलवू शकतं याचं उत्तर ‘हो’ असं आहे आणि त्याचं उदाहरण आहे - एलिझाबेथ होम्स् - जगातील\nमनापासून एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती तुमचं आयुष्य आमूलाग्र बदलवू शकतं याचं उत्तर ‘हो’ असं आहे आणि त्याचं उदाहरण आहे – एलिझाबेथ होम्स् – जगातील सर्वात तरुण आणि ४.६ अब्ज डॉलर्स कमावणारी सर्वात श्रीमंत (सेल्फमेड) तरुणी\nनुकत्याच जाहीर झालेल्या जगातल्या ५०० अतिश्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलिझाबेथने गेल्या वर्षीपासून आपलं स्थान गाजवायला सुरुवात केली आहे. तिचा व्यवसाय आहे- ब्लड टेस्ट. आजही ब्लड टेस्ट करायला जायचं म्हटलं की, समोर येते ती रक्त भरलेली सिरींज्. नर्स आपल्या हातातल्या शिरेत भलीमोठी सुई खुपसते आणि हळूहळू आपलंच रक्त त्या सिरींजमध्ये उतरत जाताना आपण फक्त पाहात राहतो. रक्त काढून घेतल्यानंतरही ती शारीरवेदना काही काळ आपल्याबरोबर राहतेच. एलिझाबेथलाही या इंजेक्शनची, त्याच्या सुईची भीती होती. आणखी एक भीती तिला वेढून होती, ती म्हणजे काकांच्या कर्करोगाची. त्याचं वेळीच निदान झालं असतं तर वेळीच उपचार करता आले असते, पण..\nतिच्या अभ्यासाचा आणि शोधाचा तोच उद्देश ठरला आणि तोच तिच्या व्यवसायाचा केंद्रबिंदूही. तिने इंजेक्शनला या प्रक्रियेतूनच हद्दपार केलं. रक्त तपासणीसाठी तुमच्या बोटावर हलकीशी पिन टोचली जाते आणि बाहेर येणारं एक ते दोन थेंब रक्त फक्त घेतलं जातं आणि तेच अनेक निदानांसाठी वापरलं जातं; अगदी कोलेस्टोरलपासून कर्करोगापर्यंत कोणत्याही. अशा रीतीने रक्त गोळा करून लॅबोरटरीत पाठवून संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधणारी, ही व्यवस्था करणारी तिची कंपनी म्हणजे थेरॅनोस – (थेरपी आणि डायग्नोसिस). ही कंपनी तिने सुरू केली २००३ मध्ये, तेव्हा तिचं वय होतं फक्त १९ वर्षे. स्टॅन्डफोर्ड विद्यापीठात केमिकल इंजिनीयरिंगला असतानाच तिच्यातल्या प्रयोगशीलतेने तिला या गोष्टीचा शोध लावायला भाग पाडलं. ती म्हणते, ‘‘सुई टोचण्याचा अत्याचार आणि तोही वेगवेगळ्या तपासण्यांसाठी अनेकदा कशासाठी करायचा पारंपरिक पद्धतीपेक्षा अत्यंत स्वस्त, अत्यंत सहज आणि मुख्य म्हणजे एकाच वेळी अनेक रोगांचं निदान करणारी पद्धत उपलब्ध करून देणे याच उद्देशाने हे प्रयोग झाले.’’ आणि हे प्रयोग मानवजातीसाठीच उपकार ठरत आहेत. आज तिच्या नावावर अमेरिकेची १८ आणि इतर देशांची ६६ पेटंट्स आहेत आणि सह-शोधक म्हणून तर शंभराच्या वर पेटंट्स आहेत. विविध आजारांवरची सुमारे २०० निदानं करणाऱ्या तिच्या या कंपनीने २०१४ मध्ये १० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठला.\nकॉलेजमध्येच असताना तिची संशोधन प्रकल्पासाठी ‘प्रेसिडन्ट्स स्कॉलर’ म्हणून निवड झाली आणि त्यासाठी तिला ३ हजार डॉलर्स स्टायपेन्डही मिळू लागलं. हळूहळू आपल्या प्रयोगांवरचा विश्वास वाढत गेला आणि तिने आईवडिलांनी तिच्या पुढील अभ्यासासाठी ठेवलेल्या पैशांतून एक कंपनी सुरू केली ज्याचं नाव तिने नंतर ‘थेरॅनोस’ ठेवलं. पुढे तिच्या कामाचा वेग इतका वाढला की, तिने कॉलेज सोडायचा निर्णय घेतला. तिचे प्राध्यापक म्हणालेही, ‘‘डिग्री तरी मिळव.’’ पण आपल्याला काय करायचे आहे, हे खूप स्पष्टपणे माहीत असणाऱ्या तिला त्याची आवश्यकता वाटली नाही. कंपनी वाढू लागली. काही पार्टनरही घेतले. पुढे वादही झाले, पण ती त्यातून बाहेर पडली. नंतर तिने ‘वॉलग्रीन’ या ड्रगस्टोर्सची चेन असणाऱ्या कंपनीशी पार्टनरशिप केली ज्याच्या माध्यमातून अक्षरश: हजारो वेलनेस सेंटर्स उभारण्यात आले, जिथे थेट रुग्णांना वा ग्राहकांना डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय रक्त तपासणी करून दिली जाते. आज जगभरात तिची ही सोपी, स्वस्त रक्त तपासणी केंद्रे पसरली आहेत.\nअमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांनी, ‘जगातल्या आरोग्य सुरक्षेमध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी समर्पित तरुणी’ या शब्दांत तिचं कौतुक केलंय.. अर्थात तिने ते मिळवलंय, ध्येयनिष्ठ प्रगल्भतेने..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/mumbai/shockingly-sensex-has-crossed-35000-mark/", "date_download": "2018-11-17T09:49:03Z", "digest": "sha1:X3D6XBG23DICGIWQMS5EZW7EI6Z75YJZ", "length": 39454, "nlines": 477, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shockingly, The Sensex Has Crossed The 35,000 Mark | सेन्सेक्सने 35 हजारांचा टप्पा पार केल्याने शेअर बाजारात जल्लोष | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nसेन्सेक्सने 35 हजारांचा टप्पा पार केल्याने शेअर बाजारात जल्लोष\nमुंबई - शेअर बाजारात बुधवारच्या दिवशी सकाळपासूनच चांगली तेजी पाहायला मिळाली. पहिल्यांदा इतिहास रचत सेन्सेक्सनं 35 हजारांचा टप्पा पार केला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीसुद्धा 10,760 हजारांपर्यंत गेला. त्यामुळे शेअर बाजारात जल्लोषाचे वातावरण होते.\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांच्या अंत्यदर्शनासाठी मान्यवरांची रीघ\nवांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग\n... तर 21 तारखेपासून राज्यभर तीव्र आंदोलन, मराठा आंदोलकांचा सरकारला 'इशारा'\nCBI Vs CBI : मुंबईत CBI कार्यालयासमोर काँग्रेसची निदर्शनं\nकाँग्रेसचा 'मोदी लॉलिपॉप' मिळाला का इंधन दरवाढीविरोधात अनोखे आंदोलन\nशिवस्मारकाच्या पायाभरणीवेळच्या बोट दुर्घटनेचा चित्तथरारक व्हिडीओ...\n#MeToo : नाना-तनुश्री प्रकरणातील खळबळजनक खुलासा... स्पॉट बॉयचा गौप्यस्फोट\n‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर त्या दिवशी नाना पाटेकर यांच्या व्हॅनिटी व्हॅनमधून अभिनेत्री तनुश्री दत्ता तावातावाने बाहेर आली आणि राडा सुरू झाला. तनुश्री नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आणि इतरांना नानांची तक्रार करत मोठमोठ्या आवाजात बोलत होती. ती घाबरलेली होती. व्हॅनिटी व्हॅनमध्ये जे घडले धक्कादायक होते, असे त्या दिवशी सेटवर असलेले स्पॉटबॉय रामदास बोर्डे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.\nदादर फुल मार्केट गोळीबारानं हादरलं, एकाची हत्या\nमुंबई , दादर फुल मार्केटमध्ये मनोज मौर्या (वय 35 वर्ष) नावाच्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. बाईकवरुन आलेल्या अज्ञातांनी शुक्रवारी (12 ऑक्टोबर) सकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास मनोजवर हल्ला केला. या हल्ल्यात मनोजचा जागीच मृत्यू झाला.\n#MeToo : 'तनुश्री दत्ताच्या धाडसाला सलाम'\nअभिनेत्री तनुश्री दत्ताने स्वतःवरील अत्याचाराला वाचा फोडली. त्यांच्या या धाडसाला आम्ही सलाम करतो, असे म्हणत मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष डॉ. अजंता यादव यांनी तनुश्रीचे कौतुक केले आहे.\nकामगार कष्टकरी जनतेच्या हक्कासाठी भाकपाचे जेलभरो आंदोलन\nमुंबई - राज्य व केंद्र सरकारने निवडणुकांपुर्वी दिलेली आश्वासन पाळली नाही, उलट कामगार कष्टकरी जनतेचे हक्काचे कायदे मोडीत काढून कारखानदार यांना संरक्षण देण्याचे काम सरकार करीत आहे. त्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष व आयटक या कामगार संघटनेने ८ ऑक्टोबरला भायखळा येथील राणीबाग ते आझाद मैदान अशा एल्गार मोर्चाची हाक दिली होती. मात्र पोलीस परवानगीअभावी याठिकाणी जेलभरो आंदोलनाचा निर्णय घेतल्याची माहिती कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी दिली.\nमेट्रो काराशेडच्या कामाविरोधात स्थानिकांचं तीव्र आंदोलन\nमानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात उभारल्या जाणाऱ्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोर जावं लागत आहे. स्थानिकांच्या रास्त मागण्यांसाठी मेट्रो कारशेडच्या कामाविरोधात सोमवार महाराष्ट्र नगर, मानखुर्द येथे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार तुकाराम काते यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.\nभाजपाविरोधात महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी, राजू शेट्टी-प्रकाश आंबेडकर यांच्यात बैठक\nमुंबई - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये आज एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत भाजपाविरोधात महाआघाडी उभी करण्याच्या मोर्चेबांधणीसाठी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र संभाव्य आघाडीबाबत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही.\nरेल्वेतील नोकरभरतीत मराठी उमेदवारांना डावलल्यानं स्थानीय लोकाधिकार समितीचं आंदोलन\nरेल्वेमधील नोकर भरतीत मराठी उमेदवारांवर सातत्याने होणाऱ्या अन्यायाबाबत रेल्वे प्रशासनाला जाब विचारण्याकरिता आज स्थानीय लोकाधिकार समितीच्यावतीने शिवसेना सचिव व लोकाधिकार समितीचे सरचिटणीस खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वावाखाली मुंबई रेल्वे बोर्ड, मुंबई सेंट्रल येथे आंदोलन करण्यात आले.\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nपिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ, मडके फोडून सत्ताधारी पक्षाने केला निषेध\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nपर्यटकांच्या पसंतीस उतरणाऱ्या भंडारदऱ्यात सध्या पर्यटकांची गर्दी उसळली आहे ती केवळ आंब्रेला धबधबा बघण्यासाठी... भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी विसर्ग सुरू असल्याने आंब्रेला खळाळून वाहत आहे.\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nअंबरनाथ तालुक्यातील मंगलोर या गावाजवळील डोंगरावर लावण्यात आलेल्या एक लाख वृक्षांपैकी बहुसंख्य वृक्ष हे वणव्याच्या विळख्यात सापडले आहेत.\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nवर्धा: सिकंदराबाद येथून राजस्थानातील पाली जिल्ह्यातील मोहराई येथे जात असताना एका महिलेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि तिने एक्स्प्रेसमध्येच एका ...\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nअकोला जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आलेल्या भारिप-बमसंच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेरच रोखले.\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nपुण्यातील धनकवडी परिसरातील हत्ती चौकात असलेल्या पुणे महानगरपालिकेच्या विष्णू उर्फ आप्पा जगताप या क्रीडासंकुल व जलतरण तलावाला बुधवारी सकाळी शॉर्टसर्किटमुळे आग लागली.\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nपार्किंगमध्ये असलेल्या एका कारला अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. रात्री तीन वाजता वाशी सेक्टर 10 येथे पार्किंग केलेल्या MH43-BK-2927 Ertiga कारला अचानक आग लागली.\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nमुंबई : मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेल्या बारा दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण ...\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nखंडाळा, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अमृतांजन पुलाजवळील उतारावर टँकरमधून तेलगळती झाल्यानं �..\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\nनोटाबंदीच्या निर्णयाविरोधात राज्यभरात विरोधकांकडून निदर्शनं करण्यात आली आहेत.\nसापासोबत स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचा वनविभागाकडून शोध सुरू\nखामगाव, वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळणे किंवा स्टंटबाजी करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. बुलडाणा जिल्हयातील खामगाव विभागात अशाप्रकारे सापासोबत स्टंटबाजी करतानाचा ...\nनाशिक : आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन\nनाशिकमध्ये आदिवासी विकास भवनासमोर वसतिगृह प्रवेश व विद्यार्थ्यांच्या व विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन ...\nनाशिकमध्ये नोटांबदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे धरणे आंदोलन\nनाशिक ,केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेसनं धरणे आंदोलन करण्यात आले. नोटाबंदी ...\nनोटाबंदीच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nसोलापूर, मोदी सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. नोटाबंदी निर्णय फसल्याच्या निषेधार्थ काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. ...\nसोलापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता रोको\nसोलापूर जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रस्ता रोको करण्यात आला. यामुळे सोलापूर-विजापूर महामार्गावरील वाहतूक काही वेळापासून ठप्प आहे.\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/amp/pune/pune-murder-case-danger-murder-murder-love-story-maharashtra-india-293670.html", "date_download": "2018-11-17T08:41:46Z", "digest": "sha1:E3AGUANAMN7WCZOZCJBYPBKVI56E66B6", "length": 5853, "nlines": 29, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, धडापासून शीर केलं वेगळं–News18 Lokmat", "raw_content": "\nपुण्यात प्रेमसंबंधातून तरुणाची निर्घृण हत्या, धडापासून शीर केलं वेगळं\nप्रेमसंबंधातून उमेश इंगळे या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तींनी उमेशची हत्या केल्यानंतर त्याचं शीर धडापासून वेगळं केलं.\nपुणे, 23 जून : पुण्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेमसंबंधातून उमेश इंगळे या तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तींनी उमेशची हत्या केल्यानंतर त्याचं शीर धडापासून वेगळं केलं. त्याच्या शरीरावर कोयत्याचे अनेक वार होते. शिवाय पुरावा नष्ट करण्यासाठी म्हणून त्याचे कपडेही गायब करण्यात आलेत.बिबवेवाडी परिसरातून उमेश इंगळे बेपत्ता झाला होता. त्यानंतर कोंढवा पोलिसांना छिन्नविछिन्न अवस्थेतला एक मृतदेह सापडला. तो मृतदेह उमेश इंगळेचा असल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणी तपास करून निजाम हाशमी या व्यक्तीला अटक केलीय. दरम्यान मयत उमेशचं शीर अजून सापडलेलं नाही आहे.\nखंडाळा घाटात दरड कोसळल्याने मुंबई-पुणे वाहतुकीचा खोळंबा\nउमेश १६ जूनला अप्पर परिसरातून बेपत्ता झाला होता. त्याला निजाम हाशमी यांच्यासोबत बघितले होते. त्याच्यावरून निजामही बिबवेवाडी परिसरातच राहत असल्याचे समजले पुढे तपास केला.रोजगारासाठी पंजाबहून गाठलं अमेरिका, आणि आता आहे जेलमध्ये निष्पन्न आरोपी निजाम हाशमी याचे मृत झालेल्या उमेश इंगळे याच्या नात्यातील मुलीशी प्रेम संबंध होते. त्या कारणावरून दोघामध्ये भांडण झाली होती. त्या वादातून खून केला असल्याची कबुली आरोपी निजाम हाशमी यांनी दिली आहे.त्यानुसार खात्री करून कोंढवा पोलिसांनी आरोपी निजाम हाशमीला अटक केली आहे. मात्र आता पोलिसांना मयताचे शीर आणि अजून कोणी आरोपी यामध्ये सामील आहे का याचा तपास करत आहेत.हेही वाचा...व्हिसाशिवाय दुबईमध्ये दोन दिवस फिरू शकतात भारतीय निष्पन्न आरोपी निजाम हाशमी याचे मृत झालेल्या उमेश इंगळे याच्या नात्यातील मुलीशी प्रेम संबंध होते. त्या कारणावरून दोघामध्ये भांडण झाली होती. त्या वादातून खून केला असल्याची कबुली आरोपी निजाम हाशमी यांनी दिली आहे.त्यानुसार खात्री करून कोंढवा पोलिसांनी आरोपी निजाम हाशमीला अटक केली आहे. मात्र आता पोलिसांना मयताचे शीर आणि अजून कोणी आरोपी यामध्ये सामील आहे का याचा तपास करत आहेत.हेही वाचा...व्हिसाशिवाय दुबईमध्ये दोन दिवस फिरू शकतात भारतीय दहशतवादी दगडांऐवजी फेकतायत शक्तीशाली ग्रेनेड, सुरक्षादलंही वैतागली\nन्यायाधीशाच्याच घरात हुंडाबळी, 15 लाखांसाठी विवाहितेचा छळ\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVideo : मेहनतीशिवाय तुम्हालाही करायचंय वजन कमी, हे आहेत सोपे उपाय\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/after-karnataka-election-congress-future-path-is-not-easynew-290078.html", "date_download": "2018-11-17T08:55:58Z", "digest": "sha1:PLK33WD37UFOX3QRK2QCPYNTRQHALJOP", "length": 15519, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कर्नाटकमध्ये सरकार बनवलं तरी काँग्रेसचा मार्ग 'काटेरीच'!", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nकर्नाटकमध्ये सरकार बनवलं तरी काँग्रेसचा मार्ग 'काटेरीच'\nकर्नाटकमध्ये काँग्रेसनं जेडिएसला पाठिंबा दिला आणि सरकार स्थापन झालं तरी काँग्रेससमोरचा मार्ग काटेरीच राहणार आहे.\nबंगळूरू,ता.15 मे: कर्नाटकमध्ये भाजपला बहुमतानं हुलकावणी दिली. काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आल्यानं त्यांचं सरकार येण्याची शक्यता निर्माण झालीय. कर्नाटकमध्ये काँग्रेसनं जेडिएसला पाठिंबा दिला आणि सरकार स्थापन झालं तरी काँग्रेससमोरचा मार्ग काटेरीच राहणार आहे.\nकर्नाटकमधल्या निकालांनी आधीच जर्जर झालेल्या काँग्रेसला आणखी घायाळ केलं आहे. या वर्षाच्या शेवटी मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये निवडणूका आहेत. या तीनही राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून ती सत्ता खेचून आणण्याचा प्रयत्न काँग्रेसला करावा लागणार आहे. कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसचा मार्ग कठिण असणार आहे.\nकर्नाटकात भाजपला फटका बसला असता तर आगामी तीन राज्यांच्या निवडणूकीत भाजपच्या मनोधैर्यावर त्याचा परिणाम झाला असता. मात्र कर्नाटकच्या निवडणूकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू आणि अमित शहांचं संघटनकौशल्य अजूनही काम करतं हे सिद्ध झालंय.\nकर्नाटकमध्ये राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी भाजपला आमंत्रित केलं तर भाजपला बहुमत जुळवण्यासाठी अनेक क्लुप्त्या कराव्या लगातील. त्यात ते यशस्वी झाले तर पुढच्या तीन राज्यांच्या निवडणूकीत त्याचा फायदा होऊ शकतो.\nपहिल्या टप्प्यात वातावरण काँग्रेसच्या बाजुनं दिसत असलं तरी शेवटच्या टप्प्यात वारं फिरवण्याचं कसब पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांमध्ये आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय तर काँग्रेसमध्ये असा करिष्मा असलेलं नेतृत्व नाही हे पु्न्हा एकदा अधोरेखित झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: amit shahaassemblyBJPelectiongovernerhung assembly karnatakakarnatakakumarswamilingayatNarendra modiSiddaramaiahvajubhai walaWinyeddyurappaकुमारस्वामीदेवेगौडानरेंद्र मोदीनिकालभाजपयेडियुरप्पाराज्यपालराहुल गांधीवजुभाई वाला कर्नाटकविजयविधानसभासिध्दारामय्या\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nसपना चौधरीला पाहण्यासाठी तरुणांची स्टेजकडे धाव, एकाने गमावला जीव\nगांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला चालेल का\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/news/", "date_download": "2018-11-17T09:39:44Z", "digest": "sha1:DCYCUXSSMLYWE3JKSW74426SBE3AR4FQ", "length": 11729, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सातारा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nमराठा समाजाकडून पक्षाची स्थापना, उदयनराजेंचे बॅनर्स झळकावले\nआज रायरेश्वर या ठिकाणी शपथ घेऊन पक्षाच्या बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे.\nसकाळी पाजला पोलिओ आणि रात्री चिमुकलीचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप\nमंडल आयोगामुळे सगळी वाट लागली : उदयनराजे\nमहाराष्ट्र Oct 26, 2018\nVIDEO : सुपारी घेण्याचे उद्योग बंद करा, शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर पलटवार\nमहाराष्ट्र Oct 23, 2018\nहाच 'तो' व्हिडिओ ज्यामुळे उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंविरोधात झाला गुन्हा दाखल\nआंबेनळी घाटात पुन्हा अपघात, BMW कार कोसळली दरीत\n#Durgotsav2018 : ‘नापास’ शाळांना ‘मेरिट’मध्ये आणणाऱ्या अधिकाऱ्याचा थक्क करणारा प्रयोग\n#OctoberHeat : मुंबईनंतर आता जळगाव बनलंय 'हॉट सिटी'\n'राजे रासपचा विचार करा, लोकसभेचं तिकीट देऊ', जानकरांची उदयनराजेंना ऑफर\nकोण कुणाला आडवं करतं बघू -उदयनराजे भोसले\nमुंबईत उष्णतेची लाट, परभणीपेक्षा महाबळेश्वर उष्ण\nउदयनराजेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, सीमोल्लंघन करणार का\n...तर उदयनराजेंनी रिपाइंत यावं, रामदास आठवलेंची आॅफर\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' तीन फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/1185/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BE,_%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2018-11-17T08:25:32Z", "digest": "sha1:FOLEOV75RHT7VIWRMSQQJRRZ4I4SHBLG", "length": 7540, "nlines": 40, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nहिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवा, धनंजय मुंडे यांनी केली मागणी\nराज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख आज जाहीर करण्यात आली आहे. १९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हे अधिवेशन होणार असून या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज फक्त ९ दिवस चालणार आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले असून अधिवेशनाचा कालावधी वाढवा, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.\nअधिवेशनासाठी देण्यात आलेला हा कालावधी अतिशय कमी असून हा कालावधी वाढवण्यात यावा, असे मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. राज्यात असंख्य प्रश्न आहेत. या प्रश्नांची सोडवणूक होणे गरजेचे आहे. दुष्काळासारखा गंभीर प्रश्न राज्यासमोर आहे. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नावर चर्चा व्हायला हवी. अधिवेशनात चर्चा होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळायला हवा, असेही मत धनजंय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.\nराष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान यांचे पालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन ...\nमुंबई महानगरपालिका आणि एमएमआरडीए यांच्यातील वादामुळे कुर्ला येथील मिठी नदीलगत बांधण्यात येत असलेल्या संरक्षक भिंतीचे काम अर्धवट राहिले आहे. नागरिकांना होणाऱ्या या त्रासाविरोधात बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी पालिका आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन पुकारले.२०१२ पासून एमएमआरडीएने संरक्षक भिंतीची निर्मिती करताना निर्माण झालेला कचरा आजही तसाच पडून आहे. हा ढिगारा हटवावा याबाबत वारंवार स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती. परंतु त्याकडे जाणूनबूजून प्रशासनाकडून द ...\nहेच का भाजपचे रामराज्य - चित्रा वाघ ...\nराम कदम यांच्या नावांमध्ये राम आहे, परंतु त्यांचे वागणे, त्यांची वक्तव्ये मात्र रावणाला शोभून दिसतील अशा पद्धतीची आहेत, अशी टीका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. रामाच्या नावाप्रमाणे रामाचा संयमीपणा सुद्धा त्यांच्याकडे यायला हवा होता मात्र तो आलेला नाही. ज्या पद्धतीने वक्तव्य केली जात आहेत त्याचा करावा तितका निषेध कमी आहे, असे त्या म्हणाल्या. राज्यात अतिशय वाईट परिस्थिती असताना सुरक्षेचे तीन-तेरा वाजले असता, अशा पद्धतीने महिलांच्या, मुलींच्या बाबतीत बेजबाबद ...\nराज्यातील जनता हीच राष्ट्रवादीची खरी ताकद – अजित पवार ...\nराष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी आठवड्याभरापासून सोलापूर जिल्ह्यात मेळावे घेत असून आज मोहोळ येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आदरणीय शरद पवार साहेबांच्या दूरदृष्टी धोरणांमुळे आज सोलापूर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने आहेत. राष्ट्रवादीमुळे येथील अनेक लोकांचे संसार उभे राहिले असून पक्षाने नेहमीच जनतेच्या हिताची भूमिका घेतली असल्याचे प्रतिपादन अजित पवार यांनी केले. तसेच सध्याच्या युती सरकारन ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Handicap-can-improve-their-lives-like-normal-people-not-relying-on-government-hawkers/", "date_download": "2018-11-17T08:50:01Z", "digest": "sha1:557M6CMMDBZJPH4TBSLME7IW7TAD7ZAV", "length": 8711, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रोजगारासाठी आरमार सरसावली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › रोजगारासाठी आरमार सरसावली\nदिव्यांगबांधवांनी सरकारी मदतीच्या कुबड्यांवर विसंबून न राहता सर्वसामान्य माणसांप्रमाणे त्यांचे जीवनमान सुधारावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत राष्ट्र उभारणीच्या कार्यात दिव्यागांचा सहभाग असावा या हेतूने संभाजी आरमार कार्यरत आहे. तसाच एक भाग म्हणून पात्रतेनुसार दिव्यांगबांधवांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी संभाजी आरमाने हा उपक्रम आयोजित केला.\nसामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय सामाजिक न्याय आणि सबलीकरण विभाग केंद्र सरकारच्या अंतर्गत दिव्यांगांसाठी व्यवसाय प्रशिक्षण नोंदणी संभाजी आरमार दिव्यांग संघटनेमार्फत सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत समाजकल्याण केंद्र, रंगभवन, सोलापूर येथे सोलापूर महापालिकेचे उपायुक्त त्रिंबक ढेंगळे- पाटील, मनपा सहाय्यक आयुक्त सुनील माने, नगररचना अधिकारी विजय राठोड, सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क पुणे येथील प्रोजेक्ट असोसिएट मनोज कुलकर्णी, संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, जिल्हाप्रमुख गजानन जमदाडे, जिल्हा संघटक अनंतराव नीळ, रिक्षा संघटना प्रमुख संतोष कदम, दिव्यांग संघटनाप्रमुख बाबुलाल फणीबंद, न्यू एज कॉम्प्युटर्सचे संचालक शैलेश थिगळे, शहरातील असंख्य दिव्यांगबांधवांच्या उपस्थितीत पार पडली.\nशहरातील दिव्यांगांच्या पाठीशी संभाजी आरमार खंबरपणे उभी असून महानगरपालिकेच्या एकूण निधीतून तीन टक्के दिव्यांगांसाठीच्या निधीसाठी संघटना चांगला पाठपुरावा करत असून दिव्यांगांच्या सक्षमीकरणाकरिता त्यांच्या विविध समस्या सोडविणे, व्यावसायिक प्रशिक्षणासारखे उपक्रम राबविणे असे चांगले काम करत आहेत, असे मत मनपा उपायुक्त त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी व्यक्त केले व तसेच मनोज कुलकर्णी यांनी सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्क पुणेमार्फत सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी टी.व्ही. टेक्निशियन, मोबाईल रिपेअर, असिस्टंट हेअर स्टायलिस्ट, ब्युटी थेरपीस्ट असे दोन महिन्यांचे कोर्स व रुपये पाच हजार विद्यावेतन लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणार असून न्यू एज कॉम्प्युटर्स सोलापूर येथे जास्तीत जास्त दिव्यांगबांधवांना प्रशिक्षण देण्यासाठी संभाजी आरमारी भरीव कामगिरी करत असून सगळ्या दिव्यांगबांधवांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.सूत्रसंचालन अनंतराव नीळ यांनी केले व आभार सुधाकर करणकोट यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण मोरे, प्रशांत गायकवाड, नागेश चोपडे, सोमनाथ मस्के, अक्षय अच्युगटला यांनी प्रयत्न केले.\nछ. कल्पनाराजे भोसले यांची जमीन बनावट खरेदी दस्त करून लाटल्याप्रकरणी गुन्हा\nरिधोरेत घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास\nडॉक्टर मुलाचे अपहरण करुन ठार मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा दाखल\nसर्व्हिस सेंटरला आग : लाखोंचे नुकसान\nनेहरु व सावित्रीबाई वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची हजाराने भाडेवाढ होणार\nपैसे घेऊन चारचाकी गाडी दिलीच नाही; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/sugar-cane-Laborer-Mukadam-Association-s-Compression/", "date_download": "2018-11-17T08:46:02Z", "digest": "sha1:HT3SI4SAOXFM3SOX3I2UZRJYDLFSPFZ6", "length": 4814, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ऊसतोड मजूर, मुकादम संघटनेची संपाची हाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ऊसतोड मजूर, मुकादम संघटनेची संपाची हाक\nऊसतोड मजूर, मुकादम संघटनेची संपाची हाक\nऊसतोड मजूर, मुकादम व वाहतुकदारांच्या विविध मागण्या मंजूर होईपर्यंत कोयता हातात घेणार नसल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. गोपीनाथराव मुंडे ऊसतोडणी मजूर, मुकादम व वाहतुकदार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. याच प्रश्‍नावर संघटनांची एकजूट करण्यासाठी 1 सप्टेंबरला बीडमध्ये मेळावाही होणार आहे.\nऊसतोड मजूर, मुकादम, वाहतुकदार आणि साखर संघ यांच्यात एका लवाद नेमलेला आहे. दर तीन वर्षांनी महागाई निर्देशांक लक्षात घेऊन या लवादाच्या बैठकीत ऊसतोड मजूर, मुकादमांचे कमीशन आणि वाहतुकीचा दर वाढवून दिला जातो. यापूर्वी ही बैठक 2015 मध्ये झाली होती. आता त्याला तीन वर्ष पूर्ण झाल्याने संघटनेकडून दरवाढीची मागणी करण्यात आली आहे. मागण्यांबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, साखर संघ, सहकार मंत्री, कामगार मंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. संपात सहभागी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींचा आणि ऊसतोड मजुरांचा 1 सप्टेंबर रोजी बीडमध्ये मेळावा होणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेला संघटनेचे मार्गदर्शक केशवराव आंधळे, अध्यक्ष श्रीमंत जायभाये, संजय तिडके, गोरक्ष रसाळ, राणा डोईफ ोडे आदी उपस्थित होते.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/memory-card-2131126.html", "date_download": "2018-11-17T09:27:59Z", "digest": "sha1:GEULNLQUUHYVQSCBYX6QTK23WG35I7UE", "length": 6727, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "memory-card | मेमोरी कार्डचा व्यवसाय जोरात!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमेमोरी कार्डचा व्यवसाय जोरात\nमल्टीमिडिया मोबाईल फोन आणि डिजिटल कॅमेराची विक्री जसजशी वाढत आहे तशी मेमोरी कार्डची विक्रीही वाढू लागली आहे.\nमेमोरी कार्डचा व्यवसाय जोरात\nगेल्या वर्षीच्या तुलनेत मेमोरी कार्डची विक्री दुप्पटीने वाढली आहे. मोबाईल फोनच्या किंमतीत प्रचंड घट झाली आहे. त्यात मल्टीमिडिया मोबाईल फोनची संख्या जास्त आहे. फोनमध्ये अनेक फीचर्स असतात. त्यासाठी जास्त मेमोरी लागते. मोबाईल फोनच्या मेमोरी क्षमतेमधेही वाढ झाली आहे. सुमारे ८ जीबिपासून ३२ जीबीपर्यंत क्षमता असलेले मोबाईल फोन उपलब्ध आहेत. त्यामुळे साहजिकच मेमोरी कार्डची मागणी वाढली आहे.\nबाजारात किंग्स्टन, इत्यादी ब्रांडचे मेमोरी कार्ड उपलब्ध आहेत. यावर कंपनी ३ ते ५ वर्षापर्यंत वारंटी देते. पण, बनावट मेमोरी कार्डचा धंदाही जोरात आहे. अशा कार्डवर खोटी वारंटी देतात. शिवाय त्यात पूर्ण मेमोरी क्षमता नसते आणि हे कार्ड लवकर खराब होतात. अगदी १०० रुपयात २ जीबी आणि १५० रुपयात ४ जीबी क्षमतेचे कार्ड मिळतात. पण, असे बनावट कार्ड लवकर खराब होतात आणि अनेकवेळा महत्वाची माहिती नष्ट होते. त्यामुळे अशा कार्डपासून दूरच राहावे. मेमोरी कार्डच्या व्यवसायात जास्त मार्जिन नसते. पण, विक्री मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे चांगला नफा मिळतो.\n5 कॅमेरे असणारा जगातील पहिला स्मार्टफोन, सर्व कॅमेऱ्यांची पॉवर 71 मेगापिक्सेल\nअमेरिका, रुस आणि चीनसारख्या देशांतुन भारतावर झाले 4.36 लाख सायबर अटॅक.....\nJio च्या 398 किंवा त्यापेक्षा अधिकच्या रिचार्जवर मिळेल 300 चा कॅशबॅक; Paytm, Amazon Pay सह या 2 प्लॅटफॉर्मवर घ्या ऑफरचा लाभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2018-11-17T08:28:57Z", "digest": "sha1:VBDACZUPYM3FHIDK6VI6YXASPAO57BR6", "length": 33444, "nlines": 283, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गजानन त्र्यंबक माडखोलकर - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n- नोव्हेंबर २७, १९७६)\nगजानन त्र्यंबक माडखोलकर (जन्म : मुंबई, डिसेंबर २८, १९०० - मृत्यू : नागपूर, नोव्हेंबर २७, १९७६) हे मराठी लेखक, कवी, पत्रकार व समीक्षक होते. आपल्या वाङ्‌मयीन कारकीर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या होत्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या १९२४ साली प्रकाशित झालेल्या ’उषा’ ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत.\nग.त्र्यं. माडखोलकर हे १९४६मध्ये बेळगाव येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. याच संमेलनात संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा ठराव पहिल्यांदा पास झाला.\n६ ललित आणि राजकीय लेखसंग्रह\nगणित या विषयात गती नसल्याने माडखोलकर मॅट्रिकच्या परीक्षेत नापास झाले, आणि त्यानंतर वयाच्या १८व्या वर्षीच त्यांनी शाळा कायमची सोडली. मात्र माडखोलकरांचे मराठी, इंग्रजी आणि संस्कृत वाङ्मयाचे वाचन चालूच राहिले. केवळ आवड म्हणून माडखोलकरांनी इटली आणि आयर्लंडच्या इतिहासांचे अध्ययन केले..\nन.चिं. केळकरांचे लेखनिक, भारतसेवक समाजातील एक कर्मचारी, पुण्याच्या ’दैनिक ज्ञानप्रकाश’चे विभागसंपादक, नागपूरच्या ’दैनिक महाराष्ट्र’चे साहाय्यक संपादक अशा विविध नोकर्‍या केल्यानंतर नागपूरच्या ’तरुण भारत’ ह्या दैनिकाचे प्रमुख संपादक म्हणून १९४४ ते १९६७ पर्यंत उत्तम प्रकारे काम केल्यावर ते निवृत्त झाले.\nभारताच्या १९३० व १९४२ च्या स्वातंत्र्य-आंदोलनात, तसेच १९४६ नंतरच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात माडखोलकरांनी सक्रिय भाग घेतला होता. आपली लेखणी व वाणी त्यांनी त्यासाठी उपयोगात आणली. हिंदी भाषेच्या प्रचार व प्रसाराबाबतही ते प्रयत्नशील होते. दलित साहित्य चळवळीकडे ते आत्मीयतेने पाहात. त्यांचा पत्रव्यवहारही महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीने मोलाचा आहे.\nवयाच्या १९व्या वर्षी ग.त्र्यं माडखोलकरांनी लिहिलेला ’केशवसुतांचा संप्रदाय’ या नावाचा लेख ’साप्ताहिक नवयुग’मध्ये प्रसिद्ध झाला आणि नावाजला गेला.\nवयाच्या २१व्या वर्षी माडखोलकर साप्ताहिक ’केसरी’मध्ये राजकीय विषयांवरील लेख लिहू लागले. त्यांचे पहिले चार लेख आयर्लंडमधील Sinn Féin या चळवळीसंबंधी होते.\nवयाच्या २२व्या वर्षी माडखोलकरांना ’आधुनिक कविपंचक’ नावाचा समीक्षा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामुळे त्यांना कमालीची प्रसिद्धी मिळाली.\nग.त्र्यं. माडखोलकरांचे १० समीक्षा ग्रंथ, १८ कादंबर्‍या, ६ एकांकिका, २ लघुकथासंग्रह आणि काही कविता आहेत. त्यांच्या अनेक कादंबर्‍या राजकीय विषयांवर आहेत. त्यांच्या कादंबर्‍यांतून गांधीवादी विचारसरणीला विरोध, सशस्त्र क्रांतीबद्दलचे प्रेम आणि समाजवादाचा अंधुक पुरस्कार आढळतो.\nललित आणि राजकीय लेखसंग्रह[संपादन]\nविष्णु कृष्ण चिपळूणकर : टीकात्मक निबंध\nमी आणि माझे वाचक\nमी आणि माझे साहित्य\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभाकर वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावती भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\n• अनंतफंदी • अनिल बाबुराव गव्हाणे • अनिल\n• बाबा आमटे • मुरलीधर देवीदास आमटे\n• अनंत काणेकर • किशोर कदम • गोविंद विनायक करंदीकर • विनायक जनार्दन करंदीकर • मनोहर कवीश्वर • माधव गोविंद काटकर • गोविंद वासुदेव कानिटकर • कान्होपात्रा • महादेव मोरेश्वर कुंटे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वि.म.कुलकर्णी • कृष्णदयार्णव • मधुकर केचे • महेश केळुस्कर • वसंत कोकजे • अरुण कोलटकर • बाळ कोल्हटकर • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • वामन रामराव कांत • ज्योती कपिले • कल्याण स्वामी • वामन रामराव कांत • अरुण कांबळे • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • भगवान रघुनाथ कुळकर्णी • बाळकृष्ण हरी कोल्हटकर\n• संदीप खरे • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर\n• कवी गोविंद • प्रेमानंद गज्वी • गोविंदाग्रज • गिरीश • द.ल. गोखले • ग्रेस • पद्मा गोळे • माणिक गोडघाटे • राम गणेश गडकरी • नारायण मुरलीधर गुप्ते • चंद्रशेखर गोखले\n• वि.द.घाटे • दत्तात्रेय कोंडो घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे\n• सोपानदेव चौधरी • बहिणाबाई चौधरी\n• इलाही जमादार • माधव जुलियन • मनोहर जाधव • वामन गोपाळ जोशी\n• वसंत आबाजी डहाके\n• भा.रा. तांबे • लक्ष्मीकांत तांबोळी\n• कृष्णाजी केशव दामले • दासगणू महाराज • कृष्ण गंगाधर दीक्षित • भीमसेन देठे • सरला देवधर • ना.घ. देशपांडे\n• शाहीर पठ्ठे बापूराव • वासुदेव वामन पाटणकर • श्रीनिवास कृष्ण पाटणकर • निवृत्तीनाथ रावजी पाटील • नलेश पाटील • मंगेश पाडगांवकर • यशवंत • मेघना पेठे • सुरेश प्रभू • माधव त्रिंबक पटवर्धन • मोरेश्वर रामचंद्र पराडकर\n• अशोक बागवे • बी • बाबूराव बागूल • वसंत बापट • सरोजिनी बाबर • केशिराज बास • बा.भ. बोरकर • विश्वनाथ वामन बापट\n• रवींद्र सदाशिव भट • सुरेश भट • सदानंद भटकळ •\n• अरुण म्हात्रे • बाळ सीताराम मर्ढेकर • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • गजानन त्र्यंबक माडखोलकर • वा.गो. मायदेव • सुधीर मोघे • मोरोपंत • मुकुंदराज • मीराबाई • बाबाराव मुसळे • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• अजीम नवाज राही • श्रीकृष्ण राऊत • मनोरमा श्रीधर रानडे • श्रीधर बाळकृष्ण रानडे • पु.शि. रेगे • सदानंद रेगे •\n• दासू वैद्य • तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ\n• फ.मुं. शिंदे • शांता शेळके • राम शेवाळकर • श्रीधरकवी\n• इंदिरा संत • सौमित्र • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णा भाऊ साठे • विनायक दामोदर सावरकर • नारायण सुर्वे\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे अध्यक्ष\nइ.स. १९०० मधील जन्म\nइ.स. १९७६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मार्च २०१८ रोजी २३:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A5%A8%E0%A5%AD-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2018-11-17T09:45:09Z", "digest": "sha1:V6ZTY3XW7WLPDNQE6CM7PXR7X6AKWHAX", "length": 4992, "nlines": 133, "source_domain": "www.marathimati.net", "title": "२७ ऑक्टोबर | मराठीमाती", "raw_content": "\n१९७३ – कालिकत येथे पहिले महिला पोलिस ठाणे सुरु.\n१८७३ – ग्वाल्हेर संस्थानचे राजकवी भा. रा. तांबे यांचा जन्म.\n१७९५ – मराठयाचे दुर्दैवी पेशवे सवाई माधवराव यांचे निधन.\n१९३७ – किराणा घराण्यातील प्रसिध्द गायक अब्दुल करीम खान यांचे निधन.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged जन्म, ठळक घटना, दिनविशेष, मृत्यू, २७ ऑक्टोबर on ऑक्टोंबर 27, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443104", "date_download": "2018-11-17T09:35:30Z", "digest": "sha1:QIQ5ZIJQF4X4ERAOIVJSP4MBWKLOC5JV", "length": 6951, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सभापती अनंत शेट यांच्यामागे खंबीरपणे राहणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » सभापती अनंत शेट यांच्यामागे खंबीरपणे राहणार\nसभापती अनंत शेट यांच्यामागे खंबीरपणे राहणार\nमये मतदारसंघातली भाजपच्या उमेदवारीबाबत उठत असलेल्या विविध अफवांमुळे विचलित झालेल्या मयेतील भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक सभापती अनंत शेट यांच्या निवासस्थानी कुंभारवाडा मये येथे झाली. या बैठकीत कोणत्याही परिस्थितीत सर्व कार्यकर्ते अनंत शेट यांच्यामागे खंबीरपणे उभे राहतील, असा निर्धार करण्यात आला.\nयावेळी व्यासपीठावर सभापती अनंत शेट यांच्यासह उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष अंकिता नावेलकर, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, मयेच्या सरपंच उर्वी मसुरकर, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रेमानंद म्हांबरे, युवा अध्यक्ष नितीन, चोडणच्या सरपंच दिव्या उसपकर, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष लाडको किनळेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मयेत भाजपचे कार्य आमदार शेट यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडतानाच पक्ष कार्यात अव्वल योगदान दिलेले आहे. असे असताना सध्या मयेतील उमेदवारीबाबत पसरवलेली अफवा ही विरोधकांची चाल आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेऊ नये, असे आवाहन किनळकर यांनी केले.\nउत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष अंकिता नावेलकर म्हणाल्या की, आमदार शेट यांना आमचा पूर्ण पाठिंबा असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्या म्हणाल्या. आमदार शेट हे गेली दहा वर्षे कार्यरत आहेत. सत्तेत नसतानाही ते पक्ष व मतदारसंघात खंबीरपणे सक्रीय आहेत. सतत पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी पूर्णही केली आहे. त्यामुळे पक्ष या मतदारसंघात शेट यांच्याव्यतिरिक्त अन्य कुणाचाही विचार करणार नाही, असा विश्वास चोडणकर यांनी व्यक्त केला.\nयावेळी प्रेमानंद म्हांबरे, नरेश मांद्रेकर, विजयकुमार पोळे, कालिदास बोरकर, विश्वास चोडणकर यांचीही भाषणे झाली. आमदार शेट यांनीही यावेळी कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले.\nदाबोस पाणी प्रकल्पाच्या यंत्रणेत बिघाड\nसत्तर एसटी युवकावर सरकारडून अन्याय\nखाणप्रश्नीचा मोर्चा स्थगीत करावा भाजपचे आवाहन\n‘लका’rमध्ये ऐकायला मिळणार बप्पीदांचा आवाज\nआजचे भविष्य शनिवार दि. 17 नोव्हेंबर 2018\nदोन दुकाने, सात बंद घरे फोडली\nदिलासा दिलेल्या बांधकामांना दणका\nलिलाव नसल्याने वाळूचे दर भडकले\nकसालमधील प्रौढाचा अपघातात मृत्यू\nमुष्टियोद्धा मनीषा मौनचा क्रूझला पराभवाचा झटका\nतामिळनाडूत ‘गाजा’चे 20 बळी\nएकातरी बिगर ‘गांधी’ना अध्यक्ष करा\nअन्शुलच्या सजग यात्रेचे साताऱयात जंगी स्वागत\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/dhule-police-patil-recruitment/", "date_download": "2018-11-17T08:35:19Z", "digest": "sha1:QHWWO2KN2GJMC2LHPWZCZNSOJXZQUOYV", "length": 10926, "nlines": 137, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Dhule Police Patil Recruitment 2018 Dhule Police Patil Bharti 2018 for 413", "raw_content": "\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती CBT परीक्षा जाहीर \n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(ITBP) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 499 जागांसाठी भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(CIDCO) सिडको मध्ये विविध पदांची भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 235 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल भरती 2018-19\n(Mahadiscom) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 164 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये 147 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑईलच्या पश्चिम विभागात'अप्रेन्टिस' पदांच्या 307 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nधुळे जिल्ह्यात ‘पोलीस पाटील’ पदांच्या 413 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: पोलीस पाटील\nशिरपूर उपविभाग: 182 जागा\nधुळे उपविभाग: 231 जागा\nशैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) स्थानिक रहिवासी\nवयाची अट: 31 ऑगस्ट 2018 रोजी 25 ते 45 वर्षे\nनोकरी ठिकाण: धुळे जिल्हा\nFee: खुला प्रवर्ग:₹600/- [मागासवर्गीय: ₹300/-]\nप्रवेशपत्र: 08 सप्टेंबर 2018\nपरीक्षा: 16 सप्टेंबर 2018\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2018 (05:30 PM)\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत अकोला येथे विविध पदांची भरती\nगडचिरोली जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांची भरती\n(PMC) पुणे महानगरपालिकेत 95 जागांसाठी भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी भरती\n(IITM) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे विविध पदांची भरती\nविशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 275 जागांसाठी भरती\n(NICL) नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 150 जागांसाठी भरती\n(NHM Thane) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे येथे विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n(RRB) भारतीय रेल्वे Group D महाभरती CBT परीक्षा जाहीर \n» IBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n» (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n» (Indian Army) भारतीय सैन्य मेगा भरती 2018\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत 'लिपिक' पदांच्या 7275 जागांसाठी भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण (PET) प्रवेशपत्र\n» (MPSC) महाराष्ट्र स्थापत्य & विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2018 प्रवेशपत्र\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा जाहीर \n» जिल्हा न्यायालय कनिष्ठ लिपिक भरती निकाल\n» मुंबई उच्च न्यायालयातील 167 शिपाई/हमाल भरती निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती निकाल (CEN) No.01/2018\n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\n» मराठा आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती..\n» JEE, NEET परीक्षा यापुढे वर्षातून दोनदा..\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/techknow-news/regional-entertainment-wave-1581576/", "date_download": "2018-11-17T09:05:54Z", "digest": "sha1:RFZQBZJJEKP2GUQPHHLZTY4P5776CR5Q", "length": 21531, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Regional entertainment wave | प्रादेशिक मनोरंजनाची लाट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nचंद्राबाबूंकडून आंध्रमध्ये ‘सीबीआय बंदी’\nतमिळनाडूमध्ये वादळात १३ मृत्युमुखी\nउत्तर कॅलिफोर्नियातील वणव्याचे ६३ बळी\nविवाहाच्या आमिषाने महिलेला साडेतीन लाखांचा गंडा\nभविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट\nभारतात सध्या १७ कोटी ५० लाख घरांमध्ये टीव्ही आहे.\nहिमाचल प्रदेशातील सर्वात उत्तरेकडे असलेल्या लाहौल आणि स्पिती जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या केलाँग या १० हजार १०० फूट उंचावरच्या थंड ठिकाणचे जीवन अतिशय खडतर आहे. प्रतिकूल हवामानामुळे विखुरलेल्या ठिकाणी केवळ गवत आणि झुडपे उगवण्याची क्षमता असलेल्या अशा आव्हानात्मक प्रदेशात लोकांना मनोरंजनाचे मोजके पर्याय उपलब्ध आहेत. अशावेळी सॅटेलाइट टीव्ही किंवा डीटीएच सेवा हा त्यातील महत्त्वाचा पर्याय ठरतो. पण यातही या भागात राहणाऱ्यांना त्यांच्या बोलीभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत तयार केलेले अधिकाधिक कार्यक्रम हवे आहेत. वाहिन्यांवरील मनोरंजन कार्यक्रम त्यांच्या भाषेत असावेत आणि या कार्यक्रमांतून त्यांच्या स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब उमटावे, ही त्यांची मागणी.\nआता भारतासारख्या उपखंडात, जेथे अनेक भाषा आणि तितक्याच संस्कृती नांदतात, अशा देशात प्रादेशिक कार्यक्रमांचे प्रसारण ही खरंतर आव्हानात्मक गोष्ट आहे. पण प्रादेशिक वाहिन्या किंवा कार्यक्रमांना प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता वाहिन्यांचा ओढाही प्रादेशिक भाषा किंवा संस्कृतींकडे वाढला आहे.\nभारतात सध्या १७ कोटी ५० लाख घरांमध्ये टीव्ही आहे. चीननंतर भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टीव्ही बाजारपेठ आहे. त्यातही भारतातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील टीव्ही असलेल्या घरांची संख्या तब्बल १७ टक्क्यांनी अधिक आहे. ग्रामीण भाग हा शहरी भागापेक्षा जास्त असल्याने ही संख्या जास्त असणे स्वाभाविक आहे. मात्र, असे असले तरी, काही वर्षांपूर्वी प्रादेशिक वाहिन्या किंवा कार्यक्रमांना टीव्हीवर लक्षणीय स्थान नव्हते. हे चित्र अलीकडच्या काळात साफ बदलल्याचे दिसून येते. आता प्रादेशिक भाषांतील वाहिन्यांचे प्रमाण वाढत असून विनोदी कार्यक्रमांपासून चित्रपटांपर्यंत आणि जीवनशैलीपासून बातम्यांपर्यंत अनेक प्रकारचे कार्यक्रम प्रादेशिक भाषांतून प्रसारित होऊ लागले आहेत.\nआतापर्यंत टीव्ही वाहिन्यांचा मुख्य भर महानगरांतील प्रेक्षकसंख्या वाढवण्यावर राहिला आहे. साहजिकच त्यामुळे वाहिन्यांवर पाश्चिमात्य धर्तीवरील कार्यक्रमांना अधिक महत्त्व होते. मात्र, असे कार्यक्रम लहान शहरे किंवा तिसऱ्या वा चौथ्या श्रेणींतील शहरांतील प्रेक्षकांना रुचणारे नाहीत. हा प्रेक्षक प्रादेशिक भाषेला अधिक प्राधान्य देणारा आहे. या प्रेक्षकांच्या गरजा वेगळय़ा आहेत. लहान शहरापर्यंत पोहोचणाऱ्या डीएएस ३ किंवा ४ यांची अंमलबजावणी झाल्यानंतर प्रादेशिक कार्यक्रमांची आवश्यकता वाढणार आहे. त्याचबरोबर त्या त्या प्रांतातील भाषेला अधिक महत्त्व येणार आहे. सध्या तामिळ, तेलुगुल, बंगाली, मराठी, गुजराती, पंजाबी या भाषांतील कार्यक्रमांची प्रेक्षकसंख्या अधिक असून ती आणखी वाढत असल्याचे कार्यक्रम निर्मात्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे येणारा काळ हा प्रादेशिक टीव्हीचा असणार हे निश्चित.\nभाषा व संस्कृती या व्यतिरिक्त, शहरी प्रेक्षकांच्या तुलनेत, ग्रामीण भागातील बहुतेकशा प्रेक्षकांच्या टीव्ही पाहण्याच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. उदा. बहुतांश पंजाबी प्रेक्षकांना संगीत असलेले कार्यक्रम आवडतात, तर गुजराती व मराठी प्रेक्षकांना फॅशन, फूड व जीवनशैली अशा विषयांवर भर देणारे कार्यक्रम आवडतात. दक्षिण भारतातील प्रेक्षकांची पसंती टीव्ही शोंना व अशा प्रकारच्या लहान धाटणीच्या कार्यक्रमांना अधिक असते.\nपुरेशी सेवा दिली जात नसलेल्या या प्रादेशिक बाजाराला सेवा देण्यासाठी डब करणे व प्रसारित करणे हे नेहमीचे नेटवर्क्‍सचे धोरण आता मागे पडत आहे. अलीकडच्या काही वर्षांत, विविध नेटवर्क्‍सनी खास प्रादेशिक वाहिन्या सुरू केल्या आहेत व प्रामुख्याने प्रादेशिक प्रेक्षकांसाठी स्वतंत्र कार्यक्रम तयार करण्याचे प्रमाण वाढवले आहे.\nकेंद्र सरकारकडून प्रसारणाची परवानगी मिळवलेले अंदाजे ८९२ खासगी सॅटेलाइट टेलिव्हिजन चॅनल्स सध्या कार्यरत आहेत. परंतु, हिंदी व इंग्रजी भाषेतल्या चॅनलमधली स्पर्धा तीव्र झाली असल्याने व बाजारात साचलेपणा आल्याने गेल्या काही वर्षांत प्रादेशिक भाषांतील वाहिन्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.\n‘फिक्की केपीएमजी मीडिया अँड एंटरटेन्मेंट रिपोर्ट २०१७’ नुसार, २०१६मध्ये प्रादेशिक भाषांतील एकूण प्रेक्षकसंख्येत दक्षिण भारतीय भाषेच्या प्रेक्षकांचे प्रमाण जवळपास दोन तृतीयांश होते. प्रादेशिक चॅनल्समध्ये तेलुगु व तामिळ या चॅनल्सनी २०१६ या वर्षांत प्रादेशिक वाहिन्यांच्या प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक, २३ ते २५ टक्के हिस्सा मिळवला, तर कन्नड व मल्याळम वाहिन्यांनी अनुक्रमे १०-१२ व ६-८ टक्के इतका हिस्सा मिळवला. प्रादेशिक प्रेक्षकांना सेवा देण्याचा प्रयत्न म्हणून, भारतातील डीटीएचमधील एक आघाडीची कंपनी नऊ पंजाबी, दहा गुजराती, १६ मराठी, ५९ तामिळ, ४७ कन्नड, २७ तेलुगु, ३३ मल्याळम, २१ बंगाली व १३ ओडिया चॅनल्स देते.\nप्रादेशिक भाषांमध्ये आणखी कार्यक्रम मिळावेत, अशी मागणी आधीपासूनच होत असून केलाँगसारख्या उंचावरच्या, दूरवरच्या व आव्हानात्मक प्रदेशातूनही ही मागणी केली जात आहे. म्हणूनच, ग्रामीण भागातील व लहान शहरांतील लोकांचे उत्पन्न जसे वाढते आहे तसे ते अधिक चोखंदळ बनत आहेत व प्रादेशिक भाषांतील कार्यक्रमांची मागणी करत आहेत. त्यांची वाढती क्रयशक्ती विचारात घेता, इतक्या मोठय़ा बाजारपेठेकडे दुर्लक्ष करणे कार्यक्रम पुरवणाऱ्यांना परवडणार नाही. म्हणूनच येत्या काही वर्षांत प्रादेशिकतेवर भर देणाऱ्या कार्यक्रमांकडे हळूहळू कल वाढणार आहे.\nकेंद्र सरकारकडून प्रसारणाची परवानगी मिळवलेले अंदाजे ८९२ खासगी सॅटेलाइट टेलिव्हिजन चॅनल्स सध्या कार्यरत आहेत. परंतु, हिंदी व इंग्रजी भाषेतल्या चॅनलमधली स्पर्धा तीव्र झाली असल्याने व बाजारात साचलेपणा आल्याने गेल्या काही वर्षांत प्रादेशिक भाषांतील वाहिन्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.\n– गौतम शिकनीस, डिजिटल स्टॅटर्जिस्ट, टाटास्काय\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nअॅडगुरु अॅलेक पदमसी यांचे निधन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n; BCCIची विराटला 'वॉर्निंग'\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात\nबलात्काराचे चित्रीकरण करुन महिला पोलिसाचे शोषण, पोलीस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा\nपुण्यात प्राध्यापकाने आपली प्रमाणपत्रे जाळली \nमराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार- विखे-पाटील\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nछोट्यांची रामलीला; आराध्या बच्चन सीता तर आमिरचा मुलगा झाला राम\n'ड्युरेक्स'कडून रणवीर-दीपिकाला हटके शुभेच्छा\nदीपिका आणि रणवीरच्या लग्नाच्या फोटोंची सर्वांना उत्सुकता; स्मृती इराणींची मजेशीर पोस्ट\n'त्या दोघांची नजर काढा'\n..म्हणून दीप-वीरनं ठेवली होती फोटो न अपलोड करण्याची अट\nपरळ टर्मिनस डिसेंबरमध्ये सुरू\nअमर महल उड्डाणपूल गर्दुल्ल्यांकडून खिळखिळा\nसर्पदंशामुळे अचेतन हातात शस्त्रक्रियेनंतर संवेदना\nव्यापारी जलमार्गाविरोधात मच्छीमारांचा लढा तीव्र\nबौद्ध स्तुपात सुविधांचा अभाव\nबिरसा मुंडा जयंती कार्यक्रमांनी साजरी\nकाश्मीरमधील बर्फवृष्टीमुळे सफरचंदाची आवक घटली\nबीजरहित संत्री रोपटय़ांचा दुष्काळ\nट्रकचालकांशी हातमिळवणी करून खाणीतून कोळसा चोरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news/5470-children-s-film-monkey-baat-releasing-on-18th-may", "date_download": "2018-11-17T08:59:15Z", "digest": "sha1:MQI6UOBVU5KBEMRMZ4KBYFSYLXEEECHY", "length": 10783, "nlines": 228, "source_domain": "marathicineyug.com", "title": "बालचित्रपट ‘मंकी बात’ येत्या शुक्रवारपासून - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nबालचित्रपट ‘मंकी बात’ येत्या शुक्रवारपासून\nPrevious Article विनोदी मल्टीस्टार्सचा ‘वाघेऱ्या’ येत्या शुक्रवारपासून १८ मे ला प्रदर्शित\nNext Article प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात\nडार्विनचा सिद्धांत उलटा होणार, माणसाचं पुन्हा माकड होणार. अशी हटके पंचलाईन असलेल्या धम्म्माल बालचित्रपट ‘मंकी बात’ बद्दल सर्वांच्याच मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. दिग्दर्शक विजू माने यांची ‘मंकी बात’ हि कलाकृती लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामधली खास मेजवानी ठरणार असुन हा चित्रपट येत्या शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nबालचित्रपट ‘मंकी बात’ चा भन्नाट ट्रेलर\n‘वायू’ म्हणतोय ‘श्या... कुठे येऊन पडलो यार.....\nगायक - संगीतकार - दिग्दर्शक 'अवधूत गुप्ते' चे ‘मंकी बात’ मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण\n‘मंकी बात’ च्या ‘हाहाकार...’ ला बच्चेकंपनीची पसंती\nबालपण म्हणजे खुशाल बागडण्याची, धम्माल मस्ती करण्याची पर्वणीच असते. त्यात उन्हाळ्याच्या सुट्टया म्हटलं की किलबिल, धम्माल मस्ती, दंगा असे माकडचाळे ओघाने आले, त्या शिवाय कोणाचेही बालपण पूर्ण होत नाही. मात्र अलीकडे इंटरनेटच्या आभासी जाळ्यात मुले अडकत चालली आहेत. यामुळेच काही वर्षापूर्वी पर्यंत लहान मुलांच्या शाळानां सुट्टया लागल्या की बालनाट्य, चिमणराव आणि गुंड्याभाऊ, चार्ली चॅप्लिन, लॉरेल अँड हार्डी, चंपक, मोगली अशा पात्रांची मुलांना भुरळ पडलेली असायची ती आता दिसत नाही. मराठी मध्ये मागील काही वर्षात मुलांसाठी म्हणून बालचित्रपट सुद्धा आलेला नाही. ती उणीव लेखक – दिग्दर्शक विजू माने यांनी ‘मंकी बात’ मधून भरून काढल्याचे दिसते.\nदरम्यान, परिणीता, रबने बना दि जोडी , लगे रहो मुन्ना भाई, इंग्लिश विन्ग्लीश, शामिताभ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी “मंकीबात” या बालचित्रपटासाठी विशेष माकड तयार केले आहे.\nप्रोऍक्टिव्ह प्रस्तुत, निष्ठा प्रॉडक्शन्स निर्मित ‘मंकी बात’ चित्रपटाची प्रस्तुती आकाश पेंढारकर, विनोद सातव, अभय ठाकूर, प्रसाद चव्हाण, शंकर कोंडे यांची असून विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू आणि विजू माने निर्माते आहेत. चित्रपटाची कथा महेंद्र कदम आणि विजू माने यांची, गीते आणि संवाद संदीप खरे यांचे तर संगीत डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिले आहे. ‘मंकी बात’ मध्ये बालकलाकार वेदांत आपटे, पुष्कर श्रोत्री, भार्गवी चिरमुले, अवधूत गुप्ते, मंगेश देसाई, विजय कदम, नयन जाधव आदी कलाकार आहेत.\nPrevious Article विनोदी मल्टीस्टार्सचा ‘वाघेऱ्या’ येत्या शुक्रवारपासून १८ मे ला प्रदर्शित\nNext Article प्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात\nबालचित्रपट ‘मंकी बात’ येत्या शुक्रवारपासून\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\nथाटामाटात पार पडला ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चा संगीत प्रकाशन सोहळा\nश्रेयस तळपदे चे गाणे - विठ्ठला विठ्ठला\n......आणि प्रियदर्शनलाही भीती वाटते\n‘आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद\nनक्की बघा ‘मुळशी पॅटर्न’ चा जबरदस्त अॅक्शनपॅक्ड ट्रेलर\nदुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत 'फुगडी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘नशीबवान’ भाऊ ११ जानेवारीला आपल्या भेटीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/pakistan-coach-mickey-arthur-said-our-boys-will-make-it-hard-virat-kohli-score-century-pak/", "date_download": "2018-11-17T09:51:31Z", "digest": "sha1:WD2ULNK6H65PEYHJUOMD3AM7NQBMRZCR", "length": 31231, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pakistan Coach Mickey Arthur Said Our Boys Will Make It Hard For Virat Kohli To Score Century In Pak | पाकिस्तानी गोलंदाज 'रन'मशिन विराटला शतक करू देणार नाहीत; प्रशिक्षकांची 'बोलबच्चन'गिरी | Lokmat.Com", "raw_content": "शनिवार १७ नोव्हेंबर २०१८\nधक्कादायक....अंत्यविधीसाठी नेलेली मुलगी निघाली जीवंत\nउधारीवर इलेक्ट्रीक साहित्य घेऊन २ कोटींची फसवणूक\nऔरंगाबाद शहरातील दुर्लक्षित वारसा स्थळांची सर्वांकडूनच उपेक्षा\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्मृतिदिन, दिग्गजांनी वाहिली आदरांजली\nमुंबईमध्ये डाळींसह कडधान्याचे भाव वाढू लागले\nDeepika Ranveer Wedding: रणवीर सिंग-दीपिका पादुकोणच्या लग्नातला 'हा' नवा फोटो पाहिलात का\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nआशिम गुलाटी ह्या भूमिकेसाठी गिरवतोय किक बॉक्सिंगचे धडे\nव्हिलनची भूमिका साकारण्यासाठी अक्षय कुमार तब्बल इतके तास करायचा मेकअप, Making video आला समोर\nBride To Be: दीपिका -रणवीरनंतर आता ही प्रसिद्ध अभिनेत्रीही अडकणार लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\nआई झाल्यावर सुंदरतेबाबत महिलांचे विचार बदलतात - सर्वे\nतरुणाई ई-सिगारेटच्या विळख्यात, सरकार उचलणार कठोर पाऊल\nपनीरमुळे वजन वाढत नाही तर कमी होतं, पण कसं\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने 20 नोव्हेंबरपासून मुंबईत हजारो मराठा सेवक उपोषण करणार\nभिवंडीः शहरातील शांतीनगर भागात सत्तार हॉटेलजवळ पॉवरलूम कारखान्यास लागली आग, कारखान्याच्या आगीत शेकडो मीटर कापड जळून खाक\nदिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी भाजपाचे खासदारांना पत्र\nनवी दिल्ली- 25 वर्षांच्या महिलेनं दीड वर्षांचा मुलगा आणि 3 वर्षांच्या मुलीची केली हत्या\nमुंबई : अरबी समुद्रातील आग्नेय भागात येत्या 12 तासात वादळाचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nमुंबई : आम्ही मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार - राधाकृष्ण विखे पाटील\nठाणे : अर्ध्या तासात हरवलेल्या मुलाला शोधण्यात मुंब्रा पोलिसांना यश, आमन शेख असं 3 वर्षीय मुलाचं नाव\nदिल्ली : कनॉट प्लेस भागातील इमारतीला आग; अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल\nपरभणी : प्रशासकीय कामकाजात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी 12 पोलीस कर्मचारी निलंबित;पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांची कारवाई\n1971च्या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे शिल्पकार महावीर चक्र विजेते ब्रिगेडिअर कुलदीप सिंह चंदपुरी यांचे चंदीगडमध्ये निधन\nकोल्हापूर : बाजार समितीत कांदा सौदा शेतकऱ्यांनी बंद पाडला\nऔरंगाबाद : मराठा ठोक मोर्चाच्यावतीने २० नोव्हेंबरपासून मुंबईत हजार मराठा सेवक उपोषण करणार\nजळगाव : कासोदा, आडगाव, तळई, वनकोठे आणि जवखेडेसीम या गावांचा पाणीपुरवठा खंडित\nजळगाव : तीन ते चार लाखांचे वीज बिल थकल्याने एरंडोल तालुक्यातील पाच गावांसाठी असलेला पाणीयोजनांचा पाणीपुरवठा शुक्रवार दुपारपासून खंडित करण्यात आला आहे.\nमुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे स्मृतिस्थळावर बाळासाहेब ठाकरे यांना वाहिली आदरांजली\nAll post in लाइव न्यूज़\nपाकिस्तानी गोलंदाज 'रन'मशिन विराटला शतक करू देणार नाहीत; प्रशिक्षकांची 'बोलबच्चन'गिरी\nभारताची 'रन'मशिन विराट कोहलीला पाकिस्तानमध्ये सहजासजी शतक करता येणार नसल्याचे वक्तव्य पाकिस्तानी कोचने केलं आहे\nनवी दिल्ली - भारताची 'रन'मशिन विराट कोहलीला पाकिस्तानमध्ये सहजासजी शतक करता येणार नसल्याचे वक्तव्य पाकिस्तानी कोच मिकी आर्थर यांनी केलं आहे. जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावर सध्या 54 शतके आहेत. त्यामधील 33 वन-डेमध्ये त्यानं शकते झळकावली आहेत. सध्याच दक्षिण आफ्रिकेविधात सुरु असलेल्या वन-डे मालिकेत विराटनं विक्रमी 33 वे शतक झळकावलं. वन-डेमध्ये शतकं झळकावण्यात विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर प्रथम क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनच्या नावावर 49 शतके आहेत.\nपाकिस्तान क्रिकेटचे मुख्य कोच मिकी आर्थर म्हणाले की, भारतीय कर्णधार विराट कोहलीची फलंदाजी उत्कृष्ट आहे. सध्या जागतिक क्रिकेटमध्ये त्याच्या तोडीचा फलंदाज नाही. पण पाकिस्तानी गोलंदाज त्याला फलंदाजी करताना अडचणीत आणू शकतात. विराटला सहजासहजी शतक करु देणार नाही. विराट सध्याचा सर्वोत्तम फंलदाज आहे. पण आमचा संघ त्याला अडचणी आणू शकतो. प्रत्येक संघाविरोधात विराट कोहलीचे रेकॉर्ड चांगले आहे.\nमिकी आर्थर यांनी विराट कोहलीच्या फलंदाजीचे कौतुक केलं ते म्हणाले की, विराट कोहलीच्या फलंदाजीचा मी चाहता आहे. त्याची फलंदाजीची शैली उत्कृष्ट आहे. सध्या तो जगातील सर्वोतम फलंदाजापैकी एक आहे. पाकिस्तान संघाचा नुकताच न्यूझीलंड दौरा संपला आहे. त्यानंतर मिकी ऑर्थर सध्या ऑस्ट्रेलियामध्ये सुट्टीवर आहेत. त्यांना उम्मीद आहे की भारतीय संघ लवकरच पाकिस्तान दौऱ्यावर येईल.\n2009 मध्ये श्रीलंका संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला असता त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर कोणताही संघ अजूनपर्यंत पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला नाही. सध्या भारत आणि पाकिस्तान फक्त आयसीसीच्या सामन्यात एकमेंकाबरोबर खेळतात. भारतानं शेवटचा पाकिस्तानचा दौरा 2005-06मध्ये केला होता. त्यावेळी दोन्ही संघामध्ये तीन कसोटी आणि पाच वन-डे सामन्याची मालिका झाली होती. यामध्ये भारत कसोटी मालिका 1-0ने हरला होता. तर वन-डेमध्ये पाकिस्तानला 4-1ने पराभव स्विकारावा लागला होता.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nVirat KohliPakistanSachin Tendulkarविराट कोहलीपाकिस्तानसचिन तेंडूलकर\nSurgical Strike Video: भारतीय जवानांनी PoK मध्ये शिरून 'असा' केला होता दहशतवाद्यांचा खात्मा\nसचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला रवी शास्त्रींची खासगी शिकवणी\nVideo: पाक सैनिकांची ही क्रूरता पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल\nVideo: ...जेव्हा हार्दिक पांड्या रिपोर्टर होतो\nवायफळ बडबड केल्यानं सत्य बदलत नाही, संयुक्त राष्ट्रात भारताची पाकला चपराक\nकाश्मीर खोऱ्यातील हिंसा म्हणजे नव्या युगाची पहाट- हाफिज बरळला\nउपांत्य फेरीपूर्वी भारतीय महिलांची आज आॅसीविरुद्ध वर्चस्वाची लढाई\nविराट कोहली म्हणतो, मी माफी मागणार नाही...\nआरूष पाटणकर आणि पुरंजय सावंतची खणखणीत शतके\nमहाराष्ट्राविरूद्ध पहिल्या डावात बंगालला ६१ धावांची आघाडी\nshocking... स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरचे होणार संघात पुनरागमन\nटी टेन लीग ही चाहत्यांसाठी मेजवानी ठरेल - गिब्ज\nदीपिका पादुकोणकॅलिफोर्नियागाजा चक्रीवादळसबरीमाला मंदिरमराठा आरक्षणआयसीसी महिला ट्वेंटी-20 क्रिकेट वर्ल्ड कपभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाराफेल डीलनरेंद्र दाभोलकरकोरेगाव-भीमा हिंसाचार\nफडणवीस सरकारच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल\nफर्स्ट क्लास (236 votes)\nकाठावर पास (204 votes)\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nपेनकिलरला सारा दूर, या घरगुती उपायांनी अंगदुखी करा दूर\n‘दीप-वीर’च्या विवाह सोहळ्याच्या नयनरम्य ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या\nमिताली राज ठरली भारताची सर्वोत्तम क्रिकेटपटू\nअशा प्रकारे ठेवा तुमचे पैसे सुरक्षित, ऑनलाइन ट्रान्झँक्शन करण्याआधी जाणून घ्या या बाबी\nमर्सिडिजची तिसरी जनरेशन आली; आकर्षक CLS कुपे भारतात लाँच\n 38 वर्षापासून 'हे' जोडपं परिधान करतं मॅचिंग कपडे\nपुरुषांसाठी डार्क सर्कल दूर करण्याच्या खास घरगुती टिप्स\nDdeepika Ranveer Wedding: दीपवीरच्या रॉयल वेडिंगचा ‘रॉयल’ अंदाज, पाहा फोटो...\nअभिनेत्री श्रिया पिळगांवकर दिल्लीत केले आगामी वेबसीरिज मिर्झापूरचे प्रमोशन, दिसली ग्लॅमरस अंदाजात\nसोलापूरमध्ये पाण्यासाठी महापालिकेतील नगरसेवकांचा सर्वसाधारण सभेत गदारोळ\nभंडारदऱ्यात ओसंडून वाहतोय 'आंब्रेला' धबधबा\nअंबरनाथमधील मंगरूळ डोंगरावरील वणव्याचे ड्रोन कॅमेऱ्यात टिपलेले दृश्य\nएक्स्प्रेसमध्ये झाला गोंडस मुलीचा जन्म\nअकोल्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकस्थळी भारिप-बमसंची निदर्शने\nपुण्यातील धनकवडी परिसरात जलतरण तलावाला आग\nनवी मुंबईत पार्किंगमध्ये असलेल्या कारला अचानक आग\nसकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट\nतेलगळतीमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर प्रचंड वाहतूक कोंडी\nनोटाबंदीच्या निषेधार्थ ठिकठिकाणी विरोधकांची निदर्शनं\n'दिलबर गर्ल' नोरा फतेहीचा बोल्ड करणार अंदाज\nऐतिहासिक सौंदर्याने सजलेलं प्राग, यूरोप ट्रिपसाठी परफेक्ट डेस्टिनेशन\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\nठाण्यातील वाचक कट्टयावर पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त \"बटाट्याची चाळ\" चे अभिवाचन\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\n'बॉर्डर'मधल्या मेजर कुलदीप सिंग चांदपुरी यांचं निधन, अतुलनीय शौर्यानं पाकला शिकवला होता धडा\nMaratha Reservation : मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार - विखे-पाटील\n ब्रिटन कोर्टाचा शिक्कामोर्तब, माल्ल्याचे प्रत्यार्पण शक्य\nप्रसिद्ध अॅडगुरू अॅलेक पदमसी यांचे निधन\nफोक्सवॅगनवर हरित लवादाकडून 100 कोटींचा दंड\n...अन् बाळ ठाकरे शिवसैनिकांचे 'बाळासाहेब' झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.nandednewslive.online/2014/09/blog-post_95.html", "date_download": "2018-11-17T09:44:55Z", "digest": "sha1:FTG4LZU5WEJLRYS4U2W3RHEQ6HZA2P2V", "length": 15200, "nlines": 170, "source_domain": "www.nandednewslive.online", "title": "nandednewslive: गुटखा", "raw_content": "\nNEWS FLASH मराठा आरक्षण आंदोलन में नांदेड जिले का २४ लाख २५ हजार का हुवा नुकसान, आंदोलन में द्वेषभावना से कार्यरत आदोलंकारियो को ढुंढाने का काम सुरू - नांदेड पुलिस अधीक्षक संजय जाधव ..., **\nगुरुवार, ४ सप्टेंबर, २०१४\nनाल्यात फेकण्यात आलेला गुटखा दुसर्या दिवशी गायब..\nगुटख्याचा गोरखधंदा तेजीत सुरु....\nबंदीच्या नावाखाली होलसेल व्यापाऱ्यांची चांदी...\nहिमायतनगर(अनिल मादसवार)शहरातील काही बड्या व्यापार्यांनी गुटखा विक्रीचा धंदा तेजीत सुरु केला असून, गुटख्याचा माल रात्री - अपरात्री हिमायतनगर शहरात चोरट्या मार्गाने आणला जात आहे. या गोरखधंद्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच पोलिस(एल.सी.बी.), अन्न औषध प्रशासनाची मूक संमती मिळत असल्याने कि काय.. राजरोसपणे गुटख्याचा गोरख धंदा चालवीत असल्याचे नुकतेच नाल्यातील पाण्यात लपून ठेवलेला गुटखा दुसर्या दिवशी गायब करण्यात आल्याच्या घटनेवरून दिसून येत आहे.\nआंध्रप्रदेश - मराठवाड्याच्या सीमेवर हिमायतनगर शहर वसलेले असून, गत वर्षापासून राजकीय वरदहस्त असलेल्या काही बड्या व्यापार्याने गुटखा विक्रीचा गोरखधंदा पोलिस व अन्न औषध प्रशासनाच्या आशीर्वादाने चालूच ठेवला आहे. या होलसेल व्यापार्याकडून शहर व ग्रामीण भागातील चिल्लर दुकानदारांना पुरवठा करीत आहेत. या व्यापारी वर्गाकडून लाखो रुपयाच्या गुटक्याची विक्री व पुरवठा केला जात असताना अध्याप अन्य औषधी प्रशासन अथवा पोलिस प्रशासनाने एकही कार्यवाही केली नाही. याबाबत उलट - सुलट चर्चेला उधाण आले आहे.\nनुकतेच संततधार पाऊस सुरु असताना हिमायतनगर ते भोकर रस्त्यावरून गुटखा नेला जात होता, मात्र समोरून पोलिस गाडी येत असल्याने संबंधितानी नाल्यात गुटख्याने भरलेले पोते लपवून ठेवले होते. हि बाब सकाळी फेरफटका मारणाऱ्या नागरिकांनी उघड डोळ्यांनी पहिली त्यामुळे याची चर्चा शहरात सुरु होती. परंतु दुसर्या दिवशी नाल्यात फेकण्यात आलेल्या गुटख्याची पोती व पैकेट संबंधितानी उचलून नेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हिमायतनगर शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याची अवैद्य रित्या विक्री केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.\nयात सितार, गोवा, आर.एम.डी. वजीर अन्य मसालेदार पदार्थ होते, हा माल कोणी लपविला, कोणाचा होता.. या बाबतची माहिती अजून तरी गुलदस्त्यात आहे. मात्र सदरचा माल येथील बड्या व्यापार्यांकडून पाठविला जाणाराच होता अशी चर्चा नागरीकातून होत आहे. गुटख्यावर बंदी असताना हिमायतनगर शहरात गुटखा विक्रीचा गोरखधंदा करणाऱ्यावर अन्न औषध प्रशासन व स्थानिकचे पोलिस निरीक्षण अनिलसिंह गौतम यांनी कार्यवाही करावी अशी मागणी गुटखा विरोधी, व्यसनमुक्ती संघटनेच्या लोकांकडून केली जात आहे.\nBy NANDED NEWS LIVE पर सप्टेंबर ०४, २०१४\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनांदेड न्युज लाईव्ह हि वेबसाईट सुरु करून आम्ही अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळउन नांदेड जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आलो आहे.मराठी पत्रकारितेच्या क्षेत्रातील ताज्या घडामोडी क्षणात देणे, चांगल्या कार्याच्या बाजूने ठामपणे उभे राहाणे, सामाजिक कार्याच्या नावाखाली नको ते धंदे करणा-यांना उघडे करणे, एवढा ऐकमेव उद्देश आमचा आहे.\nनांदेड न्युज लाइव्ह वेबपोर्टल ११ एप्रिल २०१२ गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरु करण्यात आले आहे. या वेब पोर्टलवर वाचकांना निर्माण होणार्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही नांदेड न्युज लाईव्ह हा ब्लॉग सुरू केलेला आहे. आम्ही कोणाचेही मित्र अथवा शत्रु नाही. यावर प्रसिद्ध झालेली अधिकृत माहितीचे वृत्त वाचा... विचार करा... सोडून द्या, ही आमची भूमिका आहे. यासाठी आम्हाला जेष्ठ पत्रकार स्व.भास्कर दुसे, सु.मा. कुलकर्णी यांची मार्गदर्शन लाभल्याने आम्ही हे पाऊल टाकले आहे. हे इंटरनेट न्यूज चैनल अथवा ब्लॉग सुरू करण्यामागे आमचा कोणताही वैयक्तीक स्वार्थ नाही. समाज कल्याणासाठी आम्ही हे काम हाती घेतले असून, आपल्यावर अन्याय होत असेल तर माहिती निसंकोचपणे द्यावी. माहिती देणार्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल... भविष्यात वाचकांना आमच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू...\nमराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा\nअशोकरावांना पाय उतार व्हावे लागले\nचोर चोर मौसेरे भाई\nदुर्गामंडळ व शेतकरी त्रस्त\nनांदेड - किनवट - हदगाव - हिमायतनगर मार्ग 3 तास बंद\nमुखेड येथे संविधान दिन व लहुजी साळवे जयंती निमित्त व्याख्यानाचे आयोजन\nश्री राम कथा व मूर्ती प्राणप्रतिष्ठा ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता\nकश्मीर घाटी में शाहिद संभाजी कदम के परिजनो का किया सम्मान\nघरकुल योजनेचे सर्व्हर बंद.. मुखेड मधील लाभार्थी हैराण\nशेतकर्याने केला कार्यालयातच विष प्राषणाचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-175959.html", "date_download": "2018-11-17T09:29:00Z", "digest": "sha1:WWEUF4O43DEL2OZE5374R3H5BNM65LKN", "length": 12867, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चिनी शेअर बाजाराचे पडसाद, सेन्सेक्स 485 अंकांनी घसरला", "raw_content": "\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nVIDEO : मराठा आरक्षणाला पाठिंबा पण ‘या’ अटीवर : छगन भुजबळ\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nचिनी शेअर बाजाराचे पडसाद, सेन्सेक्स 485 अंकांनी घसरला\n08 जुलै : भारतीय शेअर बाजारात आज (बुधवारी) मोठी घसरण झालीये. मुंबई शेअर बाजार जवळ जवळ 485 अंकांनी घसरलाय तर राष्ट्रीय शेअर बाजार देखील 2 टक्क्यानी घसरलाय. चिनी शेअर बाजारात आज झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम आशियाई देशांच्या शेअर बाजारावर झालाय.\nचिनी शेअर बाजार 12 जूनपासून विक्रीच्या दबावाखाली आहेत. गेल्या महिन्याभरात चिनी शेअर बाजार 30 टक्याहून जास्त खाली आलेत .भारतीय बाजारात आज मुख्यता बँक आणि धातू क्षेत्रातील शेअर्समध्ये ही घसरण दिसून आलीय. आज झालेली घसरण ही या महिन्यातली सर्वात मोठी घसरण असून यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 28000 च्या खाली गेलाय. तर निफ्टी 8400 च्या खाली गेलाय. यस बँक, टाटा मोटार्स, एचडीएफसी या शेअर्स मध्ये 8 टक्क्याहून अधिक घसरण झालीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nVideo : डिसेंबरपासून बदलणार SBI मधून पैसे काढण्याचा हा नियम\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\n पुण्यात रस्ता उखडण्याच्या टेंडरमध्येही खाल्ले पैसे\nमराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची शिफारस, वाद वाढणार\nVIDEO : बर्निंग ट्रॅक्टरचा थरार; गावाला वाचवणाऱ्या शेतकऱ्याचं धाडस\nगरोदरपणात चुकनही खाऊ नका 'ही' फळं\nPHOTOS : बाळासाहेब ठाकरे... व्यंगचित्रकार ते 'जगप्रसिद्ध' हिंदूहृदयसम्राट\nमोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/blog-153736", "date_download": "2018-11-17T09:15:05Z", "digest": "sha1:TAJHV6VE4VFZEBEDUZH4TAD3AYGDBUVH", "length": 16898, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "सताड डोळ्यांनी ओसाड जमीन पाहताना... | eSakal", "raw_content": "\nसताड डोळ्यांनी ओसाड जमीन पाहताना...\nसताड डोळ्यांनी ओसाड जमीन पाहताना...\nबुधवार, 7 नोव्हेंबर 2018\nमाणसाच्या या अघोरी विकासाने पर्यावरणामध्ये प्रचंड बदल झाले आहेत. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांमध्ये दिसतो आहे. पर्यावरणाच्या या बदलत्या चक्राचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्याला सहन करावा लागतो. सध्या मराठवाडा, विदर्भ आणि यांच्या सिमेलगतच्या अन्य महाराष्ट्रात जबर दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली दिसेल. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला तर, कपाशीवर लाली बोंड आळी पडली. त्यामुळे मातीत घातलेल्या खता-बियांचे पैसेही हाती आले नाहीत. त्यातच पाऊस चांगला झाला असल्याने शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली. परिणामी राज्यात ऊसाची विक्रमी लागवड झाली. नवीन ऊस लागवडी खाली आलेल्या क्षेत्रामेध्ये बीड प्रथम क्रमांकावर होता. तर, मराठवाड्यातील अन्य काही जिल्हे अग्रेसर होती. या ऊसालाही हुमणी रोगाची लागण झाली आणि ऊसातूनही गोडवा निघून गेला.\nकोणताही व्यवसायिक धंदा परवडत नसले तर, तो करत नाही. पण, शेतकरी असा एकमेव घटक आहे, जो कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी, आपल्या मातीशी इमान राखत काळ्या आईला सोडत नाही.\nमाणसाच्या या अघोरी विकासाने पर्यावरणामध्ये प्रचंड बदल झाले आहेत. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांमध्ये दिसतो आहे. पर्यावरणाच्या या बदलत्या चक्राचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्याला सहन करावा लागतो. सध्या मराठवाडा, विदर्भ आणि यांच्या सिमेलगतच्या अन्य महाराष्ट्रात जबर दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली दिसेल. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला तर, कपाशीवर लाली बोंड आळी पडली. त्यामुळे मातीत घातलेल्या खता-बियांचे पैसेही हाती आले नाहीत. त्यातच पाऊस चांगला झाला असल्याने शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली. परिणामी राज्यात ऊसाची विक्रमी लागवड झाली. नवीन ऊस लागवडी खाली आलेल्या क्षेत्रामेध्ये बीड प्रथम क्रमांकावर होता. तर, मराठवाड्यातील अन्य काही जिल्हे अग्रेसर होती. या ऊसालाही हुमणी रोगाची लागण झाली आणि ऊसातूनही गोडवा निघून गेला.\nयावर्षी शेतकऱ्यांनी अपूऱ्या पावसावर खरीपाची पेरणी केली. पण, पुढे पाऊसच झाला नाही. त्यामुळे ते पीक मातीतच गेलं. रब्बी हंगाम सुरु होण्याअगोदरच संपलायं. नजर जाईल तिथपर्यंत जळून गेलेली पीक अन् ओसाड जमिनी, बकाल पडलेली माळराण दिसतायेत. हातातोंडाशी आलेली पीकं जळनू जातांना शेतकऱ्याला होणाऱ्या वेदना एसीत बसून समजणार नाहीत.\nमागील वर्षी पाऊस चांगला झाल्याने बहूतांश शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केलेली होती. मात्र, आता पाण्याअभावी हे पीक जळून गेलं आहे. त्याबरोबर त्यांची स्वप्नेही...सध्या गावोगावी स्मशाण शांतता पसरलेली आहे. बहूतांश शेतकऱ्यांनी दावणीची गुरे जगवण्यासाठी अन् पोटाची आग विझवण्यासाठी कारखाण्यांची वाट धरलेली आहे. (ऊसतोडणी मजूरांच्या संख्येत गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी 30 ते 35 टक्यांनी वाढ झाली आहे.) सरकारी मदत म्हणजे निव्वळ गाजरच आहे. हे खरं वाटतयं. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून दिल्या जाणाऱ्या 'पंतप्रधान पीक विमा योजनेत देखिल भ्रष्टाचार होत आहे. याबाबत जेष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी राफेल विमान घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा या योजनेमध्ये झाला असल्याचा आरोप केला आहे. (एका जिल्ह्यासाठी सरासरी 175 कोटी विम्याची रक्कम येते. त्यापैकी सरासरी 30 कोटीचे विम्याचे शेतकऱ्यास वाटप केले गेले.)\nएकंदरीतच बदलते पर्यावरण, दुर्लक्ष करणारे सरकार, खते-बीयानातून लूटणाऱ्या कंपन्या आणि पडलेले बाजार भाव अशा अनेक गोष्टीमुळे शेतकरी पुर्णतःहा नष्ट होत चालला आहे. सध्या सर्वत्र ओसाड पडलेली जमिन अन् जळलेली पीकं आहेत. एका वर्षाच्या दुष्काळाने खते-बीयाने मातीत जाणं म्हणजे, पुढचे तीन वर्षे शेतकरी कर्जबाजारी होणं होयं. या सगळ्याचा परिपाक म्हणजे, गेल्या साठ वर्षात भारताचा 'इंडिया' झाला. पण, शेतकरी जसा होता तसाच राहिला. याला त्याच्यासह सर्वच दोषी आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी असो वा दसरा कोणताही सण कधी \"हॅप्पी\" झालेलाच नाही. पण, तुम्हा सर्वांना \"हॅप्पी दिवाली\"...\nटीव्हीवरील हिंदी-मराठी मालिकेत नायिकेची फॅशन वेगाने लोकप्रिय होते. ही फॅशन...\nजगातील काही प्रमुख पर्वतांपैकी एक असलेल्या हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर लहक्‍पा...\nβ बांगलादेशचा प्रवास वहाबी अंध:काराकडे\nबांगलादेशची प्रतिमा ही सर्वसमावेशक, लोकशाहीवादी राज्याची असल्याची येथील सरकारची...\nस्पर्श: 'लग्नानंतर 'डस्टबीन' कोठे ठेवणार\n\"या मुलींना राव काही कळतच नाही. काय बोलावं, कसं बोलावं. कुठं बोलत आहोत. याचं...\nजिथे सागरा प्लॅस्टिक मिळते...\nमराठा आरक्षणाच्या उंबरठ्यावर... (अग्रलेख)\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nबळी की बळीचा बकरा \nराज यांचा \"उत्तर भारतीय' बाणा\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-Jaggery-story-tikkewadi/", "date_download": "2018-11-17T08:46:09Z", "digest": "sha1:3C7ZEAU2HUKIOFROGXACPBEVSJFHP7NF", "length": 9360, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘गूळ काढण्या’साठी टिक्केवाडीकर शिवारात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘गूळ काढण्या’साठी टिक्केवाडीकर शिवारात\n‘गूळ काढण्या’साठी टिक्केवाडीकर शिवारात\nप्राचीन काळापासून सुरू असलेली गूळ काढण्याची प्रथा जोपासण्यासाठी भुदरगड तालुक्यातील टिक्केवाडी गावातील ग्रामस्थ चक्क आपली घरेदारे सोडून शेतशिवारात राहावयास गेली आहेत.धनगरांच्या मुक्त जीवनशैलीचा अवलंब करून निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने रोगराईपासून मुक्तता होते, अशी पारंपरिक कल्पना आजही येथील ग्रामस्थ जोपासतात.आज आपण विज्ञान युगात वावरत असलो तरी ग्रामीण भागात जुन्या रितीरिवाजांना सांभाळणारी मंडळीही पाहावयास मिळत आहेत.\nटिक्केवाडी या धनगरी पांढर म्हणून नावाजल्या जाणार्‍या या गावात ‘गूळ’ काढण्याची प्रथा पिढ्यान्पिढ्या सुरू आहे. ही प्रथा श्रद्धा की अंधश्रद्धा हा वाद निर्माण करणारी असली तरी ग्रामस्थांच्या मते, या प्रथेमुळे गावची एकजूट व आरोग्य टिकण्यास मदत होते.\nगर्द हिरवाईच्या कुशीत वसलेलं ‘टिक्केवाडी’ हे छोटेखानी गाव. अष्टभुजा म्हणजेच भुजाई हे या गावचे ग्रामदैवत. देवीवर नितांत श्रद्धा असणारे इथले ग्रामस्थ दर तीन वर्षाला ‘गूळ’ काढतात. गूळ काढणे म्हणजे घरामध्ये कुणीही राहायचं नाही, सर्वांनी निसर्गाच्या सानिध्यात राहायचं हा इथला दंडक. धनगराप्रमाणे भटकंती करून आरोग्य कमवायचं, शुद्ध हवेत राहणे तसेच पशुप्राण्याची मुलालेकरांना ओळख करून द्यायची आणि वनौषधींचा शोध घ्यायचा, हा या प्रथेमागचा हेतू.\nमाघवारीनंतर येणार्‍या पौर्णिमेपासून ही गुळं काढली जातात. प्रथेच्या निमित्ताने सर्वांच एकत्र राहणं होतं. त्यामुळे आपापसातील वादही निवळून जातात, जाती-पातीची बंधने गळून पडतात. याशिवाय सादर होणार्‍या लोककलेतून चैतन्य फुलतं. सामाजिक समतेला पूरक ठरणारी ही प्रथा आहे. मंगळवार दि.20 फेब्रुवारी पासून टिक्केवाडीकर देवीचे नाव मुखात ठेवत मुक्त जीवनशैलीचा आनंद लुटत आहेत देवीच्या नावाचा जयघोष करत या गावकर्‍यांची पहाट उजाडते. राहण्यासाठी शेतशिवारात जी पालं उभारली आहेत त्याला ही मंडळी ‘गूळ’ म्हणतात. गावात शुकशुकाट असला तरी इथली शाळा मात्र सुरू आहे. इथल्या प्रत्येक घरामध्ये पदवीधर झालेली एक तरी व्यक्ती आढळते; पण या प्रथेला ही सुशिक्षित मंडळी अंधश्रद्धा समजत नाहीत. दिवसभर शिणलेले जीव रात्री शाहिरी, ओव्या, गीते, भजन आदी कलांमध्ये रमून जातात. विशेष म्हणजे बाहेरचे पै-पाहुणे एक-दोन दिवस गुळ्यात राहण्यासाठी आवर्जून येतात.\nपूर्वापार चालत आलेल्या या प्रथेमागे गावकर्‍यांच्या भावना दडलेल्या आहेत. भुजाई देवी गावकर्‍यांचे संरक्षण करते, ही इथल्या लोकांची श्रद्धा आहे. देवीला कौल लावून गावकरी ‘गूळ’ काढतात आणि पुन्हा कौल दिला की आपापल्या घरी लोक परतात. पूर्वी या प्रथेदरम्यान लोक गावापासून दूर जंगलात असलेल्या बोकाचावाडा, बसुदेवाचा वाडा, हंड्याचा वाडा या धनगर वस्तीवर राहायला जात होते; पण अलीकडे ही प्रथा शेतशिवारात पाळत आहेत. प्रथेदरम्यान संपूर्ण गावात चिटपाखरूही नसते. या काळात घरात झाडलोट करणे, चूल पेटवणे, जेवण बनवणे, दिवा पेटवणे व घराला कुलूप लावणे अशा गोष्टी वर्ज्य मानल्या जातात; पण यावेळी चोरीसारखे हीन प्रकार अजिबात होत नाहीत. तर शिवारात 25-30 कुटुंबासाठी एकच पाल उभारले जाते. संपूर्ण पालातील लोक रात्री एकाच पंक्तीला बसून वनभोजनाचा आनंद घेत असतात. टिक्केवाडी ग्रामस्थांच्या या अनोख्या प्रथेची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-Muncipal-Corporation-Standing-Committee/", "date_download": "2018-11-17T09:35:01Z", "digest": "sha1:FVQSDDJUVUZAG5EMI63GJ5HT4O572QBD", "length": 11031, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘स्थायी’साठी चुरस अन् बंडखोरीची धास्ती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘स्थायी’साठी चुरस अन् बंडखोरीची धास्ती\n‘स्थायी’साठी चुरस अन् बंडखोरीची धास्ती\nकोल्हापूर महापालिकेची आर्थिक नाडी असलेल्या स्थायी समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. मेघा पाटील, अफजल पीरजादे व अजिंक्य चव्हाण या तिघांनी पदाचा आग्रह धरल्याने नेत्यांना बंडखोरीची धास्ती लागली आहे. परिणामी, सदस्यांची नाराजी दूर करण्यासाठी सहा-सहा महिने पदाचा प्रस्ताव पुढे येण्याची शक्यता आहे. गुरुवारी दुपारी तीन ते पाच या कालावधीत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून, तोपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यातच राहणार आहे. अजिंक्य चव्हाण यांनी बुधवारी नगरसचिव कार्यालयातून अर्ज घेऊन तो भरूनही ठेवला आहे.\nदरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी दुपारी सर्किट हाऊसमध्ये पाटील व पीरजादे यांच्या मुलाखती घेतल्या. दोघांनीही आपल्यालाच पद मिळावे, अशी मागणी केली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या मेघा या स्नुषा आहेत. स्थायी समितीत सोळा सदस्यांपैकी 9 महिला आहेत. त्यामुळे स्थायी सभापतिपद महिलेला देऊन राष्ट्रवादीच्या वतीने महापालिकेत इतिहास निर्माण करावा, अशी मागणी मेघा पाटील यांनी केली आहे. तर पीरजादे यांनीही स्थायीतील सर्व सदस्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे सांगून पदासाठी आग्रह व्यक्‍त केला आहे. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक जयंत पाटील, उपमहापौर सुनील पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष राजू लाटकर, आर. के. पोवार, आदील फरास आदी उपस्थित होते. चव्हाण हे कामानिमित्त मुंबईला गेले असल्याने गुरुवारी ते मुश्रीफ यांची भेट घेणार आहेत.\nजिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली 12 फेब्रुवारीला स्थायीसह परिवहन समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती यांच्या निवडी होणार आहेत. त्यासाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्यामुळे तिन्ही पदांसाठी त्या-त्या पक्षाच्या नेत्यांना बुधवारी सभापतिपदासाठीचे नाव निश्‍चित करावे लागणार आहे. सर्वच इच्छुकांचे उमेदवारी अर्ज भरून बंडखोरी टाळण्यासाठी त्यापैकी गुरुवारी दुपारी एकाचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर फक्‍त निवडीवर शिक्‍कामोर्तब होईल. महिला व बालकल्याण समिती सभापतिपदासाठी काँग्रेसच्या वतीने सुरेखा शहा यांचे, तर शिवसेनेतून परिवहन सभापतिपदासाठी राहुल चव्हाण यांचे नाव निश्‍चित झाले आहे.\nबंद पाकिटात नावे कुणाची\nउपमहापौर सुनील पाटील यांनी स्थायी सभापतिपद निवडणुकीसाठी चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत. इच्छुकांकडून अर्ज भरून घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते मुश्रीफ सांगतील त्याचा अर्ज नगरसचिव दिवाकर कारंडे यांच्याकडे सादर केला जाईल. भाजप-ताराराणी आघाडीच्या वतीनेही निवडणूक लढविण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व आमदार अमल महाडिक यांच्याशी चर्चा करून उमेदवारांची नावे निश्‍चित करणार असल्याचे ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम यांनी सांगितले. त्यांच्याकडूनही बंद पाकिटातूनच नावे येणार आहेत. परिणामी, बंद पाकिटातून गुरुवारी कुणा-कुणाची नावे येतात, याविषयी महापालिका वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे.\n108 कोटी रुपयांच्या निविदेची मनपात चर्चा\nकोल्हापूर ः शहरातील अंतर्गत जलवाहिन्या बदलण्यासाठी तब्बल 115 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी 108 कोटींची निविदा काढण्याची प्रक्रिया गेले काही दिवस प्रशासकीय पातळीवर सुरू होती. विद्यमान स्थायी समितीची मुदत गुरुवारी संपत असल्याने बुधवारी दिवसभर त्याबाबत जोरदार हालचाली झाल्या. महापालिकेची कोणतीही निविदा वाटाघाटीशिवाय निघत नसल्याचे सांगण्यात येते. आपल्याच कालावधीत निविदा प्रसिद्ध व्हावी, यासाठी विद्यमान स्थायी समितीतील सदस्यांसह कारभारी, तर काही कारभार्‍यांच्या वतीने नव्या समितीच्या कालावधीतच निविदा निघावी यासाठीही व्यूहरचना आखण्यात आली होती. त्यासाठी रात्रही जागून काढण्यात आली. एकूणच दोन्ही बाजूंच्या हालचालींमागे मोठा ‘अर्थ’ दडल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.\nमहाड एमआयडीसीमध्ये रासायनिक केमिकल जमिनीत मुरविण्याचे प्रकार\nइचलकरंजी खून प्रकरणातील आरोपी जेरबंद\nनाशिक : कंधाणे शिवारात बिबट्याचा संशयास्पद मृत्यू\nसत्तेसाठी काँग्रेस वापरणार भाजपचा फॉर्म्युला...\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nबाळासाहेबांना अभिवादन; शिवाजी पार्कात शिवसैनिकांची रीघ\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Pune/75-percent-of-the-amount-for-medical-treatment/", "date_download": "2018-11-17T08:54:03Z", "digest": "sha1:2QAFSK2IMG6FXF32ZQWKCXWNOKFJDYVJ", "length": 6993, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वैद्यकीय उपचारासाठी बिलाच्या 75 टक्के रक्कम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वैद्यकीय उपचारासाठी बिलाच्या 75 टक्के रक्कम\nवैद्यकीय उपचारासाठी बिलाच्या 75 टक्के रक्कम\nमहापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना धन्वंतरी योजनेअंतर्गत पॅनेलवरील रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेण्याची परवानगी आहे. मात्र, तातडीच्या उपचारांकरिता पॅनेलबाहेरील रुग्णालयातील उपचारांची माहिती 116 तासांत पालिका प्रशासनाला कळविली नाही. तरीही, त्या कर्मचार्‍याला मूळ बिलाच्या 75 टक्के रक्कम देण्यात येणार आहे. पालिका आयुक्तांनी याबाबतचा प्रस्ताव पालिकेच्या दि. 19 मे च्या सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.\nमहापालिका आस्थापनेवर सुमारे साडेसात हजार अधिकारी व कर्मचारी वर्ग एक व चारच्या विविध पदावर कार्यरत आहेत. हे सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांसह त्यांच्या कुटुंबीयांना धन्वंतरी योजनेअंतर्गत वैद्यकीय उपचार दिले जातात. यामध्ये सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचार्‍यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.यापूर्वी महापालिका कर्मचारी अगदी किरकोळ कारणासाठीदेखील शहर अथवा हद्दीबाहेरच्या रुग्णालयात दाखल होत. तसेच या रुग्णालयाची अव्वाच्या सव्वा रकमेची बिले येत. याला आळा घालण्यासाठी सरसकट रुग्णालयांऐवजी धन्वंतरी योजनेअंतर्गत शहर व हद्दीबाहेरील ठराविक रुग्णालयांची यादी वैद्यकीय विभागाने जाहीर केली. त्यामुळे या खर्चवर काही प्रमाणात नियंत्रण आले. यात आणखी बदल करत, पॅनेलवरील कोणत्याही रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल होण्यापूर्वी वैद्यकीय विभागाची रेफर चीट घेऊन जाणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nदरम्यान, अनेक कर्मचारी हद्दीबाहेर राहत असल्याने, पॅनेलवरील रुग्णालये त्यांच्या निवासस्थानापासून दूर अंतरावर आहेत. हे कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारांकरिता नजीकच्या रुग्णालयात दाखल झाल्यास, त्यांना धन्वंतरी योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. याबाबत वैद्यकीय विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्यने महापालिका कर्मचार्‍याला तातडीने गंभीर स्वरुपाच्या आजारासाठी पॅनेल बाहेरील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असेल, अशा कर्मचार्‍याने वैद्यकीय विभागाला अपवादात्मक परिस्थितीत 116 तासांच्या आत कळविले नसले, तरीदेखील या बिलाची 75 टक्के रक्कम किंवा धन्वंतरीच्या दराप्रमाणे बिलाची रक्कम देण्यात येणार आहे.\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nमराठा आरक्षण; मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हक्कभंग आणणार : विखे-पाटील\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.pudhari.news/news/Satara/DP-Fuse-to-farmers-loss-issue-in-mhaswad-satara/", "date_download": "2018-11-17T08:42:01Z", "digest": "sha1:77RBVFZES5TGVDY7POXPXWFI3FKDWMYG", "length": 6982, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डी.पी. फ्युजसाठी शेतकर्‍यांनाच भुर्दंड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › डी.पी. फ्युजसाठी शेतकर्‍यांनाच भुर्दंड\nडी.पी. फ्युजसाठी शेतकर्‍यांनाच भुर्दंड\nम्हसवड : दिलीप किर्तने\nमाण तालुक्यात महावितरणने उभारलेल्या डी. पी. मधील फ्युज खराब झाल्यानंतर त्या बदलण्यसाठी चक्क शेतकर्‍यांकडूनच वर्गणी गोहा पायंडा पाडला जात आहे. अधिकार्‍यांच्या जबाबदारी झटकण्याच्या या वृत्तीमुळे तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून शेतकर्‍यांना वेठीस धरणार्‍या संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.\nमहावितरणचे एकेक किस्से हा आता संशोधनाचा विषय बनू पाहत आहे. कधी चुकीची बिले, अधिकारी-कर्मचार्‍यांची अरेरावी, कमी-जास्त विद्युत दाब असे एक ना अनेक प्रकारांमुळे ग्रामीण जनता हैराण झाल आहे. डीपी नादुरुस्त होणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे. तथापि, हा डीपी दुरुस्त करायलाही अनेक दिवस कर्मचारी फिरकत नाहीत. यातील फ्युज बसवणे ही वास्तविक महावितरणचीच जबाबदारी आहे. मात्र, त्यासाठी शेतकर्‍यांना वर्गणी काढण्याचे प्रकार होवू लागले आहेत. फ्युजा बदलून देणे, दुसरा डी पी आणून जोडणे, अगदी वाहतूक खर्च देणे, डी. पी. गाडीत भरणे, उतरवणे यासाठी सुद्धा शेतकर्‍यांचाच पैसा व शक्ती वापरली जाते. आपली जबाबदारी झटकून शेतकर्‍यांना वेठीस या धरण्याच्या प्रकारामुळे शेतकर्‍यांमधूनही संताप व्यक्त होत आहे.\nम्हसवड परसरात डीपींची अवस्था फारच बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी तर फ्युज नावाचा प्रकारच नाही, थेट मोठ्या आकाराची तार जोडली जाते. त्यामुळे वीज प्रवाह जास्त झाला तर फ्युजऐवजी बसवलेली जाड तार न जळता कृषीपंप जळत आहेत. त्याचा आर्थिक भुर्दंड शेतकरी वर्गाला सोसावा लागत आहे.\nमहावितरण शेतकर्‍यांकडून वीज बिलाशिवाय इतर अनेक शुल्क आकारत असते. पण फ्युज मात्र बदलत नाही. सध्या महावितरणकडे कर्मचारीसंख्या कमी असल्याने फ्युजा बसवणे, जळलेल्या फ्ज्यू बदलणे, डी. पी. मधील वायर्स बदलणे यासारखी अनेक कामे खाजगी व्यक्तीकडून पैसे मोजून करुन घ्यावी लागत आहेत. शिवाय तकलादू साहित्य वापरल्यामुळे काही ठिकाणी वीज वीतरणचे कर्मचारी व अशी कामे करणारे आपल्या जीवास मुकले आहेत.\nया सर्व बाबींचा विचार करुन वीज वितरणने माण तालुक्यातील सर्व डी पी मधील फ्युजा बदलणे तसेच जळालेले वायर्स बदलणे गरजेचे आहे. तसेच या कामी विनाकारण शेतकर्‍यांना भूर्दंड देवून वेठीस धरणार्‍या संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.\nरणवीर सिंहच्‍या हळदीचे फोटो पाहिले का\nसोलापूर : मनपा सभेत फोडली मटकी\nनातीवर बलात्कार करून साधू बनलेल्या भोंदू बाबाचा पर्दाफाश\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nॲडगुरू ॲलेक पद्मसी काळाच्या पडद्याआड\nरेल्वेत १० हजार पदे; ९५ लाख अर्ज...\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहावा स्‍मृतिदिन; दिग्‍गजांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, चार ठार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/blog-space/chittatosh-khandekar-blog-on-lokmanya-tilak-266371.html", "date_download": "2018-11-17T08:39:24Z", "digest": "sha1:QTNB7RTHQYRCIFF7OL5RJ2QYTRJWH6GB", "length": 22811, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आठवण 'पत्रकार' लोकमान्य टिळकांची, निमित्त लोकमान्यांच्या पुण्यतिथीचं", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nआठवण 'पत्रकार' लोकमान्य टिळकांची, निमित्त लोकमान्यांच्या पुण्यतिथीचं\nटिळकांच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्या 'केसरी' दैनिकाचं मोठं योगदान आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा अग्रलेख लिहून ब्रिटिश सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या 'पत्रकार' टिळकांची कामगिरी मोठी आहे.\nभारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणारं आणि लढणारं एक धोरणी आणि मुत्सद्दी नेतृत्व म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक किती चुकले किती बरोबर आहेत याच्या कितीही चर्चा झाल्या तरीही टिळकांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले योगदान कधीही दुर्लक्षित करता येणार नाही. किंबहुना भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या 'असंतोषाचे जनक' म्हणूनच त्यांना ओळखलं जातं. टिळकांच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्या 'केसरी' दैनिकाचं मोठं योगदान आहे. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा अग्रलेख लिहून ब्रिटिश सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या 'पत्रकार' टिळकांची कामगिरी मोठी आहे.\nभारतात पत्रकारिता ही पाश्चिमात्य जगाच्या तुलनेत फारच उशिरा आली. त्याहीपेक्षा पत्रकारितेचे महत्त्व समजायला आणि उमजायला फार वेळ लागला. पण देशाला इंग्रजांच्या विरूद्ध जागं करायचं असेल, स्वातंत्र्याची लढाई जर समर्थपणे लढायची असेल तर पत्रकारितेसारखं दुसरं हत्यार नाही हे टिळकांनी चांगलंच हेरलं होतं. अमेरिकन क्रांतीही पूर्णपणे माध्यमांनी पुढे नेली होती. केसरी आणि मराठासारखे वर्तमानपत्र टिळकांनी सुरू केले. या वृत्तपत्रांच्या माध्यमातून टिळकांनी काय साधलं टिळकांना अपेक्षित क्रांती साधता आली का टिळकांना अपेक्षित क्रांती साधता आली का आणि खरंच याचा येत्या काळात भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर काय परिणाम झाला\nटिळक लिहित असलेले अग्रलेख तेव्हा सारा समाज वाचत होता. त्यांच्या वैचारिक प्रबोधनातून सारा समाज ढवळून निघत होता. पुण्यात 1897 सालं उगवलंच ते प्लेगची साथ घेऊन. या भयानक साथीच्या रोगाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचाही जीव घेतला. तेव्हा सरकारने रॅन्ड नावाचा अधिकारी पुण्यात नियुक्त केला होता. प्लेगच्या रूग्णांना अत्यंत अमानुष वागणूक इंग्रज देत होते. प्लेगच्या साथीच्या नावाखाली इंग्रज नागरिकांचा प्रचंड छळत करत होते. या साऱ्या जाचाविरूद्ध टिळक लिहित होते. ब्रिटिशांच्या अन्यायावर टीकेचे आसूड टिळकांनी ओढले. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. पुण्यातल्या दोन तरूणांनी रॅण्डचा खून केला. पण रॅण्डला मारण्यास त्यांना प्रवृत्त करणारे दुसरे तिसरे कोणी नसून टिळक आणि त्यांचे लेखच आहेत हे ब्रिटीशांना कळायला वेळ लागली नाही आणि भारताच्या इतिहासातला पहिला राजद्रोहाचा म्हणजेच 'सेडिशन'चा खटला टिळकांवर टाकला गेला. या खटल्यात टिळकांना 18 महिने तुरूंगवास ठोठावण्यात आला. तुरूंगातून सुटल्यावरही टिळकांनी सरकारवर टीकास्त्र सोडणे चालूच ठेवले.\nत्यांचे हितचिंतक तुम्हाला असं लिहिल्याने कैद होऊ शकते तेव्हा असं लिहू नका असं वारंवार सुचवायचे. पण वर्तमानपत्र ही सरकारला खूश करण्यासाठी नाही तर सरकार सामान्यांवर जो अन्याय करतंय,ज्या धोरणांनी सरकार या देशचं नुकसान करतंय ती धोरणं तो अन्याय लोकांसमोर आणणे याचसाठी आहेत ही टिळकांची धारणा होती. आज जगाला हादरवून सोडणाऱ्या पनामा पेपर्ससारख्या प्रकरणावर आणि त्यातल्या आरोपींवर जेव्हा भारतीय माध्यमं मुक गिळून गप्प बसतात तेव्हा खरोखरच निर्भीडपणे जिवाची पर्वा न करता पत्रकारिता करणाऱ्या टिळकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.\n1906 साली टिळकांवर पुन्हा एकदा राजद्रोहाचा खटला भरवण्यात आला. यावेळी टिळकांनी भारतीयांच्या सहिष्णुतेलाही मर्यादा असतात असं बजावलं होतं आणि सरकारवर विनाशकाले विप्रीत बुद्धी नावाच्या लेखातून सडकून टीका केली होती. यावेळी पुन्हा एकदा टिळकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं आणि टिळकांचे वकील मात्र मोहम्मद अली जिन्ना होते. यावेळी टिळकांना सहा वर्षांचा तुरूंगवास सुनावण्यात आला. टिळकांवर आयुष्यात तीनदा राजद्रोहाचा खटला भरला आणि तिन्हीदा त्यांना शिक्षा झाली तरीही टिळकांनी सरकारविरूद्ध लिहिणे चालूच ठेवले.\nफक्त राजकीयच नाही, तर सांस्कृतिक आणि धार्मिक प्रश्नांवरही टिळक लिखाण करत असत पण ते सारंच टिळक स्वातंत्र्याशी जोडतं. गीतेचा सार सांगताना त्यांनी कर्मयोग हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटत राहा, या हेतूनेच सुचवला होता. लढत राहा स्वातंत्र्याची अपेक्षा करू नका, कारण लढलो तर ते नक्की मिळेल अशी टिळकांची धारणा होती.\nटिळकांच्या काळात भारतातले इंग्रजी वर्तमानपत्र सरकारची तळी उचलण्यातच धन्यता मानत होते. प्रादेशिक भाषांमध्ये इतकं प्रभावीपणे पत्रकारिता रूजवणाऱ्या टिळकांवर या इंग्रजी वर्तमानपत्रांनी सडकून टीका केली. सत्य उघडकीस आणल्याबद्दल एका पत्रकारावरच माध्यमांनी टीका करण्याची भारतीय इतिहासातील ही पहिलीच घटना असेल. पण टिळकांनी कोणालाच भीक घातली नाही. आयुष्यभर आपल्या पत्रकारितेतून स्वराज्यासाठी लढत राहिले. पुढे गांधीजींनीही टिळकांचा आदर्श घेत पत्रकार होऊन समाजाचे प्रबोधन आणि ब्रिटिशांवर टीका करणं चालूच ठेवलं आणि स्वतंत्र होईपर्यंत टिळकांची परंपरा पुढे नेली.\nज्याप्रमाणे मार्क्स आपल्या लेखांमधून भांडवलदारांवर आसूड ओढून शोषितांची बाजू मांडत राहिला तसेच गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या आपल्या बांधवाना सोडवण्यासाठीही लोकमान्य टिळक झटत राहिले. त्यामुळेच आजच्या प्रसारमाध्यमांनाही टिळकांकडून धडा घ्यायची नितांत गरज आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: lokmanya tilakपत्रकारलोकमान्य टिळक\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nअरुणा ढेरे संमेलनातला रटाळपणा संपवतील का\n#AmritsarTrainTragedy नियमांच्या अवमानाचे बळी\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/pune/it-engineer-commited-suicide-with-his-wife-and-son-280087.html", "date_download": "2018-11-17T09:06:04Z", "digest": "sha1:HT7XZN45F3TMMDJ5PW5U2MHUGXJ3HOLU", "length": 14069, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात आयटी इंजिनिअरची पत्नी आणि मुलासोबत आत्महत्या", "raw_content": "\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nVIDEO : शाब्बास...9 वर्षांच्या कन्येनं सर केला सहाशे फुटांचा सुळका\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nमराठा समाजाच्या समावेशाला ओबीसी संघटनेचा विरोध\nफडणवीस की गडकरी टोलबाबत कुणाचा दावा खोटा\nVIDEO लिफ्टमधला धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद; छोट्या मुलीला केली जबर मारहाण\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nमुंबईतील पर्यटकांच्या बसला धडक, सहलीसाठी गेलेल्या 6 जणांचा मृत्यू\nVIDEO : रेल्वे कर्मचाऱ्यांची पीयूष गोयलांना धक्काबुक्की, फेकून मारली कुंडी\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nPhotos : जान्हवी कपूरही सजली नववधूच्या वेषात\nआमिषा पटेलची पुन्हा बॉलिवूड एंट्री हॉट लूकमधील फोटो झाले व्हायरल\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\nPHOTO : बाळासाहेब ठाकरेंनी काढलेली ही १० व्यंगचित्र तुम्ही नक्कीच पाहिली नसतील\nPHOTOS तामिळनाडू - 'गाजा'ने घेतलेल्या बळींची संख्या 21 वर\nभाईंच्या आठवणींनी जेव्हा क्रिकेटचा देव हळवा झाला\nVideo : या वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nVideo : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी\nया वर्ल्ड चॅम्पियन कर्णधाराचे आहेत असिस्टंटसोबत विवाहबाह्य संबंध\nमोहम्मद शम्मीला अटक होणार टीम इंडियातूनही बाहेर होऊ शकतो बाहेर\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\n'दुष्काळात होरपळा, पण...मंदिर वहीं बनाएंगे\nराज भैय्या, स्वागत है\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nCCTV VIDEO : 10 वर्षांच्या मुलीने दुकानातून चोरलं सोनं, ‘असा’ केला होता प्लॅन\nVIDEO : तुम्ही चार पिढ्यांचा हिशोब द्या, मी चार वर्षांचा देतो; मोदींचा काँग्रेसवर वार\nपाणीप्रश्न पेटला, ग्रामस्थांचा जलसमाधी घेण्याचा इशारा\nपुण्यात आयटी इंजिनिअरची पत्नी आणि मुलासोबत आत्महत्या\nपुण्यात बाणेर इथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी आणि मुलाचा खून करून सॉफ्टवेअर इंजिनिअरनं आत्महत्या केलीय. पती-पत्नीच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण दिसत आहेत, तर 4 वर्षाचा मुलगा नक्ष याच्या तोंडातून फेस आला होता.\n19 जानेवारी : पुण्यात बाणेर इथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नी आणि मुलाचा खून करून सॉफ्टवेअर इंजिनिअरनं आत्महत्या केलीय.\nपती-पत्नीच्या गळ्याभोवती दोरीचे व्रण दिसत आहेत, तर 4 वर्षाचा मुलगा नक्ष याच्या तोंडातून फेस आला होता. त्यामुळे एकाच वेळी दोघांनी गळफास घेतला असावा किंवा पत्नीचा व मुलाचा खून करून स्वत: आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर येथील जयेशकुमार पटेल हे आयटी इंजिनिअर होते. ते बाणेर येथील एका कंपनीत कामाला होते. पत्नी भूमिका आणि चार वर्षांचा मुलगा नक्ष बरोबर ते बाणेरमध्ये राहत होते. मागील दिवसांपासून पटेल यांचे घर बंद होते. अनेक दिवस घर बंद असल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांना घरामध्ये तिघांचे मृतदेह अाढळले.\nया तिघांच्याही आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nWEATHER REPORT: पुण्यात महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: पुण्याच्या भवानी पेठेत कारखान्याला लागली भीषण आग\nडॉक्टर लॉबीपुढे पुणे प्रशासनानं टाकली नांगी; आरोग्य अधिकाऱ्यांचा काढला कार्यभार\nVIDEO: महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, पुण्यात रस्ते पाण्याखाली\n'या घाणीमुळे वारले माझे पप्पा...\nबाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन : स्मारकाबाबत भाजप-सेनेत एकमत होणार\nकामसूत्र, लिरिल या लोकप्रिय जाहिराती बनवणारे अॅलिक पदमसी काळाच्या पडद्याआड\nइंजिनशिवाय सुसाट धावणारी ट्रेन पाहिली का देशातल्या पहिल्या अत्याधुनिक गाडीची आजपासून टेस्ट ड्राईव्ह\n30 नोव्हेंबरपर्यंत भरा 'हा' अर्ज; नाहीतर SBI बँकेतून पैसे काढणं होईल कठीण\nPhotos : रणबीर कपूर मुंबईच्या डोंगरीमध्ये, पण नाराज दिसतेय आलिया\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-11-17T08:51:24Z", "digest": "sha1:CK2WE2DR2KZKCXWKQE7V4PM3UKFFYEZI", "length": 5460, "nlines": 129, "source_domain": "www.marathimati.net", "title": "चिचुंद्री | मराठीमाती", "raw_content": "\nचिचुंद्री आणि तिची आई\nएकदा एका चिचुंद्रीच्या पोराने आपल्या नाकात तपकीर घातली, त्यामुळे त्याला थोडासा त्रास झाला. मग ते आपल्या आईस म्हणाले, ‘आई, माझ्या कानात केवढा भयंकर आवाज होतो आहे शंभर नगारे एकदम वाजत असल्याचा आवाज मला ऐकू येत आहे. आणि माझ्या डोळ्यांपुढे तर एक मोठी भट्टी पेटल्यासारखा प्रकाश दिसत आहे शंभर नगारे एकदम वाजत असल्याचा आवाज मला ऐकू येत आहे. आणि माझ्या डोळ्यांपुढे तर एक मोठी भट्टी पेटल्यासारखा प्रकाश दिसत आहे ’ यावर त्याची आई म्हणाली, ‘पोरा किती बडबड लावली आहेस ही ’ यावर त्याची आई म्हणाली, ‘पोरा किती बडबड लावली आहेस ही असल्या खोटया गोष्टी सांगून रजाचा गज करण्याची ही खोड बरी नाही.’\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged आई, इसापनीती, इसापनीती कथा, कथा, गोष्ट, गोष्टी, चिचुंद्री on मार्च 1, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://ncp.org.in/articles/details/796/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-11-17T08:26:14Z", "digest": "sha1:6SCUKTOKV43CLUYT3HLBDSO6MMXVTB5S", "length": 6581, "nlines": 39, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nविधवा महिलेला विहीर मिळवून देण्यासाठी अजित पवार यांनी घेतला पुढाकार\nकाबाडकष्ट करणाऱ्या विधवा महिलेस विहीरीसाठी अनुदान मिळावे यासाठी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांचा पुढाकार घेतला. संगीता काळे ही काबाडकष्ट करणारी विधवा महिला शेतकरी. अवघी दोन एकर जमीन, तीन मुलं, आजारी दिर असा परिवार. सरकारी अनुदानातून खूप आधी विहिरीची मागणी केली होती. तिची मागणी तिच्या शिवारातूनच फोन लावून जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यापर्यंत पोहोचवली.\nजनतेला न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी स्वस्थ बसणार नाही – खा. सुप्रिया सुळे ...\nमहाराष्ट्रातील आणि विदर्भातील जनतेला जोपर्यंत न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी सेलडोह येथे झालेल्या सभेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची #हल्लाबोल पदयात्रा नवव्या दिवशी खडकी गावातून निघाली. पुढे सेलडोह गावातील चौकामध्ये सभा पार पडली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी गरीब शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, जीएसटी, नोटबंदी, कर्जमाफी असे सगळे गंभीर विषय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हल्लाबोल कर ...\nपंतप्रधान मोदींनी डॉ. मनमोहन सिंग यांचा पाकशी संबंध जोडणे लज्जास्पद : शरद पवार ...\n- विरोधकांवर दमदाटीचा प्रयत्न कराल तर सरकार उखडून फेकू, हल्लाबोल-जनआक्रोश मोर्चातून शरद पवार यांचा सरकारवर हल्लाबोलपंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तानशी लागेबांधे असल्याचे आरोप केले. देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये परदेशी ताकदीला प्रवेश करू दिला जात नाही, ही आपल्या देशाची परंपरा स्वतः पंतप्रधान मोडतायत याचे दुःख वाटते. देशहिताचे नसलेले असे आरोप करताना त्यांना शरम वाटली पाहिजे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. काँग्रे ...\nतीन वर्षांत येथे विकासाचा पाळणा हाललाच नाही - अजित पवार ...\nमराठवाड्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आज बीडमधील गेवराई येथे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की २०१४ साली देशात आणि राज्यात सत्तांतर झाले. ती लाट इतकी जबरदस्त होती की, ज्यांना नगरसेवक होता आले नसते, असे लोकही आमदार, खासदार झाले. पण तीन वर्षाच्या काळात येथे विकासाचा पाळणा हालला नाही. त्यामुळे या सरकारला तीन वर्षात विकास का करता आला नाही, याचा विचार सरकारने करायला हवा. फक्त मागच्या सरकारवर आरोप करून चालणार नाही. आघाडी सरकारच्या काळात ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smartmaharashtra.online/berojgari/?cat=64", "date_download": "2018-11-17T09:40:09Z", "digest": "sha1:IOBDP2L7L2XPGTH77SCJNF4HZHPBP3NW", "length": 16543, "nlines": 86, "source_domain": "smartmaharashtra.online", "title": "भारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या - Smart Maharashtra", "raw_content": "दिसामाजी काही उत्तम वाचावे…\nमहाराष्ट्रातील व्यक्ती आणि वल्ली\nभारतातील बेरोजगारी; एक घातक समस्या\nAuthor: टीम स्मार्ट महाराष्ट्र No Comments Share:\nदेशातील बेरोजगारी हि सर्वात बिकट समस्या झाली आहे. भारतात बहुसंख्य तरुण बेरोजगार आहेत. विकसित अन विकसनशील देशांमध्ये हि समस्या आभासून उभी राहील आहे. इतर काही सामाजिक समस्यांचा बेरोजगारीशी जवळचा संबंध आहे. देशाचा विकास दर, वाढती लोकसंख्या, जातीय व्यवस्था यांचा परिणाम बेरोजगारीवर खूपच अधिक प्रमाणावर आहे. म्हणून या विषयावर अभ्यास करणे अन हा विषय जाणून घेणे आवश्यक आहे.\nअमेरिकासारख्या विकसित देशात पण ६.७ दशलक्ष लोक बेरोजगार आहेत. काळ्या लोकांचा बेरोजगिरीचा दर ७.७ %आहे तर गोऱ्या लोकांचा बेरोगारीचा दर ३.५ आहे. अमेरिकेतही सुशिक्षित तरुण हे आपल्या कौशल्य प्रमाणे काम शोधतात. नौकरी आपल्या योग्यतेने प्रमाणे न मिळाल्या मुळे हा तरुण बेरोजगार राहतो. हा तरुण वर्ग बेरोगरीचा दर वाढण्याचं मुख्य कारण आहे. चीन मध्ये हि बेरोजगारीचा प्रमाण खूप आहे. चीन मध्ये ९.८२ दशलक्ष लोक बेजगार आहेत. भारताचा बेरोजगाराचा दर ३.४६% आहे. जगभरात दक्षिण आफ्रिका येथील मौरिटानिया मध्ये सर्वात जास्त लोक बेरोजगार आहेत.आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या आकडेवारी नुसार जगभरात २० करोड लोक बेरोजगार आहेत. जगात सर्वात कमी बेरोजगारी दर नॉर्वे या देशात आहे. जगात सर्वात जास्त बेरोगारीचे प्रमाण दक्षिण आफ्रिका, ग्रीस, स्पेन, इराक, इजिप्त या देशांमध्ये आहे.\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nप्राचीन काळी भारतात गुरुकुल पद्धत होती. ऋषीमुनी त्याकाळी सशिक्षणाची परीक्षा घेऊन ठरवत असत शिष्य कुठल्या कामात पारंगत आहे.त्यानुसार ऋषीमुनी काम देत असत. स्वतंत्र पूर्व काळात ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीनुसार गुरुकुल व्यवस्था मोडित काढली. गुरुकुल व्यवस्था मोडीत काढून विद्यापीठ उभी केली. ब्रिटिशांना भारतावर राज्य करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात कारकुनांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी त्याच प्रकारची शिक्षण व्यवस्था उभी केली. स्वातंत्रानंतर आपणहि हीच व्यवस्था कायम ठेवली.यांना प्रशिक्षित करण्याची व्यवस्था तयार केलीच नाही. पांढरपेशी नौकरीला सन्मान मिळाल्यामुळे बरेच व्यवसाय कनिष्ठ ठरले.\nशेती व्यवसाय पण कनिष्ठ ठरवलं गेला. आजचा विचार केला तर बराच तरुण वर्ग बेरोजगार आहे, कारण त्याला योग्य ते मार्गदर्शन नाही. आजची शिक्षण पद्धती व्यावसायिक दृष्टिकोनातून विचारकरनारी असल्यामुळे आजचा तरुण वर्ग बेरोजगार आहे.भारतातली जातीव्यवस्था यातील एक मुख्य कारण असून ठराविक जातीव्यवस्थेकडे ठराविक काम जाते त्यामुळेही बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. उदाहरणार्थ न्हाव्याच केस कापेल, धोब्यानेच कपडे धुणे वगैरे. उद्योगधंदे ज्या प्रमाणात वाढावेत त्याप्रमाणात वाढत नाहीत. आपली अर्थ व्यवस्था खूपच धीम्या गतीने सुरु आहे. भारताची अर्थ व्यवस्था कृषीप्रधान असून हि कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान भारताकडे अजूनहि उपलब्ध नाही. इस्राईलसारख्या छोट्याश्या देशात आज शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञाना आहे.\nजलसंधारण त्याठिकानि खुपमोठ्या प्रमाणावर आहे. पाण्याविषयीचे नियोजन अभ्यासन्यासारखे आहे. मराठवाड्यातील कडवंची गावाचे उदाहरण देता येईल मृदासंधारण अन जलसंधारण यादोन्हीच्या आधारे या गावाचा कायापालट करण्यात आलाय.\nआज भारतात एकत्र कुटुंब पद्धत आहे. एकत्रकुटुम्ब पद्धत असल्यामुळे कुटुंबातील कुटुंब प्रमुखावरच अवलंबून राहिले जाते किंवा जो कमावतो त्याव्यक्तीवररच अवलंबून राहहले जाते. औद्योगिक विकासामुळे छोट्या उद्योग यांचे उत्पादन कमी झाले त्यामुळे छोट्या उद्द्योगातील कारागिरांना काम मिळणे अवघड झाले आहे.\nआज माहिती तंत्राद्यातील सुशिक्षित तरुण शहरात काम मिळेल याअपेक्षेने शहरात येत आहे. ऑटोमेशन मुळे त्याच्यातील रोजगाराचे प्रमाण कमी झाले आहे. स्वयंचलित तंत्रज्ञान दहा व्यक्तीचे काम स्वतः करून घेत असल्यामुळे आज तिथेही बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. अलीकडचेच उदाहरण आहे ७० जागांसाठी महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडे लाखावर अर्ज येत आहेत. भारतात अशी परिस्थिती आहे कि चपराशीच्या जागेसाठी पण सुशिक्षित तरुण वर्ग अर्ज करत आहे.\nजेटलींच्या ट्विटचा संदर्भ देत अमित शाह म्हटले कि तरुणाईने स्वयंरोजगाराकडे वळलं पाहिजे. व्यवसाय कुठलाही असो निसंकोच तो करायला हवा. कारण बेरोजगारीपेक्षा कधीही पकोड्याची गाडी टाकलेली कधीही चांगली. आकड्याचे गणित बघितले तर २००८ मध्ये ४.५ % तरुण बेरोजगार होता. तर २०१६ चे आकडे बघितले तर ३.५% तरुण बेरोजगार आहेत. १५ ते ३० यवयोगटावर शासनाने योग्यते नुसार लक्ष दिले पाहिजे. हल्लीच्या शासनाकडून स्वयंरोजगाराचे चांगले कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. कौशल्य विकाससारख्या शासनाकडून योजना राबवल्याजात आहेत. त्यामुळे रोजगार निर्मिती होण्यासाठी वाव मिळत आहे.\nबेरोजगारीचे प्रमाण कमी करायचे असेल वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे. शिक्षण सर्वांना उपलबद्ध करून देणे आवश्यक आहे. सध्याच्या शिक्षण पद्धतीत आवश्यकतेनुसार बदल करणे गराजेंचे आहे. कौशल्य तंत्र शिकवले पाहिजे. त्यामुळे कुशल कामगार निर्मितीला मदत होईल. यामुळे जे विद्यापीठात शिक्षण घेऊ शकत नाही किंवा ज्यांना पुरेशी श्रेणी प्राप्त नाही यामुळे अशा लोकांना फायदा होईल. ज्यांचे उच्चशिक्षण पूर्ण झाले आहे त्यांना तंत्र शिक्षणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. यामुळे नौकरी उपलब्ध होण्यास मदत होईल.बेरोजगार तरुणाने कधीही कुठलाही व्यवसाय निसंकोचपाने स्वीकारायला आहे. अन जोडधंद्याविषयी नवीन नवीन कल्पना मनात आणून त्यांची पूर्तता केली पाहिजे.\n१५ ते ३० या वयोगटातील तरुण भारताला बेरोजगार राहणं खूप घातक ठरू शकत. बेरोजगारीची समस्येचे निराकरण जोपर्यंत होता नाही तोपर्यत भारताचे भविष्य उज्वल होऊ शकत नाही. नौकरी नसलेल्या तरुणाला योग्य प्लॅटफॉर्म न मिळाल्यास देशात शांतता अन समृद्धी टिकू शकत नाही. युवक चुकीच्या दिशेने जात आहेत.\nअसे साहित्य वाचत राहण्यासाठी लाईक करा आमचे फेस बुक पेज\nत्रिपुरा यशानंतर आता कर्नाटक जिंकणार का भाजप\nअनाथांची कैवारु कांचन वीर\nटीम स्मार्ट महाराष्ट्र\tView all posts\nआजच्या दिवशी, त्या वर्षी\nज्येष्ठ लेखिका कुसुमावती देशपांडे यांचा स्मृतिदिन (१९६१) Related\nमुलाखत: तरुण चित्रकार पंकज बावडेकर\nते म्हणतात “काँग्रेसमुक्त भारत”… हे म्हणतात “मोदीमुक्त भारत” मग नक्की येणार कोण\n’स्मार्ट महाराष्ट्र’ साठी लिहिते व्हा\nआपले लेख smartmaharashtra@gmail.com या ईमेलवर पाठवू शकता.\nस्वा. सावरकरांच्या बदनामीबद्दल राहुल गांधींविरोधात रणजित सावरकर यांच्याकडून तक्रार दाखल\nमहाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांमधील फेसबुक वापरकृत्यांमध्ये केवळ ४१% मराठी भाषिक व्यंकटेश कल्याणकर यांचे संशोधन\nInstagram वर जोडले जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vrittabharati.in/%E0%A4%A0%E0%A4%B3%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6.html", "date_download": "2018-11-17T09:31:56Z", "digest": "sha1:RSVZC4GSNLAWVRXT67GVF2WRLMJEJU7C", "length": 21756, "nlines": 287, "source_domain": "vrittabharati.in", "title": "Vrittabharati | चांदीला येणार सोन्याचे दिवस", "raw_content": "\nअन्वयार्थ : तरुण विजय\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nचौफेर : अमर पुराणिक\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nप्रहार : दिलीप धारूरकर\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nअन्वयार्थ : तरुण विजय\nप्रहार : दिलीप धारूरकर\nचौफेर : अमर पुराणिक\nचतुरस्त्र : मृणाल काशीकर\nदिल्ली दिनांक : रवींद्र दाणी\nमुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\nपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\nपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\nलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\nसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\nHome » ठळक बातम्या, वाणिज्य » चांदीला येणार सोन्याचे दिवस\nचांदीला येणार सोन्याचे दिवस\nपुणे, [३० जून] – अमेरिका आणि चीनच्या अर्थव्यवस्थेत दिसत असलेली सुधारणा चांदीच्या दरवाढीचे संकेत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर जगभरात शेअरबाजार तेजीत येत असल्यानेही चांदीचे दर वाढण्याची शक्यता दाट असून दिवाळीपर्यंत चांदी पुन्हा किलोला ४८ हजार रुपयांपर्यत झेप घेईल, असे या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. गेल्या दोन दिवसांत चांदीच्या दरात ४०० रुपये वाढ नोंदविली गेली आहे.\nसर्वसाधारणपणे सोन्या-चांदीच्या दरातील चढउतार समानच असते. मात्र यंदा चांदीचे दर सोन्याच्या तुलनेत बरेच स्थिर राहिले आहेत. ट्रस्टलाईनचे राजीव कपूर यांच्या मते चांदीच्या किंमती कमी होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे. बजेटमध्ये चांदीवरील आयात कर कमी केला गेला तरीही चांदी फारशी उतरण्याची शक्यता नाही. सोन्यातील गुंतवणुकीचे आकर्षण आता गुंतवणुकदारांना राहिलेले नाही. कारण शेअर बाजार तेजीत आला आहे. दिवाळीत चांदीचे भाव ४८ हजारांवर जातील असे सध्याचे चित्र आहे.\nकोटक कमोडिटीच्या धर्मेश भाटिया यांच्या म्हणण्यानुसार सोन्याचे दर घसरले असले तरी चांदीचे करेक्शन झाले आहे. यापुढे हे दर आणखी कमी होण्याची शक्यता नाही. अमेरिकेच्या औद्योगिक उत्पादनात तसेच घरांच्या विक्रीत वाढ दिसून येत आहे याचा अर्थ अर्थव्यवस्था सुधारते आहे. परिणामी औद्योगिक क्षेत्राकडून चांदीची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने चांदी महागेल. त्यामुळे चांदी दीर्घकाळासाठी आकर्षक गुंतवणूक राहण्याची चिन्हे आहेत.\nजिओ फोनची ६० लाखावर नोंदणी\nजिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल मैदानात\nएचपीचा सर्वांत पातळ लॅपटॉप भारतात लॉन्च\nदीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य\nइंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम\nस्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे\nभारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’\n३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम\nऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी\nनोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची\nमजबूत राष्ट्राकरिता एकत्र या\nखोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक\nलाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो\nअमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती\nगूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर\nयंदा ९३ टक्केच पाऊस\nखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tपाकला चिरडा, काश्मीर लष्कराकडे सोपवा\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tपाकिस्तानच्या राजकारणात अतिरेकी घुसणार\tलव्ह जिहादच्या विरोधात जनजागृती\tसंपुआ सरकारच्या काळात भ्रष्टाचार झाला\tउगमाचे भान हेच संस्थेच्या यशाचे रहस्य\tएनर्जी ड्रिंक्ससोबत मद्यपान करणे प्राणघातक\tकाँग्रेसमुक्त भारतासाठी राहुलच अध्यक्ष हवे\t‘पद्मावती’च्या अडचणी वाढल्या\tराज्याला ‘स्वच्छताही सेवा’ पुरस्कार\nव्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tसाडी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\tपंढरीची वारी आणि तरुणाई \tकमीपणा कशासाठी\tरोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tसातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tखातेधारकाचा एटीएम अन्य कुणीही वापरू शकत नाही\tमैत्रीतले नियम\tनव्या वाटा\tपाटमांडू\nMrinal: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tSharad: पंढरीची वारी आणि तरुणाई \tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tविश्वनाथ रा सुतार.: रोडकरी नंतर गडकरी आता होतील पोर्टकरी\tanjali wagh: सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tVrittabharati: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tanjali wagh: व्यवस्थापन क्षेत्रातील शैक्षणिक संधी\tPrachiti: कमीपणा कशासाठी : भारदस्त व्यक्तिमत्वाचं प्रतिक\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nअध्यात्मिक (1) आंतरराष्ट्रीय (351) अमेरिका (134) आफ्रिका (3) आशिया (156) ऑस्ट्रेलिया (1) युरोप (57) आरोग्यवर्धिनी (7) इतर (1) उ.महाराष्ट्र (18) कला भारती (30) किशोर भारत (2) क्रीडा (43) चंदेरी (5) छायादालन (362) ठळक बातम्या (2,451) प.महाराष्ट्र (22) पर्यटन (7) फिचर (15) मराठवाडा (25) महाराष्ट्र (278) मुंबई-कोकण (69) युवा भरारी (28) रा. स्व. संघ (20) राज्य (418) आंध्र (6) आसाम (16) उ.खंड (8) उ.प्रदेश (45) ओडिशा (1) कर्नाटक (12) केरळ (5) गुजरात (14) गोवा (3) छ.गढ (1) ज.काश्मीर (41) झारखंड (8) तामिळनाडू (19) दिल्ली (138) पंजाब-हरि (13) बंगाल (17) बिहार (65) म.प्रदेश (8) राजस्थान (4) राष्ट्रीय (1,125) अर्थ (72) उद्योग (8) उर्जा (6) कायदा-न्याय (70) कृषी (18) नागरी (442) परराष्ट्र (96) राजकीय (147) वाणिज्य (10) विज्ञान-तंत्रज्ञान (20) संरक्षण (89) संसद (113) सांस्कृतिक (39) रुचिरा (7) वाणिज्य (37) विज्ञान भारती (48) विदर्भ (29) विविधा (7) व्हिडीओदालन (6) सखी (16) संपादकीय (13) अग्रलेख (11) संवाद (112) साहित्य (5) सेवाभारती (1) सोलापूर (9) स्तंभलेखक (116) अन्वयार्थ : तरुण विजय (2) चतुरस्त्र : मृणाल काशीकर (22) चौफेर : अमर पुराणिक (85) दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी (1) प्रहार : दिलीप धारूरकर (4) मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन (2)\nआता आला ‘नमो’ ऍण्टी व्हायरस\nमुंबई, [२४ जून] - भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून लोकप्रियता मिळविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशात सोशल नेटवर्किंग साईट्‌सचेही ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-47/segments/1542039743351.61/wet/CC-MAIN-20181117082141-20181117104141-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"}