{"url": "https://arogyanama.com/exercise-for-ten-minutes-and-keep-weight-under-control/", "date_download": "2022-12-01T12:28:07Z", "digest": "sha1:FNLG6BJ7JRM6OPXZ556ZRKSTKEGAWHX2", "length": 5834, "nlines": 68, "source_domain": "arogyanama.com", "title": "दहा मिनिटे व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा - arogyanama.com", "raw_content": "\nदहा मिनिटे व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा\nआरोग्यनामा ऑनलाइन – वजन कमी करण्यासाठी कार्डिओ वर्कआउटचं करावी. ही एक्सरसाइज केवळ फॅट बर्न किंवा वेट लॉससाठी नसून यामुळे आपण निरोगी राहतो. हृदयही निरोगी राहतं. मात्र, वजन कमी करण्यासाठी सुरू केलेली कोणतीही एक्सरसाइज किंवा डाएट मधेच सोडू नये. कार्डिओ वर्कआउट शरीरातील कॅलरी बर्न करते. कार्डिओमुळे हृदयासह शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो. यामुळं आरोग्य चांगलं राहतं. आठवड्यातून ५ दिवस रोज १५ ते २० मिनिटे कार्डिओ एक्सरसाइज केल्यास भरपूर फायदा होतो. यामुळं वजनही कमी होऊन आपण आतून-बाहेरून फिट होतो.\nजंपिंग जॅक हा वर्कआउट अधिक सोपा आहे. हा वर्कआउट कुठेही करता येतो. यासाठी मशीनची आवश्यकता नसते. हा वर्कआउट करताना सरळ उभे रहा आणि जागेवर हात वरखाली करत उड्या मारा. ही एक्सरसाइज तुम्ही ३ ते ५ मिनिटे करा. नंतर याचा कालावधी एक-एक मिनिटाने वाढवा. रोज १० ते १५ मिनिटे हा वर्कआउट करा. जंपिंग जॅक ही एक एरोबिक कार्डिओ एक्सरसाइज असून याने वेगाने वजन कमी होतं. १० मिनिटे जंपिंग जॅक एक्सरसाइज केल्याने १०० कॅलरी बर्न होतात. एका आठवड्यात ७०० कॅलरी बर्न होतात. या एक्सरसाइजमुळे वजनही कमी करून शरीरही फिट ठेवता येतात. एका ठरलेल्या कालावधी पेक्षा जास्त कोणतीही एक्सरसाइज करू नये. असं केल्यास नुकसान होऊ शकते. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.\nHow To Lose Weight | ‘ही’ आहे ती 1 गोष्ट जी कमी करते वजन, वितळेल पोटाची चरबी, आत जाईल पोट, केवळ अशी करा सेवन\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - How To Lose Weight | तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...\nयावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल\nSakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे\nWinter Tips | हिवाळ्यात सर्दी आणि तापाचा त्रास होत असेल तर ‘हे’ 5 पदार्थ टाळा\nHeart Disease | हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/tag/masjid-loudspeaker/", "date_download": "2022-12-01T13:07:31Z", "digest": "sha1:OMGUFQDLR424Y5GN7GKNA4A33SLCFQQU", "length": 5529, "nlines": 71, "source_domain": "bolbhidu.com", "title": "Masjid Loudspeaker Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nअजान सुरू झाली अन बाळासाहेबांनी आपलं भाषण थांबवलं….\nराज्यात सद्या मशिदीवरच्या भोंग्यांचा मुद्दा पेटलाय. जेंव्हा जेंव्हा राज्यात हिंदू मुस्लिम वाद निर्माण होतात तेंव्हा तेंव्हा विरोधक सत्ताधारी शिवसेनेच्या विचारधारेवर बोट ठेवतात. त्याच वरून भाजप नेते आणि राज ठाकरे देखील मशिदीवरच्या भोंग्यांचा…\nराज ठाकरेंनी मशिदींच्या भोंग्यांना विरोध केला, इतर नेत्यांची भूमिका पण जाणून घ्या\n“प्रार्थनेला विरोध नाही पण कोणत्या धर्मात भल्या पहाटे उठून भोंगे वाजवण्यास सांगितलं गेलंय. मशिदीवरील भोंगे खपवून घेणार नाही. सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर भोंगा दिसेल, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान…\nहे ही वाच भिडू\nभीतीमुळे मंत्रालयातील केबिन नंबर ६०२ मध्ये बसायला…\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\nराज्यपालांना परत पाठवणं राज्याला शक्य असतंय का \nडॉ. आंबेडकर, धोंडगे ते सदावर्ते स्वतंत्र मराठवाड्याच्या…\nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना…\nगहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात…\nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण \nकाशी प्रमाणेच पंढरपूर कॉरिडोर मध्ये सुद्धा ऐतिहासिक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/269/20862", "date_download": "2022-12-01T14:06:24Z", "digest": "sha1:WL6IP5WYGWDANFNKX7OVEX7AP5CFNCWW", "length": 26904, "nlines": 142, "source_domain": "bookstruck.app", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha मंदिरात का जावे ? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय? - Marathi", "raw_content": "\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha / मंदिरात का जावे देवपूजा का करावी या मागचे शास्त्रीय कारण काय\n या मागचे शास्त्रीय कारण काय भारतीय मंदिरे एक उर्जेचा स्त्रोत आहेत कि अंधश्रद्धा याचा शास्त्रीय दृष्टीकोनातून शोध घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या लेखात केला आहे, आपणास हा लेख आवडल्यास जरूर शेअर करा. मंदिरात का जावे या मागचे आपल्या शास्त्रीय कारण काय असेल भारतीय मंदिरे एक उर्जेचा स्त्रोत आहेत कि अंधश्रद्धा याचा शास्त्रीय दृष्टीकोनातून शोध घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या लेखात केला आहे, आपणास हा लेख आवडल्यास जरूर शेअर करा. मंदिरात का जावे या मागचे आपल्या शास्त्रीय कारण काय असेल अनादी काळा पासून मनुष्य इश्वर व ईश्वरी शक्तींच्या शोधात आहे. आता या ईश्वरी शक्ती म्हणजे काय अनादी काळा पासून मनुष्य इश्वर व ईश्वरी शक्तींच्या शोधात आहे. आता या ईश्वरी शक्ती म्हणजे काय किंवा त्या आपले अस्तित्व कोठे दाखवतात हे पाहणे खूप महत्वाचे ठरेल. सर्वात आधी आपण शक्ती म्हणजे काय ते पाहू किंवा त्या आपले अस्तित्व कोठे दाखवतात हे पाहणे खूप महत्वाचे ठरेल. सर्वात आधी आपण शक्ती म्हणजे काय ते पाहू शक्ती म्हणजे चुंबकीय क्षेत्र आपल्या दैनंदिन जीवनात आपण शक्ती ( power ) चुंबकीय क्षेत्र निर्माण करून उत्पन्न करतो उदा - इलेक्ट्रिक मोटर यात आपण विजेच्या सहायाने चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो व त्यातून त्यात शक्ती निर्माण होते व मोटर कार्य करू लागते. त्याच प्रमाणे आपल्या पूर्वजांना मानवी शक्तींचा शोध लागला तो या चुंबकीय शक्ती मधूनच. त्यांनी ओळखले कि मानवाने जर स्वत: मध्ये चुंबकीय ( क्षेत्र ) शक्ती निर्माण केल्या तर त्यास सर्व प्रकारच्या शक्ती व सामर्थ्य प्राप्त होऊ शकते. त्यालाच आपण ईश्वरी शक्ती म्हणतो. आणि या शक्ती निर्माण करण्यासाठी एक माध्यम हवे होते जसे मोटारीला वीज हे मध्यम आहे. आणि हे मध्यम होते पिर्यामीड. पिर्यामीड ज्या विशिष्ट कोनातबांधला जातो त्या प्रकारच्या रचनेत मोठ्या प्रमाणात चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हे आपल्या पूर्वजांनी सखोल संशोधनातून ओळखले होते. म्हणूनच आपल्या संस्कृतीतील सर्व नामांकित मंदिरे हि या पिर्यामिडच्या आकाराची बांधली आहेत. मंदिराचा कळस हा एक पिर्यामिडचा भाग आहे. म्हणून भारतातील सर्व मंदिरांना कळस हा मुख्य भाग मानला जातो तसेच हि सर्व मंदिरे उंच डोंगरावर बांधली गेली आहेत. उदा - तिरुपती बालाजी मंदिर, वैष्णवी माता मंदिर, अमरनाथ मंदिर, पूर्ण भारतात अशाच प्रकारे वेगवेगळ्या आकाराची , उंचीची हजारो मंदिरे विविध प्रांतात डोंगर माथ्यावरच बांधलेली आढळून येतात व हि सर्व मंदिरे वेदिक शास्त्रानुसार बांधली गेली आहेत. ( किंवा डोंगरावर बांधली नसली तरी पिर्यामिडाच्या आकाराची बांधली गेली आहेत ) नि फक्त हिंदू संस्कृतीतच नवे तर मुस्लीम, ख्रिचन या संस्कृती मध्ये सुद्धा याच तंत्र ज्ञानाचा बेमालूम वापर केला गेला आहे. हि मंदिरे प्रामुख्याने डोंगर माथ्यावर बांधण्याचे प्रमुख कारण काय शक्ती म्हणजे चुंबकीय क्षेत्र आपल्या दैनंदिन जीवनात आपण शक्ती ( power ) चुंबकीय क्षेत्र निर्माण करून उत्पन्न करतो उदा - इलेक्ट्रिक मोटर यात आपण विजेच्या सहायाने चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो व त्यातून त्यात शक्ती निर्माण होते व मोटर कार्य करू लागते. त्याच प्रमाणे आपल्या पूर्वजांना मानवी शक्तींचा शोध लागला तो या चुंबकीय शक्ती मधूनच. त्यांनी ओळखले कि मानवाने जर स्वत: मध्ये चुंबकीय ( क्षेत्र ) शक्ती निर्माण केल्या तर त्यास सर्व प्रकारच्या शक्ती व सामर्थ्य प्राप्त होऊ शकते. त्यालाच आपण ईश्वरी शक्ती म्हणतो. आणि या शक्ती निर्माण करण्यासाठी एक माध्यम हवे होते जसे मोटारीला वीज हे मध्यम आहे. आणि हे मध्यम होते पिर्यामीड. पिर्यामीड ज्या विशिष्ट कोनातबांधला जातो त्या प्रकारच्या रचनेत मोठ्या प्रमाणात चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हे आपल्या पूर्वजांनी सखोल संशोधनातून ओळखले होते. म्हणूनच आपल्या संस्कृतीतील सर्व नामांकित मंदिरे हि या पिर्यामिडच्या आकाराची बांधली आहेत. मंदिराचा कळस हा एक पिर्यामिडचा भाग आहे. म्हणून भारतातील सर्व मंदिरांना कळस हा मुख्य भाग मानला जातो तसेच हि सर्व मंदिरे उंच डोंगरावर बांधली गेली आहेत. उदा - तिरुपती बालाजी मंदिर, वैष्णवी माता मंदिर, अमरनाथ मंदिर, पूर्ण भारतात अशाच प्रकारे वेगवेगळ्या आकाराची , उंचीची हजारो मंदिरे विविध प्रांतात डोंगर माथ्यावरच बांधलेली आढळून येतात व हि सर्व मंदिरे वेदिक शास्त्रानुसार बांधली गेली आहेत. ( किंवा डोंगरावर बांधली नसली तरी पिर्यामिडाच्या आकाराची बांधली गेली आहेत ) नि फक्त हिंदू संस्कृतीतच नवे तर मुस्लीम, ख्रिचन या संस्कृती मध्ये सुद्धा याच तंत्र ज्ञानाचा बेमालूम वापर केला गेला आहे. हि मंदिरे प्रामुख्याने डोंगर माथ्यावर बांधण्याचे प्रमुख कारण काय कारण अशा जागेवर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सर्वाधिक आहे . या मागचे शास्त्रीय कारण काय असू शकते कारण अशा जागेवर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सर्वाधिक आहे . या मागचे शास्त्रीय कारण काय असू शकते तुम्ही जर नीट निरीक्षण केलेत तर तुमच्या लगेच लक्षात येईल कि डोंगर हा पिर्यामीडचाच एक नैसर्गिक उत्तम प्रकार आहे. आणि या डोंगराच्या सर्वोत्तम शिखरावर सर्वात जास्त चुंबकीय क्षेत्र अस्तित्वात असते. मुख्यतः अशा जागेवर मंदिरे बांधल्याने त्या मंदिराच्या गाभार्यात चुंबकीय व विदुयत तरंग हे उत्तर व दक्षिण दिशेच्या मध्यावर एकत्रित होतात . व याच कारणाने मुख्य मूर्ती ही देवळाच्या मध्यभागी स्थापित केली जाते , त्याला \" गर्भगृह\" किवा \" मूलस्थान \" असे म्हटले जाते . खरेतर प्रथम मूर्तीची स्थापना करून मग मंदिर उभारले जाते. हा \" गाभारा \" म्हणजे ज्या ठिकाणी पृथ्वीचे सर्वाधिक चुंबकीय क्षेत्र असलेली जागा. आपल्याला माहित आहे का , ताम्रपटावर काही वेदिक मंत्र लिहून त्या मुख्य मूर्तीच्या पायाखाली पुरल्या जात असत . ते ताम्रपट म्हणजे नक्की काय असते तुम्ही जर नीट निरीक्षण केलेत तर तुमच्या लगेच लक्षात येईल कि डोंगर हा पिर्यामीडचाच एक नैसर्गिक उत्तम प्रकार आहे. आणि या डोंगराच्या सर्वोत्तम शिखरावर सर्वात जास्त चुंबकीय क्षेत्र अस्तित्वात असते. मुख्यतः अशा जागेवर मंदिरे बांधल्याने त्या मंदिराच्या गाभार्यात चुंबकीय व विदुयत तरंग हे उत्तर व दक्षिण दिशेच्या मध्यावर एकत्रित होतात . व याच कारणाने मुख्य मूर्ती ही देवळाच्या मध्यभागी स्थापित केली जाते , त्याला \" गर्भगृह\" किवा \" मूलस्थान \" असे म्हटले जाते . खरेतर प्रथम मूर्तीची स्थापना करून मग मंदिर उभारले जाते. हा \" गाभारा \" म्हणजे ज्या ठिकाणी पृथ्वीचे सर्वाधिक चुंबकीय क्षेत्र असलेली जागा. आपल्याला माहित आहे का , ताम्रपटावर काही वेदिक मंत्र लिहून त्या मुख्य मूर्तीच्या पायाखाली पुरल्या जात असत . ते ताम्रपट म्हणजे नक्की काय असते तर हे ताम्रपात्र म्हणजे देव किवा पुजारी यांना श्लोक आठवून देण्यासाठी ठेवलेली पत्र नव्हेत. तर ताम्रपात्र पृथ्वीतील चुंबकीय शक्ती खेचून घेवून त्या सभोवतालच्या वातावरणात पसरवत असतात. मंदिरात प्रदिक्षिणा का घालतात तर हे ताम्रपात्र म्हणजे देव किवा पुजारी यांना श्लोक आठवून देण्यासाठी ठेवलेली पत्र नव्हेत. तर ताम्रपात्र पृथ्वीतील चुंबकीय शक्ती खेचून घेवून त्या सभोवतालच्या वातावरणात पसरवत असतात. मंदिरात प्रदिक्षिणा का घालतात याचे हि उत्तर यातच दडलेले आहे. प्रदक्षिणा म्हणजे काय तर मुळ गाभार्यातील मूर्ती भोवती एक गोलाकार चक्कर मारणे. म्हणजेच चुंबकीय क्षेत्र भोवती चक्कर मारणे होय. जसे इलेक्ट्रिक मोटर मध्ये शाफ्ट व रोटर च्या फिरण्याने त्या मोटर मध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्याच प्रमाणे गाभार्यात मूर्ती भोवती फिरण्याने मानवी शरीरात चुंबकीय शक्तींचा स्त्रोत निर्माण होऊन मानवास चुंबकीय शक्तींची प्राप्ती होते ज्यास आपण ईश्वरी शक्ती मानतो. म्हणूनच जी व्यक्ती दररोज मंदिरात येते व मुख्य मूर्तीच्या प्रदक्षिणा करते त्या व्यक्तीचे शरीर वातावरणातील चुंबकीय तरंग शोषून घेते . ही सगळी प्रक्रिया खूप सावकाश होत असते आणि दररोज केलेली प्रदक्षिणा ह्या सर्व सकारात्मक शक्ती शरीराला ग्रहण करण्यास मदत करते. शास्त्रीय दृष्ट्या, ह्या सर्व सकारात्मक चुंबकीय शक्ती आपल्या निरोगी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असतात. व या आपणास या मंदिरातूनच प्राप्त होतात. मंदिरात ध्यान केल्याने किंवा नुसते शांत बसल्याने सुद्धा आपणास या सर्व शक्ती खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात. मंदिरात होणारा घंटानाद व मंत्रोचार यातून निघणार्या ध्वनी कंपना मधून मानवाच्या मेंदूतील अन्तरपटलावर या शक्तीचा परिणाम वाढतो व मनावरील तान तणाव कमी होण्यास मदत होते. मंदिरात होणारी पूजा ,आरती भक्तांना त्यांचे ताण-तणाव व खाजगी प्रश्नांना ( दुख ) विसरायला मदत करते. फुलाचा सुगंध आणि कापूर व धूप या मुळे मंदिराचे वातावरण प्रसन होते . ह्या सगळ्या गोष्टी मंदिरातील सकारात्मक शक्ती वाढवण्यास मदत करतात. मंदिरातील “तीर्थ “ म्हणजे काय याचे हि उत्तर यातच दडलेले आहे. प्रदक्षिणा म्हणजे काय तर मुळ गाभार्यातील मूर्ती भोवती एक गोलाकार चक्कर मारणे. म्हणजेच चुंबकीय क्षेत्र भोवती चक्कर मारणे होय. जसे इलेक्ट्रिक मोटर मध्ये शाफ्ट व रोटर च्या फिरण्याने त्या मोटर मध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्याच प्रमाणे गाभार्यात मूर्ती भोवती फिरण्याने मानवी शरीरात चुंबकीय शक्तींचा स्त्रोत निर्माण होऊन मानवास चुंबकीय शक्तींची प्राप्ती होते ज्यास आपण ईश्वरी शक्ती मानतो. म्हणूनच जी व्यक्ती दररोज मंदिरात येते व मुख्य मूर्तीच्या प्रदक्षिणा करते त्या व्यक्तीचे शरीर वातावरणातील चुंबकीय तरंग शोषून घेते . ही सगळी प्रक्रिया खूप सावकाश होत असते आणि दररोज केलेली प्रदक्षिणा ह्या सर्व सकारात्मक शक्ती शरीराला ग्रहण करण्यास मदत करते. शास्त्रीय दृष्ट्या, ह्या सर्व सकारात्मक चुंबकीय शक्ती आपल्या निरोगी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असतात. व या आपणास या मंदिरातूनच प्राप्त होतात. मंदिरात ध्यान केल्याने किंवा नुसते शांत बसल्याने सुद्धा आपणास या सर्व शक्ती खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात. मंदिरात होणारा घंटानाद व मंत्रोचार यातून निघणार्या ध्वनी कंपना मधून मानवाच्या मेंदूतील अन्तरपटलावर या शक्तीचा परिणाम वाढतो व मनावरील तान तणाव कमी होण्यास मदत होते. मंदिरात होणारी पूजा ,आरती भक्तांना त्यांचे ताण-तणाव व खाजगी प्रश्नांना ( दुख ) विसरायला मदत करते. फुलाचा सुगंध आणि कापूर व धूप या मुळे मंदिराचे वातावरण प्रसन होते . ह्या सगळ्या गोष्टी मंदिरातील सकारात्मक शक्ती वाढवण्यास मदत करतात. मंदिरातील “तीर्थ “ म्हणजे काय मंदिरातील गाभार्यात असणार्या देवतेला विशिष्ट मिश्रणाने स्नान घातले जाते. हे मिश्रण म्हणजेच पाणी, दुध, मध ,दही, वेलचीपूड, कापूर , केसर, लवंग तेल , तूप , तुळशी पाने यांचे मिश्रण असते. जेव्हा ह्या मिश्रणाने मूर्तीला अभिषेक केला जातो तेव्हा मूर्ती मधील चुंबकीय शक्ती त्या मिश्रणात मिसळतात व हे मिश्रण चुंबकीय शक्तीने भरून जाते यालाच आपण तीर्थ असे म्हणतो. हे मिश्रण \" तीर्थ ” प्रत्येक भक्ताला प्रसाद म्हणून वाटले जाते. हे “तीर्थ ” चुंबकीय शक्तीचे स्तोत्र असते . ह्या तीर्थात असलेल्या गोष्टी मुळे लवंग तेल दातदुखी कमी करते , केसर व तुळशी पाने सर्दी व खोकला या पासून संरक्षण करते आणि कपूर श्वास दुगंधी नाहीशी करतो. चुंबकीय शक्तीने भरलेले हे “ तीर्थ ” रक्तशुद्धी करते. हेप्रयोग वरून सिद्ध झाले आहे . म्हणूनच हे “ तीर्थ “ भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते .ह्या मुळेच आपण दररोज देवदर्शन करून आपण निरोगी राहू शकतो. म्हणूनच आपले पूर्वज किवा वडीलधारी मंडळी आपल्याला देवदर्शन करण्यास सांगत असावी ज्यायोगे आपले बरेच शारीरिक त्रास नष्ट होण्यास मदत होत असे . ह्या मागे कुठलीही अंधश्रद्धा दडलेली नाही. काही वेळा, भक्तांना वाटते कि मंदिरातील पुजारी आपल्या (अध्यात्मिक ) ताकतीच्या जोरावर कठीण आजार दूर करतील , पण असे होत नाही. जेव्हा मंदिरात “ दीपाराधना “ केली जाते किंवा आरती केली जाते आणि जेव्हा मंदिरातील गाभार्याचे मुख्य दरवाजे उघडले जातात तेव्हा सकारात्मक शक्ती तिथे असलेल्या लोकांमध्ये खेचल्या जातात . मंदिरात उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तांवर पाणी शिंपडून चांगल्या शक्ती त्यांच्या पर्यंत पोहोचवल्या जातात. आणि म्हणूनच काही मंदिरात पुरुषांना अंगवस्त्र घालण्यास मनाई आहे ( दक्षिणे कडील देवळात) आणि तसेच महिला भक्तांना अंगावर आभूषण घालण्यास सांगितले जाते. ह्या आभूषण द्वारे ( सोने , चांदी विद्युत शक्ती प्रवाहक आहेत ) महिलांना सकारात्मक शक्ती मिळवण्यास मदत होते . आपल्याकडे नवीन विकत घेतलेले दागिने प्रथम देवाच्या चरणासी ठेवून मगच घातले जाते. तसेच काही नवीन वस्तू ( पुस्तके ,वाहन ) देवाचा आशीर्वाद घेवून मगच वापरल्या जातात तसेच कोणत्याहि शुभ कार्यास सुरवात करण्या आधी मंदिरात जाऊन देव दर्शन घेऊन त्या देवतेचा आशीर्वाद घेणे त्या मागे सुधा हीच भावना असते असे दिसून आले आहे. दिवसभराच्या कामाच्या धावपळीत आपण खूप शक्ती वाया घालवतो आणि देवळात दिलेल्या भेटीने आपल्याला खूप प्रसन्न वाटते . देवळात पसरलेल्या सकारात्मक शक्ती मुख्यता मुख्य मूर्ती च्या सभोवती पसरलेल्या असतात , ज्या आपल्या शरीर व मेंदू खेचून घेते . तुम्हाला माहित आहे का , प्रत्येक वैष्णव ( विष्णू भक्त ) दररोज २ वेळाविष्णू मंदिरात पूजा करतो. आपल्या पूजा पद्धती ह्या एवढ्या कठीण नाहीत. किवा कोणी एका माणसाने अथवा त्याच्या भक्तांनी आपल्या पूजा पद्धती ठरवलेल्या नाही आहेत . ह्या सगळ्या पूजा पद्धती, आपल्या पूर्वजांनी योग्य अभ्यास , संशोधन व शास्त्रीय निकषावरून मानवी जीवन सुखकर करण्यासाठी शोधून काढल्या आहेत. आता प्रश्न हाच आहे कि ह्या सगळ्या शास्त्रीय व संशोधन करून शोधलेल्या पद्धती आपल्या कडून पाळल्या जातात का मंदिरातील गाभार्यात असणार्या देवतेला विशिष्ट मिश्रणाने स्नान घातले जाते. हे मिश्रण म्हणजेच पाणी, दुध, मध ,दही, वेलचीपूड, कापूर , केसर, लवंग तेल , तूप , तुळशी पाने यांचे मिश्रण असते. जेव्हा ह्या मिश्रणाने मूर्तीला अभिषेक केला जातो तेव्हा मूर्ती मधील चुंबकीय शक्ती त्या मिश्रणात मिसळतात व हे मिश्रण चुंबकीय शक्तीने भरून जाते यालाच आपण तीर्थ असे म्हणतो. हे मिश्रण \" तीर्थ ” प्रत्येक भक्ताला प्रसाद म्हणून वाटले जाते. हे “तीर्थ ” चुंबकीय शक्तीचे स्तोत्र असते . ह्या तीर्थात असलेल्या गोष्टी मुळे लवंग तेल दातदुखी कमी करते , केसर व तुळशी पाने सर्दी व खोकला या पासून संरक्षण करते आणि कपूर श्वास दुगंधी नाहीशी करतो. चुंबकीय शक्तीने भरलेले हे “ तीर्थ ” रक्तशुद्धी करते. हेप्रयोग वरून सिद्ध झाले आहे . म्हणूनच हे “ तीर्थ “ भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते .ह्या मुळेच आपण दररोज देवदर्शन करून आपण निरोगी राहू शकतो. म्हणूनच आपले पूर्वज किवा वडीलधारी मंडळी आपल्याला देवदर्शन करण्यास सांगत असावी ज्यायोगे आपले बरेच शारीरिक त्रास नष्ट होण्यास मदत होत असे . ह्या मागे कुठलीही अंधश्रद्धा दडलेली नाही. काही वेळा, भक्तांना वाटते कि मंदिरातील पुजारी आपल्या (अध्यात्मिक ) ताकतीच्या जोरावर कठीण आजार दूर करतील , पण असे होत नाही. जेव्हा मंदिरात “ दीपाराधना “ केली जाते किंवा आरती केली जाते आणि जेव्हा मंदिरातील गाभार्याचे मुख्य दरवाजे उघडले जातात तेव्हा सकारात्मक शक्ती तिथे असलेल्या लोकांमध्ये खेचल्या जातात . मंदिरात उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तांवर पाणी शिंपडून चांगल्या शक्ती त्यांच्या पर्यंत पोहोचवल्या जातात. आणि म्हणूनच काही मंदिरात पुरुषांना अंगवस्त्र घालण्यास मनाई आहे ( दक्षिणे कडील देवळात) आणि तसेच महिला भक्तांना अंगावर आभूषण घालण्यास सांगितले जाते. ह्या आभूषण द्वारे ( सोने , चांदी विद्युत शक्ती प्रवाहक आहेत ) महिलांना सकारात्मक शक्ती मिळवण्यास मदत होते . आपल्याकडे नवीन विकत घेतलेले दागिने प्रथम देवाच्या चरणासी ठेवून मगच घातले जाते. तसेच काही नवीन वस्तू ( पुस्तके ,वाहन ) देवाचा आशीर्वाद घेवून मगच वापरल्या जातात तसेच कोणत्याहि शुभ कार्यास सुरवात करण्या आधी मंदिरात जाऊन देव दर्शन घेऊन त्या देवतेचा आशीर्वाद घेणे त्या मागे सुधा हीच भावना असते असे दिसून आले आहे. दिवसभराच्या कामाच्या धावपळीत आपण खूप शक्ती वाया घालवतो आणि देवळात दिलेल्या भेटीने आपल्याला खूप प्रसन्न वाटते . देवळात पसरलेल्या सकारात्मक शक्ती मुख्यता मुख्य मूर्ती च्या सभोवती पसरलेल्या असतात , ज्या आपल्या शरीर व मेंदू खेचून घेते . तुम्हाला माहित आहे का , प्रत्येक वैष्णव ( विष्णू भक्त ) दररोज २ वेळाविष्णू मंदिरात पूजा करतो. आपल्या पूजा पद्धती ह्या एवढ्या कठीण नाहीत. किवा कोणी एका माणसाने अथवा त्याच्या भक्तांनी आपल्या पूजा पद्धती ठरवलेल्या नाही आहेत . ह्या सगळ्या पूजा पद्धती, आपल्या पूर्वजांनी योग्य अभ्यास , संशोधन व शास्त्रीय निकषावरून मानवी जीवन सुखकर करण्यासाठी शोधून काढल्या आहेत. आता प्रश्न हाच आहे कि ह्या सगळ्या शास्त्रीय व संशोधन करून शोधलेल्या पद्धती आपल्या कडून पाळल्या जातात का पण लक्षात घ्या हि चुंबकीय शक्ती निर्माण करणारा कोणीतरी आहेच ना पण लक्षात घ्या हि चुंबकीय शक्ती निर्माण करणारा कोणीतरी आहेच ना ह्या लेखाद्वारे आपली मंदिरे व आपल्या देवपूजा पद्धतीमागील शास्त्र उलगडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला गेला आहे. त्या वर आपल्या अमूल्य प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. स्त्रोत आणि साभार :-श्री.सचिन खुटवड\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालावल\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/tag/marathi-stories/", "date_download": "2022-12-01T13:58:42Z", "digest": "sha1:5VYRNKWHK4A5SGHQR2BKNRB4ESBQZ5E4", "length": 5159, "nlines": 87, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "Marathi Stories Archives - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nबंगला नंबर २२ || कथा भाग ८ || शोध || मराठी भयकथा ||\n“तो आहे की लॅपटॉप मध्ये\n कारण नव्यात खूप एरर्स आहेत ते नीट करावे लागतील ते नीट करावे लागतील \n“ऑफिसच्या खाली अडगळीच्या खोल्या आहेत त्यात असतील त्याची चावी मात्र साहेबांच्या केबिन मध्ये असते त्याची चावी मात्र साहेबांच्या केबिन मध्ये असते \n“ठीक आहे पाहतो मी \nबंगला नंबर २२ || कथा भाग ७ || दोन दिवस || मराठी भुतकथा ||\n“आता सायली कशी आहे ” सुहास घरात जात जात विचारतं होता.\n“खरतर मला आता काय बोलावं काहीच कळत नाहीये पण ती खूप विचित्र वागते आहे पण ती खूप विचित्र वागते आहे ” श्रीधर काळजीने बोलू लागला.\n ही माया कोण आहे \nअचानक श्रीधरने प्रश्न केल्याने नंदा गोंधळून गेली. तेवढ्यात मागून श्याम आला.\nबंगला नंबर २२ || कथा भाग ५ || वासना || मराठी कथा ||\n“मला तू हवी आहेस ” देशमुख साहेब पुढे येत म्हणाला.\n“अस काय करताय साहेब तुम्ही प्लिज तुम्ही इथून जा प्लिज तुम्ही इथून जा \nबंगला नंबर २२ || कथा भाग ४ || चेहरा || मराठी भुताची गोष्ट ||\n अरे तू आला नाहीस ना ऑफिसमध्ये म्हणुन तुझी विचारपूस करायला आलो \nबंगला नंबर २२ || कथा भाग ३ || डिनर || मराठी हॉरर गोष्ट ||\nसगळ्या बंगल्यात सायलीला हाक मारत ते दोघे शोधू लागले. नंदा धावत बंगल्यातून बाहेर गेली.\n” श्रीधर मोठ्याने तिला हाक मारू लागला.\nबंगला नंबर २२ || कथा भाग २ || सरप्राइज || मराठी भयकथा ||\n मी तुला नंतर कॉल करतो \n ” प्रिया बोलतं राहिली.\nश्रीधरला मागून आवाज आला. तो मागे वळून पाहतो तर तिथे कोणीच नव्हतं. कित्येक वेळ तो त्याला शोधत राहिला. पण ते मूल त्याला काही सापडलं नाही. अखेर त्याला ते मुल मुख्य दरवाजातून बाहेर पळून जाताना दिसलं. त्यानंतर श्रीधर बेडरूममध्ये वाचत बसला. वाचता वाचता झोपी गेला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/sachin-tendulkar-to-own-an-indian-badminton-league/", "date_download": "2022-12-01T13:12:28Z", "digest": "sha1:4M4DFVPZ62QN3V4SPDCI23HOU76TTF6R", "length": 6125, "nlines": 102, "source_domain": "m4marathi.com", "title": "सचिन आता ‘बॅडमिंटन’मध्ये….! – m4marathi", "raw_content": "\nआपल्या सचिन ने रिटायरमेंट नंतर एक सॉलिड प्लान बनवला आहे तो एका बॅडमिंटन टीमचा मालक होणार आहे तो एका बॅडमिंटन टीमचा मालक होणार आहे ‘आयपीएल’ला मिळालेलं भन्नाट यश पाहून हैदराबादच्या पीव्हीपी समुहाने ह्याचं धर्तीवर ‘इंडियन बॅडमिंटन लीग’ अर्थात आयबीएल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या लीग मध्ये एकूण सहा टीम असतील. ह्यांतील एका टीमचा मालक आपला मास्टर ब्लास्टर असणार आहे. हि स्पर्धा १४ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान होइल. सचिनची टीम ह्या स्पर्धेतील आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल यांत शंकाच नाही. पीव्हीपी समुहाच्या आयबीएलसाठी स्पोर्टी सोल्युशन ही कंपनी स्पर्धा आयोजनाची जबाबदारी सांभाळणार आहे. स्पोर्टीचे सीईओ आशिष चढ्ढा यांनी आयबीएल संदर्भातल्या अनेक रहस्यांवरील पडदा लवकरच उघडेल, अशी माहिती दिली.\nपहिल्या आयबीएलसाठी दहा लाख डॉलरचे पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेतील सामने मुंबई, पुणे, नवी दिल्ली, लखनऊ, हैदराबाद आणि बेंगळुरू या सहा शहरांमधून खेळवले जातील. सायना नेहवाल, ज्वाला गुट्टा, पी. व्ही. संधू, अश्विनी पोनप्पा, पारुपल्ली कश्यप हे या स्पर्धेतील स्टार खेळाडू असतील. खेळाडूंचा लिलाव ३० जून रोजी होणार आहे.\nआयपीएल 6 अंतिम सामना:- मुंबई इंडियन्स v/s. चेन्नई सुपरकिंग्ज\n“शिखर धवन” : भारतीय क्रिकेटचं भवितव्य\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.accessoryruihexuan.com/clothing-metal-accessories", "date_download": "2022-12-01T12:59:22Z", "digest": "sha1:JUG43SZDC5WJK5MDE57ITUFX3Y2GIIFR", "length": 10544, "nlines": 175, "source_domain": "mr.accessoryruihexuan.com", "title": "चायना क्लोदिंग मेटल अॅक्सेसरीज उत्पादक आणि कारखाना - रुईहेक्सुआन", "raw_content": "\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nघर > उत्पादने > मेटल अॅक्सेसरीज > कपडे मेटल अॅक्सेसरीज\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nअॅल्युमिनियम जीन्स बटण नखे\nअॅल्युमिनियम रिव्हेट बटण खिळे\nस्टेनलेस स्टील जीन्स बटणाचा मागील भाग\nअॅल्युमिनियम जीन्स बटणाचा मागील भाग\nकपडे मेटल अॅक्सेसरीज उत्पादक\nआम्ही आहोतकपडे मेटल अॅक्सेसरीजचीन मध्ये व्यावसायिक निर्माता आणि पुरवठादार. मध्ये आम्ही विशेषीकृत झालो आहोतकपडे मेटल अॅक्सेसरीजअनेक वर्षे. आमच्या उत्पादनांना चांगला सेवा फायदा आहे. आम्ही चीनमध्‍ये तुमचा दीर्घकालीन भागीदार बनण्‍यासाठी उत्सुक आहोत.\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणावर अंडरवेअर मेटल अॅक्सेसरीज उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. चीनमधील एक व्यावसायिक बटन रोप स्टॉप निर्माता आणि पुरवठादार आहे. बटण डिझाइन, उत्पादन, आयात आणि निर्यात व्यापार, बटणाशी संबंधित उत्पादन उपकरणे उत्पादन आणि विक्री यासह आमचे मुख्य प्रकल्प.\nस्टेनलेस स्टील ट्राउझर्स हुक\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणावर स्टेनलेस स्टील ट्राउझर्स हुक उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांना किंमतीचा चांगला फायदा आहे आणि बहुतेक दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा कव्हर करतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nRuihexuan अनेक वर्षांपासून कपडे मेटल अॅक्सेसरीज उत्पादन करत आहे आणि चीनमधील व्यावसायिक कपडे मेटल अॅक्सेसरीज उत्पादक आणि पुरवठादारांपैकी एक आहे. शिवाय, आम्ही प्रमाणपत्रे उत्तीर्ण केली आहेत. आमचे उत्पादन कपडे मेटल अॅक्सेसरीज केवळ उच्च गुणवत्तेचे नाही तर कमी किमतीला देखील समर्थन देते. तुम्हाला आमच्या उत्पादनांमध्ये स्वारस्य असल्यास, आम्ही तुम्हाला समाधानकारक किंमत देऊ आणि किंमत सूची देऊ. सल्लामसलत आणि वाटाघाटीसाठी आमच्या कारखान्याला भेट देण्यासाठी आम्ही नवीन आणि जुन्या ग्राहकांचे मनापासून स्वागत करतो.\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.accessoryruihexuan.com/luggage-and-bags-metal-accessories", "date_download": "2022-12-01T12:43:30Z", "digest": "sha1:PSNW54ERXU5X7G3XJGKXTEP3GTYPL4MQ", "length": 9678, "nlines": 172, "source_domain": "mr.accessoryruihexuan.com", "title": "चीन सामान आणि पिशव्या मेटल अॅक्सेसरीज उत्पादक आणि कारखाना - रुईहेक्सुआन", "raw_content": "\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nघर > उत्पादने > मेटल अॅक्सेसरीज > सामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nअॅल्युमिनियम जीन्स बटण नखे\nअॅल्युमिनियम रिव्हेट बटण खिळे\nस्टेनलेस स्टील जीन्स बटणाचा मागील भाग\nअॅल्युमिनियम जीन्स बटणाचा मागील भाग\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज उत्पादक\nआम्ही आहोतसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीजचीन मध्ये व्यावसायिक निर्माता आणि पुरवठादार. मध्ये आम्ही विशेषीकृत झालो आहोतसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीजअनेक वर्षे. आमच्या उत्पादनांना चांगला सेवा फायदा आहे. आम्ही चीनमध्‍ये तुमचा दीर्घकालीन भागीदार बनण्‍यासाठी उत्सुक आहोत.\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. चीनमधील हँडबॅग उत्पादक आणि पुरवठादारासाठी व्यावसायिक उच्च-परिशुद्धता मेटल बकल्स आहे. बटण डिझाइन, उत्पादन, आयात आणि निर्यात व्यापार, बटणाशी संबंधित उत्पादन उपकरणे उत्पादन आणि विक्री यासह आमचे मुख्य प्रकल्प.\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील सामान उत्पादक आणि पुरवठादारासाठी मोठ्या प्रमाणात मेटल रिंग आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nRuihexuan अनेक वर्षांपासून सामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज उत्पादन करत आहे आणि चीनमधील व्यावसायिक सामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज उत्पादक आणि पुरवठादारांपैकी एक आहे. शिवाय, आम्ही प्रमाणपत्रे उत्तीर्ण केली आहेत. आमचे उत्पादन सामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज केवळ उच्च गुणवत्तेचे नाही तर कमी किमतीला देखील समर्थन देते. तुम्हाला आमच्या उत्पादनांमध्ये स्वारस्य असल्यास, आम्ही तुम्हाला समाधानकारक किंमत देऊ आणि किंमत सूची देऊ. सल्लामसलत आणि वाटाघाटीसाठी आमच्या कारखान्याला भेट देण्यासाठी आम्ही नवीन आणि जुन्या ग्राहकांचे मनापासून स्वागत करतो.\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2022-12-01T13:14:59Z", "digest": "sha1:SI7IPFPIMLGB7B5IV2NXCBKSEH4MZOHH", "length": 7908, "nlines": 89, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कलन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nकलन (इंग्लिश: Calculus, कॅल्क्युलस ;) ही उच्च-गणिताची एक शाखा असून सीमा, फल, विकलन, संकलन व अनंत श्रेणी इत्यादी विषयांचा शाखेत केला जातो. कलनामध्ये चल राशींमधील बदलांचा अभ्यास प्रामुख्याने केला जातो. विज्ञान, अभियांत्रिकी, अर्थशास्त्रज्ञ इत्यादी विद्याशाखांमधील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्यास बीजगणिताला मर्यादा पडतात; त्यामुळे अश्या समस्यांची उत्तरे शोधण्यासाठी कलनातील तंत्रे योजली जातात. कॅल्कुलस मध्ये कठीन गणति सोडवांतु . सुमु\nघात नियम, गुणाकार नियम, भागाकारा नियम, साखळी नियम\nआंशिक अपूर्णांक, कोटी बदल\nमुख्य लेख: भैदिक कलन\n(x, f(x)) येथील स्पर्शरेषा. एखादे गणितीय फल दर्शवणाऱ्या वक्र रेषेचा एका बिंदूपाशी आढळणारा f′(x) हा अनुजात, त्या बिंदूपाशी वक्र रेषेला स्पर्शणाऱ्या स्पर्शरेषेचा उतार असतो.\nसमजा, एखाद्या एकरेषीय बैजिक समीकरणात y या परचल राशीचे मूल्य x या अन्य एका स्वचल राशीच्या मूल्यावर पुढील फलानुसार अवलंबून आहे : y = mx + b\nयात हा b एक स्थिरांक मानला आहे. हे एकरेषीय समीकरण एका सरळ रेषेतील आलेखाने दर्शवले जाऊ शकते, ज्याचा उतार पुढे दिल्याप्रमाणे मांडता येतो :\nमात्र, जर हा आलेख सरळ रेषा असण्याऐवजी वक्र रेषा असता, तर x या स्वचलाच्या मूल्यातील बदलांनुसार y परचलाचे मूल्य बदलले असते. स्वचलाच्या मूल्यातील बदलांमुळे परचलाच्या मूल्यात घडणाऱ्या बदलास विकलन असे म्हणतात.\nमुख्य लेख: कलनातल्या विषयांची यादी\nप्लॅनेटमॅथ.ऑर्ग - कलनातील प्रमुख विषयांवरील लेख (इंग्लिश मजकूर)\nकॅल्क्युलस.ऑर्ग (डेव्हिस, कॅलिफोर्निया विद्यापीठ) - कलनविषयी संसाधने व माहितीपूर्ण दुवे (इंग्लिश मजकूर)\nशेवटचा बदल ७ सप्टेंबर २०२२ तारखेला ०६:४३ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०२२ रोजी ०६:४३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://techedu.in/2022/09/09/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T12:32:17Z", "digest": "sha1:I63I6AYUDTPF4S5KKXGC4OXTAS4CGXBT", "length": 2034, "nlines": 43, "source_domain": "techedu.in", "title": "सापशिडी - Techedu.in", "raw_content": "\nTechedu.in वेबसाईटवर आम्ही नवनवीन शिक्षणातील प्रयोग , नवीन माहिती, परीक्षा पोर्टल तसेच आंतरक्रियात्मक मराठी गेम्स देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. Techedu.in एक सर्वसमावेशक “पोर्टल” आहे. हे पोर्टल आहे तुमचं…. आमचं…. सर्वांचं मराठीतलं शैक्षणिक काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेलं हे पोर्टल. आपल्याकडेही काही असेल चांगलं… जे आपल्याला मराठी मंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे. तुमच्या सूचना आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत तरी नक्की आमच्याशी संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/kukut-palan-yojana-maharashtra/", "date_download": "2022-12-01T14:42:05Z", "digest": "sha1:I5VDDYS2N6UAZEOGX3OC5U3IMP4VCRFY", "length": 1377, "nlines": 13, "source_domain": "todaymarathi.com", "title": "Kukut Palan Yojana Maharashtra -", "raw_content": "\n“Kukut Palan Yojana Maharashtra” पोल्ट्री व्हेंचर कॅपिटल फंड योजनेला नाबार्डद्वारे प्रोत्साहन दिले जाते. नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD) ही भारतातील सर्वोच्च विकास बँक असून तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे. प्रभावी क्रेडिट सहाय्य, संबंधित सेवा, संस्था विकास आणि इतर नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे शाश्वत आणि न्याय्य शेती आणि ग्रामीण समृद्धीला प्रोत्साहन देणे हे नाबार्डचे ध्येय आहे. “Kukut Palan Yojana Maharashtra”\n👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22g99075-txt-thane-today-20221001102355", "date_download": "2022-12-01T13:15:19Z", "digest": "sha1:2Q6Q6Q7NUMASLLAUIGK5DOTZKUXROGAW", "length": 6152, "nlines": 148, "source_domain": "www.esakal.com", "title": "वासिंद -अंबाडी बस सेवा पुन्हा सुरू | Sakal", "raw_content": "\nवासिंद -अंबाडी बस सेवा पुन्हा सुरू\nवासिंद -अंबाडी बस सेवा पुन्हा सुरू\nवासिंद, ता. १ (बातमीदार) ः कोरोना काळात गेली दोन वर्षे बंद असलेली वासिंद -अंबाडी ही बससेवा गुरुवारी (ता. २९) पुन्हा सरू करण्यात आली. ही बससेवा बंद असल्याने खंबाळा ते वासिंद दरम्यानच्या अनेक गावातील विद्यार्थी, शिक्षक, नोकरदार व गावकऱ्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. यावर प्रवासी संघटनेने भिवंडी डेपोकडे बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती. यानुसार गुरुवार (ता. २९) पासून एक फेरी सुरू करण्यात आली. या वेळी बसचे वाहक, चालक यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कामगार नेते व प्रवासी संघटना नेते डॉ. मनोहर सासे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला. या वेळी शांताराम ठाकरे, आत्माराम पाटील, बबन भाकरे, शांताराम पाटील, अनिल शेलार, बाळा सोगळे, मिलिंद दिनकर व विद्यार्थी आदी उपस्थित होते. बससेवा अखंडितपणे सुरू राहावी, प्रवासी नागरिक व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन या वेळी मुकेश दामोदरे यांनी केले.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/presidents-india/", "date_download": "2022-12-01T14:29:12Z", "digest": "sha1:LVR3NSIUBCU3GE67FSMBR3CLMUMSDGD5", "length": 13567, "nlines": 218, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "भारतातील राष्ट्रपतींची यादी - MPSC Today", "raw_content": "\nHome » General Knowledge » भारतातील राष्ट्रपतींची यादी\n1 भारतातील राष्ट्रपतींची यादी\nभारताचे राष्ट्रपती हे कार्यकारी मंडळाचे नाममात्र प्रमुख असतात आणि सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ देखील असतात.\nभारताचा राष्ट्रपती हा भारत देशाचा राष्ट्रप्रमुख आहे. राष्ट्रपती हा सरकारचा, संसदेचा व न्यायसंस्थेचा कायदेशीर प्रमुख असून तो भारतीय सेनेचा लष्करप्रमुख देखील आहे.\nभारताच्या संविधानानुसार राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांद्वारे न होता संसदेच्या लोकसभा व राज्यसभा तसेच देशातील सर्व घटक राज्यांच्या विधान मंडळाच्या विधानसभा ह्या शाखांमधील निर्वाचित प्रतिनिधींमार्फत होते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. संसदेला महाभियोग चालवूनच फक्त त्यांना मुदत संपायच्या आधी पदावरून दूर करता येते. नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवन हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.\n१ डॉ. राजेंद्र प्रसाद\n२६ जानेवारी १९५० १३ मे १९६२ बिहार राज्याचे रहिवासी असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते.\n२ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन\n१३ मे १९६२ १३ मे १९६७ डॉ. राधाकृष्णन हे एक ख्यातनाम तत्ववेत्ते होते.\n(१८९७-१९६९) १३ मे १९६७ ३ मे १९६९ डॉ. हुसेन ह्यांना पद्म विभूषण व भारतरत्न हे पुरस्कार मिळाले होते.\n– वराहगिरी वेंकट गिरी\n(१८९४-१९८०) ३ मे १९६९ २० जुलै १९६९ Acting President\n(१९०५-१९९२) २० जुलै १९६९ २४ ऑगस्ट १९६९ Acting President\nराष्ट्रपती होण्यापूर्वी हिदायतुल्ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.\n४ वराहगिरी वेंकट गिरी\n२४ ऑगस्ट १९६९ २४ ऑगस्ट १९७४ कार्यवाहू व निर्वाचित पदांवर असणारे वेंकट गिरी हे आजवरचे एकमेव राष्ट्रपती आहेत.\n5 फक्रुद्दीन अली अहमद\n(१९०५-१९७७) २४ ऑगस्ट १९७४ ११ फेब्रुवारी १९७७\n(१९१२-२००२) ११ फेब्रुवारी १९७७ २५ जुलै १९७७ Acting President\n६ नीलम संजीव रेड्डी\n२५ जुलै १९७७ २५ जुलै १९८२\n२५ जुलै १९८२ २५ जुलै १९८७ १९७२ साली झैल सिंग पंजाबचे मुख्यमंत्री तर १९८० साली भारताचे गृहमंत्री होते.\n२५ जुलै १९८७ २५ जुलै १९९२ वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता.\n२५ जुलै १९९२ २५ जुलै १९९७ राष्ट्रपती होण्यापूर्वी शर्मा हे मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते.\n२५ जुलै १९९७ २५ जुलै २००२\n११ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम\n२५ जुलै २००२ २५ जुलै २००७ अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते. भारताचा अंतराळ कार्यक्रम राबवण्यात त्यांची आघाडीची भूमिका होती. त्यांना देखील भारतरत्न पुरस्कार मिळाला होता.\n२५ जुलै २००७ २५ जुलै २०१२ राष्ट्रपती बनणाऱ्या पाटील ह्या पहिल्या महिला होत्या.\n२५ जुलै २०१२ २५ जुलै २०१७ मुखर्जी मनमोहनसिंग सरकारमध्ये अर्थमंत्री होते.\n२५ जुलै २०१७ २५ जुलै २०२२ २०१५ ते २०१७ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.२५ जुलै, २०१७ पासून पासून या पदावर आहेत. रामनाथ कोविन्द याचं जन्म उत्तर प्रदेश येतील कानपुर जिल्हयात डेरापुर, कानपुर या एका छोट्याशा गावात झाला.\n१५ द्रौपदी मुर्मू २५ जुलै २०२२ विद्यमान\nभारतातील सर्वात जास्त काळ राष्ट्रपती कोण आहे\nस्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेस नेते डॉ राजेंद्र प्रसाद, ज्यांनी 1950 ते 1962 पर्यंत 12 वर्षे भारताचे राष्ट्रपती म्हणून काम केले, ते देशाचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती राहिले.\nभारताचे सर्वात तरुण राष्ट्रपती कोण आहेत\nद्रौपदी मुर्मू या भारताच्या सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत.\nप्रथम आदिवासी (ट्रायबल) महिला राष्ट्रपती कोण होत्या\nद्रुपदी मुर्मू या पहिल्या ट्रायबल महिला अध्यक्ष होत्या.\nपहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या\nप्रतिभा पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.\n1947 पासून भारताचे किती राष्ट्रपती झाले\n1947 पासून भारतात 15 राष्ट्रपती झाले आहेत.\nपहिले मुस्लिम राष्ट्रपती कोण होत्या\nझाकीर हुसेन पहिल्या मुस्लिम राष्ट्रपती होत्या.\nपहिले दलित राष्ट्रपती कोण होत्या\nके आर नारायणन पहिल्या दलित राष्ट्रपती होत्या.\nपहिले राष्ट्रपती कोण होत्या\nडॉ. राजेंद्र प्रसाद पहिल्या राष्ट्रपती होत्या.\nपहिले अपक्ष राष्ट्रपती कोण होत्या\nव्ही व्ही गीरी पहिल्या अपक्ष राष्ट्रपती होत्या.\nवयोवृद्ध राष्ट्रपती कोण होत्या\nशास्त्रज्ञ राष्ट्रपती कोण होत्या\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/07/blog-post_77.html", "date_download": "2022-12-01T14:36:22Z", "digest": "sha1:IHR4FH4GBGXV2A2Z2WJR2F5UQSFUJI4J", "length": 21039, "nlines": 273, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "प्रत्येक अपयशानंतर केलेला प्रयत्न हा उद्योग, व्यवसायाला बळकटी देतो - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया अंतर्मन आत्मविकास मानसशास्त्र लेख प्रत्येक अपयशानंतर केलेला प्रयत्न हा उद्योग, व्यवसायाला बळकटी देतो\nप्रत्येक अपयशानंतर केलेला प्रयत्न हा उद्योग, व्यवसायाला बळकटी देतो\nचला उद्योजक घडवूया ४:५९ AM अंतर्मन आत्मविकास मानसशास्त्र लेख\nडिस्कव्हरी चॅनल वर एक कार्यक्रम लागतो किंवा तुम्ही हिस्टरी चॅनल वरील स्टेनली सुपर ह्युमन हा कार्यक्रमामधील एक थायलंड चा मु थाय एम एम ए च्या खेळाडू ची किक इतकी शक्तिशाली कशी आहे ह्यावर संशोधन करण्यासाठी आणि ह्याची सत्यता तपासण्यासाठी माणसाचे शरीर आणि हाड ह्यांचे विशेष तज्ज्ञ ह्यांना बोलावले होते, पहिला प्रयोग बाहेर आणि दुसरा प्रयोग आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असलेल्या प्रोयोगशाळेत.\nआता नीट लक्ष्य देऊन समजून घेऊन वाचत जाल. जेव्हा प्रयोगशाळेच्या बाहेर खेळाडू च्या किक ची चाचणी घेत होते तेव्हा झाडाला तो किती वेळ किक मारू शकतो, कुठच्या प्रकारचे झाड तो किक मारून तोडू शकतो, किती मजबूत लाकडाचा तुकडा तो तोडू शकतो असे प्रयोग चालू असतात, तो सगळ्या प्रयोगामध्ये यशस्वी होत जातो. हाच प्रयोग अगोदर सामान्य माणसाला घेऊन केला गेला, त्याच्या मर्यादा बघितल्या व त्यानंतर त्या खेळाडू ला संधी देण्यात आली. ह्यामुळे सामान्य मनुष्य आणि त्या क्षेत्रातला दररोज सराव करणारा खेळाडू ह्यामधील अंतर स्पष्ट होत होते.\nजेव्हा प्रथम चाचणी घेणाऱ्यांचे समाधान झाले तेव्हा त्याने अद्यावत अश्या प्रयोगशाळेत जिथे त्या विषयातील तज्ज्ञ त्याची चाचणी घेणार होते. तिथे अद्यावत उपरकन लावून सामान्य आणि तो खेळाडू ह्यांच्या चाचणीत खेळाडू चा निकाल उपकरण हे खूप अधिक दाखवत होती. त्या तज्ज्ञ शास्त्रज्ञांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसतो. त्यांचाही विश्वास बसत नाही कारण त्या खेळाडूने जे आकडे दिले होते ते सायन्स च्या दृष्टीने अशक्य होते.\nत्यांची चर्चा चालू होते. खुलासा करताना शास्त्रज्ञ बोलत होते की ह्या खेळाडूने लहानपणापासून म्यु थाय किक बॉक्सिंग च्या खेळाला सुरवात केली होती. तो खेळाडू जस जसा सराव करत होता तेव्हा त्याच्या पायातील हाडांमध्ये अति सूक्ष्म तडे पडत होते व ते भरू निघत होते. ह्या सततच्या क्रियेने वय वाढत जात आता पर्यंत त्याच्या पायांची हाड खूप मजबूत झाली आहेत. विज्ञानाच्या दृष्टीने मनुष्य प्राण्याच्या किक ने तुटायला अशक्य वाटणारी बेसबॉल बॅट हा खेळाडू तोडू शकतो. हे सांगताना ते एक्स रे ह्यांचा वापर करत होते.\nजे विज्ञानाच्या दृष्टीने अशक्य आहे ते कमी वयात सतत च्या सरावाने मनुष्य करू शकतो. ह्यालाच चमत्कार म्हणतात.\nउद्योग किंवा व्यवसाय करताना असे किती तडे पडले किती वेळा ते भरले गेले किती वेळा ते भरले गेले तुमचा उद्योग, व्यवसाय मजबूत स्थितीत आहे काय तुमचा उद्योग, व्यवसाय मजबूत स्थितीत आहे काय की पहिल्याच तडयाला घाबरून सोडून दिले किंवा अतिशय सांभाळत घाबरत उद्योग व्यवसाय करत आहात\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nप्रत्येक अपयशानंतर केलेला प्रयत्न हा उद्योग, व्यवस...\n९ वर्षांचा लहान मुलगा व्यावसायिक हॅकर , CEO, मोठं ...\nन्हावी ज्याच्याकडे रोल्स रॉयस पकडून ३७८ गाड्या आहेत\nव्हॉट्सअॅपवर ऑर्डर, घरपोच फ्रेश भाजी\nकेफे कॉफी डे (CCD) मध्ये १ कप कॉफी ची किंमत १५० रु...\nकॉर्पोरेट जगाकडून तुम्ही कुठचे महत्वाचे धडे घेतात\nचेकमेट कंपनीवरील दरोडा आणि विजय माल्ल्याचा दरोडा आ...\nश्रीमंतांच्या सवयी आणि गरिबांच्या सवयी ह्यामधील फरक\nमानसिक प्रवाह व माणसाचे खाजगी, व्यावसायिक जीवन\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/ignou-starts-mba-programme-in-banking-finance/", "date_download": "2022-12-01T13:27:53Z", "digest": "sha1:WCPJNFX3GB47W3E3OGBWPS4BZDTXXBTI", "length": 6808, "nlines": 104, "source_domain": "m4marathi.com", "title": "‘इग्नू’मध्ये आता ‘एमबीए इन बँकिंग व फाइनान्स’ – m4marathi", "raw_content": "\n‘इग्नू’मध्ये आता ‘एमबीए इन बँकिंग व फाइनान्स’\nजर तुम्ही बँकेशी संबंधित व्यवसाय करीत असाल किंवा बँकेत नोकरी करीत असाल, ईच्छा असूनही वेळेअभावी एम.बी.ए. करणे जमत नसेल तर तुमच्याकरिता ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठा’ने म्हणजेच ‘इग्नू’ने एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली आहे. नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठातर्फे ‘बँकिंग व वित्तव्यवस्था’ ह्या नवीन विषयातील ‘एमबीए’चा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यांत सुरु होणाऱ्या नवीन शिक्षणिक वर्षापासून सुरु होणारा हा अभ्यासक्रम बँक क्षेत्रातील व्यावसायिक आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांकरीता तयार केला गेला आहे.\nह्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतांना उमेदवाराने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ बँकिंग अँड फाइनान्सच्या (आयआयबीएफ) वतीने घेण्यात येणारी ‘सर्टिफिकेट असोसिएट’ची परीक्षा उत्तीर्ण झालेली असणे अत्यावश्यक आहे. इच्छुक उमेदवाराला बँकिंग किंवा फाइनान्समधील किमान दोन वर्षे कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.\n‘इग्नू’च्या वतीने ‘फाइनान्शियल मार्केट्स प्रॅक्टिस’ या विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठीही अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदविकेसाठी कोणत्याही शाखेचे पदवीधर अर्ज करू शकतात.\nअभ्यासक्रमांचे माहितीपत्रक व संबंधित अधिक माहिती ‘इग्नू’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nकर्तव्यदक्ष सनदी अधिकारी : दुर्गाशक्ती नागपाल\nकर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरामैय्या यांची निवड\nसंजय दत्तची याचिका फेटाळली, कारागृहात रावानगी…\nशिवरायांच्या इतिहासाकडे दुर्लक्ष म्हणजे सी.बी.एस.ई.चे अज्ञानच….\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2021/07/1012-14.html", "date_download": "2022-12-01T13:22:02Z", "digest": "sha1:NOZKGZYUT2FGTMTAXCXZMS3SOIJQR66Q", "length": 4440, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "1012 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\n1012 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 14 बाधितांचा मृत्यू\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा दि.21 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1012 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 14 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.\nतालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.\nतसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0(191), कराड 3 (993), खंडाळा 2 (160), खटाव 1(500), कोरेगांव 0(396), माण 1 (291), महाबळेश्वर 0 (85), पाटण 0(316), फलटण 1(492), सातारा 4 (1294), वाई 2 (313) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 5102 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/11/2022.html", "date_download": "2022-12-01T12:28:23Z", "digest": "sha1:XFU46QTZ6P7LJZZALALH27GLIOIKS5ZT", "length": 3550, "nlines": 31, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "नामदार शंभूराज देसाई वाढदिवस विशेषांक 2022", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nनामदार शंभूराज देसाई वाढदिवस विशेषांक 2022\nनोव्हेंबर १७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nविधानसभेतील मुलुखमैदान तोफ, पाटण तालुक्याचा बुलंद आवाज, विकासाचा महामेरू, विकासाचे वादळ अशी अनेक बिरुदे असलेले पाटणचे लोकप्रिय आमदार राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री व राज्यातील महत्त्वपूर्ण अशा सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री अशी राजकारणात व समाजकारणात यशाची शिखरे पादाक्रांत करणारे संसदपटू नामदार शंभूराज देसाई यांचा 17 नोव्हेंबर हा जन्मदिन आज त्यांचा 56 वा वाढदिवस या जन्मदिनाचे औचित्य साधून दैनिक कृष्णाकाठ ने त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-48/", "date_download": "2022-12-01T13:38:14Z", "digest": "sha1:G4GKUHW3NUCHEHDJFESKQ4E5YQEGYQT7", "length": 4867, "nlines": 119, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "करितां परोपकार - संत सेना महाराज अभंग - ४८ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nकरितां परोपकार – संत सेना महाराज अभंग – ४८\nकरितां परोपकार – संत सेना महाराज अभंग – ४८\nत्याच्या पुण्या नाहीं पार ॥१॥\nत्याच्या पापा नाही जोडा ॥२॥\nदुजा चरफडे देखून ॥३॥\nआवडे जगा जें कांहीं\nतैसें पाहीं करावें ॥४॥\nउघडा घात आणि हित \nसेना म्हणे आहे निश्चित ॥५॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nकरितां परोपकार – संत सेना महाराज अभंग – ४८\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.udyojakghadwuya.com/2019/10/blog-post_15.html", "date_download": "2022-12-01T13:02:34Z", "digest": "sha1:WRK6O23EA55MP27PDIEA4F33DX55WPWP", "length": 19316, "nlines": 238, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "हा एक मंत्रा तुमचे आयुष्य बदलून टाकेल - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया अंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास मानसशास्त्र लेख हा एक मंत्रा तुमचे आयुष्य बदलून टाकेल\nहा एक मंत्रा तुमचे आयुष्य बदलून टाकेल\nचला उद्योजक घडवूया ९:३३ PM अंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास आर्थिक विकास मानसशास्त्र लेख\n\"मला विश्वास आहे सर्वकाही ठीक होईल.\"\n आत्महत्येचे विचार येत आहे परीक्षेत नापास झालात दुर्धर आजाराने ग्रस्त आहात कौटुंबिक वादविवाद आहे कोर्ट कचेरीत अडकला आहात ध्येय गाठले जात नाही ध्येय गाठले जात नाही स्वप्ने पूर्ण होत नाही स्वप्ने पूर्ण होत नाही मुलं ऐकत नाही किचन मध्ये राब राब राबत आहात उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीमध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीमध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे प्रेमभंग झाले आहे लग्नासाठी जोडीदार भेटत नाही भविष्याची चिंता सतावते कुठूनही आशेचा किरण दिसत नाही आत्मविश्वास कमी झाला आहे आत्मविश्वास कमी झाला आहे न्युनगंड आला आहे मानसिक आजार जडला आहे चिंतेने ग्रस्त आहात शेवटचा श्वास घेत आहात\nवरील मंत्र सकारात्मक वाक्य प्रत्येक क्षणी बोला. मी खात्री देतो कि संकटांच्या दरीतून तुम्ही फक्त जमिनीवर नाही येणार तर यशाची उंच भरारी घ्याल.\nहो माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही कोणीही असा मला काहीही फरक पडत नाही मला फक्त तुम्हाला यशस्वी होताना, जीवनाचा आनंद लुटताना, सुखी समृद्धी आयुष्य जगताना बघायचे आहे.\nमी अश्विनीकुमार इतक्या वर्षांच्या अनुभवाने बोलत आहे कि तुमच्यात ती क्षमता आहे जी कुठल्याही संकटांचा सामना करून त्या संकटावर मात करू शकता ते देखील अगदी आरामात. तुमच्या आजूबाजूला बघा, त्यापैकी एक माझा विद्यार्थी, शिष्य किंवा रुग्ण असेल ज्याने शून्य नाही तर वजा मधून यशाच्या, सुख समृद्धीच्या अवकाशात झेप घेतली आहे. तो करू शकतो तर तुम्ही देखील करू शकता.\nहा मंत्रा फक्त बोलण्यासाठी नाही तर कृती साठी आहे. लागा कामाला. घडवा तुमचे आयुष्य. जोपर्यंत तुमचा श्वास सुरु आहे तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी आहे.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nइलेक्शन ड्युटी मुळे आलेला ताण तणाव कसा दूर करायचा\nआर्थिक समस्यांमुळे आलेला तणाव हा जीवघेणा ठरू शकतो\nमुंबई मध्ये मराठी दुकानदार, व्यवसायिक ह्यांचे अस्त...\nहा एक मंत्रा तुमचे आयुष्य बदलून टाकेल\n\"फोर्ब्स ह्या मासिकाने प्रसिद्ध केलेल्या भारतातील ...\nअंतर्मनाची शक्ती वापरून एखाद्या किंवा अनेक व्यक्ती...\nमुंबईतील मोक्याच्या, जास्त नफा देणाऱ्या व्यवसायाच्...\nउर्जा शास्त्र वास्तू उर्जा आणि मालकाची उर्जा\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.udyojakghadwuya.com/2019/11/blog-post_16.html", "date_download": "2022-12-01T14:47:05Z", "digest": "sha1:BFGKFO6NOTNA7V4JB7M2SFW72KZLEHTS", "length": 27347, "nlines": 246, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "तुमच्या घरात नकारात्मक घटनांची शृंखला तर सुरु झाली नाही ना? - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया अंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास मानसशास्त्र लेख तुमच्या घरात नकारात्मक घटनांची शृंखला तर सुरु झाली नाही ना\nतुमच्या घरात नकारात्मक घटनांची शृंखला तर सुरु झाली नाही ना\nचला उद्योजक घडवूया ६:३० PM अंतर्मन अध्यात्म आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास मानसशास्त्र लेख\nअनेकदा हि नकारात्मक घटनांची शृंखला समजून येत नाही कारण आपण आपले आयुष्य जगण्यातच व्यस्त असतो. एका कुटुंबात जेव्हा त्याची आई मेली तेव्हाच हि शृंखला सुरु झाली होती पण ३ व्यक्ती गेल्यावर समजले कि नकारात्मक घटनांची शृंखला हि सूर झाली आहे. अनेकदा हि इतर नकारात्मक घटना नाही घडवत तर सरळ घरातील व्यक्तींचा जीव घेत जाते. मग कारण आत्महत्या का असेना.\nएक वयामानानुसार मृत्यू झाला पण असे कुणालाच वाटले नव्हते,, चला ठीक आहे एक मृत्यू मान्य केला त्या पाठोपाठ तरून मुलगा, दोनदा योगायोग ठीक आहे मान्य करू पण एक लहान मुलगा पण\nहे बघा जर नकारात्मक शृंखला जर आर्थिक असेल, किंवा इतर कुठलीही असेल ते मान्य आहे पण नकारात्मक शृंखला हि जीव घेत असेल तर ती नकारात्मकता हि खूपच खोलवर रुजली आहे आणि हि एकप्रकारे कौटुंबिक समस्या आहे, कुणा एकाच्या अंतर्मनाची, स्वप्नांची, कंपनाची किवा उर्जेची नाही तर संपूर्ण कुटुंब ह्यासाठी जबाबदार आहे.\nआपण विविध जाळ्यांनी एकमेकांशी जुळलेलो आहोत, त्यातल्या त्यात जर जर कौटुंबिक असेल तर आपण त्या कौटुंबिक व्यक्तीला आपल्या अंतर्मनात, भावनेत, स्वप्नात, कंपनांत आणि उर्जेत स्थान देतो किंवा ते दरवाजे उघडे करतो पण सहसा बाहेरील लोकांसाठी हे असे काही करत नाही त्यामुळे बाहेरील उर्जा सहसा आपल्या आयुष्यात प्रवेश करून आपले आयुष्य उध्वस्त करत नाही.\nमन मोकळेपणाने जगा पण ह्याचा अर्थ असा नाही कि बेसावध होवून जगा म्हणून. सर्वच समस्या ह्या दिसून येत नाही तर काही न दिसणाऱ्या समस्या आतमध्ये वाढत जावून शेवटी आयुष्य कायमचे उध्वस्त करतात. भले तुम्ही आज भाग्यशाली आयुष्य जगत असाल, चमत्कारिक आयुष्य जगत असाल पण जर एखादी समस्या अगदी आयुष्याच्या खोलवर रुजली असेल तर ती आनंदाने जगण्याच्या नादात आपण विसरून जातो मग शेवटी ती एकदाच आक्राळ विक्राळ स्वरूप घेवून डोके वर काढते आणि सर्व उध्वस्त करते.\nजो पर्यंत आपण प्रेक्षक असतो तोपर्यंत आपल्याला अनुभव नसतो किंवा असला तरी हळहळ व्यक्त करतो पण जर जेव्हा स्वतःवर येते तेव्हा समजते कि काय तीव्रता असते ते आणि कसे हतबल असतो. सकारात्मक रहा बोलणे सोपे असते पण ज्याचे जळते त्यालाच कळते. आणि जेव्हा ह्यावर घरगुती उपचार केले जातात तेव्हा अनेकदा समस्या अजून वाढत जातात.\nतुमची वर्तमान परिस्थिती तुमचे वास्तव आहे, तुम्हाला हॉस्पिटल, अपघात, न बरे होणारे आजार किंवा इतर संकटांचा अनुभव नाही किंवा तुमच्या संपर्कातील कुठल्याही व्यक्तीला अश्या समस्या आयुष्यात आल्या नसतील ह्याचा अर्थ असा नाही कि ह्या समस्या अस्तित्वात नाही म्हणून. जेव्हा तुम्हाला गरज पडते तेव्हा तुमचा एक भ्रम तुटला जातो आणि तुम्हाला दुसरे जग देखील दिसून येते जिथे दुख, संकटे आणि समस्या आहेत.\nसर्वांचे अस्तित्व इथेच आहे. देव देखील इथेच आहे आणी दानव देखील. ज्याला ज्याचा अनुभव आला त्यासाठी ते वास्तव आहे आणि ज्याला नाही आला त्यासाठी नाही ह्याचा अर्थ असा नाही कि तुम्हाला अनुभव नाही म्हणून अस्तित्वच नाही. उलट तुम्ही ह्या अब्जोंच्या लोकसंख्येतील एक आहात, तुमच्या अस्तित्वाने कुणालाच काही फरक नाही पडत, प्रत्येकाला अस्तित्व असते ते प्रत्येकासाठी महत्वाचे असते.\nआयुष्यात समस्या असणे वेगळे आहे समस्यांची शृंखला सुरु होणे वेगळे. समस्या एक येते, ती तात्पुरती, कायमस्वरूपी किंवा तुम्ही जो पर्यंत उपाय करत नाही तोपर्यंत राहते पण जर शृंखला असेल तर मग विचार करा कि ती किती नुकसान करू जाईल ते, आणी जर शृंखला हि सुप्त स्वरुपात असेल तर ति एकदाच म्हणजे वाढल्यावर डोके बाहेर काढते आणि सर्व संपवून टाकते.\nमी दररोज अश्या समस्यांनी ग्रस्त लोकांच्या अध्यात्मिक आणि वैज्ञानिक मार्गाने मदत करण्याचा प्रयत्न करतो आणि ह्यामध्ये यश येते देखील त्यामुळे मला वास्तवाची चांगलीच जाणीव आहे. तुम्ही देखील समस्यांची शृंखला निर्माण होण्याअगोदर तिला कायमस्वरूपी तुमच्या आयुष्यातून किंवा कुटुंबातून काढू शकता आणि जर समस्या सुप्त असेल, खोल वर रुजत जात असेल तिचे शृंखलेत रुपांतर होत असेल तर ती किंवा तश्या समस्या शोधून अगोदरच त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करू शकता.\nअश्या समस्यांमध्ये कृपा करून तज्ञांची मदत घेत जा, कारण अनेकदा लोक समस्या न बरी होई पर्यंत मोठी होते तेव्हा लोक धावपळ करतात मग अश्या वेळेस खूप कमी लोकांना यश येते बाकी उरलेल्यांना फरकच पडत नाही. आहे ते वास्तव सांगत आहे. जर काही अध्यात्मिक उपाय काम करत असतील तर ते करून बघा, पण मनापासून करा, जर वैज्ञानिक मार्गांचा अवलंब करत असाल तर तो देखील करू शकता, हे सर्व शास्त्र तुमच्या भल्यासाठीच बनलेले आहे.\nमी जो पर्यंत समुपदेशन करत नाही, तपासत नाही तोपर्यंत काहीही बोलू शकत नाही, कारण समस्या एक असेल आणि उपचार अस्तित्वात नसलेल्या समस्येवर होत असेल तर ती नसलेली समस्या तर निर्माण होतेच पण सोबत असलेली समस्या देखील वाढलेली असते.\nएक लक्ष्यात ठेवा कि तुमची क्षमता अमर्याद आहे, तुम्ही पाहिजे ते करू शकता, हि क्षमता तपासण्यासाठी तुम्हला विनाकारण संकटात पडण्याची गरज नाही तर तुम्ही हुशार बनून सर्वकाही ठीक असताना आत्मविकास करत येणाऱ्या सर्व समस्या ह्या टाळू शकता किंवा जर त्या निर्माण झाल्या कि मग कितीही मोठी समस्या का असेना तिच्या वर अगदी आरामात मात करू शकता. निर्णय तुमचा, आयुष्य तुमचे आणि जबाबदारही तुम्हीच.\nमानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\n#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.\nappointment बुक करण्यासाठी व्हास्टएप मेसेज पाठवा.\nफेसबुक पेज : मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत\nव्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :\nवरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआपली किंमत वाढवण्यासाठी फक्त अंतर्मन नाही तर बाहे...\nआजारपणामुळे येणाऱ्या ताण तणावावर मात आजारपण दूर कस...\nतुमच्या घरात नकारात्मक घटनांची शृंखला तर सुरु झाली...\nकुठल्या प्रकारची लोक श्रीमंत बनू शकतात\n\"सकारात्मक सूर्यकिरणे आपल्या आयुष्यात येण्यासाठी न...\nप्रेमभंग ह्यामधून येणारे तणाव नैराश्य, न्यूनगंड आण...\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://arogyanama.com/international-yoga-day-2019-know-about-the-famous-yog-gurus-or-yoga-instructors-of-india-who-makes-people-to-love-their-fitness/", "date_download": "2022-12-01T12:41:10Z", "digest": "sha1:BMX7FW32H5JSFQB6RVXFIZQKCW2CF63A", "length": 8779, "nlines": 60, "source_domain": "arogyanama.com", "title": "भारतातील 'या' ७ योगगुरूंचे जगभरात 'फालोअर्स', जाणून घ्या त्यांच्याबद्दल - arogyanama.com", "raw_content": "\nभारतातील ‘या’ ७ योगगुरूंचे जगभरात ‘फालोअर्स’, जाणून घ्या त्यांच्याबद्दल\nपुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – आज २१ जून जागतिक योगदिन भारतात मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. यात लहान मुलांपासून तर प्रौढ व्यक्तीपर्यंत सर्वच जण आज योगदिन साजरा करत आहेत. आणि भारतात तर फार पूर्वीपासून योगाला अत्यंत महत्व आहे. त्यामुळे अनेक लोक इतर देशातून योगा करण्यासाठी आपल्या देशात येत असतात. आपण आतापर्यंत फक्त रामदेव बाबांचा योगा पाहत आलो आहोत. परंतु रामदेव बाबांसारखा योगा करणारे अजूनही काही योगगुरू आपल्या भारतात आहेत. आज जागतिक योगदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊ भारतातील या प्रसिद्ध योगगुरूंबद्दल.\nयोगामध्ये महत्वाचे योगदान देणारे हे भारतातील योगगुरू\n१) धीरेंद्र ब्रम्हचारी : धीरेंद्र ब्रम्हचारी हे इंदिरा गांधींचे योगशिक्षक होते. त्यांनी दूरदर्शन या वृत्तवाहिणीवर त्यांनी प्रथम योगाला सुरुवात केली. तसेच दिल्लीच्या विश्वयातन या आश्रमात आणि शाळांमध्ये ही त्यांनी योग करायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून अनेक शाळांमध्ये योगा करून घेतला जातो. या योगगुरूंनी योगाची पुस्तके लिहून लोकांपर्यंत योगाची माहिती पसरवली. आता ते जम्मू ला त्यांच्या आश्रमात योगाचे धडे देत आहेत.\n२) बी. के. एस.अयंगर: योगाचा जगभर प्रसार करण्यात अयंगर यांचा खूप मोठा वाटा आहे. २००४ साली टाइम मैगजीन ने त्यांचा नाव जगतातील १०० प्रभावशाली लोकांमध्ये त्यांचा नाव सामील केलं होत. त्यांची अयंगर योग नावाने एक शाळाही हि आहे. या शाळेच्या माध्यमातून ते योगाची जनजागृती करत असतात. तसेच “लाईट ऑन योग ” या नावाने त्यांचं पुस्तकही आहे. त्याला लोक योग बायबल या नावाने ओळखतात.\n३) महर्षी महेश योगी- महर्षी महेश योगी हे जगात ” ट्रांसैडेंटल मेडिटेशन ” चे प्रसिद्ध योगगुरु होते. अनेक मोठं मोठे लोक त्यांना गुरु मानत होते. त्यांच्या योगामुळे ते खूप प्रसिद्ध गुरु झाले होते. श्री श्री रविशंकर हे पण महर्षी योगींचे शिष्य होते.\n४) तिरुमलाई कृष्णमचार्य : यांना आधुनिक योगाचे पिता असे म्हंटले जाते. हठयोगाला जिवंत करण्याचे पूर्ण श्रेय तिरुमलाई कृष्णमचार्य यांना जाते. तसेच यांना आयुर्वेदाची खूप माहिती होती. अनेक लोक आजार बरा करण्यासाठी त्यांच्याकडे येत होते. आणि आपला आजार बरा करून जात होते. त्यांनी पूर्ण भारतात योगाची करून दिली हाती.\n५) कृष्ण पट्टाभी जोइस : हे पण एक खूप मोठे योगगुरू होते. त्यांचा जन्म २६ जुलै १९१५ ला झाला होता. आणि मृत्यू २००९ ला झाला. यांनी कृष्ण यांनी विन्यास योग्य शैली विकसित केली होती.\n६) परमहंस योगानंद- परमहंस योगानंद त्यांच्या ‘ऑटोबायोग्राफी ऑफ अ योगी’ यामुळे ओळखले जातात. त्यांनी लोकांना मेडिटेशन आणि क्रिया योगाने प्रसिद्ध आहेत. परमहंस योगानंद हे योगाचे पहिले आणि मुख्य गुरु आहेत. त्यांनी खूप दिवस अमेरिकेत राहिलेले आहेत.\n७) स्वामी शिवानंद सरस्वती- स्वामी शिवानंद सरस्वती हे डॉक्टर होते. त्यांनी अनेक विषयावर २०० पुस्तक लिहले आहेत. ‘शिवानंद योग वेदांत’ या नावाने त्यांच एक योग सेंटर हि आहे. त्यांनी त्यांचं पूर्ण जीवन या योग सेंटर ला अर्पित केलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://arogyanama.com/know-the-fact-about-moisturizer-effect-on-skin/", "date_download": "2022-12-01T12:54:41Z", "digest": "sha1:NUWO3MKI5HXT7ZJYKMQHQK4ORMUEXXSO", "length": 5289, "nlines": 69, "source_domain": "arogyanama.com", "title": "मॉइश्चरायझरचा वापर करूनही येऊ शकतात सुरकुत्या ! - arogyanama.com", "raw_content": "\nमॉइश्चरायझरचा वापर करूनही येऊ शकतात सुरकुत्या \nin फिटनेस गुरु, माझं आराेग्य, सौंदर्य\nआरोग्यनामाऑनलाईन – मॉइश्चरायजर लावल्याने सुरकुत्या स्पष्ट दिसत नाहीत. परंतु, वाढत्या वयाबरोबर सुरकुत्याही दिसू लागतात. त्वचा मऊ आणि तलम बनवण्यासाठी मॉइश्चारायजर उपयुक्त असून त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडण्याची क्रिया पुढे ढकलली जाते. म्हणून मॉइश्चरायजर वापरल्याने त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत, यात फार तथ्य नसल्याचे तज्ज्ञ सांगातात.\nशारीरिक थकवा, ताणतणाव, धूळ, धूर, धूम्रपान, नशा, उष्णता यामुळे सुरकुत्या वाढतात. भरपूर पाणी, पौष्टिक आहार व मॉइश्चझरच्या वापरातून सुरकुत्या येण्याची प्रक्रिया काही काळ पुढे ढकलता येते. मॉइश्चरायझर त्वचेत खोलवर जात नसल्याने ते सुरकुत्या टाळण्याऐवजी लपवण्याचे काम करते.\nवय वाढते तसे त्वचेवरील ओलावा आणि तलमपणा कमी होऊन त्वचा कोरडी होऊ लागते. या रुक्षपणातून सुरकुत्या तयार होतात. मॉइश्चरायझरसुद्धा सुरकुत्या घालवू शकत नाही. शिवाय उतारवयात येणाऱ्या सुरकुत्या टाळू शकत नाही. त्वचेतील ओलावा टिकवून चेहरा कोमल बनवण्यासाठी मॉइश्चराझर उपयुक्त ठरते.\nHow To Lose Weight | ‘ही’ आहे ती 1 गोष्ट जी कमी करते वजन, वितळेल पोटाची चरबी, आत जाईल पोट, केवळ अशी करा सेवन\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - How To Lose Weight | तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...\nयावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल\nSakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे\nWinter Tips | हिवाळ्यात सर्दी आणि तापाचा त्रास होत असेल तर ‘हे’ 5 पदार्थ टाळा\nHeart Disease | हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.gadgetsnow.com/mobile-phones/reliance-samsung-primo-duos-w279?", "date_download": "2022-12-01T14:54:34Z", "digest": "sha1:KUHNXNVN6XLYMBNUP74P245FHQKEOJOX", "length": 8451, "nlines": 151, "source_domain": "marathi.gadgetsnow.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरिलायंस सॅमसंग Primo Duओएस W279\nरिलायंस सॅमसंग Primo Duओएस W279 हा प्रसिद्ध फोन भारतात लाँच झाला आहे.रिलायंस सॅमसंग Primo Duओएस W279 ची भारतातील किंमत 4994.0.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nरिलायन्स जिओ फोन 34500\nरिलायंस सॅमसंग Primo Duओएस W279 स्पेसिफिकेशन्स\nभारतातील किंंमत ₹ 4,994\nयूएसबी कनेक्टिव्हिटी Yes, USB Port\nपिक्सल डेन्सिटी 167 ppi\nस्क्रीन साईज 2.4 inches\nस्क्रीन रिझॉल्युशन 240 x 320 pixels\nइंटर्नल मेमरी 75 MB\nएक्सटर्नल मेमरी Yes, Up to 16 GB\nमुख्य कॅमेरा Yes, 2 MP\nस्टँडबाय टाइम Up to 160(2G)\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nशाओमी रेडमी 5A 32जीबीVS\nतुलना करा रिलायंस जियोफोन vs शाओमी रेडमी 5A 32जीबी\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 5A\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs नोकिया 3310\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 5\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs मोबिस्टार CQ vs रिलायंस जियोफोन\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs नोकिया C9\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमीA2 vs जियॉक्स ओ2\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी मी नोट 3\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs सॅमसंग गॅलक्सी J7 नेक्स्ट\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs टॅम्बो A1810 vs टॅम्बो S2440\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs एसएसकेवाय S9007 vs Yuho Y1\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs नोकिया 3310 4जी\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 4A 32जीबी\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी मी A1\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 4\nतुलना करा रिलायंस जियोफोन vs क्यूइन 1एस एआय फोन\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs सॅमसंग मेट्रो XL\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\n0 रेटिंगवर आधारित सरासरी रेटिंग\nसर्वात अगोदर रिव्यू द्या\nरिलायन्स जिओ फोन नेक्सट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A9-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T14:41:18Z", "digest": "sha1:FE5ID24A5K4K7DPOQEZA65O345BTK3FP", "length": 1818, "nlines": 56, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "दिनविशेष २३ फेब्रुवारी Archives - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » दिनविशेष २३ फेब्रुवारी\nTag: दिनविशेष २३ फेब्रुवारी\nदिनविशेष २३ फेब्रुवारी || Dinvishesh 23 February||\n१. जेम्स वॅट यांनी वाफेच्या इंजिनाचे पेटंट केले. (१७८२)\n२. वॉल्ट डिस्नेची पिनोछिओ ही फिल्म प्रदर्शित झाली. (१९४०)\n३. अर्तुरो फ्राँडिझी हे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५८)\n४. आंतरराष्ट्रीय मानक संस्थेची स्थापना करण्यात आली.(ISO)(१९४७)\n५. सीरियामध्ये लष्कराने उठाव केला. (१९६६)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mikastkar.com/madhmashi-palan/", "date_download": "2022-12-01T12:53:37Z", "digest": "sha1:W7UMMPVABOD2652PI7IFAID2Z3LA4D7D", "length": 9382, "nlines": 106, "source_domain": "mikastkar.com", "title": "Madhmashi Palan मधमाशी पालन व्यवसाय – मी कास्तकार", "raw_content": "\nMadhmashi Palan मधमाशी पालन व्यवसाय\nMadhmashi Palan मधमाशी पालन व्यवसाय\nमधमाशी पालनासाठी Madhmashi Palan मिळणार आता ८५ टक्के अनुदान\nशेतकरी मित्रांना मधमाशी पालनासाठी मिळणार 85 टक्के अनुदान अनुदानाचा कसा मिळवा लाभ.\nसध्याच्या काळामध्ये राज्यामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये शेतकरी जोडधंदा ची निवड करत आहेत. कारण शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय तसेच त्यांना शेती जोड व्यवसाय म्हणून शेतकरी पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, व मधमाशी पालनासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत.\nदेशातील प्रत्येक राज्यांनी शेतकऱ्यांना जोड व्यवसाय म्हणून पशुपालनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या पशुपालन व्यवसाय साठी केंद्र सरकार मार्फत व राज्य सरकार मार्फत सतत काही ना काही योजना राबविल जात असतात. परंतु देशामध्ये एकमेव राज्य असे आहे की हरियाणा राज्यांमध्ये मधमाशी पालनासाठी सुद्धा अनुदान दिले जात आहे.\n• Madhmashi Palan मधमाशी पालनासाठी मिळणार 85 टक्के अनुदान\nहरियाणा राज्य सरकारने. Madhmashi Palan मधमाशी पालनासाठी दिलेल्या अनुदानावर आता पहिल्यापेक्षा 45 टक्क्याने वाढ केलेली आहे. सुरुवातीला हरियाणा सरकार मधमाशी पालनासाठी 40 टक्के अनुदान देतसे आता तेच अनुदान 25 टक्क्यांनी वाढ केल्यामुळे आता हे अनुदान 85 टक्के पर्यंत मधमाशी पालनासाठी मिळणार आहे.\nअन्य योजनांमध्ये वाढीव अनुदानावर लवकर त्याचा प्रस्ताव लाभधारकांना समोर प्रचार केल्या जाणार आहे. या योजनेतून शेतकरी बेरोजगार तरुणांना प्रोत्साहन व प्रेरित केले जाईल. त्यामुळे बेरोजगार तरूण मधमाशी पालना कडे जास्त संख्येने वाढ होणार आहे.\n• Madhmashi Palan मधमाशी पालनाचा अनुदानाचा लाभ कसा मिळवावा\nराज्याच्या फलोत्पादन विभागाच्या म्हणण्यानुसार शासकीय योजनांमध्ये जास्तीत जास्त अनुदानाची वाढीव रक्कम लाभार्थ्यांना मिळण्यासाठी शेतकरी व मधमाशी पालन करणार्‍या तरुणांनी गार्डन्स आणि बेरोजगार तरुण एकात्मिक मधमाशीपालन विकास केंद्र रामनगर कुरुक्षेत्र येथील अधिकारी किंवा तेथील उपसंचालकांची थेट भेटू शकतात किंवा थेट संपर्क सुद्धा करू शकता. या योजनेमध्ये शेतकरी किंवा तरुण बेरोजगार या मधमाशी पालनाच्या व्यवसाय करण्यासाठी व अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करू शकता. तरुण बेरोजगार या योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकता.\n• कुठे मिळणार मधमाशीपालनाचे डब्बे\nमधमाशी पालन. Madhmashi Palan व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना मधमाशी पालनासाठी शेतकऱ्यांना रामनगर विकास केंद्रातून मधमाशी पालनाचे डब्बे मिळणार.\n• मधमाशी कुठे मिळणार Madhmashi Palan\nबागायत विभाग मान्यताप्राप्त बी ब्रिडर कडून मधमाशा उपलब्ध करून दिल्या जातील या मधमाशांच्या डब्यामध्ये मधमाशांची संख्या पन्नास ते साठ हजार मधमाशा तुम्हाला ठेवता येणार आहेत. या मधमाश पासून मिळालेला मधाचे उत्पादन तुम्हाला एक क्विंटलपर्यंत मदत मिळू शकते.\nआता हा उपक्रम पूर्ण देशांमध्ये राबवल्या जात आहे तरी पूर्ण शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचा शेती पूरक व्यवसाय म्हणून निवड केली तरी चालेल.\nAadhar card आधार कार्ड हरवले किंवा चोरी गेले तर\nमित्रांनो, mikastkar.com ब्लॉग वर आम्ही फक्त शेतकरी वर्गाकरिता नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान, शासन निर्णय, योजना, पिकांचे व्यवस्थापन याविषयी माहिती देत असतो हा ब्लॉग आपणास जरूर आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/27231/", "date_download": "2022-12-01T15:09:21Z", "digest": "sha1:U26BT3REXBRTWADZJ675CPRSZQ37URTB", "length": 93469, "nlines": 338, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "प्रकाशमापन – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nप्रकाशमापन : शाळा,महाविद्यालये,प्रयोगशाळा,यंत्रशाळा,कार्यशाळा,कारखाने इत्यादींमध्ये केली जाणारी कामे, विद्यार्थ्यांच्या वा कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांवर जादा ताण न पडता पार पाडता आल्यास ती कामे जास्त चांगली होतात व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमताही वाढते,असे दिसून आले आहे. यासाठी या इमारतींतून प्रकाशनाची यथायोग्य व्यवस्था करणे जरूर असते. प्रकाश तर भरपूर हवाचपण त्याची तजवीज जास्तीतजास्त काटकसरीने कशी करावयाची ते पहावे लागते. यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांची प्रकाश देण्याची क्षमता, विशिष्ट कार्य नीट करता येण्यासाठी किमान किती तीव्रतेचा प्रकाश जरूर आहे,दिव्यांना परावर्तकांची जोड देऊन इच्छित दिशेला जास्त प्रकाश कसा उपलब्ध करून देता येईल,दिव्यांच्या प्रखर तिरिपेमुळे डोळ्यांना होणारा त्रास कसा टाळता येईल इ. गोष्टींचा मूलभूत अभ्यास प्रकाशमापन या शास्त्रशाखेमध्ये केला जातो व त्याच्या अनुप्रयोगांचा अभ्यास हा प्रकाश अभियांत्रिकीचा विषय आहे [→ प्रदीपन अभियांत्रिकी].\nप्रारणमापन व प्रकाशमापन : सर्व तरंगलांब्यांच्या प्रारणाच्या (तरंगरूपी ऊर्जेच्या) शक्तीचे मापन करण्याच्या शास्त्राला प्रारणमापन असे म्हणतात. सकृद्दर्शनी हे शास्त्र प्रकाशमापनासारखेच वाटते,तरीही त्यांमध्ये दोन महत्त्वाचे फरक आहेत. मानवी नेत्र ज्या विद्युत् चुंबकीय तरंगांना (तरंगलांबी सु. ४००० Å ते ७६०० Å १ Å एकक = १०–१० मी.) संवेदनशील आहेत,त्यालाच फक्त (या संदर्भात) प्रकाश म्हटले जाते व त्याचेच मापन येथे अभिप्रेत असतेपरंतु एकाच शक्तीचे पण दोन वेगळ्या रंगांचे प्रकाशकिरण डोळ्यांना सारखेच तेजस्वी दिसत नाहीत. प्रारणमापनाच्या दृष्टिकोनातून या दोन किरणांची तीव्रता समान असली,तरी प्रकाशमापनाच्या संदर्भात या दोन किरणांची तीव्रता वेगळी आहे,असे म्हणावे लागते. म्हणजेच मानवी नेत्राला जशी प्रकाशाची तीव्रता प्रत्ययाला येते,त्याला अनुसरूनच प्रकाशमापनाचे कार्य करावे लागते. म्हणून प्रकाशमापनासाठी खास उपकरणे व एकके वापरली जातात. आ. १ मध्ये मानवी नेत्राची सापेक्ष संवेदनशीलता व तरंगलांबी यांचा आलेख दाखविला आहे. प्रकाशमापनातील उपकरणाचा अभिलक्षण वक्र यासारखाच करून घेणे आवश्यक असते. काही व्याख्या व एकके : प्रकाशमापनात दृश्य प्रकाशीय दीप्ति-तीव्रता,प्रकाश वितरण,परावर्तनक्षमता इ. राशींच्या मापनाचा समावेश होतो.\nप्रकाशीय स्रोत व दीप्ति-तीव्रता : प्रकाश उद्‌गमापासून सर्व दिशांनी दृग्गोचर प्रकाशाचा स्रोत बाहेर पडत असतो. विशिष्ट क्षेत्रफळातून प्रती सेकंदाला वाहणाऱ्या दृग्गोचर प्रकाश शक्तीला (ऊर्जा प्रतिसेकंद) प्रकाशीय स्रोत (किंवा दीप्ति-स्रोत) असे म्हणतात.\nएखाद्या बिंदुमात्र प्रकाश उद्‌गमापासून विशिष्ट दिशेने प्रती एकक धन कोनामधून [→कोन]जितका प्रकाशीय स्रोत सोडला जातो,तितकी त्या प्रकाश उद्‌गमाची (त्या दिशेची) दीप्ति-तीव्रता आहे,असे म्हटले जाते. सर्व प्रकाशमापनातील आद्य एकक कँडेला हे आहे. त्याची व्याख्या १९३७ साली आंतरराष्ट्रीय परिषदेने पुढीलप्रमाणे निश्चित केली आहे. ⇨ कृष्ण पदार्थ द्रव प्लॅटिनमाच्या घनीभवनाच्या (घन स्थितीत जाण्याच्या) तापमानात (२०४२° के.) असताना त्याच्या एकक क्षेत्रफळाची (एक चौ. सेंमी.) लंब दिशेने दीप्ति-तीव्रता ६० कँडेला असते. वरील प्रकारचा उत्सर्जक वापरण्यास अत्यंत त्रासदायक असतो म्हणून प्रकाशमापनासाठी त्याचा उपयोग केला जात नाही. राष्ट्रीय भौतिकीय प्रयोगशाळांमध्ये या उत्सर्जकाशी तुलना करून प्रमाणित विद्युत् दिवे तयार करतात व सर्वसामान्य प्रयोगशाळांतून मापनासाठी दुय्यम मानक (प्रमाण) म्हणून अशा दिव्यांचाच उपयोग केला जातो.\nअशा तऱ्हेने दीप्ति-तीव्रतेचे एकक निश्चित केल्यानंतर, त्याच्यावरून प्रकाशमापनाची इतर एककेही निश्चित करता येतात. प्रकाशीय स्रोताचे एकक ल्यूमेन हे असून त्याची व्याख्या पुढे दिल्याप्रमाणे आहे. एक कँडेला दीप्ति-तीव्रता असलेल्या बिंदुमात्र एकविध सर्व दिशांनी सारख्याच प्रमाणात प्रकाश उत्सर्जन करणाऱ्या प्रकाश उद्‌गमापासून प्रती एकक घन कोनातून सोडल्या जाणाऱ्या प्रकाशीय स्रोताला एक ल्यूमेन प्रकाश-स्रोत असे म्हणतात.\nप्रकाशन : (प्रकाश-स्रोत घनता). बिंदुमात्र प्रकाश उद्‌गमाला सर्व बाजूंनी वेष्टणारा गोलीय पृष्ठभाग कल्पिल्यास,उद्‌गमापासून निघणारा सर्वच्या सर्व प्रकाश-स्रोत त्या गोलीय पृष्ठभागावर पडेल. हा पृष्ठभाग प्रकाश उद्‌गमाशी 4π स्टरेडियन घन कोन अंतरित करतो. म्हणून प्रकाश उद्‌गमाची दीप्ति-तीव्रता Cकँडेला असल्यास, त्याच्यापासून निघणारा एकूण प्रकाश-स्रोत 4πC ल्यूमेन होईल. समजा, तो प्रकाश उद्‌गम rत्रिज्येच्या गोलाच्या मध्यबिंदूवर ठेवला आहे, तर गोलाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 4π r2होईल व प्रकाश उद्‌गमापासून पृष्ठभागाचे लंब अंतर सर्वत्र rहोईल म्हणून प्रती एकक क्षेत्रफळावर पडणारा प्रकाश-स्रोत (E) खालील समीकरणावरून मिळेल.\nकोणत्याही पृष्ठभागाच्या प्रती एकक क्षेत्रफळावर पडणाऱ्या प्रकाशीय स्रोतास त्या पृष्ठभागाचे प्रकाशन असे म्हणतात. समी (१) मधील Eहे गोलाच्या पृष्ठभागाचे प्रकाशन असून त्या समीकरणावरून असे दिसते की,पृष्ठभागावर प्रकाशकिरण लंब दिशेने आपाती होत असल्यास पृष्ठभागाचे प्रकाशन प्रकाश उद्‌गमापासूनच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. यालाच प्रकाशनाचा ‘व्यस्त-वर्ग-नियम’ असे म्हणतात. प्रत्यक्षात बिंदुमात्र प्रकाश उद्‌गम क्वचितच मिळतात परंतु प्रकाश उद्‌गमाच्या आकारमानाशी तुलना करता अंतर खूपच मोठे असल्यास आसन्न पद्धतीने व्यस्त-वर्ग-नियम लागू करता येतो.\nप्रारंभीच्या काळात प्रकाशमापनासाठी मेणबत्तीची ज्योत किंवा तत्सम प्रकाश उद्‌गमांचा वापर होत असे. त्या ज्योतींचे आकारमान बरेच लहान असल्याने त्यांच्या बाबतीत व्यस्त-वर्ग-नियमाचा उपयोग निरपवादपणे करता येई परंतु अनुस्फुरक नळीसारख्या (फ्ल्युओरेसंट ट्यूबसारख्या) आधुनिक प्रकाश उद्‌गमाचे आकारमान इतके मोठे असते की, त्यांच्या बाबतीत हा नियम सामान्यपणे उपयोगात येऊ शकत नाही. सामान्यतः असे म्हणता येईल की,प्रकाश उत्सर्जकाच्या कमाल आकारमानापेक्षा प्रकाशमापक वगैरेंची अंतरे सु. दहापट मोठी असल्यास व्यस्त-वर्ग-नियम वापरण्यास हरकत नाही. ही अंतरे फक्त पाचपट मोठी असल्यास व्यस्त-वर्ग-नियमाचा वापर करून येणाऱ्या उत्तरात सु. १% त्रुटी येते,\nलँबर्ट नियम : पृष्ठभागावर आपाती होणारे किरण पृष्ठलंबाशी θ हा कोन करीत असतील,तर प्रकाशन\nम्हणजे प्रकाशनcos θ च्या सम प्रमाणात असते. हा नियम जे. एच्. लँबर्ट (१७२८—७७)या भौतिकीविज्ञांनी मांडला म्हणून त्याला लँबर्ट नियम म्हणतात.\nप्रकाशन एकक : प्रकाशनाचे मेट्रिक पद्धतीमधील एकक लक्स आहे. ज्या पृष्ठभागाच्या प्रती चौ. मी. क्षेत्रफळावर एक ल्यूमेन प्रकाश-स्रोत पडतो,त्या पृष्ठभागाचे प्रकाशन एक लक्स आहे असे म्हणतात. पृष्ठभागाच्या एक चौ. मी. क्षेत्रफळावर Eल्यूमेन प्रकाश-स्रोत पडत असेल,तर प्रकाशन Eलक्स होईल. एक कँडेला दीप्ति-तीव्रतेच्या बिंदुमात्र एकविध प्रकाश उद्‌गमाभोवती एक मीटर त्रिज्येचा गोल काढला अशी कल्पना केल्यास,त्याच्या प्रती चौ. मी. क्षेत्रफळावर एक ल्यूमेन इतकाच प्रकाश-स्रोत पडेलम्हणजेच प्रकाशन एक लक्स होईल. म्हणून लक्सला मीटर-कँडल असेही नाव देतात. त्याचप्रमाणे ब्रिटिश एकक पद्धतीत फूट-कँडल हे एकक निश्चित केले जाते.\nपृष्ठभागाच्या प्रती चौ. सेंमी. क्षेत्रफळावर एक ल्यूमेन प्रकाश-स्रोत पडत असल्यास त्या पृष्ठभागाचे प्रकाशन फॉट आहे असे म्हणतात. फॉट हे एकक लक्सपेक्षा मोठे आहे (१ फॉट = १०४ लक्स). [→एकके व परिमाणे].\nचकासन : एखादा स्वयंप्रकाशित वा परप्रकाशित पृष्ठभाग विशिष्ट दिशेने पाहिला असता कितपत तेजस्वी दिसतो,याचे माप म्हणजे चकासन (दीप्ती किंवा तेजस्विता) होय. विशिष्ट दिशेने त्या पृष्ठभागापासून किती प्रकाश-स्रोत सोडला जातो ते चकासनावरून समजते. पृष्ठभाग स्वयंप्रकाशित असेल (उदा.,अनुस्फुरक नळीचा पृष्ठभाग),तर त्यापासूनच प्रकाश उत्सर्जित होतो. परप्रकाशित असेल,तर त्यापासून परावर्तनाने प्रकाश सोडला जातो. विशिष्ट पृष्ठभागाच्या निरीक्षण दिशेच्या लंब दिशेस प्रक्षेपित केलेल्या,प्रती एकक क्षेत्रफळापासून प्रती एकक घन कोनातून सोडल्या जाणाऱ्या प्रकाशीय स्रोताला,त्या पृष्ठभागाचे त्या दिशेचे चकासन असे म्हणतात. आ. ३ मध्ये दर्शविल्याप्रमाणे δS या अत्यल्प क्षेत्रफळाचे पृष्ठलंब बलशी θ इतका कोन करणाऱ्या दिशेतील चकासन (Lθ) खालील समीकरणाने मिळते.\nयावरून हे लक्षात येईल की,विशिष्ट पृष्ठभागाचे चकासन वेगवेगळ्या दिशांना वेगवेगळे असू शकते.\nसमी. (३)मध्ये δF/δω = δCθ ही त्या पृष्ठभागाची θ या दिशेने प्रतीत होणारी दीप्ति-तीव्रता आहे व ती कँडेला या एककात मोजली जाते म्हणून चकासनाचे एकक कँडेला प्रती चौ. सेंमी. असे घेतात. यालाच स्टिल्ब हेही नाव दिले आहे. लँबर्ट हे एककही चकासनासाठी वापरले जाते. सर्व दिशांनी सारख्याच प्रमाणात प्रकाशाचे उत्सर्जन किंवा परावर्तन करणाऱ्या पृष्ठभागाच्या प्रती चौ. सेंमी. क्षेत्रफळापासून एक ल्यूमेन प्रकाश-स्रोत निघत असेल,तर त्याचे चकासन एक लँबर्ट असते (गणिताने १ स्टिल्ब= π लँबर्ट हे सिद्ध करता येते). याशिवाय ॲपोस्टिल्ब (= १ ल्यूमेन/चौ.मी.) व निट (= १ कँडेला/चौ.मी.) ही एककेही केव्हा केव्हा वापरली जातात.\nपरप्रकाशित पृष्ठभागाच्या बाबतीत प्रकाशनावरून त्या पृष्ठभागावर किती प्रकाश-स्रोत पडतो हे समजते,तर चकासनावरून विशिष्ट दिशेने किती प्रकाश-स्रोत प्रक्षेपित होतो हे समजते.\nज्या पृष्ठभागाचे चकासन निरीक्षणाच्या दिशेवर अवलंबून असत नाही, अशा पृष्ठभागाला एकविध किंवा आदर्श विसरण पृष्ठभाग असे म्हणतात. प्रकाशमापनात अशा पृष्ठभागाला फार महत्त्व आहे. मॅग्नेशियम ऑक्साइडाचा लेप दिलेला पृष्ठभाग आदर्श विसरक असतो.\nप्रकाशमापक : स्थूलमानाने प्रकाशमापकांचे दोन वर्ग करता येतात : (१)नेत्रीय प्रकाशमापक आणि (२)भौतिकीय प्रकाशमापक.नेत्रीय प्रकाशमापकात डोळ्यांचा उपयोग करून प्रकाशाचे मापन केले जाते,तर भौतिकीय प्रकाशमापकात तपयुग्म (दोन निरनिराळ्या प्रकारच्या विद्युत् संवाहकांची टोके एकत्र जोडून व उरलेली टोके विद्युत् प्रवाहमापकास जोडून तयार होणारे आणि एकत्र जोडलेल्या टोकांचे तापमान मोजणारे साधन) किंवा प्रकाशविद्युत् घट [→ प्रकाशविद्युत्] यासारख्या साधनाने मापन केले जाते.\nनेत्रीय प्रकाशमापक : डोळ्याच्या साहाय्याने प्रकाशाच्या तीव्रतेचे मापन फारसे बिनचूक होऊ शकत नाहीपरंतु दोन जवळजवळ ठेवलेल्या पृष्ठाभागांवर पडलेल्या प्रकाशांच्या रंगांत फारशी तफावत नसेल,तर त्या पृष्ठभागांच्या चकासनातील थोडा फरकही डोळ्यांना ओळखू येतो. या तत्त्वावर अनेक नेत्रीय प्रकाशमापक आधारलेले आहेत.\nआदर्श वितरक पांढऱ्या पृष्ठाभागाचे चकासन हे त्याच्या प्रकाशनाच्या सम प्रमाणात असते. असे दोन पृष्ठभाग एकमेकांशेजारी ठेवून,दोन वेगवेगळ्या (C1व C2दीप्ति-तीव्रता असलेल्या) प्रकाश उद्‌गमांनी प्रकाशित केले व त्यांची प्रकाश उद्‌गमांपासूनची अंतरे अनुक्रमे r1व r2असली, तर त्यांचे प्रकाशन समी. (१)प्रमाणे अनुक्रमे\nत्यांचे चकासन अनुक्रमे L1 व L2 असल्यास\n(K—स्थिरांक). प्रकाश उद्‌गमांची अंतरे (r1वा r2) बदलून दोन्ही पृष्ठांचे चकासन एकसारखे केल्यास\nम्हणजे त्या दोन प्रकाश उद्‌गमांच्या दीप्ति-तीव्रता पृष्ठभागापासूनच्या अंतरांच्या वर्गांच्या सम प्रमाणात असतात. या नियमाला प्रकाशमापकाचा नियम असे म्हणतात.\nया तत्त्वावर आधारलेले अनेक प्रकाशमापक प्रचारात आहेत. काउंट रम्फर्ड (सर बेंजामिन टॉम्पसन) यांचा छाया-प्रकाशमापक व आर्. डब्ल्यू, बन्सन यांचा पारभासी (अर्धपारदर्शक) तेलाच्या ठिपक्याचा प्रकाशमापक या जातीचे आहेतपण इतर आधुनिक प्रकाशमापकांच्या मानाने हे दोन्हीही प्रकाशमापक कमी दर्जाचे असल्याने त्यांचे वर्णन प्रस्तुत नोंदीत दिलेले नाही.\nलुमर-ब्रोडहुन भेददर्शी प्रकाशमापक : नेत्रीय प्रकाशमापकांत ओ.आर्.लुमर व ई. ब्रोडहुन यांनी तयार केलेला हा प्रकाशमापक सर्वांत जास्त अचूक आहे कारण यात निरीक्षण क्षेत्राच्या दोन भागांमध्ये समान चकासन-भेद आणावयाचा असतो. समान चकासनापेक्षा समान चकासन-भेद डोळ्यांना अधिक बिनचूकपणे कळू शकतो. या प्रकाशमापकातील चकासन-भेदकारक शीर्षाची रचना आ. ४ मध्ये दाखविली आहे.\nयात दोन समद्विभुज काटकोनी लोलक त्यांच्या कर्णावर परस्परांना (कॅनडा बाल्सम या) पारदर्शक लुकणाने जोडून एकसंध केलेले असतात. या जोडामध्ये (फ१,फ२,फ३ या) तीन फटी ठेवलेल्या असतात. प्रकाश लोलकातून या फटींकडे जाताना काचेमधून हवेत जात असतो. म्हणून येथील आपाती कोन ४२° पेक्षा जास्त झाल्यास त्याचे संपूर्ण अंतर्गत परावर्तन होते [→ प्रकाशकी] परंतु एकसंध केलेल्या जागांतून मात्र प्रकाश पलीकडे जाऊ शकतो. कख व खग या दोन बाजूंवर प१ व प२ या दोन काचेच्या पट्ट्या अशा चिकटविलेल्या आहेत की,त्यांनी या बाजू अर्ध्या झाकल्या जातात. त्यामुळे या पट्ट्यांतून जाणाऱ्या प्रकाशाची तीव्रता सु. ८ टक्क्यांनी कमी होते. अशा तऱ्हेने या प्रकाशमापकाच्या दृष्टिक्षेत्रात चकासन-भेद निर्माण केला जातो.\nआ. ५(अ) मध्ये संपूर्ण लुमर-ब्रोडहुन प्रकाशमापकाची रचना दाखविली आहे. संपूर्णपणे विसरित परावर्तन करू शकणारे पृष्ठभाग असणारा (उदा.,प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा किंवा मॅग्नेशियम ऑक्साइडाचा लेप दिलेला) व हा एक पडदा असून तुलना करावयाच्या प्रकाश उद्‌गमांचे प्रकाश या पडद्याच्या दोन बाजूंवर पडून त्या प्रकाशित होतात. त्यांवरून विसरित परावर्तन झालेले काही किरण स१ आणि स२ या संपूर्ण अंतर्गत परावर्तन करणाऱ्या लोलकांकरवी शीर्षांच्या कख आणि खग या बाजूंवर (आ. ४ मध्ये दाखविल्याप्रमाणे) पडतात. शेवटी शीर्षातून बाहेर येणारा प्रकाश द या दूरदर्शकात येतो.\nदूरदर्शकाच्या दृष्टिक्षेत्राचे दर्शन आ. ५(आ) मध्ये दाखविले आहे. आ. ४ मधील प१ व प२ या काचेच्या पट्ट्यांमधून येणाऱ्या ४ आणि ३ या किरणांमुळे आ. ५(आ) मधील ४ आणि ३ हे काळपट पट्टे दृष्टिक्षेत्रात दिसतात. ३ या पट्ट्याच्या दोन्ही बाजूंचे (६,५ हे) सुप्रकाशित पट्टे कख मधून येणाऱ्या प्रकाशामुळे झालेले असतात. ३ आणि ५,६ यांच्या चकासनातील फरक व ४ आणि १, २ यांच्या चकासनातील फरक समान दिसेतोपर्यंत व पासून प्र१ किंवा प्र२ चे अंतर बदलत जातात. हे फरक समान असले म्हणजे व च्या दोन्ही बाजूंच्या चकासनांचे बरोबर संतुलन झालेले असते.मग प्रकाशमापकाचा नियम वापरून त्या दोन प्रकाश उद्‌गमांच्या दीप्ति-तीव्रतांचे गुणोत्तर काढता येते. त्यांतील एक प्रकाश उद्‌गम (दुय्यम) मानक असल्यास दुसऱ्याच्या दीप्ति-तीव्रतेचे मूल्य काढता येते.\nभिन्न रंगाच्या प्रकाशांचे संतुलन : लुकलुकी प्रकाशमापक : वरील प्रकाशमापकाच्या साहाय्याने फक्त दोन समरंगी प्रकाश उद्‌गमांचीच तुलना करणे शक्य होते. दोन भिन्न रंगांच्या प्रकाश उद्‌गमांचीच तुलना करण्यासाठी लुकलुकी प्रकाशमापक वापरावे लागतात. यांचे आधारभूत तत्त्व प्रथमतः ओ. एन्. रूड यांनी शोधून काढले,ते असे : ‘भिन्न रंगांच्या प्रकाशांनी प्रकाशित केलेले दोन पृष्ठभाग एकाआड एक असे डोळ्यासमोर आणीत गेल्यास,त्यांच्या चकासनांतील तफावत डोळ्यास चटकन समजतेपरंतु त्यांच्या रंगांमधील तफावत थोड्या विलंबाने लक्षात येते.तेव्हा अशा प्रकारचे दोन पृष्ठभाग जलद गतीने एकाआड एक डोळ्यापुढे आणल्यास,एका विशिष्ट किमान गतीच्या वेळी चकासनातील फरकामुळे डोळ्यावर येणारा प्रकाश लुकलुकल्यासारखा वाटतो. दोन्ही पृष्ठांचे चकासन समान झाले की,ही लुकलुक किमान होते किंवा अजिबात नाहीशी सुद्धा होऊ शकते’. या तत्त्वावर आधारलेले अनेक प्रकाशमापक आहेत.त्यांपैकी सर्वांत चांगला जे. गिल्ड यांचा लुकलुकी प्रकाशमापक होय. त्याची रचना आ. ६ मध्ये दाखविली आहे.\nएका घातूच्या पेटिकेत १ हा एक मॅग्नेशियम ऑक्साइडाचा लेप दिलेला पडदा व २ ही विद्युत् चलित्राच्या (मोटरच्या) मदतीने वेगवेगळ्या वेगाने फिरविता येईल अशी वृत्तखंडाकार चकती [आ. ६ (आ)]बनविली आहे. चकतीच्या एका बाजूवर मॅग्नेशियम ऑक्साइडाचा लेप दिलेला आहे. १ व २ या दोघांवर अनुक्रमे ४ व ५ या प्रकाश उद्‌गमांचे प्रकाश लंब दिशेने पडतात व ७ या विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) पात्रातून १ व २ यांच्या पृष्ठांचे (एकाआड एक) निरीक्षण केले जाते. ७ या पात्राचा अंर्तभागही आदर्श विसरक असून त्याच्या बाजूच्या फाट्यात ठेवलेल्या ६ या दिव्याने पात्राच्या आत एकविध चकासन निर्माण केलेले असते.\nवृत्तखंडाकार चकतीचा भ्रमणवेग किमान ठेवून ४(किंवा ५)हा प्रकाश उद्‌गम अशा रीतीने मागेपुढे सरकवितात की,डोळ्यास दिसणारी लुकलुक किमान व्हावी. अशा वेळेस १ व २ यांची चकासने समान होतात व प्रकाशमापकाचा नियम वापरून ४ व ५ या प्रकाश उद्‌गमांच्या दीप्ति-तीव्रतांचे गुणोत्तर काढता येते.\nभौतिकीय प्रकाशमापक : या प्रकारच्या प्रकाशमापकात डोळ्याऐवजी एखाद्या भौतिकीय साधनाने प्रकाशाचे मापन केले जाते. यामध्ये मुख्य लक्षात ठेवण्याचा मुद्दा हा आहे की,अशा साधनांची विविध तरंगलांब्यांच्या प्रकाशासाठी असणारी संवेदनशीलता मानवी डोळ्यासारखी नसते. त्यामुळे येणारी चूक टाळण्यासाठी योग्य अशा प्रकाशीय गाळण्यांचा उपयोग करणे आवश्यक असते. या प्रकारचे प्रकाशमापक (१)तापविद्युत् परिणाम [उष्णतेचे सरळ विद्युत् ऊर्जेमध्ये रूपांतर होणे→विद्युत्] किंवा (२)प्रकाशविद्युत् परिणाम [→प्रकाशविद्युत्] यांवर आधारलेले असतात.\nप्रकाशविद्युत् प्रकाशमापक : प्रकाशविद्युत् परिणामावर आधारलेले प्रकाशमापक अत्यंत संवेदनशील असतात. योग्य ती काळजी घेतल्यास या पद्धतीच्या प्रकाशमापकांनी अत्यंत बिनचूक अशी मापने विनासायास करता येतात. म्हणून अलीकडे हेच प्रकाशमापक सर्वत्र वापरले जातात. त्यांचे मुख्य तीन प्रकार आहेत : (१)प्रकाशविद्युत् चालक घट वापरणारे (आ. ७), (२)प्रकाशविद्युत् उत्सर्जक घट (नलिका) वापरणारे (आ. ८) व (३)प्रकाशगुणक नलिका वापरणारे.\n(१) प्रकाशविद्युत् चालक घटयुक्त प्रकाशमापक : पहिल्या प्रकारच्या प्रकाशमापकांची सापेक्ष संवेदनशीलता हिरवी गाळणी वापरल्यास जवळजवळ डोळ्यासारखीच असते. त्यांना वेगळ्या बाह्य विद्युत् घटाची जरूरी लागत नाही आणि ते खूप स्वस्त व आटोपशीर असतात. त्यामुळे त्यांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होतोपण त्यांच्या मापनाची अचूकता काहीशी कमी असते.\nप्रकाशविद्युत् चालक घटात धातूच्या (लोखंडाच्या) एका तबकडीवर सिलिनियमाचा किंवा कॉपर ऑक्साइडाचा पातळ थर दिलेला असून त्यावर अतिशय सूक्ष्म जाडीचे सोन्याचे अथवा प्लॅटिनमाचे पारदर्शक पटल असते. या पटलाच्या कडेवरून फवाऱ्याच्या साहाय्याने धातूचे एक कडे तयार केलेले असते. हे कडे व धातूची तबकडी एखाद्या संवेदनशील मायक्रोॲमीटराच्या किंवा ⇨ गॅल्व्हानोमीटराच्या एकेका टोकाला जोडतात. धातवीय पातळ पारदर्शक पटलावर प्रकाश आपाती होऊन सिलिनियमाच्या थरापर्यंत पोचला की,उपकरणातून सूक्ष्म विद्युत् प्रवाह वाहू लागतो व तो मायक्रोॲमीटराच्या साहाय्याने मोजता येतो. पुष्कळ वेळा या मायक्रोॲमीटराचे अंशन [→अंशन व अंशन परीक्षण] सरळ लक्समध्ये केलेले असते,तेव्हा त्या उपकरणाला लक्समीटर म्हणतात. या उपकरणाचा प्रकाशमापक म्हणून मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. [→छायाचित्रणकॅमेरा].\n(२)प्रकाशविद्युत् उत्सर्जक घटयुक्त प्रकाशमापक : प्रकाशविद्युत् उत्सर्जक घट वापरून तयार केलेल्या प्राथमिक स्वरूपाच्या प्रकाशमापकाची रचना आ. ८ मध्ये दाखविली आहे.\nयात एका काचनलिकेच्या अंतर्भागावर सिझियम अँटिमनाइडाचा (Cs3Sb) पातळ थर दिलेला असून तो अत्यंत दुर्बल प्रकाशानेही प्रकाशीय इलेक्ट्रॉनांचे (प्रकाशविद्युत् परिणामामुळे उत्सर्जित होणाऱ्या इलेक्ट्रॉनांचे) उत्सर्जन करू शकतो. हा थर व धनाग्र यांच्यामध्ये विद्युत् घटमालेच्या साहाय्याने सु. ६० ते ९० व्होल्ट विद्युत् दाब लावलेला असतो. सिझियम अँटिमनाइडाच्या थरावर घटावरील पारदर्शक गवाक्षातून प्रकाश पडला असता उत्सर्जित होणारे प्रकाशीय इलेक्ट्रॉन धनाग्राकडे आकर्षित होतात. त्यामुळे उत्पन्न होणारा विद्युत् प्रवाह एका अत्यंत संवेदनशील विद्युत् प्रवाहमापकाच्या (ॲमीटराच्या) साहाय्याने मोजला जातो. या विद्युत् प्रवाहाचे मूल्य आपाती प्रकाशस्रोताच्या सम प्रमाणात असते. सुयोग्य गाळण्यांची जोड देऊन या मापकाचा प्रतिसाद बरोबर मानवी नेत्रासारखा करता येतो. या उपकरणाला ⇨इलेक्ट्रॉनीय विवर्धकाची जोड देऊन त्याची संवेदनशीलता आणखी वाढविता येते. याची संवेदनशीलता व अचूकता प्रकाशविद्युत् चालक घटयुक्त प्रकाशमापकापेक्षा खूपच जास्त असतेपरंतु तो वापरणे जास्त अवघड असते.\nवरीलपैकी कोणताही प्रकाशमापक इष्ट प्रकाश उद्‌गमापासून काही निश्चित अंतरावर ठेवून विद्युत् प्रवाह i1ची नोंद करावी व नंतर इष्ट उद्‌गमाच्या जागी मानक प्रकाश उद्‌गम ठेवून त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रकाशविद्युत् प्रवाहाचे i2हे वाचन घ्यावे. मग त्या दोन उद्‌गमांच्या दीप्ति-तीव्रतांचे गुणोत्तर\nया समीकरणाने दिले जाते.\n(३) प्रकाशगुणक नलिका : या उपकरणाच्या साहाय्याने [→इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति] प्रकाशविद्युत् उत्सर्जनामुळे उत्पन्न होणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या संख्येचे १० लक्षपट किंवा त्याहीपेक्षा अधिक गुणन होते. त्यामुळे प्रकाशमापनासाठी हे अत्यंत संवेदनशील साधन आहे. विवर्धकाच्या उपयोगामुळे मापनात येणाऱ्या काही दोषांचे या नलिकेत आपोआपच निराकरण होते. अतिमंद प्रकाशाच्या मापनासाठी ही नलिकाच पसंत केली जाते.\nअंशनपरीक्षण : (इयत्तीकरण). प्रकाशविद्युतीय साधनांचा प्रतिसाद सर्व तरंगलांबांच्या प्रकाशासाठी सारखाच नसतो. त्यामुळे या साधनांच्या साहाय्याने प्रकाशमापन करताना एक तर त्यांचे अंशनपरीक्षण करून त्यांच्या वाचनावरून येणारी मूल्ये मानवी डोळ्याने मापन करून येणाऱ्या मूल्यांशी मिळती जुळती करून घ्यावी लागतात. दुसरा मार्ग म्हणजे प्रकाशविद्युत् साधनाबरोबर सुयोग्य प्रकाशीय गाळण्या वापरून व त्याच्या विद्युत् मंडलात सुयोग्य रोध वापरून त्यांची वाचने नेत्रीय मापनाशी जुळती करून घ्यावयाची. आ. ९ मध्ये मानवी नेत्र व प्रकाशविद्युत् चालक घट यांचे प्रतिसाद वक्र दिले आहेत. त्यांच्यावरून याची कल्पना येईल.\nदीप्ति-तीव्रता वितरण वक्र :सामान्यतः कोणत्याही प्रकाश उद्‌गमाची दीप्ति-तीव्रता वेगवेगळ्या दिशांना वेगळी असते. जुन्या काळची ‘दिव्याखाली अंधार’ही म्हण याचे द्योतक आहे. वेगवेगळ्या दिशांनी दिव्याची दीप्ति-तीव्रता मोजून तीव्रता वितरण दर्शविणारे ध्रुवीय वक्र काढतात. दिव्याला परावर्तकाची जोड देऊन हे वितरण अपेक्षेप्रमाणे बदलता येते. आ. १० मध्ये टंगस्टन तप्त-तंतू दिव्याचे उदग्र प्रतलातील दीप्ति-तीव्रता (कँडेलामध्ये) वितरण वक्र दाखविले आहेत.\nदिवसा सूर्यप्रकाशाने व रात्री विजेच्या प्रकाशाने कार्यालये व कारखाने यांच्या इमारतीतील निरनिराळ्या भागांचे प्रकाशन कसे आहे,हे पाहण्यासाठी प्रकाशमापकाची मदत घेणे आवश्यक ठरते.\nसमाकलक गोलीय प्रकाशमापक : प्रकाश उद्‌गमाची सर्व दिशांना मिळून सरासरी दीप्ति-तीव्रता काढण्यासाठी समाकलक गोलीय प्रकाशमापकाचा उपयोग करतात. एका पोकळ गोलाच्या मध्यावर मापन करावयाचा दिवा ठेवतात. गोलाच्या अंतर्भागावर सर्वत्र आदर्श विसरक पांढऱ्या रंगाचा लेप दिलेला असून त्याच्या एका बाजूला एक छोटेसे छिद्र—गवाक्ष—ठेवलेले असते. या गवाक्षातून मिळणारी दीप्ति-तीव्रताही आतील दिव्याच्या सरासरी तीव्रतेइतकी असते. सरासरी दीप्ति-तीव्रता X ४ π = दिव्यापासून मिळणारा एकूण प्रकाश-स्रोत. या समीकरणावरून दिव्याचा एकूण प्रकाश-स्रोत (ल्यूमेन) काढूत येतो. हीच त्या दिव्याची प्रकाश देण्याची क्षमता होय.\nपरावर्तनमापक :यास प्रेषणमापकही म्हणता येईल. यात प्रकाशविद्युत् चालक घट व समाकलक गोलीय प्रकाशमापक वापरतात. एखाद्या पृष्ठभागावरून परावर्तित झालेल्या प्रकाशाचे मापन करून व त्याची एखाद्या मानक पृष्ठभागावरून परावर्तित झालेल्या प्रकाशाशी तुलना करून त्या पृष्ठभागाची परावर्तनक्षमता काढता येते. त्याचप्रमाणे एखाद्या पदार्थाची प्रेषणक्षमता काढावयाची झाल्यास,दोन समाकलक गोलांच्या गवाक्षांसमोर त्या पदार्थाचे पटल ठेवून ती काढतात. दोन गोलांपैकी एकात प्रकाश उद्‌गम असतो व दुसऱ्यात प्रकाशमापक असतो.\nसूक्ष्म प्रकाशमापक : (सूक्ष्म घनतामापक). छायाचित्रण काचेवर वर्णपटाचे छायाचित्र घेतल्यानंतर त्यातील वर्णरेषांच्या तीव्रतांचे मापन करण्यासाठी किंवा व्यतिकरण पट्टांच्या [→ प्रकाशकी] छायाचित्रावरून त्या पट्टांची तीव्रता मोजण्यासाठी या उपकरणाचा उपयोग केला जातो. स्थिर दीप्ति-तीव्रतेच्या दिव्यापासून छायाचित्रण काचेवरील पायसाच्या (प्रकाशसंवेदी रसायनाच्या) थरावर भिंगाच्या साहाय्याने प्रथम प्रकाश केंद्रित केला जातो. त्यानंतर दुसऱ्या भिंगाच्या साहाय्याने पायसाची प्रतिमा पायसापासून सु. ३० सेंमी. अंतरावर पाडली जाते. या प्रतिमेच्या प्रतलात एक अरुंद फट (रुंदी सु. ०·०२ ते ०·२ मिमी.) ठेवलेली असते. छायाचित्रण काच योग्य तेथे सरकवून इष्ट वर्णरेषेच्या मधून जाणारा प्रकाश फटीमधून जाऊन एका प्रकाशविद्युत् नलिकेवर पडतो व या पारगमित प्रकाशाच्या तीव्रतेनुसार नलिकेला जोडलेल्या विद्युत् मापकाच्या काट्याचे विचलन होते. त्याचप्रमाणे पायसावर छायाचित्रण न झालेल्या भागातून जाणारा प्रकाश वरीलप्रमाणेच फटीमधून प्रकाशविद्युत् नलिकेवर पाडून त्यामुळे होणारे विचलन मोजतात. या दोन विचलनांवरून इष्ट वर्णरेषेच्या छायाचित्राची घनता मिळते व त्यावरून मूळ वर्णरेषेची तीव्रताही काढता येते. विचलने स्वयंचलित पद्धतीने एका आलेखपत्रावर नोंदण्याचीही सोय करता येते. प्रकाशविद्युत् नलिकेऐवजी अभिज्ञातक म्हणून केव्हा केव्हा तपयुग्माचाही वापर केला जातो.\nवर्णपट प्रकाशमापक : वर्णपटातील वर्णरेषांच्या प्रकाश ऊर्जा मोजण्यासाठी या उपकरणाचा उपयोग केला जातो. विशिष्ट विद्रावातून प्रकाश जाऊ देऊन त्यामुळे वर्णपटातील विविध भागांचे शोषण किती प्रमाणात होते ते मोजतात. त्यावरून विद्रावातील विद्रुताचे (विरघळलेल्या पदार्थाचे) रासायनिक विश्लेषण अचूकपणे करता येते. जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य), दृश्य किंवा अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) अशा वर्णपटाच्या तीनही भागांसाठी हे तंत्र वापरता येते. यासाठी विविध प्रकारची उपकरणे प्रचारात आहेत. आ. १२ मध्ये या उपकरणाचा सर्वसामान्य आराखडा ‘ठोकले पद्धती’ने दाखविला आहे.\nअखंड वर्णपट देणारा १ हा प्रारण उद्‌गम वर्णपटातील इष्ट विभागानुरूप निवडला जातो उदा., दृश्य प्रकाशासाठी तप्ततंतुदीप, अवरक्त किरणांसाठी नेर्न्स्ट दीप [→अवरक्त प्रारण],जंबुपार किरणासांठी हायड्रोजन प्रज्योत दीप [→जंबुपार प्रारण] इ. प्रारण उद्‌गम वापरले जातात. उद्‌गमापासून उपकरणात जाणाऱ्या प्रकाशाची तीव्रता नियंत्रित करण्यासाठी त्याच्यापुढे २ हे एक लहानमोठे करता येईल असे रंध्र किंवा फट असते. त्यामधून हा प्रकाश ३ या एकवर्णकारकात [लोलक किंवा विवर्तन जालकात→विवर्तन जालक] जातो. त्याच्यातून इष्ट तरंगलांबीच्या भोवतालचा अगदी अरुंद प्रारणपट्ट पुढे जाऊन तो ४ या धारकात बसविलेल्या परीक्ष्य पदार्थांवर पडतो व त्यातून पारगमित झालेला प्रकाश प्रकाश शेवटी ५ या प्रकाशविद्युत् नलिका किंवा तपचिती (एकसरीत जोडलेल्या तपयुग्मांचा संच) किंवा बोलोमीटर [→उष्णता प्रारण] यासारख्या अभिज्ञातकावर पडतो. अर्थात अभिज्ञातकाची निवडही वापरल्या जाणाऱ्या प्रारणपट्टाला अनुरूप अशी करावी लागते. येथे अभिज्ञातकावर पडणाऱ्या प्रारणाच्या ऊर्जेचेच मापन अभिप्रेत असतेदृश्य प्रकाशाचे नव्हे. प्रकाशविद्युत् घटासारख्या नैकरेषीय अभिज्ञातकाचा [→ नैकरेषीय आविष्कार] वापर केल्यास प्रथम त्याचे इयत्तीकरण करून घ्यावे लागते. बोलोमीटर किंवा तपचिती याचे प्रतिसाद रेषीय असल्याने त्यांचा वापर जास्त सोयीचा ठरतो. ६ हा दर्शक घटक म्हणजे एखादा गॅल्व्हानोमीटर किंवा ऋण किरण दोलनदर्शक [→इलेक्ट्रॉनीय मापन] किंवा ⇨ विद्युत् वर्चस्‌मापक असतो. त्याच्या वाचनावरून अभिज्ञातकावर आपाती होणाऱ्या प्रारण ऊर्जेचे मान मिळू शकते. ही वाचने आलेखाच्या स्वरूपात आपोआप नोंदली जावीत अशीही व्यवस्था करता येते.\nविशिष्ट प्रारण उद्‌गमापासून प्रत्यक्ष येणाऱ्या प्रारणाची तीव्रता I0 व शोषक माध्यमातून गेल्यानंतर त्याची तीव्रता I असल्यास I/I0 = T या गुणांकाला त्या माध्याचे पारगामित्व असे म्हणतात व log10 (1/T) = A या गुणांकाला माध्यमाचे शोषकत्व असे म्हणतात. शोषकत्व हे माध्यमाची जाडी,त्यातील शोषक घटकाची संहती (प्रमाण) व त्याचा शोषक गुणांक यांच्या गुणाकारावर अवलंबून असते.\nवरील प्रकारच्या उपकरणाच्या साहाय्याने विशिष्ट शोषकाचे शोषकत्व वेगवेगळ्या तरंगलांब्यांसाठी मोजून त्यांचा आलेख काढतात (आ. १३).या आलेखाला त्या शोषकाचा शोषण वर्णपट असे म्हणतात. आ. १३ वरून असे दिसते की,पेरॉक्सिटिटॅनेटाचे पारगामित्व सु. ४,१०० Å या तरंगलांबीच्या जवळपास किमान असून ७,००० Å पेक्षा अधिक तरंगलांब्यांसाठी हा पदार्थ जवळजवळ संपूर्णपणे पारदर्शक आहे.\nशोषकत्वाऐवजी पारगामित्व आणि तरंगलांबी यांचा आलेख काढूनही पदार्थाचा शोषण वर्णपट दिग्दर्शिता करता येतो. आ. १४ मध्ये ॲसिटोफेनोनासाठी समीप अवरक्त भागातील असा शोषण वर्णपट दाखविला आहे.\nविशिष्ट प्रारण उद्‌गमापासून सरळ अभिज्ञातकावर येऊन पडणारी विशिष्ट तरंगलांबीची प्रारणतीव्रता I0व तीच एखाद्या पृष्ठभागावर पडून परावर्तित होऊन अभिज्ञातकावर पडणारी त्याच तरंगलांबीची प्रारण ऊर्जा IR यांच्या IR/I0 = R या गुणोत्तराला त्या पृष्ठभागाची परावर्तकता असे म्हणतात. परावर्तकता व तरंगलांबी यांच्या आलेखाला त्या पृष्ठभागाचा परावर्तन वर्णपट असे म्हणतात. आ. १५ मध्ये जांभळ्या व हिरव्या पृष्ठभागांचे परावर्तन वर्णपट दाखविले आहेत.\nखगोलीय प्रकाशमापन : आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांच्या दीप्ती वेगवेगळ्या दिसतात. ताऱ्यांचे वर्गीकरण करण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणून इ. स. पू. १३० च्या सुमारास हिपार्कस यांनी व नंतर इ. स. १५० च्या सुमाराला टॉलेमी यांनी ताऱ्यांचे सहा वर्ग कल्पिले. डोळ्याने कसेबसे दिसू शकणारे तारे हे त्यांनी सहाव्या प्रतीचे मानले व सर्वांत जास्त तेजस्वी तारे पहिल्या प्रतीचे मानले. प्रत जितकी जास्त तितकी ताऱ्याची दीप्ती कमीपरंतु दीप्तीचे मान केवळ अंदाजानेच केले होते म्हणून या प्रतींमध्ये खूपच अनिश्चितता होती.\nदूरदर्शकाच्या शोधानंतर अधिक अधिक अंधुक तारे पाहता येऊ लागले व त्यामुळे प्रतींच्या संख्येत वाढ करणे आवश्यक झाले. येथे ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की,एखाद्या ताऱ्याची निरपेक्ष दीप्ती खूप असली,तरी त्याचे पृथ्वीपासूनचे अंतर फार असल्यास तो आपणाला अंधुकच दिसेल म्हणजेच त्याची भासमान दीप्ती कमी असेल. सामान्यतः प्रतीच्या साहाय्याने ही भासमान दीप्तीच व्यक्त केली जाते.\nप्रतीच्या परिभाषेला जास्त बिनचूक स्वरूप १८५४ मध्ये एन्. पॉगसन यांनी दिले. दोन ताऱ्यांपासून पृथ्वीकडे येणाऱ्या प्रकाशस्रोतांचे गुणोत्तर २·५१२ असेल,तर त्यांच्या प्रतीत एकचा फरक असतो,अशी व्याख्या त्यांनी केली व ती अद्यापही वापरली जात आहे. [→ प्रत].\nप्रारंभीच्या काळात ध्रुवाच्या ताऱ्याची प्रत २ मानून त्याच्या संदर्भात इतर ताऱ्यांच्या प्रती अजमावल्या जात. १९११ मध्ये ई. हर्ट्‌झस्प्रंग यांच्या हे लक्षात आले की,ध्रुवताऱ्याची दीप्ती स्थिर नसून बदलत असते. त्यामुळे त्याच्या संदर्भात केलेली मापने पुरेशी बिनचूक होणार नाहीत. यासाठी आकाशातील उत्तर भागातील काही ताऱ्यांचा मानक (प्रमाणभूत) म्हणून उपयोग करून प्रती काढण्याची कल्पना पुढे आली. पुढे आकाशाच्या वेगवेगळ्या भागांत कित्येक तारे मानक म्हणून निवडून त्यांच्या संदर्भात त्या त्या भागातील इतर ताऱ्यांच्या प्रती काढल्या जाऊ लागल्या.\nनेत्रीय दीप्तिमापन : एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला एफ्. त्सल्‌नर यांनी ताऱ्यांसाठी नेत्रीय प्रकाशमापनाची एक पद्धत विकसित केली. या पद्धतीत एका सूक्ष्म छिद्राच्या मागे स्थिर दीप्तीचा विद्युत् दीप ठेवून त्या छिद्राचा ‘कृत्रिम तारा’म्हणून उपयोग केला जाई. मापन करावयाचा तारा व कृत्रिम तारा एकाच वेळी पाहिले जात. कृत्रिम ताऱ्यापासून येणाऱ्या प्रकाशाच्या मार्गात दोन निकोल लोलक [→प्रकाशकी] ठेवून व त्यांपैकी एक फिरवून कृत्रिम ताऱ्याची दीप्ती कमीजास्त करता येई. अशा तऱ्हेने दोनही तारे सारख्याच दीप्तीचे दिसले म्हणजे त्या वेळी त्या दोन निकोल लोलकांच्या प्रधान प्रतलांमधील कोन θ मोजला जाई. त्यावरून कृत्रिम ताऱ्याच्या संदर्भात खऱ्या ताऱ्याची दीप्ती काढता येई. या पद्धतीत खरा तारा व कृत्रिम तारा यांची स्वरूपे तंतोतंत एकसारखी नसल्याने त्यांचे संतुलन करणे अवघड जाई.\nई. सी. पिकरिंग यांनी हार्व्हर्ड वेधशाळेत विकसित केलेल्या प्रकाशमापकात इष्ट ताऱ्याची तुलना ध्रुवताऱ्याशीच केली जाई. दोन आरसे व दोन तंतोतंत एकसारखी वस्तुभिंगे वापरून ध्रुवतारा व इष्टतारा यांच्या प्रतिमा शेजारी शेजारी पाडल्या जात. संतुलन करण्यासाठी निकोल लोलकांचाच उपयोग केला जाई.\nछायाचित्रीय दीप्तिमान : इ. स. १९०० च्या सुमाराला ही पद्धती प्रचारात येऊ लागली. नेत्रीय मापनापेक्षा ही पद्धत अनेक दृष्टींनी सरस आहे. १९४५ पर्यंत ताऱ्यांच्या दीप्तिमापनासाठी ही पद्धत सर्वोत्कृष्ट मानली जाई. एकाच छायाचित्रण काचेवर एका वेळी अनेक ताऱ्यांची छायाचित्रे घेऊन त्यांच्या दीप्तींची तुलना करणे या पद्धतीत शक्य होते. अंधुक ताऱ्यासांठी जास्त उद्‌भासन काल (छायाचित्रण काच प्रकाशाची क्रिया होण्यासाठी उघडी ठेवण्याचा काल) देऊन त्यांच्या प्रतिमा जास्त गडद मिळवता येतात हे या पद्धतीचे मुख्य फायदा आहेतपरंतु छायाचित्रण काचेवरील घनता (d),ताऱ्याची दीप्ती (I)व उद्‌भासन काल (t)यांचा संबंध पुढील समीकरणाने दिला जातो. d = ItP येथे P हा एक स्थिरांक असून त्याची मूल्ये वेगवेगळ्या छायाचित्रण पायसांसाठी वेगवेगळी (०·८ ते १·० यांच्या दरम्यान) असतात. या गोष्टींचा दखल मापनात घ्यावी लागते. त्याचप्रमाणे जास्त दीप्तिमान ताऱ्यांच्या छायाचित्राची घनता जास्त असते व त्याचबरोबर त्याच्या प्रतिमेवरचे आकारमानही मोठे असते. दीप्तिमान निश्चित करताना या दोन्हींचा समन्वय करावा लागतो.\nसामान्यतः आकाशातील इष्ट विभागाचे प्रथम एका छायाचित्रण काचेवर एक छायाचित्र घेतात. नंतर ही काच थोडी बाजूला सरकवून पुन्हा तिच्यावरच त्याच विभागाचे दुसरे छायाचित्र घेतात. हे घेताना त्या विभागातील सर्व ताऱ्यांचा छायाचित्रण काचेवर पडणारा प्रकाश काही निश्चित प्रमाणात कमी होईल असे करतात. यासाठी दुसरे छायाचित्र घेताना दूरदर्शकाचा परिणामी छिद्र व्यास ठराविक प्रमाणात कमी करणे किंवा प्रकाशाच्या मार्गात काचेच्या मानक शोषक पट्ट्या घालणे यासारख्या पद्धतींचा अवलंब केला जातो. या दोन छायाचित्रांतील ताऱ्यांच्या प्रतिमांची घनता व आकारमान लक्षात घेऊन त्यांच्या तौलनिक दीप्तींचे आलेख काढता येतात. या छायाचित्रांची तुलना काही मानक ताऱ्यांच्या प्रतिमांशी करून त्यावरून त्यातील ताऱ्यांच्या भासमान दीप्ती किंवा प्रती निश्चित करता येतात.\nप्रकाशविद्युतीय दीप्तिमापन : ही पद्धत आता सर्वांत जास्त बिनचूक व वस्तुनिष्ठ पद्धत म्हणून मान्यता पावली आहे. दूरदर्शकाच्या साहाय्याने इष्ट ताऱ्याची प्रतिमा एका प्रकाशगुणक नलिकेच्या ऋणाग्रावर पाडली जाते. या नलिकेला पुढे इलेक्ट्रॉनीय विवर्धकाची जोड देऊन प्रकाशविद्युत् प्रवाहाचे सु. १०१४ पट विवर्धन केले जाते व मग तो प्रवाह विद्युत् मापकाच्या साहाय्याने मोजला जातो किंवा स्वयंचलित यंत्रणेच्या साहाय्याने आलेख पत्रावर नोंदला जातो. या प्रवाहाचे मूल्य हे ताऱ्याच्या दीप्तीचे गमक असते. प्रकाशविद्युत् परिणाम नैकरेषीय असल्यामुळे या मापनाला जरूर ती शुद्धी लावावी लागते किंवा सुयोग्य प्रकाशीय गाळण्या वापराव्या लागतात.\nइतर पद्धती : दूरदर्शकाच्या साहाय्याने विशिष्ट ताऱ्याची प्रतिमा एका धातूच्या काळ्या केलेल्या छोट्या तबकडीवर पाडली असता त्या ताऱ्याकडून येणाऱ्या सर्व प्रारणांचे उष्णतेत रूपांतर होऊन तबकडीचे तापमान वाढते. या तबकडीला एखादे (खास) तपयुग्म किंवा बोलोमीटर किंवा गोले घट [→ अवरक्त प्रारण] यासारख्या साधनाची जोड देऊन त्या उष्णतेचे मापन केले जाते व तेच त्या ताऱ्याच्या दीप्तीचे गमक असते. या पद्धतीने मिळणाऱ्या प्रतीला ताऱ्याची संपूर्ण प्रारणप्रत असे म्हणतात. ही प्रत प्रकाशीय प्रतीपेक्षा कमी मूल्याची असते. ‘थंड’ताऱ्यांच्या दीप्तीचे मापन करण्यासाठी ही पद्धत विशेष उपयुक्त असते.\nवर्णपट प्रकाशमापन पद्धतीच्या साहाय्याने ताऱ्यांच्या वर्णपटातील विविध तरंगलांबीच्या पट्टांच्या प्रकाश-तीव्रताही मोजता येतीलपरंतु फक्त खूप तेजस्वी ताऱ्यांच्या बाबतीतच हे शक्य झाले आहे.\nताऱ्यांची व दीर्घिकांची पृथ्वीपासूनची अंतर काढणे,त्यांची घटकद्रव्ये अजमावणे,त्यांचे वर्गीकरण करणे इ. ठिकाणी खगोलीय प्रकाशमापनाचा उपयोग होतो. [→ खगोल भौतिकी].\nभावे, श्री. द.पुरोहित,वा. ल.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/dharavi-redevelopment-project-drp-residents-protest-mumbai-rj01", "date_download": "2022-12-01T13:42:19Z", "digest": "sha1:4MMOWRA6JVDFG43JP6ZJRUW46PFMPOEX", "length": 7688, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai : धारावी पुनर्विकासाला रहिवाशांचा विरोध | Sakal", "raw_content": "\nMumbai : धारावी पुनर्विकासाला रहिवाशांचा विरोध\nमुंबई : गेल्या अठरा वर्षांपासून रखडलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी धारावी पुनर्वसन प्रकल्पाने (डीआरपी) निविदा मागविल्या आहेत. मात्र, निविदा प्रक्रियेमध्ये रहिवाशांच्या मागण्यांचा विचार करण्यात आला नसल्याचा आरोप करत रहिवाशांनी निविदा प्रक्रियेला विरोध दर्शविला आहे. निविदा प्रक्रियेत इमारती आणि चाळींमधील नागरिकांना ७५० चौरस फुटांचे घर देण्याचा उल्लेख करावा, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. २७) डीआरपी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय रहिवाशांनी घेतला आहे.\nप्रकल्पासाठी कंपन्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत निविदा भरता येणार आहे. निविदा प्रक्रियेत रेल्वे जमिनीचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार रेल्वेची जागा हस्तांतरित करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्या रेल लँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरण यांच्यात डेफिनेटिव्ह करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.\nमात्र, धारावीतील जनतेच्या मागण्यांचा समावेश निविदा प्रक्रियेत नसल्याने डीआरपी सेक्टर १ रहिवासी कृती समितीने निविदा प्रक्रियेला विरोध केला आहे. प्रकल्पातील शाहू नगर, बालिगा नगर, गीतांजली नगर आणि माटुंगा लेबर कॅम्पमधील इमारती, चाळीतील रहिवाशांकडून ७५० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांची मागणी होत आहे.\nडीआरपी अधिकारी या मागणीबाबत सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबतचा शासन निर्णय जारी झाला नाही. त्यामुळे रहिवाशांना ४०५ चौरस फुटांचे घर मिळणार आहे. हे घरही रहिवाशांना मालकी तत्त्वावर देण्यात येत नसल्याने रहिवाशांनी प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला विरोध केला आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/satara/satara-schools-are-being-held-in-the-open-in-maidan-building-dangerous-students-lives-risk-education-administration-rj01", "date_download": "2022-12-01T12:37:56Z", "digest": "sha1:QA5Q4HNCA7RUCKIBIWKPXTKI3DACWL6C", "length": 13171, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "Satara : गोळीबार मैदान शाळा भरतेय उघड्यावर | Sakal", "raw_content": "\nSatara News: गोळीबार मैदान शाळा भरतेय उघड्यावर\nशाहूनगर : गोळीबार मैदान (ता. सातारा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचे शासनाच्या जिल्हा परिषद व पोलिस प्रशासनातील समन्वयाअभावी दयनीय अवस्था झाली आहे. शाळेच्या सर्व वर्गातील मुलांना धोकादायक स्थितीत असलेल्या खोलीमध्ये बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.\nगोळीबार मैदान येथे पोलिस वसाहतीच्या जागेत १९९७ मध्‍ये सातारा जिल्हा परिषदेने तत्‍कालीन पोलिस अधिकाऱ्यांच्या संमतीने प्राथमिक शाळा सुरू केली होती. पोलिसांची व इतर मजुरी करणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी वाताहत होऊ नये, यासाठी ही शाळा सुरू करण्यात आली.\nया शाळा व्यवस्थापनानेही मुख्य उद्देश लक्षात घेऊन या शाळेचा गुणवत्ता आजअखेर अबाधित ठेवली आहे. मात्र, अलीकडच्या काळात ही इमारत खूप जुनी झाल्या कारणाने धोकादायक स्थितीमध्ये आहे. इमारत बांधण्‍यासाठी जिल्हा परिषदेला पोलिस अधीक्षकांचा ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. येथील शिक्षकांनी व पालकांनी वेळोवेळी यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व जिल्हा परिषदेकडे वेळोवेळी पाठपुरवठा केला; परंतु या पाठपुराव्याला शासनाच्या दरबारी असलेली उदासीनता व त्याचबरोबर नियमावली व काही तांत्रिक अडचणीमुळे ही इमारत उभे राहण्यास अडचणीचे डोंगर उभे राहात आहेत. या इमारतीचा प्रस्ताव घेऊन येथील शिक्षकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील पाठपुरवठा केला. मात्र, सरकारी नियम व कागदी घोडे नाचवत यामध्ये त्यांना यश आले नाही. ज्या गोष्टींचा पाठपुरावा अधिकाऱ्यांनी करायला हवा, त्या गोष्टीचा पाठपुरावा शिक्षक व पालकांना करावा लागत आहे, त्यामुळे शासनाची असलेली उदासीनता यातून दिसत आहे.\nत्यामुळे बाविसाव्या शतकात असलेल्या अधिकाऱ्यांना त्या काळच्या अधिकाऱ्यांएवढीही दूरदृष्टी नसलेली पाहायला मिळत आहे. शाळेची इमारत धोकादायक असल्यामुळे बऱ्यापैकी सर्व मुले वर्गासाठी बाहेर अंगणात झाडाखाली शिक्षण घेताना दिसत आहेत. काही वर्गांत दोन वेगळ्या वर्गांची मुले एकत्रित बसवावी लागत आहेत. त्यामुळे ज्या काही चांगल्या खोल्या आहेत, त्यामध्ये अधिक दाटीवाटी करून मुले बसलेली पाहावयास मिळत आहेत. त्याचसोबत या शाळेत शिक्षकांच्या दोन जागा कित्येक वर्षे रिक्त असून, त्याकडेही प्रशासनाचे लक्ष नाही. यासंदर्भात गुरुवारी खासदार उदयनराजे भोसले व संग्राम बर्गे यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेऊन रखडलेल्या कामासाठी समन्वय साधून ना हरकत प्रमाणपत्र मिळावे व लवकरात लवकर मार्ग काढावा, यासाठी निवेदन दिले आहे.\nएसपी, सिईओंनी समन्वय दाखवा\nजिल्‍हा परिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर खिलारी व सातारा पोलिस अधीक्षक समीर शेख आपण दोघांनीही या शाळेला एकत्रित भेट देऊन झालेली दुरवस्था आपल्या डोळ्यांनी पाहावी. एकीकडे जिल्हा परिषदेने आदर्श शाळा निर्माण करण्यासाठी आवश्यक भौतिक सुविधा देऊ, अशी ग्वाही दिली आहे व एकीकडे ही दुरवस्था झाली आहे, त्यामुळे त्या जागेवर आपल्या धडाकेबाज निर्णयाने आपण मार्ग काढावा व मुलांचे भवितव्य उज्ज्वल करावे, ही मागणी पालकांकडून होते आहे.\nकाम लांबणीवर का पडले\nजिल्हा परिषद व पोलिस प्रशासन यांच्या समन्वयातून या शाळेसाठी आधीच मार्ग निघाला असता मात्र व्यवस्थापनाने या गोष्टीसाठी टाळाटाळ केली. ज्या गोष्टीचा पाठपुरावा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करायला हवा. त्या गोष्टीचा पाठपुरावा सामान्य पालकांना का करावा लागत आहे इतकी वर्षे मार्ग न काढता केवळ नियमांचे कागदी घोडे का नाचले गेले इतकी वर्षे मार्ग न काढता केवळ नियमांचे कागदी घोडे का नाचले गेले याचा खुलासा प्रशासनाने करावा, अशी मागणी पालक व तेथील नागरिकांमधून होत आहे.\nजिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची मोठी दुरवस्था झाली आहे. या शाळेच्या नवीन इमारत उभारणीसाठी मी सातत्याने जिल्हा परिषद व पोलिस विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. या इमारतीकडे दुर्लक्ष झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. एमएसईबीची देखील मेनलाइन या इमारतीवरून गेली आहे. या शाळेमध्ये अनेक गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत असून, इतर शाळेमध्ये जाणे त्यांना परवडणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर या शाळेची नवीन इमारत उभी राहावी, अशी आमची मागणी आहे.\n- संग्राम बर्गे, सामाजिक कार्यकर्ते\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/akot-sub-divisional-officers-felicitated-revenue-employees/", "date_download": "2022-12-01T12:29:37Z", "digest": "sha1:ATQENHJ6M2F23YWPFXMZZKGZH5MJFETC", "length": 9026, "nlines": 124, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "आकोट उपविभागीय अधिकाऱ्यांनी केला महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार... - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeराज्यआकोट उपविभागीय अधिकाऱ्यांनी केला महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार...\nआकोट उपविभागीय अधिकाऱ्यांनी केला महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार…\nमहसूल दिनाचे औचित्य साधून आकोट उपविभागीय अधिकारी विश्वनाथ घुगे आणि तहसिलदार निलेश मडके यानी आकोट महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार केला आहे. काम करताना कर्मचा-याना प्रोत्साहन मिळावं जेणेकरून जनतेची कामे वेळेत व जलदीने पूर्ण होतील असा या सत्काराचा ऊद्देश असल्याचे घूगे म्हणाले.\nदिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी तहसील कार्यालय आकोट व उपविभागीय अधिकारी कार्यालय आकोट येथील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, अव्वल कारकून, शिपाई, कोतवाल, संगणक परिचालक यांचा उपविभागीय अधिकारी विश्वनाथ घुगे, तहसीलदार निलेश मडके, नायब तहसीलदार रविंद्र यन्नावार व अविनाश पोटदुखे यांच्या हस्ते महसूल दिना निमित्त सत्कार करण्यात आला.\nसदर कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व अधिकारी/ कर्मचारी यांना ई चावडी, ई पिक कापणी, हरघर तिरंगा मोहीम, मतदान ओळखपत्राला आधार कार्ड लिंक करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर महसूल दिन साजरा करण्यात आला.\nसदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले उपविभागीय अधिकारी विश्वनाथ घूगे, तहसिलदार मडके, नायब तहसिलदार रविंद्र यन्नावार व अविनाश पोटदुखे यांनी सर्व अधिकारी/ कर्मचारी यांना महसूल दिना निमित्त शुभेच्छा देत महसूल प्रशासनात कशा प्रकारे काम करायच त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे राजेश बोडखे मंडळ अधिकारी, प्रस्तावना नीलकंठ नेमाडे मंडळ अधिकारी यांनी केले.\nगदर फेम मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन…\nआकोट शिक्षण संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार, प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \n‘हे’ पराठे पौष्टिक आणि चवीने परिपूर्ण आहेत…ते कसे बनवायचे येथे शिका…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार, प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/nivruttinath/chaturanan-ghan-annat-upjati/", "date_download": "2022-12-01T13:57:48Z", "digest": "sha1:BAFSU6UV6NE4VH57VVWBZQIWPLEM47V4", "length": 5761, "nlines": 119, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "चतुरानन घन अनंत उपजती - संत निवृत्तीनाथ अभंग - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nचतुरानन घन अनंत उपजती – संत निवृत्तीनाथ अभंग\nचतुरानन घन अनंत उपजती – संत निवृत्तीनाथ अभंग\nचतुरानन घन अनंत उपजती \nदेवो देवी किती तयामाजि ॥ १ ॥\nतेंचि हें सांवळें अंकुरलें ब्रह्म \nगोपसंगे सम वर्ते रया ॥ २ ॥\nनिगमा नाठवे वेदाचां द्योतुकु \nतो चतुर्भुज देखु नंदाघरीं ॥ ३ ॥\nआपण श्रीपति क्रीडतसे ॥ ४ ॥\nत्याच्या स्वरुपात कित्येक देव देवता नव्हे नव्हे ब्रह्मदेव ही उपजतो. तेच ब्रह्मस्वरुप सावळे सुंदर रुप घेऊन त्या गोपाळांबरोबर समानतेची वर्तणुक करताना दिसते. तेच परब्रह्म वेदांचे द्योतक असुन ही वेदांने ते समजत नाही. तोच चतुर्भुज परमात्मा नंदाचा कृष्ण झाला आहे. निवृतिनाथ म्हणतात, शंखचक्रांकित असलेला लक्ष्मीचा मालक गोकुळात नवनविन क्रिडा करतो आहे.\nचतुरानन घन अनंत उपजती – संत निवृत्तीनाथ अभंग\nसंत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/269/20865", "date_download": "2022-12-01T14:40:23Z", "digest": "sha1:AJQTFVIL4S3V6N3AKLNU6ZBVVYZ3GOJQ", "length": 19642, "nlines": 142, "source_domain": "bookstruck.app", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha तीर्थस्थळाचे नाव - Marathi", "raw_content": "\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha / तीर्थस्थळाचे नाव\nतीर्थस्थळाचे नाव समोर येताच आपल्यासमोर नदी, साधू-संत, पूजा, उपासना आणि मठ-मंदिरांचे चित्र उभे राहते. तीर्थ केवळ एक धार्मिक कर्म नसून याची एक व्यावहारिक व्याख्यासुद्धा आहे. तीर्थस्थळाला असलेल्या महत्त्वामुळे आपल्या मनात नमनाचा भाव निर्माण होतो. यात्रा पूर्ण करण्यासाठी जे परिश्रम आणि नियम पाळावे लागतात त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधार होतो. आत्मविश्वास वाढतो. भारत तीर्थस्थळांच्या बाबतीत अद्भुत स्वरुपात श्रीमंत आहे. तीर्थस्थळावरून व्यक्ती घरी आल्यानंतर स्वतःमध्ये अतिरिक्त उर्जा, उत्साहाचा अनुभव करतो. हा फ्रेशनेस त्याला काम करण्यासाठी अधिक योग्य बनवतो. भारतीय तीर्थांची विशेषता म्हणजे तेथील दैवी महत्त्व, निसर्गाचा आनंद आणि पोहोचण्याचा मार्ग. या तिन्ही गोष्टी लक्षात घेऊन येथे तीर्थस्थळांचे वर्णन करण्यात येत आहे. पहिले हे जाणून घ्या, तीर्थस्थळ किती आणि कोठे आहेत. सामान्यतः चारधाम, बारा ज्योतिर्लिंग, सप्तसुरी आणि 51 शक्तीपीठ तीर्थस्थळ मानले जातात. चारधामची स्थापना आद्यशंकराचार्य यांनी केली होती. उद्येश्य होता, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम चार दिशांमध्ये स्थित या धामांची यात्रा करून मनुष्याने भारताचे सांस्कृतिक महत्त्व जाणून घ्यावे. या व्यतिरिक्त तिरुपती बालाजी, वैष्णवदेवी, शिर्डीचे साईबाबा, सालासर हनुमान, मेहंदीपूर बालाजी, बाबा अमरनाथसहित इतर प्रमुख मंदिरांना तीर्थ स्वरुपात पूजले जाते. अथर्ववेदानुसार तीर्थ यात्रा केल्याने पुण्यलोकाची प्राप्ती होते. नदी किनारी का... तीर्थ अशा पायर्यांना म्हटले जाते, ज्या आपल्याला पाण्याकडे घेऊन जातात. याच कारणामुळे तीर्थस्थळ नद्यांच्या काठावर विकसित झाले आहेत. पाणी जीवन आहे. पाण्याचे हे महत्त्व पूर्वजांनी लक्षात घेऊन पाण्याच्या रक्षणासाठी नेहमी प्रयत्नशील राहून नदी किनारी धर्मस्थळ, मठ-मंदिरांची स्थापना केली आहे. धर्म-कर्माशी नद्या जोडण्यामागे जल संरक्षणाचा जो महान संदेश आपल्याला देण्यात आला आहे, तो आज सर्वाधिक प्रासंगिक दिसत आहे. शिव भक्तांच्या आस्थेचे विशेष केंद्र भारतात 12 ज्योतिर्लिंग स्वरुपात आहेत... 1. सोमनाथ (गुजरात) 2. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश) 3. महाकालेश्वर (उज्जैन, मध्यप्रदेश) 4. ओंकारेश्वर (मप्र) 5. केदारनाथ (हिमाचल-उत्तरांचल) 6. भीमाशंकर (महाराष्ट्र) 7. विश्वनाथ (काशी, उप्र) 8. त्र्यंबकेश्वर (नाशिक-महाराष्ट्र) 9. श्री वैद्यनाथ (परळी, महाराष्ट्र) 10. नागेश्वर (हिंगोली, महाराष्ट्र) 11. घृष्णेश्वर (महाराष्ट्र) 12. रामेश्वर (तामिळनाडू) सप्तपुरी - सनातन धर्म सात नगरांना खूप पवित्र मानतो, यांनाच सप्तपुरी म्हटले जाते. अयोध्या, मथुरा, हरिद्वार, काशी, कांची, उज्जैन आणि द्वारका. चारधाम - बद्रीनाथ धाम कोठे आहे - उत्तर दिशेला हिमालयावर अलकनंदा नदीजवळ मूर्ती - विष्णूची शाळीग्राम शिळेपासून बनलेली चतुर्भुज मूर्ती. या मूर्तीच्या उजव्या बाजूला उद्धव तसेच डाव्या बाजूला कुबेर मूर्ती आहेत. द्वारका धाम कोठे आहे - पश्चिम दिशेला गुजरातच्या जामनगरजवळ समुद्र किनारी. मूर्ती - भगवान श्रीकृष्ण रामेश्वरम कोठे आहे - दक्षिण दिशेला तामिळनाडूमधील रामनाथपुरम जिल्ह्यात समुद्राच्या मध्ये रामेश्वरम द्वीप. मूर्ती - शिवलिंग जगन्नाथपुरी कोठे आहे - पूर्व दिशेला ओडिशा राज्यात पुरीमध्ये मूर्ती - विष्णुंची निलमाधव मूर्ती यालाच जगन्नाथ म्हणतात. सुभद्रा आणि बलभद्र यांच्याही मूर्ती. 51 शक्तीपीठ - देशभरातील स्थिती देवीचे मंदिरे बंगालचे शक्तीपीठ 1. काली मंदिर - कोलकाता 2. युगाद्या- वर्धमान (बर्दमान) 3. त्रिस्त्रोता- जलपायगुड़ी 4. बहुला- केतुग्राम 5. वक्त्रेश्वर- दुब्राजपुर 6. नलहटी- नलहटी 7. नन्दीपुर- नन्दीपुर 8. अट्टहास- लाबपुर 9. किरीट- वडनगर 10. विभाष- मिदनापुर मध्यप्रदेश येथील शक्तीपीठ 12. हरसिद्धि- उज्जैन 13. शारदा मंदिर- मेहर 14. ताराचंडी मंदिर- अमरकंटक तामिळनाडू येथील शक्तीपीठ 15. शुचि- कन्याकुमारी 16. रत्नावली- अज्ञात 17. भद्रकाली मंदिर- संगमस्थळ 18. कामाक्षीदेवी- शिवकांची बिहार येथील शक्तीपीठ 19. मिथिला- अज्ञात 20. वैद्यनाथ- बी. देवघर (आता झारखंडमध्ये) 21. पटनेश्वरी देवी- पटना उत्तरप्रदेश येथील शक्तीपीठ 22. चामुण्डा माता- मथुरा 23. विशालाक्षी- मीरघाट 24. ललितादेवी मंदिर- प्रयाग राजस्थान येथील शक्तीपीठ 25. सावित्रीदेवी- पुष्कर 26. वैराट- जयपुर गुजरात येथील शक्तीपीठ 27. अम्बिका देवी मंदिर- गिरनार 11. भैरव पर्वत- गिरनार आंध्रप्रदेश येथील शक्तीपीठ 28. गोदावरी तट- गोदावरी स्टेशन 29. भ्रमराम्बा देवी- श्रीशैल महाराष्ट्र येथील शक्तीपीठ 30. करवीर- कोल्हापुर 31. भद्रकाली- नाशिक कश्मीर येथील शक्तीपीठ 32. श्रीपर्वत- लद्दाख 33. पार्वतीपीठ- अमरनाथ गुहा पंजाब येथील शक्तीपीठ 34. विश्वमुखी मंदिर- जालंधर ओडिशा येथील शक्तीपीठ 35. विरजादेवी- पुरी हिमाचल प्रदेश येथील शक्तीपीठ 36. ज्वालामुखी शक्तीपीठ - कांगडा आसाम येथील शक्तीपीठ 37. कामाख्या देवी- गुवाहाटी मेघालय येथील शक्तीपीठ 38. जयंती- शिलॉंग त्रिपुरा येथील शक्तीपीठ 39. राजराजेश्वरी त्रिपुरासुंदरी- राधाकिशोरपुर हरियाणा येथील शक्तीपीठ 40. कुरुक्षेत्र शक्तीपीठ - कुरुक्षेत्र 41. कालमाधव शक्तीपीठ - अज्ञात नेपाल येथील शक्तीपीठ 42. गण्डकी- गण्डकी 43. भगवती गुहेश्वरी- पशुपतिनाथ पाकिस्तान येथील शक्तीपीठ 44. हिंगलाजदेवी- हिंगलाज श्रीलंका येथील शक्तीपीठ 45. लंका शक्तीपीठ - अज्ञात तिब्बत येथील शक्तीपीठ 46. मानस शक्तीपीठ - मानसरोवर बांगलादेश येथील शक्तीपीठ 47. यशोर- जैशौर 48. भवानी मंदिर- चटगांव 49. करतोयातट- भवानीपुर 50. उग्रतारा देवी- बारीसाल 51 वे पंचसागर शक्तिपीठ आहे हे कोठे स्थित आहे याची माहिती अद्याप कोणालाही नाही. साभार :- हिंदी दैनिक\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालावल\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/6680", "date_download": "2022-12-01T14:31:48Z", "digest": "sha1:UG6HFXUCAJHQCWGKWGIUYU2MB7YSCT6Y", "length": 15308, "nlines": 141, "source_domain": "dhanlabh.in", "title": "समज आणि गैरसमज … – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nसमज आणि गैरसमज …\nइक्विटी म्युच्युअल फंडांतील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येत अलीकडे विक्रमी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षातसुद्धा गुंतवणूकदारांची संख्या आणि पोर्टफोलिओची संख्या यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, शेअर बाजारात अस्थिरता असूनही इक्विटी फंडातील गुंतवणूक वाढली आहे. परंतु म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजाराशी (इक्विटी) निगडित योजना असा गैरसमज अनेकांच्या मनात दिसून येतो. त्यामुळे बरीच मंडळी म्युच्युअल फंडापासून दूर राहतात. परंतु प्रत्यक्षात असे समजण्याचे कारण नाही. यानिमित्ताने म्युच्युअल फंडाविषयीचे गैरसमज दूर करायचा प्रयत्न करूया.\n1) म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यासाठी डी-मॅट खाते आवश्‍यक अथवा अनिवार्य नाही. काही गुंतवणूकदार केवळ या गैरसमजामुळे म्युच्युअल फंडांच्या चांगल्या योजनांपासून दूर राहतात.\n2) बहुतांश लोकांना असे वाटते, की म्युच्युअल फंडांच्या योजना फक्त शेअर बाजाराशीच निगडित असतात. म्युच्युअल फंड म्हणजे केवळ शेअर बाजार नाही. त्यांच्या इतरही (डेट, लिक्विड) योजना आहेत. त्यात शेअर बाजाराव्यतिरिक्त बॉंड्‌स, सरकारी रोखे यासारख्या अन्य गुंतवणूक साधनांतही पैसे गुंतविले जातात. आज म्युच्युअल फंडांकडे असलेल्या एकूण मालमत्तेपैकी बरीचशी गुंतवणूक ही शेअर बाजारमध्ये नाही.\n3) बऱ्याच लोकांचा असा गैरसमज असतो, की डेट योजनांमध्ये जोखीम नसते. डेट, लिक्विड योजनांमध्ये सुद्धा ठराविक प्रमाणात जोखीम असते.\n4) सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान (एसआयपी) ही कोणती योजना नसून, ती एक गुंतवणुकीची पद्धत आहे. याद्वारे गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये मासिक अथवा त्रैमासिक पद्धतीने ठराविक रक्कम गुंतवू शकतात. थोडक्‍यात, बॅंकेतील रिकरिंग खात्याप्रमाणे म्युच्युअल फंडाच्या योजनेमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे गुंतविले जातात.\n5) काही एजंट्‌स गुंतवणूकदारांना असे सांगतात, की आमच्यातर्फे गुंतवणूक करा, कारण आम्ही कोणतेही शुल्क आकारात नाही. परंतु, 1 जानेवारी 2013 पासून, एजंटांतर्फे गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी वेगळे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) असते, जे एजंट्‌सना देण्यात येणाऱ्या कमिशननुसार कमी असते. थेट गुंतवणूकदारांसाठी हेच निव्वळ मालमत्ता मूल्य जास्त असते. असे असले तरीसुद्धा, योजनांच्या सल्ल्यासाठी आणि इतर सेवांचा लाभ घेण्यासाठी, एजंट्‌सतर्फे गुंतवणूक करावयास हरकत नाही.\n6) निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) कमी म्हणजे योजना स्वस्त, चांगली आणि एनएव्ही जास्त म्हणजे योजना महाग हा एक प्रचंड मोठा गैरसमज आहे. तुम्हाला कोणी केवळ या करणासाठी योजनांमध्ये गुंतवणूक करावयास अथवा योजनेत बदल करण्यास सांगत असेल तर तसे करणे चुकीचे ठरेल.\n7) जेवढी जास्त विभागणी (डायव्हर्सिफिकेशन) तेवढा जास्त परतावा, हा सुद्धा एक गैरसमज आहे. पर्यायाने गुंतवणूक नियंत्रणात न राहून गोंधळ उडतो. वेगवेगळ्या मालमत्ता विभागात (ऍसेट क्‍लास) पुरेशी विभागणी करणे योग्य ठरेल.\nनवीन वर्षासाठी चांगले आर्थिक संकल्प\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nगुंतवणूक विभागून कशी करायची\nफायदा घ्यावाच — कसा \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/bcci-set-to-increase-salary-of-domestic-players-mhsd-574394.html", "date_download": "2022-12-01T13:24:49Z", "digest": "sha1:M6TVETNOZ44TYH2BSOTPVLZM6HWQX4UN", "length": 9709, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "BCCI वाढवणार खेळाडूंचा पगार, दिवसाला मिळणार एवढे पैसे! – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /\nBCCI वाढवणार खेळाडूंचा पगार, दिवसाला मिळणार एवढे पैसे\nBCCI वाढवणार खेळाडूंचा पगार, दिवसाला मिळणार एवढे पैसे\nसौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) अध्यक्षतेखाली बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने स्थानिक खेळाडूंचा पगार वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यानुसार खेळाडूंचा दिवसाचा पगार 60 हजार रुपये करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.\nसौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) अध्यक्षतेखाली बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने स्थानिक खेळाडूंचा पगार वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यानुसार खेळाडूंचा दिवसाचा पगार 60 हजार रुपये करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे.\nBCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ३ माजी क्रिकेटपटूंची वर्णी\nस्टीव्ह स्मिथने डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी केली बरोबरी, हिटमॅनला दिलं आव्हान\nबांगलादेश दौऱ्यानंतर ३ सामन्यात का खेळणार नाहीत विराट, रोहित\nइंग्लंडची कसोटीत टी20 सारखी फटकेबाजी, पाकिस्तानच्या गोलंदाजांची केली धुलाई\nमुंबई, 3 जुलै : सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) अध्यक्षतेखाली बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने स्थानिक खेळाडूंचा पगार वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यानुसार खेळाडूंचा दिवसाचा पगार 60 हजार रुपये करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. खेळाडूंची मॅच फी त्यांच्या अनुभवाच्या आधारावर असेल. लवकरच सौरव गांगुली आणि जय शाह मुंबईत या मुद्द्यावर बैठक करतील, यानंतर खेळाडूंना लवकरच खुशखबर मिळेल.\nदैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं की ज्या खेळाडूंनी 20 किंवा त्यापेक्षा जास्त मॅच खेळल्या असतील तर त्यांचं मानधन 60 हजार रुपये होईल. सध्या या खेळाडूंना 35 हजार रुपये मानधन मिळतं, म्हणजेच बीसीसीआय खेळाडूंच्या पगारात 25 हजारांची घसघशीत वाढ करणार आहे. याशिवाय ज्या खेळाडूंनी 20 पेक्षा कमी सामने खेळले आहेत त्यांना 45 हजार रुपये मिळतील.\n2020-21 साली कोरोनामुळे जास्त स्पर्धा झाल्या नाहीत, त्यामुळे या वर्षासाठीही बीसीसीआय खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याच्या विचारात आहे.\nयाशिवाय बीसीसीआयने स्थानिक खेळाडूंना आणखी एक खूशखबर दिली आहे. या मोसमात भारतात स्थानिक क्रिकेट होणार आहे. यासाठीच्या वेळापत्रकाची बीसीसीआयने घोषणा केली आहे. 2021-22 मध्ये एकूण 2,127 स्थानिक मॅच होणार आहेत. यात सगळ्यात महत्त्वाच्या अशा रणजी ट्रॉफीचं आयोजन 16 नोव्हेंबरपासून होणार आहे. मागच्या वर्षी कोरोनामुळे रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली होती.\nसय्यद मुश्ताक अली ट्रॉफीला (Syed Mushtaq Ali Trophy) 20 ऑक्टोबर 2021 पासून सुरुवात होईल, तर याची फायनल 12 नोव्हेंबरला खेळवली जाईल. रणजी ट्रॉफीचा (Ranji Trophy) मागचा मोसम रद्द करण्यात आला होता, तर 2019-2020 साली कोरोनामुळे रणजी स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करण्यात आली होती. यावेळचा रणजी मोसम 16 नोव्हेंबर 2021 ते 19 नोव्हेंबर 2022 असे तीन महिने खेळवला जाईल. विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) 23 फेब्रुवारी 2022 ते 26 मार्च 2022 या कालावधीमध्ये होईल.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.my-tasty-recipe.com/gajar-barfi-recipe-in-marathi/", "date_download": "2022-12-01T12:51:30Z", "digest": "sha1:OQP3FV7OHSY2YNM6ZUTW2B3JUAEU5KKW", "length": 5069, "nlines": 95, "source_domain": "marathi.my-tasty-recipe.com", "title": "Gajar barfi recipe in Marathi - गाजर बर्फी कशी बनवावी", "raw_content": "\nगाजर बर्फी बनवण्याची पद्धत\nकाजू पावडर अर्धा वाटी\nदेशी तूप दोन चमचे\nकाजू आठ ते दहा\nपिस्ते आठ ते दहा\nइलायची पाच ते सहा\nफुल क्रीम दूध एक कप\nगॅस चालू करून त्यावर एका भांड्यात दूध उकळी येण्यासाठी ठेवणे. दुधाला उकळी आल्यानंतर बारीक किसलेला गाजर घालून चांगले मिक्स करून घेणे .\nआणि थोड्या थोड्या वेळा हलवत राहणे. म्हणजे ते खाली लागू नये .\nकाजू , पिस्ते तुकड्यांमध्ये चिरून घेणे. इलायचीला सोलून त्याची पावडर बनवून घेणे .\nमाव्याला क्रंबल करून घेणे . नंतर गाजर मध्ये दूध चांगले सुकल्यानंतर तूप घालून घेणे.\nतीन ते चार मिनिटासाठी सारखं हलवत राहणे. म्हणजे चांगलं भाजेल .\nगाजर ला भाजल्यानंतर त्यात साखर घालून मिक्स करणे आणि गाजर मधले पाणी संपेपर्यंत सारखं हलवत राहणे .\nगाजर मध्ये पाणी बरेच कमी राहिल्यानंतर त्यात मावा मिक्स करून सारखे हलवत राहणे . गाजर तोपर्यंत भाजत राहणे जोपर्यंत त्याचा पूर्ण पाणी सुकत नाही .\nगाजर चांगले dry झाल्यानंतर त्यामध्ये काजू पावडर , काजूचे बारीक केलेले तुकडे , इलायची पावडर घालून मिक्स करणे.\nनंतर गॅस बंद करणे . तुमची बर्फी बनवून तयार आहे . Abdial table in marathi.\nएका प्लेटमध्ये तूप लावून त्याला चिकट करणे. त्या प्लेटमध्ये गाजरची बर्फी घालून एक सारखी पसरवून घेणे .\nत्यावरून चिरलेले पिस्ते घालून गार्निश करणे. बर्फीला थंड होण्यासाठी ठेवणे.\nथंड झाल्यानंतर जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने त्या बर्फीचे तुकडे कट करून घेणे.\nगाजरची बर्फी फ्रीजमध्ये पण तुम्ही ठेवू शकता. Gajar barfi recipe in Marathi and गाजर बर्फी कशी बनवावी मराठी मध्ये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B8", "date_download": "2022-12-01T13:03:14Z", "digest": "sha1:CBCIEEU2YOEUFCBD5UQ3XIOPQQUQIFPA", "length": 7989, "nlines": 316, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: sco:Zeus\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ckb:زیووس\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: vls:Zeus\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: as:জ্যুচ\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: war:Zeus\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ab:Зевс\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: an:Zeus\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: kk:Зевс\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: zh-min-nan:Zeus\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: jv:Zeus\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sw:Zeu\nसांगकाम्याने वाढविले: hy:Զևս बदलले: bn:জিউস, cy:Zeus\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A5%AC", "date_download": "2022-12-01T13:44:50Z", "digest": "sha1:55DOSKLTZVCYVNMQGXWBWTLX3QUSUNOU", "length": 10743, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आयफोन ६ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसप्टेंबर ९, इ.स. २०१४\nसप्टेंबर १९, इ.स. २०१४\nसप्टेंबर १२, इ.स. २०१७\nआयफोन ६ आणि आयफोन ६प्लस हे ॲपल इंक द्वारे डिझाइन केलेले आणि बाजारपेठ असलेले स्मार्टफोन आहेत. आयफोन ५एस नंतरची ही आयफोनची आठवी पिढी आहे आणि ९ सप्टेंबर २०१४ रोजी त्याची घोषणा करण्यात आली आणि १९ सप्टेंबर २०१९ रोजी ती जाहीर झाली. आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लस संयुक्तपणे ९ सप्टेंबर, २०१५ रोजी आयफोन ६ एस आणि आयफोन ६ एस प्लसद्वारे आयफोन मालिकेचे प्रमुख साधने म्हणून त्यांची पुनर्स्थित केली गेली.\nआयफोन ६ प्लस (२०१४–२०१६)\nआयफोन ६एस प्लस (२०१५–२०१८)\nआयफोन ७ प्लस (२०१६–२०१९)\nआयफोन ८ प्लस (२०१७–विद्यमान)\nआयफोन एक्सएस मॅक्स (२०१८–२०१९)\nआयफोन ११ प्रो (२०१९–विद्यमान)\nआयफोन ११ प्रो मॅक्स (२०१९–विद्यमान)\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०२१ रोजी ११:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2022-12-01T14:31:30Z", "digest": "sha1:S3A2KEXD3FFRRYIJIIYUNNJ5J5P5AR5V", "length": 6527, "nlines": 82, "source_domain": "navakal.in", "title": "पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! यंदा २२,५०० रुपये दिवाळी बोनस जाहीर - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nपालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड यंदा २२,५०० रुपये दिवाळी बोनस जाहीर\nमुंबई – महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना २२,५०० रुपये बोनस जाहीर झाला आहे . त्यामुळे यंदा १ लाख २ हजार पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. सरकारच्या या निर्णयाबद्दल पालिका कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.\nगेल्या वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना २० हजार रुपये बोनस देण्यात आला होता.त्या अगोदर केवळ १५ हजार रुपयेच बोनस दिला जात होता पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीमुळे गेल्या वर्षी २० हजार रुपये बोनस देण्यात आला होता त्यामुळे या वर्षी त्यांनी २५ ००० रुपये बोनस मिळावी अशी मागणी केली होती. त्यासाठी पालिका कर्मचारी समन्वय समिती आणि पालिका आयुक्त यांच्यात बैठकही झली होती . त्या बैठकीत पालिका आयुक्तांनी गेल्या वर्षी प्रमाणेच या वर्षी सुद्धा २० हजार रुपये बोनस देण्याचे मान्य केले होते. पण पालिका कर्मचाऱ्यांना ते मान्य नव्हते त्यामुळे पालिका कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली . त्यानंतर मुख्यमंत्रयंबरोबर झालेल्या बैठकीत २५०० ० हजार ऐवजी २२५०० रुपये देण्याचे मान्य करण्यात आले त्यानुसार या वर्षी पालिका कर्मचाऱ्यांना २२,५०० रुपये बोनस दिला जाणार आहे तसेच आरोग्य सेविकांनाही एक पगार दिवाळी भेट म्हणून दिली जाणार आहे. त्यामुळे यंदा पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोडं होणार आहे\nमुंबई विमानतळाचे सर्व्हर डाऊन झाले\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nPrevPreviousअखिलेश यादव सलग तिसऱ्यांदा सपाचे अध्यक्ष\nNextमाथेरानचा प्रवास सुकर होणार १५ ऑक्टोंबरपूर्वी ई-रिक्षा धावणारNext\nमुंबई विमानतळाचे सर्व्हर डाऊन झाले\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/01/24/yellow-to-white-teeth/", "date_download": "2022-12-01T13:09:48Z", "digest": "sha1:2EL634RBSAJMRXA5BL7ECNHUBCU3ESKL", "length": 6085, "nlines": 55, "source_domain": "news32daily.com", "title": "पिवळ्या दातांनी आहात त्रस्त?? करा हे सोप्पे घरगुती उपाय आणि मिळवा पांढरे शुभ्र दात!! - ENEWS MARATHI", "raw_content": "\nपिवळ्या दातांनी आहात त्रस्त करा हे सोप्पे घरगुती उपाय आणि मिळवा पांढरे शुभ्र दात\nआपल्या चेहर्‍यावरील सुंदर स्मित आपले सौंदर्य वाढवते. परंतु कधीकधी आपले पिवळसर दात हास्य लपविण्यास कारणीभूत असतात. ही एक समस्या आहे ज्यामुळे बर्‍याच वेळा आपला अपमान होतो. परंतु आम्ही आपल्याला काही टिपा सांगू ज्याद्वारे आपण या समस्यांपासून मुक्त होऊ शकता.\nपिवळसरपणापासून दात मुक्त होण्यासाठी तुम्ही लिंबाची साल वापरू शकता. तोंड स्वच्छ धुण्यापूर्वी आपल्या दातांवर लिंबाची साल रगडवा. ते आपल्या दातवरची पिवळी घान दूर होण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.\nदातचा पिवळसरपणा कमी करण्यासाठी देखील याचा उपयोग खूप प्रभावी आहे. यासाठी आपण 1 चमचा बॅकिंग सोडा घ्या. आता तुम्ही त्याने दात घासा. हा उपाय आपल्याला काही दिवसांत दातांच्या समस्येपासून मुक्त करण्यात मदत करेल.\nमीठ, होय, स्वयंपाकघरात असलेले मीठ, जे आपल्या अन्नाची चव वाढविण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे, तर दातांचा पिवळसरपणा कमी करण्यासाठी वापरला जातो. याचा उपयोग करून आपण या समस्येपासून मुक्त होऊ शकता.\nमोहरी तेल आणि खडक मीठ\nया दोघांना समान प्रमाणात घ्या आणि ते मिसळा आणि या पेस्ट ने दात घासून घ्या. ही कृती आपल्याला पिवळ्यादातापासून मुक्त करण्यात मदत करेल.\nEnews Marathi वरील लेखाची पुष्टी करत नाही, अमलात आणण्या पूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.\nया आयुर्वेदिक गोष्टी खाऊन राजा महाराजा आपल्या बायकांना देत असत लैं’गीक सुख….\nमहिला आणि पुरुषांच्या से’क्स लाईफसाठी वरदान आहे स्वयंपाक घरातील ही गोष्ट,मिळेल सं’भोगाचा आनंद\nया लक्षणांवरून कळेल,तुमची प्रसूती नॉर्मल होईल की सिझर…\nPrevious Article गाढवाचं लग्न’ मधील ‘गंगी’चा आताचा ग्लॅमरस लूक पाहून थक्क व्हाल.. हॉ-ट फोटोज होतायत व्हायरल..\nNext Article आपल्या जोडीदाराच्या घोरण्यामुळे आहेत त्रस्त,या 5 गोष्टींची काळजी घ्या, आणि कायमस्वरूपी या अडचणीतून मुक्त व्हा\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/03/02/14-vya-veshi-padarpan-sadun-mrutyu/", "date_download": "2022-12-01T14:22:52Z", "digest": "sha1:DFNVSPCLNZWWLPTQZ4KPNXNPBHXIN4RF", "length": 8533, "nlines": 49, "source_domain": "news32daily.com", "title": "वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी बॉलीवूड मधे पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्री चा झाला खोलीत सोडून मृ-त्यू… - ENEWS MARATHI", "raw_content": "\nवयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी बॉलीवूड मधे पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्री चा झाला खोलीत सोडून मृ-त्यू…\nएक सुंदर अभिनेत्री जीने 40-50 च्या दशकात इंडस्ट्रीवर राज्य केले,जिचे सौंदर्य साठी प्रत्येकजण वेडा होता. या अभिनेत्रीने सर्वत्र वर्चस्व राखले होते आणि या अभिनेत्रीने मधुबालासारख्या दिग्गज अभिनेत्रीच्या सौंदर्याला देखील स्पर्धा दिली. ह्या सुंदर हसीना चे नाव नलिनी जयवंत असे आहे. 14 वर्षांची असताना तिने बाल कलाकार म्हणून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. पण अभिनयाच्या जोरावर तीला चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकाही मिळू लागल्या. त्यावेळी प्रत्येक चित्रपट निर्मात्याला नलिनी जयवंतबरोबर काम करण्याची इच्छा होती आणि कामात कधीच कमतरता नव्हती.\nपण आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये असे काहीतरी घडले की ना कुटूंब तिच्याबरोबर राहिले ना उद्योगातील लोक. नुकतेच नलिनी जयंत ची पुण्यतिथी झाली आहे. 2010 मध्ये नलिनीने जगाला निरोप दिला होता. एक काळ असा होता की नलिनी यशाच्या शिखरावर होती, परंतु आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये ती पूर्णपणे निनावी झाली. जेव्हा अभिनेत्रीने जगाला शेवटचा सलाम म्हटले तेव्हा तिच्या मृ-त्यू-ची कोणालाही कल्पना नव्हती आणि बर्‍याच दिवसांपासून अभिनेत्रीचा मृ-त-दे-ह खोलीत पडला होता. परिस्थिती अशी होती की शेवटच्या क्षणी कुटुंबानेही अभिनेत्रीची काळजी घेतली नाही.\nघटना डिसेंबर 2010 ची आहे. जेव्हा बॉलिवूडवर राज्य करणारी नलिनी जयवंतचे रहस्यमय मृ-त्यू झाला,अशी चर्चा होती. असे म्हटले जाते की त्यावेळी अज्ञात व्यक्तीने येऊन नलिनीचा मृ-तदे-ह रुग्णवाहिकेत ठेवला आणि तिला घेऊन गेला. याप्रकरणी कुणालाही पोलिसांत तक्रार दिली नाही. यामुळे,अभिनेत्रीच्या मृ-त्यू-बद्दल कोणतीही तपासणी झाली नाही आणि अभिनेत्रीचा मृ-त्यू कसा झाला हे कोणालाही माहिती नाही. वयाच्या 14 व्या वर्षी डेब्यू केलेल्या नलिनीने 1941 मध्ये ‘राधिका’ या चित्रपटात तिची भूमिका साकारली होती.\nयानंतर, ‘समाधी’ आणि ‘संग्राम’ सारख्या चित्रपटांमध्ये काम करून ती इंडस्ट्रीमध्ये अव्वल अभिनेत्री बनली. अभिनेत्रीनी आपल्या परिश्रमाच्या जोरावर सामान्यत: स्वप्नासारखेच स्थान मिळवले होते. नालिनी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च अभिनेत्रींमध्ये गणली जात होती आणि मधुबालासारखी ज्येष्ठ अभिनेत्रीही सोबत ती स्पर्धा करायची. फिल्मी जगात सर्वत्र चकाकीने वेढलेली नलिनी तिच्या खऱ्या आयुष्यात फक्त एकटी होती आणि जग काही दिवसात हे जग सोडून गेली.\nपुन्हा एकदा ‘त्या’ अनोळखी व्यक्तीसोबत दिसली जान्हवी कपूर हातात हात घेऊन करतेय रोमांन्स…\nबीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..\nपहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अक्षयची लाडकी लेक नितारा, असे आहे या स्टारकीड चे आयुष्य\nPrevious Article लहानपणी काहीसे असे दिसत होते हे बॉलिवूड मधील बंधू…\nNext Article जान्हवी चे बॅकलेस फोटो बघून प्रत्येक जण आश्चर्यचकित होईल, फोटो होत आहेत खूप व्हायरल…\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/269/20866", "date_download": "2022-12-01T12:21:16Z", "digest": "sha1:G2T7CJBP7NQZGHNVVB4DR34DU2NMECXK", "length": 16273, "nlines": 142, "source_domain": "bookstruck.app", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha महात्मा बसवेश्वर - Marathi", "raw_content": "\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha / महात्मा बसवेश्वर\nमहात्मा बसवेश्वर महाराष्ट्राच्या सन्त परंपरेतील वीरशैव मराठी संतांचं वाड्मयीन, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्य लक्षणीय आहेमराठी संस्कृतीच्या अभिवृद्धीत त्यांनी मोलाचं योगदान दिल आहे. या सर्व वीरशैव मराठी संतांचं प्रेरणास्थान महात्मा बसवेश्वर हे आहेत. बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वरांच्या तत्वज्ञानाचा विचारसरणीचा व कार्याचा फार मोठा प्रभाव विविध महाराष्ट्रीय धर्म सम्प्रदायांवरही तेराव्या शतकापासूनच पडला. हा इतिहास लक्षात घेतल्यावर महात्मा बसवेश्वरांच्या तत्त्वज्ञानाची प्रभावकक्षा किती दूरगामी होती, याची कल्पना येते. महात्मा बसवेश्वरांच्या क्रान्तिकारक, द्रष्टय़ा, सामाजिक न्याय देणार्‍या, बुरसटलेल्या सनातनी/कर्मठ/ अन्यायमूलक/स्वार्थपरायण मानसिकतेला प्रखर विरोध करणार्‍या निर्भय विचारसरणीचा प्रभाव कर्नाटकावर जसा पडला, तसाच महाराष्ट्रावरही पडला. वारकरी आणि महानुभाव सम्प्रदायांच्या विचारसरणीचा, तत्त्वज्ञानाचा व आचार धर्माचा सूक्ष्म विचार केल्यास या प्रभावाची प्रचीती आल्यावाचून राहत नाही. धर्म प्रबोधन, धर्माचा पुनर्विचार व समाज प्रबोधन यांचा अपूर्व समन्वय महात्मा बसवेश्वर म्हणजे महात्मा बसवेश्वर यांचं जीवन व त्यांचं कार्य होय. यातून भारतीय संस्कृतीत आगळ्या बसवयुगाचा उदय व विकास झाला. भक्तिचळवळीला एक नवं वळण मिळालं, एक वेगळं अधिष्ठान प्राप्त झालं. महात्मा बसवेश्वरांचं जीवनचरित्र लक्षात घेतलं की, महाराष्ट्राशीही त्यांचा किती घनिष्ट संबंध होता, याची कल्पना येते. ते महापुरुष होते. इ.स.नाच्या दहाव्या शतकापासून बाराव्या शतकापर्यंत मंगळवेढय़ाला कळचूर्य (कळचुरी) घराण्यांचं राज्य होतं, त्यात करहाटर (कराड), परंडा (उस्मानाबाद जिल्हा) पासून मंगळवेढय़ापर्यंतचा भागही समाविष्ट होता. या घराण्यातील बिज्जल राजाचे पुरव राधिश्वर महात्मा बसवेश्वरांचे वडील मादिराज हे होते. इ.स. ११०५ हा महात्मा बसवेश्वरांचा जन्म - सन. बालपणापासूनच ते धर्मचिन्तन व समाजचिन्तन करीत. स्त्री, शुद्रांना आपल्या उद्धाराचा नाकारलेला अधिकार कर्मकांडाचं अनावश्यक प्राबल्य व चातुर्वर्ण्य व्यवस्थेतील विषमता यामुळं ते अस्वस्थ व अंतर्मुख होत. मुंजीसारखे विधी/कर्मकांड अनावश्यक आहेत, असं त्यांचं मत असल्यानं त्यांनी मुंज करुन घेण्यास विरोध केला. यांच्यातील श्रेष्ठकनिष्ठता, कर्मकांड हा त्यांना मान्यच नव्हतं. त्याला विरोध करुन त्यांनी नवसमाजनिर्मिती केली. सनातनी कर्मठांचा विरोध पत्करुन आचार्य जातवेदमुनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केला. प्रथम करणिक असलेले महात्मा बसवेश्वर पुढे कोषागार मंत्री झाले. पण प्रचाराचं कार्य त्यांनी लोकाभिमुख केलं व त्याला समताधिष्ठित, समाजातील सर्व स्तरांतील लोकांना न्याय देणारी प्रशासन-व्यवस्था निर्मिली. इष्टलिंग हेच शिवस्वरुप आहे, ते धारण करावं, परमेश्वर हा एकच आहे त्याची भक्ती करावी, कोणतही कर्म उच्च वा नीच नाही, कर्म हेच कैलास (काय कवे कैलास ) या विचाराचा विचाराचा प्रसार करुन त्यांनी सर्व व्यावसायिक व जातीच्या लोकांना समपातळीवर आणलं. त्यांच्या पुरुष अनुयाना शिवशरण व स्त्री अनुयायांना शिवशरणी म्हणतात. असे ७०० शिवशरण व सत्तर शिवशरणी होत्या. आपल्या विचाराच्या प्रसारासाठी त्यांनी अनुभव मंटप या विचारपीठाची स्थापना केली व त्यांच्या या कार्याला मोठा प्रतिसाद मिळाला. चांभार ब्राम्हण-विवाहासारखे उपक्रम सुरु करुन त्यांनी समाजाची मानसिकता बदलली. त्यांच्या विचारांना 'वचन' म्हणतात. त्यातून वीरशैवांचं 'वचनसाहित्य' निर्माण झालं. वीरशैव धर्माच्या तत्त्वज्ञ नाचा गाभा म्हणजे षट्स्थलसिध्दान्त होय. वीस वर्ष शासनाच्या महत्त्वाचा पदावर राहून त्यांनी कार्य केलं नंतर पूर्णतया धर्मप्रबोधन व समाजप्रबोधनाच्या कार्याला राहून घेतलं. कायक, दोह, सदाचार, समता व धर्मभावना ही त्यांच्या कार्याची 'पंचसूची' होती . महात्मा बसवेश्वरांमुळं नवचैतन्य लाभलेला वीरशैव धर्म हा भारतातला एक प्रमुख धर्म आहे.\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालावल\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://crcanagpur.com/category/news/", "date_download": "2022-12-01T14:05:22Z", "digest": "sha1:SF4JDDFNPQI5LG75QEUAF5MQAL3RHQ6W", "length": 4172, "nlines": 66, "source_domain": "crcanagpur.com", "title": "News - CRC Academy", "raw_content": "\nमहाराष्ट्र विद्यालय खापरखेडा येथे आईसाहेब प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ\nमहाराष्ट्र विद्यालय खापरखेडा येथे आईसाहेब प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रित्यर्थ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती.माझी महाराष्ट्र विद्यालयाला पहिलीच भेट परंतु त्या शाळेचे नियोजन व्यवस्थितपणा हे बघून खरंच शिक्षण संस्थेत कार्य करणारे व शिक्षण हा व्यवसाय नसून जबाबदारी सांभाळणारे आजही समाजात आहेत याची जाणीव झाली त्याबद्दल संस्थेचे प्राचार्य राठोड सर व आईसाहेब प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक […]\nआदिवासी हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर\n2006 पासून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या क्षेत्रात उतरलो त्या दिवसापासून आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांमधील करियर या विषयावर अनेक मार्गदर्शन शिबिरे घेतली परंतु 2 फेब्रुवारी रोजी घेतलेले\nमहाराष्ट्र विद्यालय खापरखेडा येथे आईसाहेब प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ\nआदिवासी हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर\n2300 वर्षापूर्वीचे नंदिकावर्धन राज्याच्या अवशेषांना भेट\nलातूर पुणे येथील भरगोस यश व प्रतिसादानंतर आमचे स्वप्न होते ते विदर्भातील नागपूर येथे स्पर्धा परीक्षा विश्व निर्मितीचे. आमच्या स्वप्नांना पंख दिले ते CRC च्या ध्येयवादी तरुण विद्यार्थ्यांनी. आज त्यांचाच अथक प्रयत्नाने हे यश संपादन करता आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://kalakar.info/tag/kalbhairav-movie-actor-samarth/", "date_download": "2022-12-01T12:24:06Z", "digest": "sha1:MMST55KZXBIAQ5ALEME3TBBJMTAAZJ7O", "length": 6382, "nlines": 50, "source_domain": "kalakar.info", "title": "kalbhairav movie actor samarth Archives - kalakar", "raw_content": "\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nप्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर\nबिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..\nलग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण\nआणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क ​​​रंग लावला हो..\nविक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा.. दोघेही एकदा गाडीवर बसून मैत्रिणीला..\nआई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर काळभैरव चित्रपटातील बालकलाकाराने तब्बल १४ वर्षांनी लावली हजेरी.. आता दिसतो असा\nअभिनेते मिलिंद गवळी हे आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारत आहेत. लवकरच मालिकेतून अनिरुद्ध आणि संजना यांच्या लग्नाची लगबग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मिलिंद गवळी यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक मराठी चित्रपटातून नायकाच्या भूमिका बजावलेल्या आहेत. त्यातील “काळ भैरव” या २००६ सालच्या चित्रपटातील एक आठवण त्यांनी सांगितली …\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://manuals.plus/mr/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8B/43072910-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%B5%E0%A4%B0-xl-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%85%E0%A4%B2", "date_download": "2022-12-01T13:40:02Z", "digest": "sha1:O7B7FINTT6PATPLL7CQX7GRXAMPSH47U", "length": 9333, "nlines": 76, "source_domain": "manuals.plus", "title": "anko 43072910 Cat Tower XL सूचना - नियमावली+", "raw_content": "\nजानेवारी 14, 2022 जानेवारी 16, 2022 एक टिप्पणी द्या anko 43072910 कॅट टॉवर XL सूचनांवर\nहोम पेज » अंको » anko 43072910 कॅट टॉवर XL सूचना\n3 दस्तऐवज / संसाधने\nहेक्स की आणि स्क्रू (B x 1) वापरून तळाचा बोर्ड (क्रमांक 1 x2) मांजरीच्या घराकडे (क्रमांक 1 x1) स्क्रू करा. हेक्स की आणि स्क्रू (A x 9) वापरून दोन खांब (No.1 x 10 आणि No. 1 x 2) तळाच्या बोर्डमध्ये स्क्रू करा. खांबाच्या वरच्या भागात स्क्रू (C x 2) घाला (क्रमांक 9 x 1 आणि क्रमांक 10 x 1). पाऊल 2.\nहेक्स की आणि स्क्रू (A x 12) वापरून मांजरीच्या घरात (क्रमांक 2 x 2) खांब (क्र. 1 x 2) स्क्रू करा. स्क्रू (C x 2) खांबांमध्ये घाला (क्रमांक 12 x 2).\nमधला बोर्ड (क्रमांक 3 x 1) वर ठेवा. स्क्रू सी वर चार खांब (क्रमांक 9 x 1 आणि क्र. 10 x 1 आणि क्र. 11 x 1 आणि क्र. 12 x 1) स्क्रू करा, नंतर स्क्रू (सी x 3) खांबांमध्ये (क्र. 9 x 1) घाला. & क्र. 10 x 1 आणि क्र. 12 x 1). खालील प्रतिमेचा संदर्भ घ्या.\nस्क्रू सी वर स्क्रू गोल बोर्ड (क्रमांक 4 x 1) खांबावर (क्रमांक 8 x 1) मधला पाळीव प्राणी (क्रमांक 12 x 1) ठेवा, स्क्रू सी वर स्क्रू पोल (क्रमांक 12 x 1), घाला स्क्रू (C x 1) खांबामध्ये (क्रमांक 12 x 1) .\nवरचा बोर्ड (क्रमांक 6 x 1) लावा. खाली दाखवल्याप्रमाणे स्क्रू C वर तीन खांब (क्र. 11 x 1 आणि क्र. 13 x 1 आणि क्र. 14 x 1) स्क्रू करा.\nवरचा बोर्ड (क्रमांक 6 x 1) लावा. खांबावर (क्र. 7 x 2 आणि क्र. 13 x 1) वरचा चौरस पाळीव प्राणी बेड (क्रमांक 14 x 1), खांबावर (क्रमांक 4 x 1) स्क्रू गोल बोर्ड (क्रमांक 11 x 1) स्क्रू करा. हेक्स की आणि स्क्रू (B x 1) वापरून स्क्रू-टॉप बोर्ड (क्रमांक 6 x 1) एकत्र गोल मांजरीच्या घरासह (क्र. 5 x 1).\nइशारा: पाळीव प्राणी खेळणी - मुलांसाठी हेतू नाही.\nही खेळणी त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या खेळाच्या शैलीसाठी योग्य असल्यास पाळीव प्राण्यांच्या मालकाची जबाबदारी आहे.\nकोणतेही पाळीव प्राणी टॉय अविनाशी नसते आणि खेळाच्या दरम्यान त्याचे नुकसान होऊ शकते.\nआपल्या पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी, नियमितपणे तपासणी करा आणि नुकसान झाल्यास ते काढा.\nखेळाच्या दरम्यान नेहमी आपल्या पाळीव प्राण्यांचे पर्यवेक्षण करा.\nanko 43072910 कॅट टॉवर XL [पीडीएफ] सूचना\nanko मांजर टॉवर जाळी वाडा सूचना\nकॅट टॉवर मेष कॅसल कंटेंट्स कॅट टॉवर मेष कॅसल * 1 पीसी कुशन * 1 पीसी प्लास्टिक पोल…\nanko बिल्ड सजावट कोबी सूचना\nतुमचा स्वतःचा क्यूबी आकार तयार करा आणि सजवा: 130cm(H) x 90cm(W) ​​x 110cm(D) > iricludes. 1x पुठ्ठा क्यूबी 1x…\nanko स्टिक मिक्सर सूचना\nanko स्टिक मिक्सर सूचना सावधगिरी: सावधगिरी - या उत्पादनामध्ये कार्यात्मक तीक्ष्ण कडा आहेत, हाताळताना अतिरिक्त काळजी घ्या. बाहेर ठेवा…\nanko 42968733 लॉन्ड्री फोल्डिंग बोर्ड सूचना\n260x185mm लाँड्री फोल्डिंग बोर्ड उघडले: 59cm(H) x 72cm(W) ​​) टॉप्स सुबकपणे फोल्ड करण्याचा एक सोयीस्कर मार्ग, सूचनांचा समावेश आहे...\nजानेवारी 14, 2022 जानेवारी 16, 2022 पोस्टअंकोTags: 43072910, अंको, कॅट टॉवर XL\nमागील पोस्ट मागील पोस्ट:\nanko जिओ हाय लो हायचेअर इंस्ट्रक्शन मॅन्युअल\nपुढील पोस्ट पुढील पोस्ट:\nanko LD-K9030 कॉर्डलेस वॉटर केटल यूजर मॅन्युअल\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nमाझे नाव, ईमेल आणि जतन करा webपुढील वेळी मी या ब्राउझरमधील साइटवर टिप्पणी देतो.\nnosiboo pro2 इलेक्ट्रिक अनुनासिक ऍस्पिरेटर वापरकर्ता मॅन्युअल\nFRYMASTER 8196981 सँडविच होल्डिंग स्टेशन इंस्ट्रक्शन मॅन्युअल\nLOLA LYKKE ब्रेस्ट मिल्क स्टोरेज बॅग (10 pcs.) अडॅप्टर इंस्ट्रक्शन मॅन्युअलसह\nटच स्क्रीन यूजर मॅन्युअलसह AKASO EK7000 Pro 4K अॅक्शन कॅमेरा\nमॉन्स्टर MLB7-1076-RGB ORB+ स्मार्ट पोर्टेबल एलईडी लाइट वापरकर्ता मार्गदर्शक\nडब्ल्यूए हरमन तिसरा on havit SMART26 26 की ब्लूटूथ नंबर पॅड वापरकर्ता मॅन्युअल\nब्रायन बकमिर on EMERIL LAGASSE FAFO-001 फ्रेंच डोअर एअर फ्रायर 360 मालकाचे मॅन्युअल\nमाईक on 10Gtek WD-4503AC वायरलेस अडॅप्टर इंस्टॉलेशन मार्गदर्शक\nडेल ब्राउनली on थेटफोर्ड सॅनिकॉन टर्बो 700 मालकाची नियमावली\nडोना on फ्लोअर पोलिस १५२६२-६ कॉर्डलेस इलेक्ट्रिक स्पिनिंग मायक्रोफायबर फ्लॅट मोप इंस्ट्रक्शन मॅन्युअल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/icc-champions-trophy-2013-final/", "date_download": "2022-12-01T13:38:48Z", "digest": "sha1:KNNKBRQBXQPMFDJACHHRZQIWYBS6AOOF", "length": 8731, "nlines": 108, "source_domain": "m4marathi.com", "title": "आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 – m4marathi", "raw_content": "\nआय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी 2013\nकाल कर्डिफ येथे झालेल्या आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीतील उपांत्य फेरीतील सामन्यांत भारताने श्रीलंकेवर ८ गडी आणि तब्बल १ ५ शतके राखून दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरींत दिमाखात प्रवेश मिळवला. अंतिम फेरींत भारताची गाठ यजमान इंग्लंड संघाशी पडेल. काल झालेल्या सामन्यांत केवळ ३३ धावा देवून ३ बळी मिळविणाऱ्या इशांत शर्माला ‘सामनावीर’ पुरस्कार देऊन गौराविण्यात आले.\nचॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा विश्वचषक स्पर्धेनंतरची सर्वांत प्रतिष्ठित स्पर्धा मानली जाते. ही स्पर्धा ‘मिनी वर्ल्ड कप’ म्हणूनही ओळखली जाते. यंदाची स्पर्धा ही शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा असेल असे आय.सी.सी.ने यापूर्वीच जाहीर केले आहे. आतापर्यंत ६ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा झाल्या असून ही सातवी.\nपहिली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा १९९८ साली बांगलादेशांत आयोजित केली गेली होती. ढाका येथे झालेल्या अंतिम सामन्यांत वेस्ट इंडिजला नमवून दक्षिण आफ्रिकेने अजिंक्यपद मिळविले होते.\nदुसऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन २००० साली केनियांत केले गेले होते. भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान नैरोबी येथे अंतिम सामना झाला होता. भारताला नमवून न्यूझीलंडने विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.\nतिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २००२साली श्रीलंकेत झाली होती. ह्या स्पर्धेत यजमान श्रीलंकेसह भारत अंतिम सामन्यांत पोहोचला होता. मात्र, अंतिम सामन्याच्या दिवशी तसेच अंतिम सामन्यासाठी राखून दिवशीही झालेल्या मुसळधार पावसाने सामना रद्द करावा लागला. भारत आणि श्रीलंका संघाला संयुक्त विजेतेपद बहाल करण्यांत आले.\nचौथी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २००४ साली इंग्लंड येथे भरविण्यात आली होती. अंतिम सामन्यांत यजमान वेस्ट इंडीजने इंग्लंड संघाला २ गडी राखून नमवत धक्कादायक विजय मिळविला होता.\nपांचवी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २००६ साली भारतांत भरविली गेली. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज संघांदरम्यान झालेल्या अंतिम सामन्यांत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवीत अजिंक्यपद मिळविले होते.\nसहावी चौथी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा २००९ साली दक्षिण आफ्रिकेत खेळविली गेली. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंतिम सामन्यांत विजय मिळवीत ऑस्ट्रेलियाने विजेतेपद कायम राखले होते.\nजागतिक क्रिकेटमधील सुवर्णयुगाचा अस्त…..\nआगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याकरिता भारतीय संघाची निवड\nआता श्रीशांतच्या आयुष्यावरही बनणार चित्रपट….\nसचिनचा शेवटचा ऐतिहासिक कसोटी सामना मुंबईतच….\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%A9-%E0%A5%AC%E0%A5%AA", "date_download": "2022-12-01T14:20:01Z", "digest": "sha1:LGATOOZM4GMB7MCSAIHVIMRTCUPIMRBW", "length": 10079, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६३-६४ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६३-६४\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६३-६४\nतारीख २१ फेब्रुवारी – १७ मार्च १९६४\nसंघनायक जॉन रिचर्ड रीड ट्रेव्हर गॉडार्ड\nनिकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६४ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व ट्रेव्हर गॉडार्ड याने केले.\nपीटर व्हान देर मर्व्ह ४४\nफ्रँक कॅमेरॉन ३/५८ (३० षटके)\nपीटर पोलॉक ६/४७ (३१.५ षटके)\nजॉन रिचर्ड रीड १/५५ (२१ षटके)\nपीटर पोलॉक २/३१ (१६ षटके)\nनाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.\nग्रॅहाम गेड्ये आणि जॉन वॉर्ड (न्यू) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.\n२८ फेब्रुवारी - ३ मार्च १९६४\nज्यो पार्टरीज ४/५१ (३४ षटके)\nजॉन रिचर्ड रीड ६/६० (३५ षटके)\nडेव्हिड पिथी ६/५८ (३५ षटके)\nबॉब ब्लेर २/१६ (३ षटके)\nनाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.\nवीन ब्रॅडबर्न (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.\nबॉब ब्लेर ४/८५ (३६ षटके)\nज्यो पार्टरीज ६/८६ (४० षटके)\nबॉब ब्लेर ३/५७ (२१ षटके)\nट्रेव्हर गॉडार्ड ४/१८ (१७ षटके)\nनाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.\nबॉब क्युनिस (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे\n१९४५-४६ · १९७३-७४ · १९७६-७७ · १९८१-८२ · १९८५-८६ · १९८९-९० · १९९२-९३ ·\n१९२९-३० · १९३२-३३ · १९४६-४७ · १९५०-५१ · १९५४-५५ · १९५८-५९ · १९६२-६३ · १९६५-६६ · १९७०-७१ · १९७४-७५ · १९७७-७८ · १९८२-८३ · १९८३-८४ · १९८७-८८ · १९९०-९१ · १९९१-९२\n१९६७-६८ · १९७५-७६ · १९८०-८१ · १९८९-९० · १९९३-९४ ·\n१९६४-६५ · १९७२-७३ · १९७८-७९ · १९८४-८५ · १९८८-८९ · १९९२-९३ · १९९३-९४ ·\n१९३१-३२ · १९५२-५३ · १९६३-६४ ·\n१९८२-८३ · १९९०-९१ ·\n१९५१-५२ · १९५५-५६ · १९६८-६९ · १९७९-८० · १९८६-८७ ·\n१९८९-९० · १९९२ ·\nइ.स. १९६४ मधील क्रिकेट\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे\nदक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nया पानातील शेवटचा बदल २० मार्च २०२२ रोजी ०५:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-unlimited.in/2021/06/anturcha-fort/", "date_download": "2022-12-01T13:02:48Z", "digest": "sha1:PHWIAZNLJ65GWY67LCA5L6POWZRAOYG3", "length": 21915, "nlines": 184, "source_domain": "www.marathi-unlimited.in", "title": "अंतुरचा किल्ला Anturcha : Fort In Maharashtra", "raw_content": "\nअंतुरचा किल्ला (Anturcha fort)\nअंतुरचा किल्ला पंधराव्या शतकात कुणा एका मराठा सरदाराने बांधल्याचे सांगितले जाते. परिसरातील इतर किल्ल्यांप्रमाणे अंतुर किल्ल्यांच्या निर्मितीबद्दल ही आपल्याला ह्याहून अधिक माहिती मिळत नाही. नागापूरहून येताना दिसणाऱ्या दगडी खांबावरील दिशादर्शक फारशी शिलालेख, किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजावरील मलिक अंबरचा लेख आणि मशिदीवरील शिलालेख सोळाव्या शतकात आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीला अहमद नगरच्या निजामशाही राज्यात किल्ला होता हे दर्शवितात. पुढे अंतुरजवळ मुघल सरदार दिलेरखान आणि मराठे ह्यांच्यामध्ये मोठी लढाई झाल्याचे उल्लेखही इतिहासात सापडतात. परिसरातील इतर किल्ल्यांसारखी अंतुरवरील मुघल आणि पुढे हैदराबादच्या निझामकाळातील अधिक माहिती आपल्याला मिळत नाही. इसवी सन १८८४ मधील औरंगाबाद गॅझेटीयरमधील नोंदीमुळे मराठ्यांकडेसुद्धा किल्ल्याचा ताबा असल्याचे कळते. ह्या नोंदीनुसार इसवी सन १८२०च्या सुमारास मराठ्यांविरुद्ध शेवटच्या मोहिमेत ब्रिटीश आणि निझामाच्या संयुक्त सैन्यापुढे अंतुरच्या किल्ल्याने शरणागती पत्करली. मुघल काळापासून किल्लेदारी एका राजपूत घराण्याकडे असल्याचीही नोंद आहे.\nसर्व बाजूंनी डोंगराच्या नैसर्गिक उभ्या कातळामुळे ह्या गिरीदुर्गाला भक्कम संरक्षण लाभले आहे. काही ठिकाणी हा कातळ मानवनिर्मित असावा असेही लक्षात येते. किल्ल्याची तटबंदी अजूनही बऱ्याच प्रमाणात उभी आहे. नागापुरकडून गाडी मार्गाने आले की तिहेरी तटबंदीने अभेद्य झालेला गोलाकार बुरुज आपल्याला दिसतो. डोंगर रांगेतून किल्ल्याला वेगळे करण्यासाठी खिंड खोदून त्यावर हा बुरुज बांधलेला आहे. मुख्य दरवाज्याकडे जाणारी वाट ह्या बुरुजाच्या उजव्या अंगाने जाते. एकमेकांशी काटकोन साधणारे तीन दरवाजे आणि त्या अनुषंगाने वळणावळणाने जाणारा मार्ग किल्ल्याच्या संरक्षण रचनेचा भाग आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी एक टेहळणी बुरुज आहे तोफा ठेवण्याची व्यवस्था केलेली दिसते.\nप्रवेशाचा मार्ग चढून वर आल्यावर किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठा बंदिस्त तलाव आहे. तलावाच्या पूर्व दिशेला एक कमानीची बांधणी आहे. तलावाच्या उत्तरेला इमारतींचे अवशेष दिसतात. त्यांचे घुमटाकार छत १५-१६व्या शतकातील निझामकालीन वास्तुशैलींशी साधर्म्य दाखवते. किल्ल्यावरील तलावाच्या शेजारील मशीद, दर्गाह व काही थडगी अशा धार्मिक इमारती आहेत. किल्ल्यात प्रवेशापूर्वी ज्या मोठ्या बुरुजाला फेरी मारून आपण दरवाज्याकडे मार्गस्थ होतो त्या बुरुजावर जाण्यासाठी मार्गावर जाताना तळघर असलेल्या इमारतीचे अवशेष आणि एक भव्य दरवाजा पाहायला मिळतो. दक्षिणेच्या ह्या बुरुजामध्ये पहारेकऱ्यांसाठी देवड्या आणि एक पीराचा दर्गाह आहे.त्याकाळी किल्ल्यावरील पाण्याची गरज मोठा तलाव आणि किल्ल्याच्या डाव्या अंगाला असलेली पाण्याची टाकी भागवत असणार. अनेक इमारतींचे आणि संरक्षण रचनेचे अवशेष इतक्या मोठ्या प्रमाणावर अजूनही अंगावर बाळगून असणारा ह्या किल्ल्याला अजिंठा-सातमाळा डोंगररांगांमधील दुर्गराज असे म्हणून नावाजले जाते.\nआज पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या ह्या किल्ल्यात अलीकडेच अनेक संवर्धन आणि दुरुस्तीची कामे हातात घेण्यात आली. त्यात बुरुज व तटबंदीची दुरुस्ती, पायवाटा बांधणी, तलावाची दुरुस्ती, दर्ग्यासमोर फरसबंदी, दगडी पटांगण ही कामे प्रामुख्याने होती. किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी तळामुळे किल्लेप्रेमींची बरीच सोय झाली आहे. सरकारने किल्ल्यांचे सुनियोजित पद्धतीने संवर्धन, देखभाल करायला हवी आणि आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात हे निश्चितच. पण त्याच बरोबर काही वर्षांपूर्वी घडलेली येथील तोफेच्या चोरीची आणि जवळच्या रानात ती तोफ अर्धी कापलेली मिळाल्याची घटना तसेच किल्ल्यावर विविध ठिकाणी कोरून ठेवलेल्या प्रेमवीरांच्या कथा, प्लास्टिकचा कचरा मात्र मनात प्रश्न उभा करतात. आपल्या सांस्कृतिक ठेव्याची काळजी फक्त सरकारलाच असावी का चांगल्या सोयीसुविधा हव्यात हे आपल्याला कळते..पण फक्त सरकारला दोष न देता आपण सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेऊन वागायला कधी शिकणार\nअंतूरच्या पूर्व बाजूला असणाऱ्या कड्याच्या पोटात दक्षिणेकडे तोंड करून एक प्रेक्षणीय दरवाजा आहे. अरुंद जागेत दरवाजा असल्यामुळे तो समोर गेल्याशिवाय चटकन दिसत नाही. येथे दरवाजाच्या बाहेर पहारेकऱ्यांच्या जागा आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत (१९९० पर्यंत) या दरवाजाला लाकडी दारे होती. या दारातून आत गेल्यावर आतील मार्ग तटबंदीने बंदिस्त केलेला असून तो अरुंद आहे. या मार्गावर वरुन खूपच दगड पडलेली आहेत. पुढचा दरवाजा मात्र पूर्व दिशेला तोंड करून आहे. हा भव्य दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर तिसरा दरवाजा आहे. दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूच्या कमानीवर शिल्पे आहेत. अशी शिल्पे अनेक ठिकाणी पहायला मिळतात. पण येथे या शिल्पाबरोबर सजावटीसाठी तोफेचे चार गोळे वापरले आहेत. अशा प्रकारे केलेली सजावट महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेरही आढळत नाही. पुढे तिसऱ्या दारावरील भव्य असा फारशी शिलालेख असून हा प्रवेश गडाच्या मध्यभागीच होतो.\nगड दक्षिणोत्तर पसरलेला असून तटबंदीने वेष्टित आहे. या तटबंदीच्या कडेने उत्तर टोकाकडे चालत गेल्यास उजवीकडील तटबंदीमधील काही बुरुज लागतात. डावीकडे एक टेकडी असून टेकडीच्या दक्षिण बाजूला भलामोठा तलाव आहे. टेकडीच्या उतारावर भव्य इमारत आहे. इमारतीच्या गच्चीवर जाता येते. त्यासाठी पायर्‍या आहेत. टेकडीच्या माथ्यावर टेहाळणीकरिता भलामोठा चौथरा बांधलेला असून त्यावर चढण्यासाठी उत्तरेकडून पायऱ्या आहेत. या चौथऱ्यावरुन संपूर्ण गडावर लक्ष ठेवता येते तसेच येथून अंजठा-सातमाळा रांगेचे उत्तम दर्शन होते, उत्तरेकडील खानदेशाचा परिसर ही दिसतो. गडाचा दक्षिण भाग एका तटबंदीने वेगळा केलेला आहे. या तटबंदीमध्ये तीन दरवाजे आहेत. त्यापैकी मध्यभागी मोठा दरवाजा असून त्याला दक्षिण बाजूला दोन मोठे बुरूज आहेत. मधल्या टेकडीच्या पश्चिम उतारावर तटबंदीजवळ पाण्याचे टाके कोरलेले आहे. गडाचा उत्तर भाग बालेकिल्ल्यासारखा असून तो अधिकच भक्कम करण्यात आला आहे. या बाजूला किल्ला हा डोंगर रांगेशी जोडला गेला असल्यामुळे या बाजूला मोठा खंदक कोरलेला आहे. खंदकाच्या माथ्यावर भक्कम तटबंदी असून या तटबंदीला चिलखती बांधणी आहे.\nअंतूरच्या किल्ल्याला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक कन्नड कडून गौताळा अभयारण्यामधून एक रस्ता नागदकडे जातो. या रस्त्याला पुढे सिल्लोडकडे जाणारा एक उपरस्ता आहे. या रस्त्यावर आठ नऊ कि.मी. वर नागापूर नावाचे लहानसे गाव आहे. या गावातून अंतुरगडाकडे कच्चा रस्ता जातो. या मार्गावर खोलापूर म्हणून लहानशी वस्तीही वाटेत आहे. खोलापूरच्या पुढे असलेला रस्ता पावसाळ्यात खराब होतो. खोलापूरपासून सहा कि.मी. अंतरावर अंतुरगड आहे. हा मैलाचा चौकोनी दगड आहे. त्यावर काही शहरांच्या दिशा सांगितल्या असून हा इ.स. १६०८ मध्ये बसविल्याचा उल्लेख आहे. साधारण सपाटी असलेल्या या मार्गावरून चालत पाच एक किलोमीटर गेल्यावर अंतुरगडाचे दर्शन होते. अजंठा सातमाळा रांगेचे एक शृंग थोडे उत्तरेकडे घुसले आहे. या शृंगावरच अंतुरगड आहे. दुसरा मार्ग जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामधून आहे. नागोद गावाकडून म्हैसघाटमार्गे दस्तापूरला पोहोचून तेथून अंतूरचा पायथा गाठता येतो. नंतर डोंगर चढल्यावर किल्ला येतो. हे दोन्ही मार्ग अंतूरच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र येतात. अंतूरच्या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे. डोंगर उतारावर भरपूर झाडी आहे\nउत्तम आरोग्य मिळवा आणि सुदृढ शरीरप्रकृतीसाठी या सोप्या टीप्स फॉलो करा.\nहिवाळ्यातील पौष्टिक लाडूंचे प्रकार आणि फायदे\nआयुर्वेदिक पद्धतीने घ्या केसांची काळजी\nलावलेला मेहंदीला लालभडक रंग कसा आणायचा यावर उपाय\nवजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय\nविक्रम गोखले मराठी अभिनेते\nमराठी अनलिमिटेड : माझा महाराष्ट्राचे सूर. इथे आपणांस मराठी भाषेतील सर्व माहिती मिळेल. मराठी भाषेतील लेख, गाणी, कविता, वाचन, पाककला, इतिहास, थोर विचारवंत, दैनिक, गाव, शहर आणि इतर माहिती मराठी भाषेमध्ये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/nivruttinath/bhagyacheni-bhagya-udo-paii-devyoge/", "date_download": "2022-12-01T14:42:35Z", "digest": "sha1:VSLX54WAA2KHTFCV3VQX3O3F2IJMOBCY", "length": 5795, "nlines": 119, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "भाग्याचेनि भाग्य उदो पैं दैवयोगें - संत निवृत्तीनाथ अभंग - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nभाग्याचेनि भाग्य उदो पैं दैवयोगें – संत निवृत्तीनाथ अभंग\nभाग्याचेनि भाग्य उदो पैं दैवयोगें – संत निवृत्तीनाथ अभंग\nभाग्याचेनि भाग्य उदो पैं दैवयोगें \nतें पुंडलिका संगें भीमातटीं ॥ १ ॥\nध्यान मनन एक करितां सम्यक \nहोय एकाएक एक तत्त्व ॥ २ ॥\nउदोअस्तुमेळें ब्रह्म न मैळें \nभोगिती सोहळे प्रेम भक्त ॥ ३ ॥\nनिवृत्ति निवांत विठ्ठल सतत \nनघे दुजी मात हरिविण ॥ ४ ॥\nदैवयोगाने भाग्याचा उदय झाला म्हणुन पुंडलिकाच्या संगतीने भीमातीरी परब्रह्म अवतरले. हा परब्रह्म म्हणजे एकच तत्व आहे हे ध्यान व मननाने कळते. भक्त हे प्रेम सुख सतत भोगत राहतात जसा सुर्य व चंद्राला उदय अस्त असतो तसा ह्या प्रेमसुखाला नाही. निवृत्तिनाथ म्हणतात मी निवांत ह्या विठ्ठलाचे भजन करतो इतर मतांचे काही ऐकत नाही.\nभाग्याचेनि भाग्य उदो पैं दैवयोगें – संत निवृत्तीनाथ अभंग\nसंत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/konkan-news/50851/", "date_download": "2022-12-01T12:56:08Z", "digest": "sha1:ILQJA63MXDY2D3GCRWIVRT5QJJXNSQ3J", "length": 7405, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "हिवाळ्यात अंघोळीचा कंटाळा आलाय? मग, कसे राहाल फ्रेश | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News हिवाळ्यात अंघोळीचा कंटाळा आलाय मग, कसे राहाल फ्रेश\nहिवाळ्यात अंघोळीचा कंटाळा आलाय मग, कसे राहाल फ्रेश\nहिवाळा आला की लोक आंघोळ करण्यासाठी आळसपणा करतात. अनेकजण हिवाळ्यात आंघोळ करणे टाळतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आळस आणि थंड पाणी. अशा परिस्थितीत ऑफीसमध्ये जाणे लोकांसाठी खूप कठीण काम असते. ऑफीसला जाण्यासाठी हिवाळ्यात त्यांना सकाळी उठून आंघोळ करावी लागते. दुसरीकडे, जर आपण महिलांबद्दल बोललो तर, हिवाळ्यात केस धुण्याची सर्वात मोठी समस्या असते. थंड पाण्यामुळे महिलांना केस धुण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा लागतो. जर तुम्हालाही हिवाळ्यात या सर्व समस्यांना सामोरे जावे लागतयं, तर चला मग असे काही टिप्स जाणून घेऊयात, ज्याद्वारे तुम्ही हिवाळ्यात आंघोळ न करताही फ्रेश राहू शकता.\nजर तुम्हाला हिवाळ्यात आंघोळ करावीशी वाटत नसेल तर तुम्ही वाइप्सचा अवलंब करू शकता. हिवाळ्यात या वाइप्सच्या मदतीने तुम्ही संपूर्ण शरीर पुसून टाकू शकता. वाइप्समध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल घटक तुम्हाला ताजेतवाने राहण्यास मदत करतात.\nज्या महिला मेकअपचा वापर करतात, त्यांनी रात्रीच्या वेळी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करुन झोपताना मॉइश्चरायझर वापरा. यामुळे तुमच्या त्वचेची पोर्स ब्लॉक होत नाहीत आणि तुम्ही सकाळी फ्रेश फिल कराल. यासोबतच हात आणि पायांवरही मॉइश्चरायझर वापरा.\nहिवाळ्यात अंघोळ न करता तुमचे शरीर फ्रेश ठेवण्यासाठी तुमचे अंडर गार्मेंटस दररोज बदला. हे तुमच्या शरीरात बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखते.\nहिवाळ्यात केस धुणे खूप कठीण होते, अशावेळी तुम्ही ड्राय शॅम्पू वापरू शकता. हे पावडरसारखे आहे, यासाठी केस ओले करण्याची गरज नाही. यामुळे तुमची तेलकट केसांची समस्या दूर होऊ शकते.\nPrevious article‘निवडणुकीत काँग्रेस, शिवसेनेला ठेवलं दूर; भाजपला सोबत घेऊन NCP नं 11 जागा केल्या बिनविरोध’\nNext articleयेतो आहे आणखी एक IPO, Veranda Learning कडून 200 कोटींच्या IPO साठी सेबीकडे कागदपत्रे सादर\nरत्नागिरी : जेएनपीटी बंदरात थेट कंटेनर ट्रेन सेवा सुरू\n'ती' विनंती मान्य; राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार\nRSSचा उल्लेख करत शिवसेनेने फडणवीसांना विचारला 'हा' गंभीर सवाल\nFrench Open : अखेर 'त्सित्सि' सेमीफानलमध्ये 'पास'\nmaharashtra cabinet expansion, करारी, आक्रमक, ठाकरेंना अंगावर घेणाऱ्या नितेश राणेंना लॉटरी, कॅबिनेटमध्ये संधी\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.gurujijunction.com/uncategorized/%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%9c%e0%a4%be/", "date_download": "2022-12-01T13:52:30Z", "digest": "sha1:N3CUDOUK3ZW2L4FJUVKC2QPXRN6WPPNH", "length": 6023, "nlines": 40, "source_domain": "www.gurujijunction.com", "title": "सत्यनारायण पूजा - Guruji Junction", "raw_content": "\nप्रथम आपण सत्यनारायण पूजेची कथा समजून घेऊ.\nनारद मुनींना ज्यावेळी भूतलावर फिरत असताना लोक द:खी कष्टी आहेत असे दिसले तेव्हा ते वैकुंठामधे गेले तिथे त्यांनी महाविष्णुंना विचारले की भूतलावरती लोक द:खी कष्टी आहेत त्यांचे दु:ख नाहिसे करण्याचा एखादा उपाय सांगावा त्यावर महाविष्णु म्हणाले सत्यनारायण नावाचा विष्णु सर्वांच्या सर्व ईच्छा पूर्ण करुन, मनातील इच्छित फळ प्राप्त करून देणारा आहे, सत्यनारायणाच्या पूजेने इच्छित फलप्राप्ती मिळते म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन करावे अस विष्णूंनी नारदांना सांगितले अशी ही थोडक्यात कथा आहे( ©️लेख प्रशांत मुंडले गुरुजी ) सत्यनारायणाची पूजा कधी करावी ते पाहू. पंचांगामध्ये शुभ दिवस पाहून सकाळी किंवा प्रदोष काळी पंचामृत, शिर्‍याचा प्रसाद, तुळस अर्पण करून सत्यनारायणाची यथासांग पूजा करावी. आता आपण पूजा कशी करावी ते बघुया. प्रथम आचमन,प्राणायाम करावे नंतर कपाळी कुंकुमतिलक धारण करावे, देवांना विडा, नारळ ठेवावा, देवाला, मोठी माणस, गुरूजींना नमस्कार करावा व आसनावर बसावे. सुरवातीला गुरूजी पंचागाचा उल्लेख करतात, पंचांग म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, करण, योग याला पंचांग असे म्हणतात.नंतर संकल्प केला जातो म्हणजे ज्या कारणासाठी मी सत्यनारायणाची पूजा करतोय त्याला संकल्प असे म्हणतात.नंतर सुरवातीला पूजा निर्विघ्नपणे व्हावी म्हणून गणपताचे पूजन केले जाते, कलषावरती नवग्रह स्थापना पूजा होते, सत्यनायणाची स्थापना व पंचामृताने अभिषेक, विष्णुसहस्रनामावलीने तुळशी वाहिल्या जातात .अशाच प्रकारे विविध उपचाराने षोडशोपचारे पूजा केली जाते. षोडषोपचार पूजा म्हणजे आवाहन, आसन, पाद्य,अर्घ्य,आचमन,स्नान,वस्त्र, उपवस्त्र,गंध,फुल,धुप,दीप ,नैवेद्य प्रदक्षिणा, नमस्कार ,मंत्रपुष्पांजली याला षोडषोपचार पूजा असे म्हणतात. नंतर सत्यनारायणाच्या पोथीची पूजा होते. गुरुजींना गंध फूल देऊन नमस्कार करावा सत्यनारायणाची कथा ऐकावी. शेवटी सत्यनायणाची आरती व तीर्थप्रसाद देऊन सत्यनारायण पूजेची सांगता होते. आपल्या बंधू,बांधवांसहित अशा प्रकारे सत्यनारायणाची पूजा नेहमी करावी.\n© लेख: प्रशांत मुंडले गुरुजी\nअधिक माहितीसाठी आजच आम्हाला संपर्क करा.\nसंपर्क करण्यासाठी तुम्ही व्हाट्सअप देखील करू शकता.\nसंपर्क : +९१ ९१७५ ८६ ९८१३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/3633", "date_download": "2022-12-01T14:07:43Z", "digest": "sha1:ECFTFE3S7MBN4O3DIQORBWNS6EYU3DHL", "length": 2164, "nlines": 43, "source_domain": "bookstruck.app", "title": "Mermaid -Real Or Fake? जलपरी-सत्य कि कल्पना? Marathi", "raw_content": "\nजलपरी हा एक जलचर प्राणी आहे ज्याचा वरचा भाग स्त्रीच्या शरीरासारखा आणि खालचा भाग माशासारखा असतो. पण त्यांचे अस्तित्व सत्य आहे कि हा एक निव्वळ मानवी कल्पनाविलासाचा भाग आहे\nमहाकाल अनादी मी.... अनंत मी... अथांग...अपार....अलौकिक मी दगडात काय शोधिसी मजला शब्दात... अक्षरात... केवळ मीच शब्दात... अक्षरात... केवळ मीच वाच, मन:चक्षु उघडून कळेल तुजला मी म्हणजे मी आणि तू म्हणजे सुद्धा मीच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/tokyo-olympics-2020-german-judo-coach-warmp-up-tactic-goes-viral-on-internet-watch-video-od-585214.html", "date_download": "2022-12-01T13:35:20Z", "digest": "sha1:5QJOKLRHKYU23W3HWRSPSJRM7WJVSBDQ", "length": 8616, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Tokyo Olympics : कॉलर पकडली, मग थोबाडीत लगावली.. ऑलिम्पिकपटूला जागं करण्यासाठी कोचची पद्धत VIRAL – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /\nTokyo Olympics: कॉलर पकडली, मग थोबाडीत लगावली.. ऑलिम्पिकपटूला जागं करण्यासाठी कोचची पद्धत VIRAL\nTokyo Olympics: कॉलर पकडली, मग थोबाडीत लगावली.. ऑलिम्पिकपटूला जागं करण्यासाठी कोचची पद्धत VIRAL\nटोकयो ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics 2020) खेळाडू मैदानात उतरण्यापूर्वी तिच्या कोचनं आधी तिची कॉलर पकडली आणि नंतर तिच्या थोबाडीत लगावली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे.\nटोकयो ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympics 2020) खेळाडू मैदानात उतरण्यापूर्वी तिच्या कोचनं आधी तिची कॉलर पकडली आणि नंतर तिच्या थोबाडीत लगावली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे.\nगोठलेल्या तलावात अडकली महिला आणि मुलगा... रेक्यु ऑपरेशनचा Video Viral\nआपल्याच भावासोबत रिलेशनशिपमध्ये तरुणी, एका गोष्टीने पलटलं नात्याचं समीकरण\nबैलगाडा शर्यतीचं इतकं खूळ का आहे या शर्यतीची सुरुवात ते वाद, सर्वकाही...\nआकाशातून कोसळताच हातात धरलं; विमानाचा कधीच पाहिला नसेल असा Shocking Video\nटोकयो, 28 जुलै: टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) सध्या जगभरातील अव्वल खेळाडू पदक मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. खेळाडूंना पदक मिळणे ही त्यांच्या कोचची सर्वात मोठी जबाबदारी असते. त्यामुळे ते आपल्या शिष्याची कामगिरी चांगली व्हावी, यासाठी वेगवेगळे उपाय करत असतात. सध्या असाच एक ज्यूडो मॅचमधील कोचचा उपाय सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झाला आहे.\nजर्मनी विरुद्ध हंगेरी या महिलांच्या ज्युडो स्पर्धेतील हा व्हिडीओ आहे. जर्मनीची खेळाडू मार्टिन ट्राजडोस स्पर्धेसाठी उतरण्यापूर्वी तिच्या कोचनं आधी तिची कॉलर पकडली आणि नंतर तिच्या थोबाडीत लगावली. जर्मन कोचच्या ट्रेनिंगचा हा अजब व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.\nकाही जणांनी या ट्रेनिंगच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केलीय. तर काहींनी त्यावर मिश्किल प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'मला सोमवारी सकाळी जागं करण्यासाठी या प्रकारच्या कोचिंगची गरज आहे, अशी प्रतिक्रिया देखील या व्हिडीओवर व्यक्त होत आहे.\n हार्दिक, सूर्यकुमारसह 'हे' खेळाडू T20 सीरिजमधून आऊट\nमार्टिनानं या अनोख्या पद्धतीनंच समर्थन केलं आहे. मॅचपूर्वी जोश निर्माण व्हावा यासाठी मीच कोचना हा उपाय करण्यास सांगितले होते. या प्रकरणात कुणीही त्यांना दोष देऊ नका, असं आवाहन तिनं केलंय. जर्मन कोचचा हा उपाय मार्टिनामध्ये जोश निर्माण करण्यात फारसा उपयोगी ठरला नाही. हंगेरीविरुद्धच्या लढतीत तिचा पराभव झाला. त्यामुळे मार्टिनाचे ऑलिम्पिकमधील आवाहन संपुष्टात आले आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.hymicrofiber.com/microfiber-cooling-cloth/", "date_download": "2022-12-01T14:43:59Z", "digest": "sha1:4EBRDXV5JMCWYFMUBWXRI7OMCGGSGW32", "length": 7576, "nlines": 203, "source_domain": "mr.hymicrofiber.com", "title": "मायक्रोफायबर कूलिंग क्लॉथ सप्लायर्स आणि फॅक्टरी - घाऊक मायक्रोफायबर कूलिंग क्लॉथ उत्पादक", "raw_content": "\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nसिंगल साइड ट्विस्ट लूप मायक्रोफायबर टॉवेल\nएजलेस कोब्रा मायक्रोफायबर टॉवेल\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nमल्टीफंक्शनल हाय/लो पाइल्स टॉवेल\nमायक्रोफायबर वॅफल पॅटर्न गोल्फ टॉवेल\nमायक्रोफायबर स्पोर्ट्स जिम ट्रॅव्हल क्लॉथ\nपुरुषांचा रॅप टॉवेल शॉवर\nक्विक-ड्राय मायक्रोफायबर अॅडल्ट बाथ टॉवेल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nसिंगल साइड ट्विस्ट लूप मायक्रोफायबर टॉवेल\nएजलेस कोब्रा मायक्रोफायबर टॉवेल\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nमल्टीफंक्शनल हाय/लो पाइल्स टॉवेल\nमायक्रोफायबर वॅफल पॅटर्न गोल्फ टॉवेल\nमायक्रोफायबर स्पोर्ट्स जिम ट्रॅव्हल क्लॉथ\nपुरुषांचा रॅप टॉवेल शॉवर\nक्विक-ड्राय मायक्रोफायबर अॅडल्ट बाथ टॉवेल\nउत्पादनाचे वर्णन: केस वाळवण्याच्या टोप्या बनविल्या जातात ...\nवर्णन साहित्य: मायक्रोफायबर(८०% पॉलिस्टर+२...\nवर्णन साहित्य: मायक्रोफायबर मिश्रण: 80% pol...\nवर्णन साहित्य: मायक्रोफायबर मिश्रण: 80% पोल...\nउत्पादनाचे वर्णन: धाररहित मायक्रोफायबर क्ल...\nसाहित्य: 80% पॉलिस्टर 20% पॉलिमाइड\nरंग: घन रंग / सानुकूलित\nवापरा: घराबाहेरील क्रियाकलाप, कॅम्पिंग आणि पूल\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nआमच्याशी संपर्क साधा:+८६ १३५८२१२४८६४\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2020/02/blog-post_40.html", "date_download": "2022-12-01T14:39:59Z", "digest": "sha1:MJCLUPQ6VFHQSVU2ATQDVPY3Y4OJBKOP", "length": 9908, "nlines": 51, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "मुखेडात विज बिल घोटाळा करणाऱ्या दोन आरोपीना मुखेड पोलिसांनी घेतले ताब्यात", "raw_content": "\nमुख्यपृष्ठनांदेडमुखेडात विज बिल घोटाळा करणाऱ्या दोन आरोपीना मुखेड पोलिसांनी घेतले ताब्यात\nमुखेडात विज बिल घोटाळा करणाऱ्या दोन आरोपीना मुखेड पोलिसांनी घेतले ताब्यात\nएक वर्षापासून आरोपी होते फरार, एकाचा शोध लागेना.\nआरोपीस पाच दिवसांचा पिसीआर...\nतब्बल १ वर्षापूर्वी मुखेड शहरात वीज वितरण कंपनीचा वीज भरणा जमा करणाऱ्या तिघांनी विज बिलापोटी जमा होणारी रक्कम वीज वितरण कंपनीकडे न जमा करता स्वतःकडेच ठेवून लाखो रुपयांचा अपहार केला होता. याबाबत एका सेवाभावी संस्थेच्या विरोधात मुखेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपी विरोधात गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी फरार झाले होते. त्यातील दोन आरोपींना पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले असून मात्र अजूनही एका आरोपीचा पत्ता लागला नसुन दोन्हीआरोपीना पोलिसांनीताब्यात घेतले असुन न्यायालयाने आरोपीना पाच दिवसाचे पिसीआर सुनावले आहे\nशाहीर अण्णा भाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था मर्यादित गडगा या संस्थेला मुखेड तालुक्यातील वीज भरणा बिल जमा करण्याचे कंत्राट मिळाले होते. यात शहरातील व तालुक्यातील लाखो रुपयांच्या वीज बिलाची रक्कम या वीज बिल भरणा केंद्रांमध्ये दररोज जमा होत होती. मात्र सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय किशन भांगे, केंद्र संचालक राजू विजयराव राहेरकर यांच्यासह अन्य एकाने संगणमत करून विज बिल भरणा पोटी जमा झालेली रक्कम जमा केलेल्या ग्राहकाच्या नावे न जमा करता इतर ग्राहकाच्या नावे कमी बिल भरून बाकी ७ लक्ष ९ हजार ९३० रुपयांचा अपहार केल्याची बाब उघड झाली होती. कंपनीच्या नावे रक्कम न भरता स्वतःकडे ठेवून उशिराने रक्कम भरून कंपनीच्या केलेल्या कराराचा भंग केला. ही बाब समोर येऊ नये व आपण केलेला अपहार लक्षात न यावा या उद्देशाने आरोपींनी त्या विज भरणा केंद्रालाच आग लावली होती. मात्र या सर्व बांबीची वीज वितरण कंपनीकडून कसून चौकशी करण्यात आली. यात वरील लाखो रुपयांचा अपहार समोर आला. यात वीज वितरण कंपनीचे दोन कर्मचारीही दोषी आढळून आल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले. या सर्व गैर कृत्याची फिर्याद महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कार्यालयाकडून मुखेड पोलीस स्टेशनमध्ये वरील तिन्ही आरोपींविरोधात १२ मार्च २०१९ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपींनी पोबारा केला. गुन्हा दाखल होऊन जवळपास एक वर्ष होत आला तरीही या आरोपींचा पोलिसांना पत्ता लागत नव्हता, दरम्यान पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगरे, पो.ना. मोहन माडपत्ते, व चंदर आंबेवार यांनी गुप्त माहिती आधारे दि. २१ फेब्रुवारी रोजी आरोपी संजय किशन भांगे यास नायगाव तालुक्यातील गडगा येथून पोलिसांनी ताब्यात घेतले तर लगेच दुसऱ्या दिवशी २२ फेब्रुवारी रोजी सकाळच्यादरम्यान देगलूर तालुक्यातील तमलुर येथून राजु राहेरकर यास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. यातील एक आरोपी संस्थेचे सचिव अद्यापही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान या प्रकरणाचा कसून तपास केल्यास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे बडे अधिकारी व कर्मचारी या प्रकरणात गुंतले असल्याचे निष्पन्न होणार असल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे\nअशा गंभिर विषयाकडे संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकां-यनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरिकांतुन व्यक्त होत आहे\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/269/20868", "date_download": "2022-12-01T12:41:39Z", "digest": "sha1:K2ULKOYSW7VQWYN6U7JJ7QZULLOTK6RT", "length": 15351, "nlines": 142, "source_domain": "bookstruck.app", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha गंगासागर - Marathi", "raw_content": "\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha / गंगासागर\nगंगासागर .... भारतमध्ये प्रत्येक सण, उत्सव श्रद्धा आणि आस्थेने साजरा केला जातो. मकरसंक्रांती या सणाचे भारतात विशेष महत्व आहे. मकरसंक्रांती संदर्भात गोस्वामी तुलसीदास यांनी रामचरितमानसमध्ये लिहून ठेवले आहे की... माघ मकरगत रबि जब होई तीरथपतिहिं आव सब कोई तीरथपतिहिं आव सब कोई (रा.च.मा. 1/44/3) असे म्हटले जाते की गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर प्रयागमध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी सर्व देवी-देवता स्वतःचे स्वरूप बदलून स्नान करण्यासाठी येतात. यामुळे त्याठिकाणी मकरसंक्रांतीच्या दिवशी स्नान करणे पुण्यदायी मानले जाते. भारतामध्ये मकरसंक्रांती सणाचा सर्वात प्रसिद्ध मेळा बंगाल येथील गंगासागर येथे लागतो. गंगासागर मेळ्याच्या प्रथेमागे एक पौराणिक कथा आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगा स्वतः स्वर्गातून खाली उतरून भगीरथाच्या मागेमागे चालत कपिलमुनी यांच्या आश्रमात जाऊन सागराला मिळाली होती. गंगेच्या पावन जलामुळे राजा सगरच्या साठ हजार श्रापित पुत्रांचा उद्धार झाला होता. गंगा जिथे बंगालच्या उपसागराला मिळते ते संगमाचे ठिकाण, जे गंगासागर नावाने एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. आणि हुगळी, म्हणजेच गंगा नदी. गंगेच्या मुर्शिदाबादपासून निघालेल्या प्रवाहाला पश्चिम बंगाल मधे हुगळी या नावाने संबोधले जाते. पश्चिम बंगालच्या दक्षिणेस हे पवित्र संगमाचे ठिकाण आहे, जिथे लाखो भाविक आणि पर्यटक दरवर्षी मोठ्या श्रद्धेने आणि कुतूहलाने जातात. गंगेचा प्रवाह जिथे बंगालच्या उपसागरास मिळतो त्या ठिकाणाला धार्मिक महत्व आहे. गंगा सागराचा हा संगम \"पवित्र संगम\" म्हणून प्रसिद्ध पावला आहे. बंगाली पौष महिन्यातला हा शेवटचा दिवस, म्हणजेच मकर संक्रांत, या दिवशी सूर्य मकरवृत्तातून भ्रमण करतो म्हणून त्या दिवसाला विशेष महत्व आहे. त्या दिवशी देशभरातून, शेजारी देशातून साधू-संत, तपस्वी, धार्मिक गुरु, श्रद्धाळू लोक आणि पर्यटक असे सगळेच इथे गर्दी करतात. संगमाच्या ठिकाणाला अगदी मेळ्याचे स्वरूप प्राप्त होते. पुराणकथेनुसार, कपिलमुनी हा विष्णूचाच एक अवतार आहे. कर्दममुनींच्या इच्छेनुसार विष्णूने त्यांच्या पोटी जन्म घेतला. असे सांगितले जाते की विष्णूने कर्दम मुनिना सांसारिक आयुष्याचा मार्ग अवलंबण्यास सांगितले, त्यावेळी त्यांनी विष्णूला हि अट घातली, जी विष्णूने मान्य केली. अधिरथाने गंगा धरतीवर आणली ती इथेच गंगासागर संगमाच्या ठिकाणी. त्याची पण एक अख्यायिका सांगितली जाते. सत्य युगात 'सागर' नावाचा राजा होता. अयोध्येच्या या राजाने अश्वमेध यज्ञाचा घाट घातला होता. त्याचा यज्ञाचा अश्व, देवाधिदेव इंद्राने, कपिल मुनींच्या आश्रमा जवळच पाताळात लपवून ठेवला होता. राजाचे ६०,००० पुत्र अश्वाच्या शोधात आश्रमापर्यंत येऊन पोहोचले, त्यांना घोडा सापडला. घोडा कपिलमुनींनी लपवला या धारणेने त्यांनी तिथे उच्छाद मांडला, ज्यामुळे कपिलमुनींच्या तपश्चर्येत / ध्यान साधनेत व्यत्यय आला. क्रोधीत झालेल्या मुनींनी ध्यानातून बाहेर येत राजपुत्रांवर आपली नजर टाकताच, सर्व ६०,००० राजपुत्रांची जागेवरच राख झाली आणि कपिलमुनींच्या शापवाणीनुसार त्यांना नरकात स्थान मिळाले. सागर राजाला जेंव्हा हि हकीकत समजली तेंव्हा त्याने कपिलमुनिंचे मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला. शेवटी राजाच्या तिसऱ्या पिढीला यात यश आले. राजाचा नातू, भगीरथाने, कपिलमुनींच्या आज्ञेनुसार विष्णूपत्नीस 'गंगेच्या' रुपात धरतीवर आणले आणि तिच्या पावन स्पर्शाने राजपुत्र शापमुक्त झाले. तो दिवस होता मकर संक्रांत. तर असे हे संक्रांतीचे महात्म्य. भगीरथाने शंकराच्या मदतीने गंगा धरतीवर आणली. फोटो -: गंगासागर येथील श्री कपालमुनी यांचे मंदिर ....\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालावल\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/3634", "date_download": "2022-12-01T12:56:22Z", "digest": "sha1:44364OSCKE5M5W7OM2EB7NXJBLG7QHKE", "length": 2224, "nlines": 43, "source_domain": "bookstruck.app", "title": "Kashivishveshwar temple or Gyanvyapi Masjid? ज्ञानव्यापी Marathi", "raw_content": "\nज्ञानवापी मशीद बनारस, उत्तर प्रदेश, भारत येथे स्थित आहे. हि मशीद जुन्या कशी विश्वेश्वर शिवमंदिराच्या जागेवर बांधली गेली होती जे औरंगजेबाने इ.स.१६६९ मध्ये पाडले होते.\nबखरकार इतिहासावर संशोधन करून वेळ, काळ, स्थळ इत्यादी बाबी जमेस धरून घडलेल्या घटना तपशीलवार नमूद करणारी व्यक्ती बखरकार म्हणून ओळखली जाते.\nऐतिहासिक सत्य आणि तथ्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/9158", "date_download": "2022-12-01T13:22:04Z", "digest": "sha1:5RFVWXR37WXZAEYZZQL3B3RJV5ZOP7FQ", "length": 15551, "nlines": 136, "source_domain": "dhanlabh.in", "title": "बॅलन्स्ड फंड्‌स: उत्पन्नाच्या समतोल योजना – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nबॅलन्स्ड फंड्‌स: उत्पन्नाच्या समतोल योजना\nगेल्या काही काळात बॅंकांचे व्याजदर कमी व्हायला सुरवात झाली आहे. त्यामुळे ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्याना आता आपले पुढे कसे भागणार आणि आता कशात गुंतवणूक करावी, असा रास्त प्रश्‍न पडला आहे. जसजशी देशाची आर्थिक प्रगती होत जाते, तसेतसे व्याजदर कमी होतात, असे प्रगत देशांकडे पाहिले की लक्षात येते. देशातील महागाईवाढीच्या दराशी व्याजदर निगडित असतात. आपल्या देशात सध्या 10 वर्षे मुदतीच्या सरकारी रोख्यांवर एक वर्षापूर्वी असलेले 8 टक्के व्याज आता 7.7 टक्के एवढे कमी झाले आहे. त्यामुळे या पुढील काळात आर्थिक प्रगतीचा वेग कायम राखण्यासाठी रेपो दरात कपात करुन कमी व्याजदरांचे धोरणच राबविले जाईल, असे दिसते आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ठेवींवरच्या व्याजापेक्षा थोड्या अधिक प्रमाणात आणि नियमित उत्पन्नासाठी इक्विटी जास्त असलेल्या बॅलन्स्ड फंड योजनांकडे गुंतवणूकदारांनी लक्ष दिले पाहिजे. निवृत्तीच्या काळात खरे उत्पन्न (मिळणारे व्याज-महागाई दर) वाढविण्यासाठी बॅलन्स्ड योजनेतून ‘सिस्टिमॅटिक विड्रॉवल प्लान’चा (एसडब्ल्यूपी) चांगला उपयोग होईल. मात्र, त्यासाठी भांडवलात तात्पुरती घट झाली तरी त्याकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता हवी. याशिवाय बॅलन्स्ड योजनांचे इतरही फायदे आहेतच. ते पुढीलप्रमाणे-\n1) एकाच योजनेतून डेट (कर्जरोखे) आणि इक्विटी (शेअर्स) योजनेचे फायदे (म्हणजे स्थिरता आणि वृद्धी) मिळू शकतात. जास्त योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागत नाही, 2) नियोजित ‘ऍसेट ऍलोकेशन’ कायम ठेवण्यासाठी दरमहा ‘रिबॅलन्सिंग’ करीत असल्याने गुंतवणूकदाराला त्याकडे लक्ष ठेवावे लागत नाही. डेट व इक्विटी भागाच्या विक्रीवर ‘एक्‍झिट लोड’ पण द्यावा लागत नाही, 3) नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी या योजना अतिशय उपयुक्त ठरतात, 4) ‘रिबॅलन्सिंग’साठी जेव्हा डेट किंवा इक्विटी भागाची विक्री होते, त्यावरील अल्प मुदतीचा भांडवली लाभ कर हा गुंतवणूकदाराला द्यावा लागत नाही.\nबॅलन्स्ड फंडात खुल्या आणि बंद अशा दोन्ही प्रकारच्या योजना असतात आणि या दोन्ही प्रकारांमध्ये इक्विटी किंवा डेट प्रकार जास्त असणाऱ्या योजना असतात. डेट प्रकार जास्त (70 टक्‍क्‍यांपेक्षा) असणाऱ्या खुल्या योजनांना ‘एमआयपी’ असे म्हटले जाते. यात साधारणपणे 15 ते 30 टक्के इक्विटी आणि उर्वरित डेट असतात. यामुळे यातील जोखीम कमी असते; पण परतावाही इक्विटी आधारित बॅलन्स्ड योजनांपेक्षा कमी असतो. त्यामुळे अधिक परताव्यासाठी इक्विटीचे प्रमाण जास्त असलेल्या योजनांची निवड करावी. एकरकमी किंवा ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान’द्वारे (एसआयपी) ठराविक रक्कम बॅलन्स्ड फंड योजनेत जमा करून त्यातून निवृत्तीच्या काळात रक्कम काढून घेता येते, ज्याला सिस्टीमॅटिक विड्रॉवल प्लान (एसडब्ल्यूपी) म्हणतात. मासिक लाभांश घेण्याचाही पर्याय असतो, पण ती रक्कम बाजारावर अवलंबून असल्याने त्यात अनिश्‍चितता आहे. त्यापेक्षा निश्‍चित रकमेचा एसडब्ल्यूपी जास्त उपयोगी ठरेल. दरमहा किती रक्कम काढावी, हे गुंतवणूकदाराने ठरवायचे असते.\nबँकेशी व्यवहार करताना सावधानता हवी \nशुद्ध विमा पॉलिसीतच सुज्ञता\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/bollywwod-actors-itar-vyavsaay/", "date_download": "2022-12-01T12:56:09Z", "digest": "sha1:RKCLKJJ6CSBDLQF23PW3QRLICOP7R3FR", "length": 13339, "nlines": 55, "source_domain": "marathitimes.in", "title": "10 बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे यशस्वी साइड बिझिनेस, ज्यातून आपल्यालाहि व्यवसायाची प्रेरणा मिळेल. – मराठी टाइम्स", "raw_content": "\n10 बॉलिवूड सेलिब्रिटी आणि त्यांचे यशस्वी साइड बिझिनेस, ज्यातून आपल्यालाहि व्यवसायाची प्रेरणा मिळेल.\nआपले आवडते बॉलिवूड स्टार्स केवळ अभिनयापुरते मर्यादीत नाहीत. त्यांच्याकडे इतर अनेक आवडी आणि गुण आहेत आणि त्यापैकी काहींनी त्यांच्या आवडीचा पाठपुरावा सुरू केला आहे आणि त्यांच्या उत्कटतेचा त्यांच्या दुय्यम व्यवसायात प्रवेश केला आहे आणि आता ते मोठ्या प्रमाणात नफा कमावत आहेत. काही व्यापारी, उद्योजक, डिझाइनर इ. आहेत आणि ते दोन्ही व्यवसाय सहजतेने व्यवस्थापित करीत आहेत. केवळ पुरुषच नाही, तर स्त्रियादेखील पूर्ण जोमाने यामध्ये सहभागी होत आहेत.\nअजय देवगन:-अजय देवगनला कोण ओळखत नाही तो बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय हिरो आहे. परंतु देवगण यांचा एंटरटेनमेंट सॉफ्टवेअर लिमिटेड या कंपनीचे प्रॉडक्शन हाऊसदेखील आहे. रोझा ग्रुपच्या सहकार्याने त्यांनी 25 मेगावॅटच्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवले आहेत. अजय यांनी गुजरातच्या चरनका या सौर प्रकल्पातही गुंतवणूक केली आहे .\nसुनील शेट्टी:-सुनील शेट्टी यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. एक यशस्वी अभिनेता असल्याने त्याने आपला व्यवसाय इतर व्यवसायांपर्यंतही वाढविला. यंगस्टर्ससाठी बर्‍याच रेस्टॉरंट्स आणि नाईटक्लबच्या मालकीचे व्यवसाय. सुनील शेट्टी यांच्याकडे एक प्रोडक्शन हाऊस देखील आहे ज्याचे नाव पॉपकॉर्न एंटरटेनमेंट आहे, जे चांगले काम करत आहे, सुनीलने त्याद्वारे किती पैसे कमावले आहेत याचा विचार करा.\nअक्षय कुमार :-अक्षय कुमार बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहे आणि त्याने बरेच चित्रपट केले आहेत. आपल्या आश्चर्यकारक कार्याबद्दल त्याने बरीच पुरस्कारही जिंकले आहेत. आपल्या वास्तववादी आणि प्रेरक चित्रपटांसाठी ओळखले जाणारे अक्षय बॉलीवूडमधील काही सर्वोत्कृष्ट चित्रपट बनवतात. अक्षयने राज कुंद्राबरोबर भागीदारी केली असून त्याने बेस्ट डील टीव्ही नावाची एक ऑनलाइन शॉपिंग चॅनेल सुरू केली आहे. त्याच्याकडे हरी ओम एंटरटेनमेंट नावाचे एक मोठे प्रॉडक्शन हाऊस देखील आहे .\nमलाइका अरोरा:-मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील नेहमी चर्चेत असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. तिने बॉलिवूड संगीतातील काही लोकप्रिय संगीत नृत्य व्हिडिओ केले आहेत जसे की मुन्नी बदनाम हुई. आपल्या सुरेखतेसह , तिने बिपाशा बसू आणि सुसेन खान यांच्या सहकार्याने “लेबल लाइफ” नावाची स्वतःची फॅशन वेबसाइट सुरू केली आहे.\nबॉबी देओल :-धर्मेंद्र चा दिग्गज मुलगा बॉबी देओल बर्‍याच गोष्टीमध्ये हुशार आहे. तो एक उत्कृष्ट अभिनेता आहे आणि तो ज्या सिनेमांमध्ये आला त्याने आपल्याला कधीही निराश केले नाही. पण बॉबीकडे डीजेसारखी एक खास कला असल्याची माहिती आहे. तो अविश्वसनीय डीजे म्हणून काम करतो आणि २०१६ मध्ये त्याने दिल्लीतील नाईटक्लबमध्ये प्रथम पदार्पण केले.\nमाधुरी दीक्षित:-माधुरी दीक्षित बॉलिवूडमध्ये पाहिली गेलेली सर्वोत्कृष्ट महिला नर्तिका आहे. तिने तयार केलेले यशस्वी चित्रपट करण्याशिवाय; तिच्याकडे डान्स विथ माधुरी नावाची नृत्यची एक ऑनलाइन अकादमीदेखील आहे. तिने हे नुकतेच लाँच केले आणि व्यासपीठावर नृत्याची तिची आवड पूर्ण करण्यास ती सक्षम आहे.\nलारा दत्ता:-लारा दत्ता मिस युनिव्हर्स होती जी एक चांगली कामगिरी आहे. ती बॉलिवूडमध्ये बर्‍याच दिवसांपासून आहे आणि तिचे चित्रपट बर्‍याच जणांना आवडतात. पण लाराने फक्त स्वत: ला अभिनयपुरते मर्यादित ठेवलं नाही. तिने स्वत: चे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले आणि त्याचे नाव भीगी बसंती असे ठेवले. यासह तिने छब्रा 555 च्या सहकार्याने साडीच्या संग्रहातील नवीन वंशाची सुरुवात केली .\nमिथुन चक्रवर्ती:-मिथुन चक्रवर्तीची बॉलिवूडमध्ये चांगली प्रतिष्ठा आहे आणि तो आयकॉनिक डान्स मूव्हजसाठी देखील ओळखला जातो. सिनेमांमधील अभिनयाव्यतिरिक्त त्यांनी बर्‍याच काळासाठी डान्स इंडिया डान्सचा न्यायही केला आणि तो त्यांच्या ग्रँड सॅल्यूटसाठी प्रसिद्ध होता, परंतु त्यांनी स्वत: चे ‘प्रोडक्शन हाऊस’ (‘ पेपरॅट्झी प्रॉडक्शन्स’) नावाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील सुरू केले . त्यांनी एका सम्राट समूहाची स्थापना देखील केली ज्यांचे काम आतिथ्य आणि शैक्षणिक क्षेत्रांची काळजी घेणे हे आहे.\nट्विंकल खन्ना:-अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना आणि तिच्याकडे नुसते अभिनय करण्याव्यतिरिक्त बर्‍याच गोष्टी चालू आहेत. ती एक पूर्णतः स्थापित उद्योजक आणि एक लेखक, होम डेकोरची डिझाइनर आहे. तिला व्हाइट विंडो ज्या होम डेकोर व कपड्यांची विक्री करीत आहे तिच्या मालकीच्या व्यवसायाच्या उपक्रमासाठी तिला एले डेकर आंतरराष्ट्रीय डिझाईन पुरस्कार देखील मिळाला आहे.\nअर्जुन रामपाल:-अर्जुन रामपाल बॉलीवूडमधील सर्वांत लोकप्रिय कलाकारांमध्ये एक आहे आणि याबद्दल कोणाचाही नकार नाही. अभिनयाव्यतिरिक्त , तो एलएपीचा मालक आहे , जो दिल्ली येथे स्थित एक लाऊंज-बार-रेस्टॉरंट आहे आणि तो यशस्वी उद्योजक म्हणूनही होतो. शिवाय, त्याची स्वतःची एक मॅनेजमेंट फर्म आहे ज्याला चेसिंग गणेशा म्हणतात.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathiudyojak.com/mrf-tyres-business-ideas/", "date_download": "2022-12-01T13:28:08Z", "digest": "sha1:Q4H2C475FMUYBK7TEJIG2RLBMZCWCJSP", "length": 31906, "nlines": 296, "source_domain": "marathiudyojak.com", "title": "(MRF) एमआरएफ टायर्स फ्रँचायझी आणि डीलरशिपसाठी अर्ज कसा करावा - मराठी उद्योजक", "raw_content": "\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nBusiness Ideas ५४ कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी Ideas मराठीमध्ये\nमोबाईल वरून घरबसल्या कमवा पैसे आणि दिवसाला कमवा 5 ते 10 हजार रुपये.\nSmall Business Idea: ही उत्पादने दररोज लागतात घरात, तुमच्या परिसरात हा व्यवसाय सुरू करा तुम्ही 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता.\nKisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा\nPaytm सक्सेस स्टोरी – ई-कॉमर्स पेमेंट सिस्टम आणि आर्थिक तंत्रज्ञान कंपनी.\nHome/उद्योग कल्पना ( Business Ideas )/(MRF) एमआरएफ टायर्स फ्रँचायझी आणि डीलरशिपसाठी अर्ज कसा करावा\n(MRF) एमआरएफ टायर्स फ्रँचायझी आणि डीलरशिपसाठी अर्ज कसा करावा\nmrf tyres: भारतातील MRF टायर्स फ्रँचायझी: वाहनांमुळे आमचे जीवन पूर्वीपेक्षा अधिक सोयीचे झाले आहे. यामुळे वाहतूक खूपच सोपी झाली आहे आणि त्यामुळेच भारतात खाजगी गाड्यांची संख्या वाढत आहे. (mrf tyres) विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने केवळ खाजगी गाड्याच नव्हे तर अवजड वाहनांचीही संख्या देशात वाढत आहे. (mrf tyres) त्यामुळे वाहनाची देखभाल महत्त्वाची आहे.\nया व्यवसायासाठी कोणत्या बँक लोन देत आहेत ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nकारचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ती ज्यावर उभी असते, ती म्हणजे चाके. चाकांची देखभाल करणे, टायर स्वच्छ ठेवणे, त्यांचे निराकरण करणे आणि ठराविक कालावधीनंतर ते बदलणे महत्वाचे आहे. MRF टायर्स अनेक दिवसांपासून या क्षेत्रात लोकांना मदत करत आहे. या कंपनीने संपूर्ण भारतात अनेक फ्रँचायझींची तरतूद देखील केली आहे.\nहे पण वाचा :\nयेवले अमृततुल्य चहा फ्रँचायझी कशी सुरू करावी\nभारतात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे, टायर्ससह वाहनाच्या विविध भागांची मागणी खूप जास्त आहे. तर, येथे तुम्हाला MRF टायर्स फ्रँचायझीबद्दल काही तपशीलवार माहिती मिळेल.\nएक MRF फ्रँचायझी आणि डीलरशिप कशी उघडायची\nएमआरएफ फ्रँचायझीची गुंतवणूक किंमत\nसंपर्क क्रमांक आणि पत्ता\nम्हणून, जर तुम्ही एमआरएफ टायर्ससह तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर त्यामध्ये जा.\nएमआरएफ फ्रँचायझी आणि डीलरशिप बद्दल About MRF Franchise & Dealership\nतुम्ही एमआरएफ फ्रँचायझी आणि डीलरशिप का सुरू करावी\nएमआरएफ टायर फ्रँचायझी आणि डीलरशिपची किंमत MRF Tyre Franchise & Dealership Cost\nएमआरएफ दुकानासाठी क्षेत्राची आवश्यकता Area Requirement For MRF Shop\nMRF मध्ये प्रशिक्षण प्रणाली Training System in MRF\nएमआरएफ टायर्स फ्रँचायझी संपर्क तपशील MRF Tyres Franchise Contact Details\nएमआरएफ फ्रँचायझी आणि डीलरशिप बद्दल About MRF Franchise & Dealership\nMRF हा मद्रास रबर कारखान्यासाठी अल्पकालीन आहे. 1946 मध्ये केएम मॅमेन मॅपिल्लई. त्यांनी फुग्याची खेळणी तयार करण्यासाठी तिरुवोट्टीयुर, चेन्नई येथे सुरुवात केली. 1952 पासून या कंपनीने थ्रेड रबर्सचे उत्पादन सुरू केले. Business Ideas\n1960 मध्ये, नोव्हेंबर महिन्यात, कंपनी टायर तयार करण्यासाठी भागीदार म्हणून मॅन्सफिल्ड टायर अँड रबर कंपनी नावाच्या अमेरिकेतील ओहायो येथील कंपनीशी जोडली गेली. 1 एप्रिल, 1960 रोजी, MRF सार्वजनिक प्रतिष्ठान बनले.\nशेवटी, 1967 मध्ये ही कंपनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाला टायर निर्यात करणारी पहिली भारतीय रबर उद्योग बनली. टायर्ससह MRF इतर उत्पादने जसे की ट्यूब, खेळणी, कन्व्हेयर बेल्ट, रिट्रीड्स, क्रिकेट अॅक्सेसरीज, तसेच औद्योगिक पेंट्स आणि कोटिंग्ज तयार करण्यासाठी देखील ओळखले जाते. mrf tyres\nया व्यवसायासाठी कोणत्या बँक लोन देत आहेत ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा\n10 अब्ज रुपयांचा टप्पा ओलांडणारी ही पहिली भारतीय कंपनी आहे. योग्य मार्केटिंग आणि प्रचाराची रणनीती ही त्यांनी या स्थितीत पोहोचण्यासाठी केली आहे. आता, ते देशातील सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध ब्रँडपैकी एक आहेत.\nपरिणामी, MRF टायर फ्रँचायझीसह व्यवसाय सुरू करणे हा व्यवसाय क्षेत्रात करिअरचा मार्ग निवडण्याच्या बाबतीत निश्चितच योग्य निर्णय असेल. पुढे, जर तुम्हाला MRF टायर्ससह व्यवसाय सुरू करण्याबद्दल खात्री असेल तर तुम्ही ते का निवडले पाहिजे हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. पुढील खंड त्याचे स्पष्टीकरण देतो. flipkart\nतुम्ही एमआरएफ फ्रँचायझी आणि डीलरशिप का सुरू करावी\nभारत एक असा देश आहे जिथे एखाद्या व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे यश किंवा समृद्धी नेहमी कार खरेदीने दर्शविली जाते. मोटारसायकल, कार या खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे.\nवाहनाच्या अॅक्सेसरीजची मागणीही जास्त आहे. त्यामुळे, MRF टायर्स फ्रँचायझीचा हात धरून व्यावसायिक प्रवासाचा मार्ग निवडणे ही अजिबात वाईट कल्पना नाही. का बरं, तुम्हाला आधीच कारण माहित आहे. Business Ideas\nकोट्यवधींची कमाई करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ही एक आहे. परिणामी, तुमचे स्वतःचे MRF टायर्स आउटलेट तयार करण्यात गुंतवणूक करणे भविष्यात खूप फायदेशीर ठरेल. आर्थिक विकासाचा आलेख पाहिल्यास, घरगुती वाहनांच्या बाजारपेठेतील खरेदी आणि वापर तीव्र उताराने वाढत आहे.\nMRF टायर्स देखील प्रथम सुरक्षिततेचा विचार करतात. ते तुम्हाला अत्यंत सुरक्षिततेच्या खबरदारीसह सर्वोत्तम सेवा देतात आणि वापरकर्त्यांना वाहन वापरताना सुरक्षितता राखण्यासाठी मार्गदर्शन करतात. तर, आता तुमच्याकडे तुमचे उत्तर आहे.\nहे पण वाचा :\nडोमिनोज पिझ्झा फ्रँचायझी व्यवसाय योजना\nतुम्ही MRF टायर्स सह प्रवास सुरू करण्यापूर्वी, खालील पूर्वतयारी जाणून घ्या. ते तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे तयार करण्यात मदत करतील. गुंतवणुकीची रक्कम, फ्रँचायझिंग युनिटसाठी प्लॉट एरिया आणि प्रशिक्षण समर्थन यांचा समावेश असलेल्या पुढील आवश्यकता आहेत.\nएमआरएफ टायर फ्रँचायझी आणि डीलरशिपची किंमत MRF Tyre Franchise & Dealership Cost\nकंपनीने आधीच जाहीर केले आहे की एका MRF टायर्स फ्रेंचायझिंग आउटलेटच्या मालकीसाठी लागणारी रक्कम अंदाजे रु. 23 लाख. गुंतवणुकीच्या भांडवलाच्या रकमेबद्दल तुम्हाला अधिक चांगली माहिती मिळावी यासाठी येथे फ्रँचायझी गुंतवणूक खर्चाचे ब्रेकडाउन सारणी आहे.\nगुंतवणूक फील्ड गुंतवणूक खर्च\nMRF टायर प्रारंभिक गुंतवणूक खर्च\nअंदाजे रु. 10 लाख\nमशिनरी किंवा इतर उपकरणे समाविष्ट रु. 23 लाख\nतुम्ही एकूण केलेली गुंतवणूक भारतातील इतर अनेक प्रसिद्ध ब्रँडपेक्षा कमी आहे आणि MRF सारख्या मोठ्या नसलेल्या कंपन्यांपेक्षाही. दुसरीकडे, नफा अकल्पनीयपणे प्रचंड आहे. त्यामुळे, MRF टायर्स फ्रँचायझीसाठी जाण्याचे हे आणखी एक उत्तम कारण असू शकते.\nएमआरएफ दुकानासाठी क्षेत्राची आवश्यकता Area Requirement For MRF Shop\nMRF टायर्स फ्रँचायझी शॉप उघडण्यासाठी तुम्हाला मध्यम क्षेत्राची आवश्यकता असेल. 370 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी करणे ज्याचे भाषांतर 4000 चौरस फूट आहे, हे तुम्हाला किमान क्षेत्रफळ खरेदी करावे लागेल. बरं, मदर कंपनीने असे करण्याची शिफारस केली आहे. ही जागा प्रत्येक ग्राहकाला सोयीस्कर बनवण्यासाठी योग्य ठिकाणी विक्रीसाठी सर्व सामान ठेवण्यासाठी पुरेशी असेल.\nजर भूखंड पूर्णपणे तुमचा असेल तर तुम्हाला कंपनीला कायदेशीर आणि सत्यापित कागदपत्रे दाखवावी लागतील. जर जमीन तुमची नसेल तर तुम्हाला भाडे कराराची अधिकृत स्वाक्षरी केलेली कागदपत्रे दाखवावी लागतील.\nMRF मध्ये प्रशिक्षण प्रणाली Training System in MRF\nएवढा मोठा आणि जबाबदार व्यवसाय तुम्ही पहिल्यांदाच हाताळणार आहात. अशा परिस्थितीत अशा परिस्थिती हाताळताना तुम्ही थोडे घाबरलेच पाहिजे. येथेच एमआरएफ संघ खेळात येतो.\nअधिकृत MRF वेबसाइटने आधीच नमूद केले आहे की प्रत्येक फ्रँचायझी योग्य प्रशिक्षण असेंब्ली आणि वेळोवेळी पाठपुरावा सत्रे घेतील.\nहे पण वाचा :\nChinese food व्यवसाय कसा सुरू करायचा\nMRF टायर्ससोबत जाण्याचा सर्वात चांगला भाग म्हणजे ते फ्रँचायझींना त्यांच्या व्यवसायाच्या सुरूवातीलाच नव्हे तर तुम्ही व्यवसाय चालवत असताना संपूर्ण कालावधीत प्रशिक्षण देते. याचे कारण असे की प्रत्येक वेळी नवीन प्रकारचे उत्पादन किंवा पॉलिसी असते ज्याची दुकान मालकांना माहिती असणे आवश्यक असते.\nएमआरएफ टायर्स फ्रँचायझी संपर्क तपशील MRF Tyres Franchise Contact Details\nतुम्हाला आजच एमआरएफ टायर्स फ्रँचायझीसह तुमचा व्यवसाय सुरू करायचा आहे का बरं, मग, त्वरा करा आणि त्यांना कॉल करण्यासाठी तुमचा फोन घ्या.\nतुम्ही त्यांना ०४४ – २८२९२७७७ वर कॉल करू शकता\nतसेच, MRF टायर्ससाठी एक अधिकृत वेबसाइट आहे जिथे तुम्ही देशभरातील लोकांना व्यवसायाच्या संधी जाणून घेण्यासाठी भेट देऊ शकता. MRF कडील अनेक व्यवसाय संधी जाणून घेण्यासाठी या URL पत्त्यावर क्लिक करा: http://www.mrftyres.com/business-opportunities\nआणखी एक मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता आणि MRF टायर्स फ्रँचायझी आउटलेटसह तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्ज करू शकता. त्यांच्याशी खालील पत्त्यावर संपर्क साधा:\nMRF ने आधीच स्वतःला भारतातील सर्वोत्कृष्ट आणि सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे, एक MRF टायर्स फ्रँचायझी असणे निश्चितपणे व्यर्थ जात नाही.\nचांगली गुंतवणूक आणि कठोर परिश्रम नेहमीच विजयी ठरतात. MRF तुम्हाला तुलनेने कमी गुंतवणुकीसह विजय मिळवून देण्याची संधी देते.\nजर तुम्ही व्यवसाय सुरू करण्यास तयार असाल तर, MRF वर जा. तुमच्यातील सर्वोत्तम व्यवसाय क्षमता सादर करणार्‍या देशातील सर्वोत्तम टायर ब्रँडचे फ्रँचायझी व्हा.\nया व्यवसायासाठी कोणत्या बँक लोन देत आहेत ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा\n➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा मराठी उद्योजक व्हॉट्सॲप ग्रुप\nबिझनेस व्हिडीओ पाहणयासाठी मराठी उद्योजक Youtube चॅनल ला सबस्क्राइब करा.\n🕹️माहिती आवडल्यास पुढे शेअर करा. आणि कमेंट बॉक्स मद्ये कळवा तुम्हाला कोणता बिझनेस विषयी माहिती पाहिजे.\nचॉकलेट बनवण्याचा व्यवसाय कसा सुरू करावा how To Start Chocolate Making Business\nKFC: भारतात KFC फ्रँचायझी कशी सुरू करावी\nCup Printing – कप प्रिंटिंग व्यवसाय बद्दल माहिती\nट्रॅव्हल एजन्सी व्यवसाय कसा करावा. How to Run a Travel Agency Business\nड्रैगन फ्रूट शेतीबद्दल संपूर्ण माहिती \nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nPost Office Loan: पोस्ट ऑफिसमधून कर्ज कसे मिळवायचे, फक्त 10 मिनिटांत संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nMy business: घरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना. आणि महिन्याला कमवा 15 ते 30 हजारघरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना.\nCNG पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nPost Office Recruitment: पोस्ट ऑफिस भर्ती 2022 ऑनलाइन फॉर्म 10वी पास, 98083 पोस्ट ऑफिस रिक्त जागा\nसरकारी दारूचे ठेके उघडण्याचे नियम, परवाना, नोंदणी, नफ्याची माहिती Alcohol License\n१००व्यवसाय कल्पना (100 business Ideas)\nमॅडम मी वाघमारे संगम रामराव रा.केदारकुंटा,ता. देगलूर, जि. ना...\nसर मुद्रा लोन महाराष्ट्र साठी उपलद्ध नाही काय कोल्हापूर जिल्...\nमराठी उद्योजक WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा \nमराठी उद्योजक : संभाजी नगर\nमराठी उद्योजक : मुंबई 2\nमराठी उद्योजक : अहमदनगर 2\nमराठी उद्योजक : नाशिक 2\nमराठी उद्योजक: पुणे 2\nमराठी उद्योजक – फेसबुक गृप\nमराठी उद्योजक Telegram Group\nमराठी उद्योजक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये सामील व्हा\nDistrict * अहमदनरअकोलाअमरावतीसंभाजीनगरबीडभंडाराबुलढाणाचंद्रपूरधुळेगडचिरोलीगोंदियाहिंगोलीजळगावजालनाकोल्हापूरलातूरमुंबई शहरमुबई उपनगरनागपूरनांदेडनंदुरबारनाशिकधाराशीवपालघरपरभणीपुणेरायगडरत्नागिरीसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापूरठाणेवर्धावाशीमयवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mikastkar.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE/", "date_download": "2022-12-01T13:38:43Z", "digest": "sha1:Z35PVEXZUVWIIF5WFXHYEAOOM36EBU3S", "length": 2891, "nlines": 81, "source_domain": "mikastkar.com", "title": "राज्य शासनाचे नियम – मी कास्तकार", "raw_content": "\nTag: राज्य शासनाचे नियम\nMaharashtra shasan Yojana एकाच दिवशी 3 महत्त्वाचे निर्णय.\nMaharashtra shasan Yojana एकाच दिवशी 3 महत्त्वाचे निर्णय. मित्रांनो Maharashtra shasan Yojana सरकारने काल 3 डिसेंबर…\nAadhar card आधार कार्ड हरवले किंवा चोरी गेले तर\nमित्रांनो, mikastkar.com ब्लॉग वर आम्ही फक्त शेतकरी वर्गाकरिता नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान, शासन निर्णय, योजना, पिकांचे व्यवस्थापन याविषयी माहिती देत असतो हा ब्लॉग आपणास जरूर आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-01T12:29:02Z", "digest": "sha1:XLBOGK6737WXQCHPUPMRP3EYGNQOEYVH", "length": 6891, "nlines": 82, "source_domain": "navakal.in", "title": "गोर्बाचेव्ह यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती पुतिन जाणार नाहीत - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nगोर्बाचेव्ह यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती पुतिन जाणार नाहीत\nमॉस्को-रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे युएसएसआरचे माजी राष्ट्रपती मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार नसल्याचे क्रेमलिन कार्यालयाकडून सांगितले गेले आहे. गोर्बाचेव्ह यांचे सोमवारी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले असून ते दीर्घकाळ आजारी होते. त्यांचे अंत्यसंस्कार या आठवड्यात होणार आहेत. क्रेमलिन कार्यालयाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव म्हणाले, गुरुवारी पुतीन यांनी गोर्बाचेव्ह यांचे पार्थिव ठेवलेल्या हॉस्पिटलला भेट देऊन गुरुवारी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. गोर्बाचेव्ह यांचे अंत्यसंस्कार राजकीय इतमामाने पार पाडले जातील असेही त्यांनी सांगितले.\nगोर्बाचेव्ह हे वादग्रस्त पण प्रभावशाली व्यक्ती म्हणून त्यांच्या काळात प्रसिध्द होते.अमेरिकेबरोबर सुरु असलेले शीतयुद्ध रक्ताचा एक थेंबही न सांडता संपुष्टात आणण्याचे श्रेय गोर्बाचेव्ह यांना दिले जाते. त्याबद्दल गोर्बाचेव्ह यांना १९९० मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरविले गेले होते.मात्र सोविएत रशियाचे विभाजन गोर्बाचेव थांबवू शकले नाहीत.गोर्बाचेव सोविएत रशियाचे आठवे आणि शेवटचे राष्ट्रपती होते. पुतीन यांच्या बरोबर त्यांचे संबंध कधीच सलोख्याचे नव्हते असेही म्हटले जाते. सोविएत युनियनचे विभाजन हा गोर्बाचेव नीतीचा परिणाम असल्याचे पुतीन यांचे मत आहे.\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nPrevPreviousसिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस४० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले\nNextजूनमध्ये चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटनNext\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nयात्रेतील १२ गाड्या ओढताना\nचाक अंगावरुन गेल्याने एकाचा मृत्यू\nआज घोसला कोई और ले गया\nलेकिन सामने खुला आस्मान है ‘\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/09/19/disha-patani-with-cricketer-2/", "date_download": "2022-12-01T12:31:58Z", "digest": "sha1:KG2CMHMZCHDR4WDTNAMETNMPOHTZB5VC", "length": 9890, "nlines": 53, "source_domain": "news32daily.com", "title": "दिशा पाटनीवर लट्टू झालाय भारताचा युवा गोलंदाज, म्हणतोय इंग्लंडमध्ये जायचंय तिच्यासोबत सुट्टीवर! - ENEWS MARATHI", "raw_content": "\nदिशा पाटनीवर लट्टू झालाय भारताचा युवा गोलंदाज, म्हणतोय इंग्लंडमध्ये जायचंय तिच्यासोबत सुट्टीवर\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा सामना करणार आहे. ४ ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार असून सध्या भारतीय खेळाडू २० दिवसांच्या सुट्टीवर आहेत.\n२४ जूनपासून टीम इंडियाच्या खेळाडूंची सुट्टी सुरू झाली असून १४ जुलैला ते कुटुंबीयांसह पुन्हा बायो-बबलमध्ये दाखल होतील. या सुट्टीत भारतीय खेळाडू विम्बल्डन, यूरो फुटबॉल किंवा अन्य ठिकाणी फिरण्यास जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी निवडलेल्या खेळाडूंमधील युवा गोलंदाजाला बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी हिच्यासोबत सुट्टीवर जायला आवडणार आहे.\nइंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या राखीव खेळाडूंमध्ये गुजरातच्या वलसाड येथील अर्जान नगवस्वाला याला संधी देण्यात आली आहे. जर त्याला इंग्लंडविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवले, तर ४६ वर्षानंतर प्रथमच पारसी खेळाडू टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. फारुख इंजिनीयर यांनी १९७५साली भारताकडून अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.\nअर्जानला महान फलंदाज सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करायची आहे. तेच त्यानं सेलिब्रिटी क्रशबद्दल सांगितले की, त्याला दिशा पाटनीवर क्रश आहे. त्याला इंग्लंडमध्ये सुट्टीसाठी जायचंय. १७ ऑक्टोबर १९९७मध्ये अर्जानचा गुजरात येथे जन्म झाला. २३ वर्षीय डावखुरा जलदगती गोलंदाजाच्या कामगिरीनं निवड समिती सदस्यांना प्रभावित केले आहे.\n२०१७-१८च्या सत्रात त्यानं बडोदा संघाविरुद्ध रणजी करंडक स्पर्धेत पदार्पण केलं. स्थानिक क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर त्यानं हळुहळू सर्वांचे लक्ष वेधले. त्यानं तिसऱ्याच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यात सूर्यकुमार यादव, अरमान जाफर, सिद्धेश लाड आणि आदित्य तरे यांचा समावेश होता. तो सामना गुजरातनं ९ विकेट्स राखून जिंकला होता. त्यानं ८ सामन्यांत २१ विकेट्स घेतल्यो होत्या आणि ९० धावांत ५ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे.\nरणजी करंडक स्पर्धेच्या त्याच्या दुसऱ्या पर्वात त्यानं ८ सामन्यांत ४१ विकेट्स घेतल्या. जानेवारी २०२०मध्ये त्यानं पंजाबविरुद्ध १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. गुजरातनं तो सामना ११० विकेट्सनं जिंकला होता. विजय हजारे चषक स्पर्धेत त्यानं ७ सामन्यांत १९ विकेट्स घेतल्या आणि ५४ धावांत ६ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. दुसरीकडे त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत ५ सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या.\nभारतीय संघातील पारसी खेळाडू – फिरोज एडल्जी पालीया, सोराबजी होर्मसजी मुंचेर्षा कोलाह, रुस्तोमजी जमशेदजी, खेर्शेद रुस्तोमजी मेहेरहोमजी, रुसितोमजी शेरीयार मोदी, जमशेद खुदादाद इरानी, केकी खुर्शेदजी तारापोर, पहलान रतनजी उम्पीगर, नरी काँट्रॅक्टर, रुसी फ्रामरोझ सुर्ती, फारुख इंजिनियर, डायना एडल्जी, बेहरोज एडल्जी, रुसी जीजीभोय ( राखीव यष्टिरक्षक – १९७१ चा वेस्ट इंडिज दौरा)\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nPrevious Article जेव्हा माहेरी परतलेल्या श्वेता बच्चनवर भारी पडली ऐश्वर्या,एकूण थक्क व्हाल\nNext Article देवमाणूस सोनू सूद निघाला fraud,आयकर विभागाच्या छा’प्यात धक्कादायक खुलासे, तब्बल 20 कोटी….\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/priyanka-chopra-and-virat-kohli-to-participate-in-man-vs-wild-bear-grylls-says/", "date_download": "2022-12-01T14:32:28Z", "digest": "sha1:A6HMPGXEFVCJEZKSWOSHKNS53VQXP5SI", "length": 9654, "nlines": 130, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "प्रियांका चोप्रा आणि विराट कोहली Man vs Wild भाग घेणार?...बेअर ग्रिल्स म्हणतो... - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeMarathi News Todayप्रियांका चोप्रा आणि विराट कोहली Man vs Wild भाग घेणार\nप्रियांका चोप्रा आणि विराट कोहली Man vs Wild भाग घेणार\nन्युज डेस्क – पंतप्रधान नरेंद्र मोदी, रजनीकांत, अजय देवगण, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग हे बेअर ग्रिल्सच्या शो ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’मध्ये सहभागी झाले आहेत. या मोठ्या व्यक्तिमत्त्वांसह प्रसारित झालेल्या भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता बेअर ग्रिल्सची इच्छा आहे की त्याने भारताच्या एका महिला स्टारसोबत मिशनवर जावे. प्रियांका चोप्रासोबत नव्या साहसी प्रवासाला जाण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. प्रियांका आणि निकच्या लव्हस्टोरीबद्दल लोकांमध्ये खूप उत्सुकता असल्याचं बेअरचं म्हणणं आहे.\nबेअरने काही काळ भारतात घालवला आहे. त्यांना येथे मिळणारे प्रेम पाहून ते भारावून गेले आहेत. एका वृत्तसंस्थासोबतच्या संभाषणात ते म्हणतात, “मला नेहमीच भारतीय तारकांकडून प्रेम आणि प्रेमळ स्वागत मिळाले आहे, तो खूप मैत्रीपूर्ण आहे. मला एक आदरणीय भारतीय वाटतो आणि हाच सर्वात मोठा आशीर्वाद मी मागू शकतो. भारत नेहमीच माझ्या हृदयाच्या खूप जवळ असतो. चाहते, अद्भुत जंगल, आश्चर्यकारक अन्न आणि दयाळू लोक.\nबेअर पुढे म्हणाले, ‘त्याच्यासोबत काम करण्याचा सर्वात मोठा धडा म्हणजे आपण सगळे मिळून खूप काही करू शकतो. जंगलात खांद्याला खांदा लावून उभे राहिल्यास आपण कोणत्याही अडथळ्यावर मात करू शकतो.\nबायरने सांगितले की त्याला कोणत्याही भारतीय सेलिब्रिटींसोबत साहसी प्रवासाला जायचे आहे. तो म्हणाला, ‘विराट (कोहली) साहसी प्रवासात छान असेल. तो मनाने सिंह आहे. प्रियांका चोप्रा अप्रतिम असेल. मी तिच्या पतीला एकदा सहलीला घेऊन गेलो.त्याच्यासोबतचा अनुभव चांगला होता. लोकांना त्याची कथा ऐकायला आवडेल.\nप्रियांका चोप्रा आणि विराट कोहली\nअंध दांपत्यावर प्राणघाती हल्ला…पत्नि जागीच ठार तर पती ईस्पितळात…खूनी माय लेकाना अटक…\nसंजय राऊत यांना १६ तासांच्या चौकशीनंतर ईडीने केली अटक…आज कोर्टात हजर करणार…\nPathaan Poster | शाहरुख खानचा पठाण तीन भाषेत रिलीज होणार…पाहा पोस्टर\nभाभीजी घरपर है मधील (विभूती) आसिफ शेखने नुडल्स खाऊन उदरनिर्वाह केला अन्…वाचा संघर्षमय जीवनगाथा\nYoutube ला लाइव्ह दरम्यान कोरियन महिलेची छेड काढणाऱ्या त्या दोघांना केली अटक…मुंबईच्या रस्त्यावरील घटना…\nआमदार भारसाकळेंनी दिली आकोट पालिकेला भेट…मारल्या उलट्या बोंबा…शहरात उठले चर्चेचे मोहोळ…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/07/26/9049/", "date_download": "2022-12-01T14:33:34Z", "digest": "sha1:UOZTUDF6KX5ITPRABRL6HLVRJNTPBCAD", "length": 18435, "nlines": 153, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "🛑 या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर! WhatsApp वर 24 तास सेवा उपलब्ध 🛑 – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n🛑 या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर WhatsApp वर 24 तास सेवा उपलब्ध 🛑\n🛑 या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर WhatsApp वर 24 तास सेवा उपलब्ध 🛑\n🛑 या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर WhatsApp वर 24 तास सेवा उपलब्ध 🛑\nमुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमुंबई, 26 जुलै : ⭕ कोरोनाचे वाढते संक्रमण आणि लॉकडाऊनमध्ये आर्थिक समस्या कमी करण्यासाठी येस बँकेने (Yes Bank) त्यांच्या ग्राहकांसाठी खास सुविधा आणली आहे. बँकेने इन्संट मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या WhatsApp वर ग्राहकांसाठी बँकिंग सेवा सुरू केल्या आहेत. ग्राहकांच्या मदतीसाठी ही सेवा 24 तास सुरू राहणार आहे. बँकेचा असा दावा आहे की, 60 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स आणि सेवा WhatApp वर उपलब्ध असतील आणि ज्यामुळे ग्राहकांना काँटॅक्टलेस सेवा मिळेल. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. ग्राहकांसाठी बँकिंग व्यवहार सोपे करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.\n⭕ कोणत्या सेवा WhatApp वर मिळणार\n➡️ या सविधेअंतर्गत येस बँकेचे ग्राहक एक मेसेज करून त्यांच्या खात्यातील बॅलन्स तपासू शकतात.\n➡️ काही कालावधीमध्ये केलेले व्यवहार, डिजिटल बँकिंग प्रोडक्ट्स देखील ग्राहक पाहू शकतील.\n➡️ त्याचप्रमाणे एफडीवर लोन घेऊ शकतील आणि चेक बुक देखील ऑर्डर करता येईल. ग्राहकांना या माध्यमातून अवैध व्यवहाराबाबत तक्रार देखील नोंदवता येईल.\n➡️ 60 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स आणि सेवांसाठी या माध्यमातून अर्ज देखील करता येईल.\n➡️ या माध्यमातून पीएम केअर फंडमध्ये पैसे देखील जमा करता येतील.\n➡️ तुम्हाला जर जवळपासच्या एटीएम ऑफिसचा किंवा बँक शाखेचा पत्ता हवा असेल, तर ते देखील या सेवेतून मिळवणे शक्य आहे.\nयेस बँकेच्या ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगची सेवा सुरू करुन घेण्यासाठी +91-829-120-1200 या नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला ही सेव्हा सुरु करण्यासाठी एका लिंकसह एसएमएस येईल. +91-829-120-1200 हा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप सुरू करून या नंबरवर ‘Hi’ असा मेसेज करा.\nया व्यवहाराच्या सुरक्षेबाबातही बँक विशेष सक्रिय आहे. यामध्ये केले जाणारे मेसेज एंड टु एंड एनक्रिप्शनने सुरक्षित असतील असा दावा बँकेने केला आहे. त्याचप्रमाणे या यामध्ये नावापुढील ग्रीन बॅजमुळे हे सुनिश्चित होत आहे की, बँकेच्या व्हेरिफाइड अकाउंटबरोबर ग्राहकाची बातचीत सुरू आहे. बँकेचे असे म्हणणे आहे की, AIवर आधारित पर्सनल असिस्टंट रोबो च्या मदतीने WhatsApp Banking द्वारे ग्राहकांचे काम काही सेकंदात होईल.\nलॉकडाऊन काळात डिजिटल बँकिंगच्या सुविधांचा वापर वाढला आहे. यामुळेच अनेक बँकांनी व्हॉट्सअ‍ॅपशी हात मिळवला आहे. या मेसेजिंग अ‍ॅपद्वारे अनेक सेवा ग्राहकांना उपलब्ध होतात. फेसबुकची मालकी असणाऱ्या या कंपनीने काही मोठ्या बँकांबरोबर त्यांची पार्टनरशीप वाढवली आहे. या बँकांमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआई बँक, कोटक महिंद्रा बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि आरबीएल बँकेचा समावेश आहे.⭕\nबापाने लावली कानशिलात सहा; वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू\nपालघर जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसीच्या सत्तर बंगल्यात केमिकल माफियांनचा काळा धंदा;\n*शेतकरी आईबापाच्या कष्टाचे मुलाने* *फेडले पांग.*\nकोव्हिड रुग्णालयांमध्ये आता* *सीसीटीव्ही* *मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा* कोल्हापूर,\n*जिभेच्या तलवारबाजी लोकं फार काळ सहण करण्याची परिस्थिती* *नाही.*\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.epd-instrument.com/horizontal-tensile-testing-machine-series/", "date_download": "2022-12-01T12:22:49Z", "digest": "sha1:YLQGWSDVRV2RPJJM774XRPX5K2WHP4II", "length": 8581, "nlines": 178, "source_domain": "mr.epd-instrument.com", "title": " चीन क्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका कारखाना, क्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका पुरवठादार", "raw_content": "\nडायनॅमिक थकवा चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका\nटॉर्शन चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nविशेष चाचणी मशीन मालिका\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका\nडायनॅमिक थकवा चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका\nटॉर्शन चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nविशेष चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो हायड्रॉलिक सर्वो स्ट्र...\nस्लो स्ट्रेन रेट स्ट्रेस कोर...\nउच्च आणि निम्न तापमान एल...\nशांत हायड्रॉलिक सर्वो ऑइल एस...\nइलेक्ट्रो हायड्रॉलिक सर्वो क्षैतिज तन्य चाचणी मशीन\nहे यंत्र इन्सुलेटर, कंपोझिट मँडरेल, ओव्हरहेड कंडक्टर, पॉवर फिटिंग्ज, स्टील वायर दोरी, रिगिंग, अँकर चेन, शॅकल, स्टील स्ट्रक्चर, मेटल प्लेट, बार इत्यादींच्या यांत्रिक गुणधर्मांची चाचणी आणि विश्लेषण करण्यासाठी योग्य आहे. 120 तासांहून अधिक लोड होल्डिंग आणि पुनरावृत्ती सायकल चाचणी, आणि कधीही चाचणी अहवाल आणि वक्र मुद्रित करू शकते.विशेष एक्स्टेन्सोमीटरने, लवचिक मापांक आणि विस्तार आपोआप मोजला जाऊ शकतो आणि विभागीय लोडिंग अंतर्गत ताण-ताण वक्र लक्षात येऊ शकतो.\nआम्ही केवळ प्रमाणित मशीनच देत नाही तर ग्राहकांच्या गरजेनुसार मशीन आणि लोगो सानुकूलित करतो.कृपया आम्हाला तुमच्या गरजा सांगा आणि आम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.\nकृपया आमच्या कंपनीला तुम्हाला आवश्यक असलेले चाचणी मानक प्रदान करा, आमची कंपनी तुम्हाला चाचणी मशीन सानुकूलित करण्यात मदत करेल जे तुम्हाला आवश्यक असलेल्या चाचणी मानकांची पूर्तता करेल.\nआम्ही केवळ प्रमाणित मशीनच देत नाही तर ग्राहकांच्या गरजेनुसार मशीन आणि लोगो सानुकूलित करतो.कृपया आम्हाला तुमच्या गरजा सांगा आणि आम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.\nकृपया आमच्या कंपनीला तुम्हाला आवश्यक असलेले चाचणी मानक प्रदान करा, आमची कंपनी तुम्हाला चाचणी मशीन सानुकूलित करण्यात मदत करेल जे तुम्हाला आवश्यक असलेल्या चाचणी मानकांची पूर्तता करेल.\nआपल्याला याची आवश्यकता असल्यास, कृपया वेळेत आमच्याशी संपर्क साधा\nडायनॅमिक थकवा चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका\nटॉर्शन चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nविशेष चाचणी मशीन मालिका\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nरुम 101, बिल्डिंग 9, नंगांग नं.2 इंडस्ट्रियल पार्क, नं.1026, सोंगबाई रोड, सनशाइन कम्युनिटी, झिली स्ट्रीट, नानशान डिस्ट्रिक्ट, शेन्झेन.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/government-major-controversy-on-national-emblem", "date_download": "2022-12-01T13:14:34Z", "digest": "sha1:ET6BWRCMFNJOXWNOF4ZUBJY4WO2NENAT", "length": 8101, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अशोक स्तंभाच्या नव्या प्रतिकृतीत बदल; सरकारवर संताप - द वायर मराठी", "raw_content": "\nअशोक स्तंभाच्या नव्या प्रतिकृतीत बदल; सरकारवर संताप\nनवी दिल्लीः नव्या संसद भवनाच्या वर लावण्यात येणाऱ्या व राष्ट्रीय प्रतीक असणाऱ्या अशोक स्तंभावरून वाद निर्माण झाला आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या अशोक स्तंभाचा अनावरण कार्यक्रम पार पडला. पण या कार्यक्रमाला विरोधी पक्षाच्या एकाही नेत्याला, लोकप्रतिनिधींना सरकारकडून निमंत्रण धाडण्यात आले नव्हते. त्यात नव्या अशोक स्तंभातील सिंह हा मूळ अशोक स्तंभापेक्षा वेगळा असल्याने अनेकांनी नाराजी व संताप व्यक्त केला.\nपंतप्रधानांनी राष्ट्रीय प्रतीकाच्या अनावरणाचा कार्यक्रम कार्यकारी प्रमुख म्हणून का केला नाही असा प्रश्न उपस्थित करण्यापासून त्यांनी मूळ प्रतिकाच्या रचनेतही बदल करून अवमान केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.\nया आरोपावरून सोशल मीडियात वादळ उठल्यानंतर नव्या अशोक स्तंभाचे रचनाकारांनी राष्ट्रीय प्रतिकामध्ये कोणताही बदल केला नाही असा दावा केला आहे. पण नव्या अशोक स्तंभाचे जे फोटो प्रसिद्ध झाले आहेत व प्रत्यक्ष अशोक स्तंभ कलाकृतीमध्ये बदल झाल्याचे लक्षात येते.\nराष्ट्रीय जनता दलाने एक ट्विट करत मूळ अशोक स्तंभातील सिंहाचे भाव सौम्य पण रुबाबदार आहेत, हा नवा सिंह अत्यंत आक्रमक प्रवृतीचा वाटत असून नजरेत हिंस्त्रपणा दिसत असल्याची टीका केली आहे. प्रत्येक प्रतीक हे माणसाच्या अंतरात्म्याचा आविष्कार असते, प्रतिकांच्या माध्यमातून सर्वसाधारण प्रवृती दिसण्याची अपेक्षा असते. हा नवा सिंह सर्वकाही खाऊन टाकण्याच्या तयारीत असल्याचे दिसत असल्याची टीका राजदने केली आहे.\nराजदपाठोपाठ तृणमूल काँग्रेसनेही अशोक चिन्हाचा सरकारने अवमान केल्याचा आरोप केला आहे. अशोक स्तंभातील सिंह हे रुबाबदार, डौलदार, राजसी वाटतात पण मोदींच्या सिंहाची प्रतिकृती अनावश्यक आक्रमक, ओबडधोबड व लाज वाटणारी असून ती त्वरित दुरुस्त करावी अशी मागणी तृणमूलचे नेते जवाहर सिरकार यांनी केली आहे.\nअमरनाथ यात्रा: गेल्या वर्षी पूर आला, त्या ठिकाणीच यंदा यात्रेकरूंचे तंबू\nअदानीचे देणे फेडण्यासाठी प्रचंड वीज दरवाढीचा बोजा\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathisky.com/lal-bahadur-shastri-information-in-marathi/", "date_download": "2022-12-01T14:01:32Z", "digest": "sha1:ROUIVJSMMNEAL6NISGAQDGVAMQ6NSMOR", "length": 37368, "nlines": 137, "source_domain": "marathisky.com", "title": "लाल बहादूर शास्त्री जीवनचरित्र Lal bahadur shastri information in Marathi - मराठी स्काइ", "raw_content": "\nLal bahadur shastri information in Marathi : नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात लाल बहादूर शास्त्री यांच्या बद्दल आपण जाणून घेणार आहोत, कारण आपल्याला तर हे माहित आहे कि लाल बहादूर शास्त्री हे आपल्या भारताचे दुसरे पंतप्रधान होते. लाल बहादूर शास्त्री केवळ खरा देशभक्त आणि महान स्वातंत्र्यसैनिक म्हणून ओळखले जात नाहीत तर त्यांची प्रतिमा एक दूरदर्शी, प्रामाणिक आणि निष्ठावंत राजकारणी म्हणून आहे, ज्यांनी पंतप्रधानांच्या कार्यकाळात देशाला अनेक संकटातून आणि देशातून बाहेर काढले.\nलाल बहादूर शास्त्री हे देशातील स्वातंत्र्यसेनानींपैकी एक होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी समर्पित केले होते आणि आपल्या उत्कट भाषणे आणि क्रियाकलापांनी ब्रिटिशांना चकित केले होते. त्यांनी आपल्या उत्कट भाषण आणि कार्यातून सर्व भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची भावना जागृत केली होती. यासह त्यांनी देशात स्वातंत्र्याची ज्योत तीव्र केली होती. एवढेच नव्हे तर शास्त्री यांनी दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी ‘श्वेत क्रांती’ची जाहिरातही केली होती. तर चला मित्रांनो आता आपण लाल बहादूर शास्त्री यांची संपूर्ण माहिती पाहूया.\n1.2 लाल बहादूर शास्त्री यांचे सुरुवातीचे जीवन (Early life of Lal Bahadur Shastri)\n1.3.1 देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शास्त्री यांची महत्त्वपूर्ण भूमिका –\n1.4 शास्त्री यांची राजकीय कौशल्ये (Shastri’s political skills)\n1.5 लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू (Death of Lal Bahadur Shastri)\n1.6 लाल बहादूर शास्त्री पुरस्कार (Lal Bahadur Shastri Award)\n1.7.1 हे पण वाचा\n1.7.2 आज आपण काय पाहिले\nनाव लाल बहादूर शास्त्री\nजन्म तारीख 2 ऑक्टोबर 1904\nजन्म स्थान मुगलसराय, वाराणसी, उत्तर प्रदेश\nवडिलांचे नाव मुंशी शारदा प्रसाद श्रीवास्तव\nआईचे नाव राम दुलारी\nमृत्यू 11 जानेवारी 1966\nपत्नीचे नाव ललिता देवी\nमुले 4 मुले, 2 मुली\nपॉलिटिकल पार्टी इंडियन नॅशनल कॉंग्रेस\nलाल बहादूर शास्त्री यांचे सुरुवातीचे जीवन (Early life of Lal Bahadur Shastri)\nदेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारा देशाचा खरा मुलगा लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील मुगलसराय येथील एका शिक्षकाच्या घरी झाला. त्यांचे वडील मुंशी शारदा प्रसाद श्री वास्तु प्रामाणिक व प्रतिष्ठित शिक्षक होते, त्यांनी काही काळ आयकर विभागातही सेवा बजावली होती.\nतथापि, वडिलांच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री खूप लहान असताना ते आपल्या मुलाबरोबर जास्त काळ राहू शकले नाहीत. त्यानंतर त्याची आई रामदुलारीने त्यांना मिरजापूरमधील वडील हजारीलाल यांच्या घरी आणले, त्यानंतर त्यांचे आईवडील घरात वाढले.\nलाल बहादूर शास्त्री यांचे शिक्षण (Education of Lal Bahadur Shastri)\nलाल बहादूर शास्त्री यांचे सुरुवातीचे शिक्षण आपल्या आजोबांच्या घरी राहत असताना मिर्जापूरमध्ये झाले, परंतु पुढील शिक्षणासाठी ते वाराणसीला गेले. जिथे त्यांनी काशी विद्यापीठ (सध्याचे महात्मा गांधी काशी विद्यापीठ) येथून तत्वज्ञानाचे पदवी पूर्ण केली.1926 साली, काशी विद्यापीठातच लाल बहादुर जी यांना “शास्त्री” या पदवीने गौरविण्यात आले. त्यानंतर शास्त्री आपल्या नावासमोर जोडले जाऊ लागले.\nअभ्यासाचे शिक्षण संपल्यानंतर शास्त्री देशातील महान स्वातंत्र्यसेनानी, लाला लाजपत राय यांनी सुरू केलेल्या “द सोव्हल्स ऑफ द पीपल सोसायटी” मध्ये सामील झाले. या समाजाचे मुख्य उद्दीष्ट अशा तरुणांना प्रशिक्षण देणे हे होते, ज्यांनी देशाच्या सेवेसाठी सदैव तयार असले पाहिजे. (Lal bahadur shastri information in Marathi) यानंतर सुमारे 1927 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी ललितादेवीजीशी गाठ बांधली, दोघांनाही लग्नानंतर मुले झाली.\nदेशाच्या स्वातंत्र्यलढ्यात शास्त्री यांची महत्त्वपूर्ण भूमिका –\nलाल बहादूर शास्त्री हे देशातील महान व्यक्तींपैकी एक आहेत, ज्यांनी देशाला ब्रिटीश राज्यकर्त्यांपासून मुक्त करण्यासाठीच्या लढाईत सर्व काही बलिदान देऊन स्वातंत्र्याची ज्योत पेटविली होती. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी केवळ देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. शास्त्री महात्मा गांधींच्या विचारसरणीवर मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. तो तिला आपली रोल मॉडेल मानत असे.\nगांधीजींनी इंग्रजांच्या विरोधात सुरू केलेल्या चळवळींमध्ये लाल बहादूर शास्त्री यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. लाल बहादूर शास्त्री यांनी गांधीजींच्या “असहकार चळवळी” ला 1921 मध्ये शालेय शिक्षणात पूर्ण पाठिंबा दर्शविला होता.\nदरम्यान, त्याला कित्येकदा तुरुंगात जावं लागलं, तरी नंतर त्याची तारुण्यामुळे सुटका करण्यात आली. त्यानंतर, 1930 मध्ये, लाल बहादूर शास्त्री यांनी गांधीजींनी चालविलेल्या “नागरी अवज्ञा चळवळी” मध्ये सक्रिय भूमिका घेतली आणि देशातील लोकांना ब्रिटिश सरकारला भाडे व कर न भरण्यास प्रेरित केले.\nयादरम्यानही त्याला सुमारे अडीच वर्षे तुरूंगातील तुरुंगात रहावे लागले. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर कॉंग्रेसने ब्रिटीशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळावे या मागणीने स्वातंत्र्यलढ्यास अधिक तीव्र केले. त्यासाठी “जनआंदोलन” देखील सुरू करण्यात आले. या चळवळीदरम्यान, लाल बहादूर शास्त्री यांना ब्रिटिश पोलिसांनी अटक केली होती, परंतु त्याला एका वर्षानंतर सोडण्यात आले.\nमग 1942 मध्ये जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याचा महान नायक समजल्या जाणार्‍या महात्मा गांधींनी 1942 मध्ये ब्रिटिशांविरूद्ध “भारत छोडो आंदोलन” सुरू केले. या चळवळीतही शास्त्री आपली महत्त्वाची भूमिका बजावत खऱ्या देशभक्ताप्रमाणे निष्ठावान होते. स्वत: ला संपूर्णपणे देश स्वतंत्र करण्यासाठीच्या लढाईत.\nया चळवळीदरम्यान, शास्त्री यांना सुमारे 11 दिवस भूमिगत रहावे लागले, परंतु नंतर त्यांना ब्रिटिश पोलिसांनी अटक केली. (Lal bahadur shastri information in Marathi) काही काळानंतर, 1945 मध्ये पुन्हा त्याला सोडण्यात आले.\nशास्त्री यांची राजकीय कौशल्ये (Shastri’s political skills)\n1946 मध्ये झालेल्या प्रांतीय निवडणुकांच्या वेळी पंडित गोविंद वल्लभ पंत यांना लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रशासकीय आणि संघटनात्मक क्षमतेने इतके प्रभावित केले होते की जेव्हा ते स्वतंत्र भारतात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी लाल बहादूर शास्त्री यांना त्यांचे संसदीय सचिव म्हणून नियुक्त केले. .\nशास्त्री यांनी ही जबाबदारी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली, यामुळे त्यांना गोविंद वल्लभ पंतजींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आणि शास्त्री यांची पोलिस आणि परिवहन मंत्री म्हणून नेमणूक झाली. या दरम्यान, लाल बहादूर शास्त्री यांनी देशातील स्त्रियांची स्थिती सुधारण्यासाठी आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम महिला कंडक्टर म्हणून नेमली आणि महिलांना वाहतुकीसाठी जागा राखीव ठेवल्या.\nयासह, जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांवर लाठीचार्ज करण्याशिवाय पाण्याच्या तोफांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा नियम त्यांनी बनविला. संविधान अस्तित्त्वात आल्यानंतर आणि भारत लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक बनल्यानंतर देशात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या.\nयावेळी लाल बहादूर शास्त्री कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून पक्षाची आघाडी हाताळत होते. या दरम्यान त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा जोरदार प्रचार केला आणि त्यानंतर कॉंग्रेस पक्ष प्रचंड बहुमताने विजयी झाला. 1952 मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या मंत्रिमंडळात रेल्वे व परिवहन मंत्री म्हणून नियुक्त केले. या पदाची जबाबदारी स्वीकारत लाल बहादूर शास्त्री यांनी झी ट्रेनमधील प्रथम श्रेणी आणि तृतीय श्रेणीमधील अंतर बर्‍याच प्रमाणात कमी केले.\nत्यानंतर 1956 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत रेल्वेमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राजीनामा देण्याच्या निर्णयावर ते उभे राहिले. यानंतर, देशातील दुसर्‍या लोकसभा निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हा लाल बहादूर शास्त्री यांना प्रथम परिवहन व दळणवळण मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती, परंतु नंतर त्यांनी वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.\nयानंतर 1961 मध्ये गोविंद वल्लभ पंत यांच्या निधनानंतर त्यांच्यावर गृह मंत्रालयाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली. गृहमंत्री असूनही लाल बहादूर शास्त्री देशाच्या सुरक्षेसंदर्भात निर्णय अत्यंत हुशारीने घेत होते. (Lal bahadur shastri information in Marathi) या दरम्यान, सन 1962 मध्ये जेव्हा भारत आणि चीन यांच्यात युद्ध चालू होते तेव्हा शास्त्री यांनी देशाची अंतर्गत सुरक्षा राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.\n1964 मध्ये, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या आकस्मिक निधनानंतर, पक्षाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी लाल बहादुरजींना त्यांच्या आश्चर्यकारक राजकीय क्षमतेच्या दृष्टीने एकमताने देशाचे पंतप्रधान म्हणून निवडले.\nत्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्या त्याच वेळी आपल्या देशाला भीषण संकटांचा सामना करावा लागला. 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर हल्ला केला, त्या काळात लाल बहादूर शास्त्री यांनी सुरक्षितपणे देशाचे नेतृत्व केले आणि त्यांची देखभाल केली.\nजेव्हा लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान म्हणून देशाची कमान संभाळत होते, त्यावेळी अन्न आणि पेय पदार्थांची आयात भारतात केली जात होती, तेव्हा देश अन्नधान्यासाठी पूर्णपणे उत्तर अमेरिकेवर अवलंबून होता.\nभारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाच्या वेळी देशात तीव्र दुष्काळ होता, त्यानंतर देशातील परिस्थिती लक्षात घेता त्यांनी सर्व देशवासियांना एक दिवसाचा उपोषण करण्याचे आवाहन केले आणि अशा स्थितीत त्यांनी “जय जवान ‘अशी घोषणा दिली. “जय किसान” जे खूप लोकप्रिय झाले.\nलाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू (Death of Lal Bahadur Shastri)\n1966 मध्ये लाल बहादूर शास्त्री यांनी रशियाची राजधानी ताशकंद येथे पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांची भेट घेतली. या दरम्यान भारत-पाकिस्तान दरम्यान शांतता राखण्याच्या अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्याच रात्री 11 जानेवारी 1966 रोजी लाल बहादूर शास्त्री यांचे अचानक गूढ मृत्यू झाला.\nकाही लोकांचा असा विश्वास आहे की त्याची हत्या एका षडयंत्रांतर्गत करण्यात आली होती, बरेच लोक त्याला विष देऊन त्याच्या हत्येविषयी बोलतात, तर काही लोक त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे मानतात, तरीही लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचे रहस्य अद्याप बाकी आहे. खुलासा करणे शक्य नाही. कृपया लक्षात घ्या की त्याच्या शरीरावर शवविच्छेदनही केले नव्हते.\nत्यांच्या मृत्यूसंदर्भात त्यांची पत्नी ललिता जी यांनी त्यांच्या ‘ललिता अश्रू’ या पुस्तकात अतिशय भावनिक स्पष्टीकरण दिले होते आणि त्याचबरोबर तिने पती शास्त्री यांना विष प्राशन केल्याचा दावा केला होता. यासह, त्याच्या मुलाने त्याच्या मृत्यूचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला.\nमात्र, शास्त्री यांचे निधन अद्याप एक रहस्यच राहिले आहे. लाल बहादूर शास्त्री हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांचे समुद्रापार (विदेशातील माती) मरण पावले. त्यांच्या स्मरणार्थ विजय घाटही बांधण्यात आला. (Lal bahadur shastri information in Marathi) त्यांच्या निधनानंतर, इंदिरा गांधींनी कॉंग्रेस पक्षाची सत्ता आपल्या हातात घेईपर्यंत गुलजारीलाल नंदा यांना भारताच्या पंतप्रधान होण्याची संधी मिळाली.\nलाल बहादूर शास्त्री एक सत्यवादी आणि अहिंसक पुजारी होते. त्याचा असा विश्वास होता, “लोकांना खरा लोकशाही किंवा स्वराज असत्य आणि हिंसाचाराने कधीच मिळू शकत नाही.” आयुष्यात, बरेच लोक त्यांच्या कठीण परिस्थितींपासून घाबरतात आणि खोटे बोलण्यास आणि चुकीच्या मार्गावर जाण्यास सुरुवात करतात. आणि शेवटी त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करावा लागतो.\nम्हणूनच आपण जीवनात कोणत्याही परिस्थितीत सत्याचे समर्थन केले पाहिजे. लाल बहादूर शास्त्री यांच्या मते, सत्याकडे जाण्याचा मार्ग कदाचित लांब असेल परंतु तो मार्ग तुम्हाला जीवनाचा आनंद देऊ शकेल. साधेपणा, निःस्वार्थीपणा, सभ्यता, त्याग, औदार्य, एक व्यक्तीमधील दृढनिश्चय अशा आदर्शवादी शब्दाचे व्यावहारिक कळस उत्तम उदाहरण केवळ शास्त्री मध्ये पाहिले गेले.\nलाल बहादूर शास्त्री पुरस्कार (Lal Bahadur Shastri Award)\nमदर इंडियाचा खरा वीर मुलगा आणि प्रामाणिक राजकारणी असलेल्या लाल बहादूर शास्त्री यांना देशातील अभूतपूर्व योगदानाबद्दल 1966 मध्ये मरणोपरांत देशाचा सर्वोच्च सन्मान “भारतरत्न” म्हणून सन्मानित करण्यात आले.\nअशा प्रकारे लाल बहादूर शास्त्री यांनी खरा देशभक्त, महान स्वातंत्र्यसैनिक आणि कुशल, प्रामाणिक राजकारणी म्हणून देशाची सेवा केली. यासह त्यांनी देशाला हरित क्रांती व औद्योगिकीकरणाचा मार्गही दाखविला.\nलाल बहादूर शास्त्री यांच्यासारख्या महान पुरुषांच्या जन्मासह आपल्या सर्व देशाच्या नेत्यांनी अभिमानाने उठविले आहे आणि त्यांच्या बलिदान, त्याग आणि समर्पणानिमित्त आज आपण सर्व भारतीय स्वतंत्र भारतात शांततेचा श्वास घेत आहोत. (Lal bahadur shastri information in Marathi) त्यांनी देशासाठी केलेले अनोखे योगदान कधीच विसरता येणार नाही.\nलाल बहादूर शास्त्री तथ्ये (Lal Bahadur Shastri Facts)\n2 ऑक्टोबर, 1904 रोजी उत्तर प्रदेशच्या मुघलसराय येथे जन्मलेल्या लाल बहादूर शास्त्री यांचे बालपण खूप संघर्षाचे होते, आर्थिक अडचणीमुळे ते नदीत पोहून शाळेत जात असत.\nलाल बहादूर शास्त्री यांनी त्यांच्या नावापुढे जातीचे आडनाव कधीच ठेवले नाही, त्यांनी काशी विद्यापीठातून आपले आडनाव म्हणून शास्त्रीची पदवी घेतली.\nलाल बहादूर शास्त्री गांधीजींना आपला आदर्श मानत असत, गांधीवादी विचारसरणीचा अवलंब करीत त्यांनी खरा देशभक्त आणि प्रामाणिक आणि निष्ठावंत नेते म्हणून देशाची सेवा केली.\nब्रिटीशांच्या तावडीतून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशचे संसदीय सचिव म्हणून काम पाहिले होते.\nलाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वेच्या प्रथम श्रेणी आणि तृतीय श्रेणीतील फरक मोठ्या प्रमाणात कमी केला, म्हणजेच रेल्वेमधील तृतीय श्रेणी शास्त्रींची देणगी मानली जाते.\nलाल बहादूर शास्त्री यांनी महिलांनी वाहतुकीसाठी आरक्षित जागा सुरू केल्या.\nदेशसेवेसाठी वाहिलेला लाल बहादूर शास्त्री यांनी त्यांच्या कार्यकाळात हरित व दूध क्रांतीची जाहिरात केली.\nपोलिस खात्यातील जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी लाल बहादूर शास्त्री यांनी लाठीचार्ज करण्याऐवजी वॉटर तोफचा वापर करण्यास सुरवात केली.\nशांत बडबड आणि दृढ निष्ठा असलेले लाल बहादूर शास्त्री नंतर रडले.\nप्रकाश बाबा आमटे जीवनचरित्र\nबॅडमिंटनचा इतिहास आणि नियम\nमहात्मा गांधी यांचे जीवनचरित्र\nगोबर गॅस म्हणजे काय\nबाबुळ म्हणजे काय आणि त्याचे फायदे\nआज आपण काय पाहिले\nतर मित्रांनो, वरील लेखात आपण Lal bahadur shastri information in marathi पाहिली. यात आपण लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म, शिक्षण आणि त्यांचे करियर बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला लाल बहादूर शास्त्री बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.\nआमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.\nतसेच Lal bahadur shastri In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Lal bahadur shastri बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली लाल बहादूर शास्त्री यांची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.\nतर मित्रांनो, वरील लाल बहादूर शास्त्री यांचे जीवनचरित्र या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.\nअलेस्सांद्रो व्होल्टा यांचे जीवनचरित्र Alessandro Volta Information in Marathi\nकांद्याची संपूर्ण माहिती Onion Information in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/03/13/neha-kakkr-video/", "date_download": "2022-12-01T13:19:52Z", "digest": "sha1:Y3TLQ7JYCPZASBI6LZXS32CDAKYNPW2F", "length": 6461, "nlines": 51, "source_domain": "news32daily.com", "title": "दुबईच्या खोलीमधून नेहा कक्कड चा हनिमूनचा व्हिडिओ झाला होता व्हायरल! - ENEWS MARATHI", "raw_content": "\nदुबईच्या खोलीमधून नेहा कक्कड चा हनिमूनचा व्हिडिओ झाला होता व्हायरल\nबॉलिवूड पार्श्वगायक कक्कड आणि रोहनप्रीत सिंह आपल्या लग्नामुळे खूप चर्चेत राहिले. नेहा कक्कड ने अचानकपणे रोहनप्रीत सोबत लग्न करून लोकांना चकित करून टाकले होते. तथापि, दोघांच्या लग्नाबद्दल चाहते खूप खुश झाले होते आणि नेहा-रोहनप्रीत यांना लग्नासाठी खूप शुभेच्छा दिल्या होत्या.\nदोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. लग्नानंतर नेहा कक्कड आणि रोहनप्रीत यांच्या मधुचंद्राचे फोटो सोशल मीडियावर गोंधळ घालत होते. दोघेही मधुचंद्रासाठी दुबई मध्ये पोहचले आहेत आणि खूप मस्ती करत आहेत.\nनेहा कक्कड सोशल मीडियावर बरीच सक्रिय राहते. ती आपल्या प्रत्येक क्षणाला चाहत्यांसोबत शेअर करते. अशा परिस्थितीत जेव्हा ती मधुचंद्रासाठी दुबईत गेली असताना तिथे खूप मस्ती करताना दिसत आहे. खात्यावर शेअर करत आहे, ज्याला चाहते त्याला खूप पसंत करत आहेत आणि टिप्पणी देखील करत आहेत.\nहल्लीच, नेहा ने अजून एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामधे ती दुबई मधील हॉटेलच्या खोलीत नृत्य करत आहे आणि नृत्य करताना बाल्कनीत चालल्या जाते. नेहा ने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर शेअर केला आहे. नेहा व्हिडिओमध्ये फीट इट रील इट गाण्यावर मस्ती करत आहे.\nतिच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितले आहे आणि चाहते टिप्पणी करत आहेत. नेहा कक्कडच्या या व्हिडिओ वर पती रोहनप्रीत ने देखील टिप्पणी केली आहे.\nपुन्हा एकदा ‘त्या’ अनोळखी व्यक्तीसोबत दिसली जान्हवी कपूर हातात हात घेऊन करतेय रोमांन्स…\nबीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..\nपहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अक्षयची लाडकी लेक नितारा, असे आहे या स्टारकीड चे आयुष्य\nPrevious Article वैवाहिक जीवनाचा दमदार आनंद घेण्यासाठी पुरुषांनी या गोष्टीचे सेवन करावे, आयुष्यभर मिळेल तरतारता अनुभव\nNext Article घट’स्फोटाच्या 7 वर्षानंतर हृतिक रोशनची Ex वाइफ या व्यक्तीला करतीये डेट\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.domkawla.com/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A4%BE-2-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-01T13:11:40Z", "digest": "sha1:G7BHHB5UWOMEQGE3Y65BR7PDJ3DB3UMO", "length": 10027, "nlines": 98, "source_domain": "www.domkawla.com", "title": "भूल भुलैया 2 बॉक्स ऑफिस: ‘भूल भुलैया 2’ ने ‘मेनी’, ‘धाकड’ आणि ‘टॉप गन 2’ला मागे टाकत 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला. - DOMKAWLA", "raw_content": "\nभूल भुलैया 2 बॉक्स ऑफिस: ‘भूल भुलैया 2’ ने ‘मेनी’, ‘धाकड’ आणि ‘टॉप गन 2’ला मागे टाकत 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला.\nभूल भुलैया 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन\n‘भूल भुलैया 2’ ने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.\n100 कोटींचा टप्पा पार करणारा कार्तिक आर्यनचा हा दुसरा चित्रपट आहे.\nभूल भुलैया 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन: कार्तिक आर्यन (कार्तिक आर्यन), कियारा अडवाणी (कियारा अडवाणी) आणि तब्बू (तब्बू) हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 2’ रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले असून कंगना राणौत स्टारर ‘धाकड’ या चित्रपटाला मागे टाकले आहे.\nइतकंच नाही तर आयुष्मान खुराना आणि टॉम क्रूझच्या ‘टॉप गन मावेरिक’च्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘अनेक’लाही या चित्रपटाने मागे टाकलं आहे. ‘भूल भुलैया 2’ बद्दल बोलायचे झाले तर तो अजूनही लोकांची पहिली पसंती आहे. दुसऱ्या शनिवारी हा चित्रपट 11.35 कोटींचा गल्ला जमवत 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.\n‘टॉप गन मॅव्हरिक’ वर येत, चित्रपटाने शनिवारी सुमारे 80 टक्के वाढ दर्शविली आणि 4.5 कोटी रुपयांची कमाई केली, जे प्रदर्शक आणि वितरकांसाठी नक्कीच मोठा दिलासा आहे. दुसरीकडे, आयुष्मान स्टारर सामाजिक-राजकीय अॅक्शन ड्रामा निराशाजनक होता आणि शनिवारी फारसा वाढला नाही. ‘चंडीगढ करे आशिकी’ नंतरचा आयुष्मानचा हा दुसरा चित्रपट आहे ज्याचा वीकेंड कलेक्शन कमी आहे.\nदरम्यान, व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ‘भूल भुलैया 2’ ची रेकॉर्डब्रेक कामगिरी ट्विट करत लिहिले की, “भूल भुलैया 2 विजयी मार्गावर आहे, चित्रपट पाहणाऱ्यांची पहिली पसंती कायम आहे.” अनीस बज्मी दिग्दर्शित, चित्रपटाने रिलीजच्या दुसर्‍या शुक्रवारी 6.52 कोटी, शनिवारी 11.35 कोटी कमावले, यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 109.92 कोटी झाले आहे. यासह चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला आहे.\n100 कोटींचा टप्पा पार करणारा कार्तिक आर्यनचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी कार्तिकच्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा पार केला होता.\nहे पण वाचा –\nजॅकलिन फर्नांडिसला कोर्टाकडून दिलासा, आयफा अवॉर्ड्ससाठी परदेशात जाण्याची परवानगी\nचित्रपट निर्माते बोनी कपूरसोबत झाली सायबर फ्रॉड, खात्यातून ३.८२ लाख रुपये कापले\nसामंथावर टिप्पणी, म्हणाली ‘कुत्रा मांजरांसोबत एकटाच मरेल’, असं उत्तर आलं, बोलणंच थांबलं\nअनेकआयुष्मान खुरानाकार्तिक आर्यनकियारा अडवाणीटॉम क्रूझतब्बूतब्बू कंगना राणौतधाकडबॉक्स ऑफिस कलेक्शनभूल भुलैया २भूल भुलैया 2 बॉक्स ऑफिस कलेक्शनशीर्ष तोफा आवारा\nजॅकलिन फर्नांडिसला कोर्टाकडून दिलासा, आयफा अवॉर्ड्ससाठी परदेशात जाण्याची परवानगी\nविनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रणदीप हुड्डा यांनी शेअर केले चित्रपटाचे पोस्टर, अभिनेता साकारणार वीर सावरकरांची भूमिका\nऐश्वर्या रायचे सारखेच 2 लूक, हे सोशल मीडियावर...\nगणेश चतुर्थी 2022: या बॉलिवूड स्टार्सच्या घरी ‘गजानन’चे...\n‘बिग बॉस’नंतर जस्मिन भसीनला बलात्काराच्या धमक्या, अभिनेत्रीने केला...\nफिल्मफेअर अवॉर्ड्स 2022: विकी कौशलच्या ‘सरदार उधम सिंग’ने...\nफिल्मफेअर अवॉर्ड्स 2022: फिल्मफेअर अवॉर्ड्ससाठी मैदानावर उतरले तारे,...\nसारा अली खान क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत...\n चाहत्यांची इच्छा पूर्ण, विकी कौशल आणि कतरिना...\nबॉलीवूड रॅप: आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी कमाल आर खानला...\nकमाल आर खानला अटक: वादग्रस्त ट्विटमुळे अडकलेला केआरके,...\nकटपुतली: सरगुन मेहताने रिलीजपूर्वी मोठी गोष्ट उघड केली\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.domkawla.com/tag/piles-meaning/", "date_download": "2022-12-01T14:41:02Z", "digest": "sha1:MPLCX23DQ2RC6QIHQRKLAYK3PVKECWBO", "length": 1751, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "piles meaning - DOMKAWLA", "raw_content": "\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\nPiles Treatment at Home मित्रांनो आपला मूळव्याध बरा होत नाही त्याची कारणे वेगळी असतात. त्याचप्रमाणे…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2021/07/blog-post_84.html", "date_download": "2022-12-01T13:33:25Z", "digest": "sha1:UKT2E6QAXUOYZA7C2FV3LCX3SPQE5W4C", "length": 5578, "nlines": 31, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "पुढील ५ दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार , वेधशाळेचा अंदाज", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nपुढील ५ दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार , वेधशाळेचा अंदाज\nजुलै १८, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने थैमान घातलं. शनिवारपासून तुफान पाऊस सुरु आहे. मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये बहुतांशी ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील आणखी पाच दिवस मुंबईत हीच स्थिती कायम राहणार असल्याची माहिती मुंबई वेधशाळेचे प्रमुख जयंत सरकार यांनी दिली आहे.\nमागील चोवीस तासांत कुलाबा याठिकाणी 196.8 मीमी, बांद्रा - 206.5 मीमी, सांताक्रुझ 234.9 मीमी, मीरा रोड - 235 मीमी, दहिसर - 268 मीमी, भायंदर - 203 मीमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर पुढील पाच ते सहा तासांत मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. पुढील आणखी काही दिवस कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार असून, जिल्ह्यातील दापोली तालुक्यात मध्यरात्री पासुनच पावसाचा जोर वाढला आहे. आज कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केला आहे.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/indian-polity-quiz-part-8/", "date_download": "2022-12-01T12:44:39Z", "digest": "sha1:CSM6OV32RT4FI33S4HVRVO62NRE63KRI", "length": 10589, "nlines": 266, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "भारतीय राजकीय प्रश्न: भाग ८ - MPSC Today", "raw_content": "\nHome » Quiz » Polity » भारतीय राजकीय प्रश्न: भाग ८\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ८\n1.3 #1. विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात\n1.4 #2. कोणाच्या शिफारशिशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही\n1.5 #3. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात\n1.6 #4. जिल्ह्यातील महसूल प्रशाशनाचे प्रमुख कोण असतात\n1.7 #5. महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी पासून अमलात आणली\n1.8 #6. 4G Wi= Fi (वाय - फाय) सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती\n1.9 #7. भारतात महिलांसाठी .......... जागा राखीव आहेत\n1.10 #8. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती\n1.11 #9. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात\n1.12 #10. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो\nआपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.\nआजच्या या पोस्टमध्ये, सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत\n#1. विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात\n#2. कोणाच्या शिफारशिशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही\n#3. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात\n#4. जिल्ह्यातील महसूल प्रशाशनाचे प्रमुख कोण असतात\n#5. महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी पासून अमलात आणली\n#6. 4G Wi= Fi (वाय - फाय) सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती\n#7. भारतात महिलांसाठी .......... जागा राखीव आहेत\n#8. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती\n#9. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात\n#10. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो\nराज्यघटनेवरील प्रश्नसंच भाग १\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग २\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ३\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ४\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ५\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ६\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ७\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ९\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ८\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १०\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ११\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १२\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १३\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १४\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १५\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १६\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १७\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १८\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १९\nमित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा\nकोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nPrevious भारतीय राजकीय प्रश्न: भाग ९\nNext भारतीय राजकीय प्रश्न: भाग १०\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://arogyanama.com/8-rare-and-weird-mental-disorders-sexsomnia-you-should-aware-about/", "date_download": "2022-12-01T13:22:42Z", "digest": "sha1:QMTW6NHDX7B7JKEJISF2KSIC4C7ZMUVI", "length": 8293, "nlines": 55, "source_domain": "arogyanama.com", "title": "'Sexsomnia'ने ग्रासित लोक झोपेमध्येही 'हे' करतात - arogyanama.com", "raw_content": "\n‘Sexsomnia’ने ग्रासित लोक झोपेमध्येही ‘हे’ करतात\nin तज्ज्ञांचं मार्गदर्शन, फिटनेस गुरु, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – माणसाने कितीही प्रगती केली असली तरी आजही मनुष्याच्या शरीराविषयी काही गोष्टी रहस्यमय आहेत. मनुष्याला होणाऱ्या काही आजारांच्या बाबतीतही असेच आहे. त्यामधीलच काही मेंटल डिसऑर्डर जे ऐकायला जेवढे विचित्र वाटतात तेवढीच त्यांची लक्षणे विचित्र आहेत. जगभरातील खूपच थोड्या व्यक्ती या डिसऑर्डरने ग्रस्त आहेत. हा Sexsomnia तर एकदम विचित्र आहे. या आजाराने ग्रासित लोकांना झोपेत सेक्स करण्याची सवय असे. काही लोक झोपेत चालतात किंवा बोलतात. तसेच Sexsomnia ने ग्रस्त लोक झोपेमध्ये सेक्स करतात. डोळे उघडल्यानंतर त्यांना आपण काय केले हे लक्षात राहत नाही.\nमनुष्याचा मेंदू आजही एक रहस्य आहे. कॉम्प्युटर पेक्षा जलद चालणाऱ्या या अवयवामध्ये थोडा जरी बिघाड झाला तरी अशाप्रकारचे आजार निर्माण होतात. आणखी एक मेंदूशी संबंधीत असा आजार आहे ज्यामध्ये व्यक्ती नशा न करताही सतत नशेमध्ये धुंद असतो. या आजारास Auto-brewery Syndrome म्हणतात. यामध्ये व्यक्तीचे शरीर पाचन तंत्रामध्ये एथेनॉलचे उत्पादन करते, ज्यामुळे तुम्ही नेहमी नशेत राहता. चक्कर येणे, मन एकाग्र न होणे ही या आजाराची लक्षणे आहेत. या आजाराने ग्रासित लोक अनेक वेळा डिप्रेशनला बळी पडतात. जर तुम्हाला कधी तुमच्या डोकेदुखीचे कारण लक्षात आले नाही तर वाय-फाय बंद करून पाहा. मेडिकल सायन्सनुसार Electromagnetic Sensitivity मध्ये मनुष्याला electromagnetic तरंगांचा त्रास होतो. ज्या ठिकाणी विद्युत संचार असेल तेथे electromagnetic तरंगांचा प्रभाव असतो. म्हणजेच लॅपटॉप, टीव्ही, मोबाईल फोन तसेच लाईट बल्बसुद्धा डोकेदुखी निर्माण करू शकतो.\nया आजारात व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे इमोशन किंवा भाव जाणवत नाहीत. भावना व्यक्त करू न शकणे आणि त्यांची जाणीव न होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादी व्यक्ती महत्त्वाच्या वेळेला फालतू जोक करत असेल तर त्याची ही सवय नेहमीचीच असल्यास तो Witzelsucht ने ग्रासित असू शकतो. हा एक दुर्लभ आजार आहे, ज्यामध्ये व्यक्ती फालतू जोक केल्याशिवाय राहू शकत नाही. डोक्याच्या फ्रंटल लोबमध्ये इजा झाल्यास ही स्थिती निर्माण होऊ शकते. ज्या लोकांना Exploding Head Syndrome असेल त्यांना मोठा आवाज, चुंबकीय तरंग, प्रखर प्रकाश यासारख्या गोष्टी डोक्यात जाणवतात. वैज्ञानिकांच्या मतानुसार या अवस्थेमध्ये रोगी अर्धा झोपेत आणि अर्धा वास्तवामध्ये असतो. यामुळे स्वप्नात पाहिलेल्या गोष्टीसुद्धा हे लोक सत्य समजतात.\nएखादी व्यक्ती सकाळी झोपेतून उठल्यानंतर तिची बोलण्याची आणि वागण्याची पद्धत बदलू शकते.अनेकवेळा ट्युमर किंवा मेंदूला इजा झाल्यानंतर मनुष्याची वागणूक अशाप्रकारे बदलते. आपला आवाजच आपली ओळख आहे आणि तोच बदलला तर व्यक्तिमत्व हरवून जाण्याची भीती राहते. अशाप्रकारच्या सिंड्रोमने ग्रासित लोकासाठी सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे यांचा क्लोन असणे. या अवस्थेमध्ये ग्रासित लोकांना सतत वाटत राहते की, त्यांच्या जवळ असलेल्या लोकांना क्लोनने बदलण्यात आले आहे. ज्या लोकांना Paranoid Schizophrenia असेल त्यांच्यामध्ये असे लक्षण दिसून येतात.\nTags: arogyanamaBodyBrainDepressionDizzinessdo not concentrate on the mindsexआरोग्यनामाचक्कर येणेझोपडिप्रेशनमन एकाग्र न होणेमेंदूशरीरसेक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/shiv-sena-supports-to-nda-candidate-draupadi-murmu", "date_download": "2022-12-01T13:39:45Z", "digest": "sha1:YL54K3AY7NWGSMBZRC7QWMJBVEADBD4D", "length": 7679, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "शिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंना पाठींबा - द वायर मराठी", "raw_content": "\nशिवसेनेचा द्रौपदी मुर्मूंना पाठींबा\nमुंबई : शिवसेना राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देत असल्याचे आज शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.\nसंध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसेना राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देत असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, “उलट सुलट बातम्या पसरवल्या जात आहेत. पण माझ्यावर कोणत्याही खासदारांनी दबाव टाकलेला नाही, काही संघटना आणि आमच्या काही पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्याने आम्ही राजकारणापलिकडे जाऊन द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देत आहोत.”\nठाकरे म्हणले, की यांपूर्वी शिवसेनेने प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना असा पाठींबा दिला होता. ते म्हणाले, “सध्याचे राजकारण पाहता आम्ही खरे तर असा पाठींबा देणे हे वेगळे वाटेल, पण द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील महिला सर्वोच्च स्थानी जात असल्याने हा पाठींबा देत आहोत.”\nशिवसेना भवनामध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते संजय राऊत आणि अनिल देसाई उपस्थित होते. राऊत म्हणाले, की शिवसेनेचे सरचिटणीस सुभाष देसाई यांनी काल सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना पत्र दिल्याचे राऊत यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदाची जी शपथ राज्यपालांनी दिली आहे, ती बेकायदेशीर असल्याचे पत्रात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी होईपर्यंत फारतर हे सरकार काळजीवाहू असेल, मात्र त्यांना कोणतेही कायदेशीर अधिकार देऊ नयेत. मंत्रीमंडळाचा शपथविधी घेऊ नये. कोणतेही लभाचे पद देऊ नये. कोणतेही घटना बाह्य कृत्य राजभवनातून होऊ नये, असे पत्रात म्हटले असल्याचे राऊत यांनी सांगितले.\nश्रीलंकेच्या अर्थमंत्र्यांचे दुबईला होणारे पलायन रोखले\nनिधी देशविरोधी कारवायांसाठी वापरला; मेधा पाटकर व अन्य ११ जणांवर फिर्याद\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A5%A9-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-dinvishesh-3-december/", "date_download": "2022-12-01T14:44:04Z", "digest": "sha1:ENJCNM6SPRKGETYH7XQ37M5CBAFERMRM", "length": 15484, "nlines": 124, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "दिनविशेष ३ डिसेंबर || Dinvishesh 3 December || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » दिनविशेष » दिनविशेष ३ डिसेंबर || Dinvishesh 3 December ||\n१. डॉ. राजेंद्र प्रसाद, भारताचे पहिले राष्ट्रपती (१८८४)\n२. जॉन वॉलीस, इंग्लिश गणितज्ञ (१६१६)\n३. माधव केशव काटदरे, भारतीय कवी ,लेखक (१८९२)\n४. ज्युल रेंकीन, बेल्जियमचे पंतप्रधान (१८६२)\n५. रमादेवी चौधरी, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१८९९)\n६. खुदीराम बोस, भारतीय क्रांतिकारक (१८८९)\n७. मॅने सिर्गबहन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८८६)\n८. कोंकना सेन शर्मा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९७९)\n९. एच. एल. दत्तू, भारताचे ४२वे सरन्यायाधीश (१९५०)\n१०. इकेडा हायतो, जपानचे पंतप्रधान (१८९९)\n११. यशपाल, भारतीय हिंदी लेखक ,साहित्यिक (१९०३)\n१२. नंदलाल बोस, भारतीय चित्रकार (१८८२)\n१३. महिपतराम नीळकंठ, भारतीय गुजराती लेखक, शिक्षणतज्ञ (१८२९)\n१४. रिचर्ड कुहन, नोबेल पारितोषिक विजेते जीवरसायनशास्त्रज्ञ (१९००)\n१५. पॉल कृत्झन, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१९३३)\n१६. राजेंद्रसुरी ,भारतीय जैन धर्मगुरु (१८२६)\n१७. जिमी शेर्गिल, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७०)\n१८. मिथाली राज, भारतीय महिला क्रिकेटपटू (१९८२)\n१. देव आनंद, भारतीय चित्रपट अभिनेते (२०११)\n२. बहिणाबाई चौधरी, भारतीय मराठी कवयत्री, लेखिका (१९५१)\n३. प्रुडेंत बर्रोस, ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष (१९१२)\n४. माणिक बंदोपाध्याय, भारतीय लेखक ,कवी (१९५६)\n५. मेजर ध्यानचंद, भारतीय हॉकी खेळाडू , खेलरत्न (१९७९)\n६. नुरेद्दिन अल – अतास्सी, सीरियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९२)\n७. गिऑर्गी चांतुरिया, जॉर्जियाचे राष्ट्राध्यक्ष (१९९४)\n८. केशव मेश्राम, भारतीय मराठी लेखक (२००७)\n९. पापिया घोष, भारतीय इतिहासकार (२००६)\n१०. बाब्रक कर्मल, अफगाणिस्तानचे पंतप्रधान (१९९६)\n१. पाकिस्तानने भारतावर सैन्य हल्ला केला. (१९७१)\n२. इलिनाॅय हे अमेरिकेचे २१वे राज्य बनले. (१८१८)\n३. भारतातील भोपाळ मध्ये वायू दुर्घटना घडली, युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथील आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन १४००पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडले. या दुर्घटनेनंतर काही वर्षात २०,०००हून अधिक लोकांना आपला प्राण गमवावा लागला. (१९८४)\n४. अँड्र्यू जॅक्सन हे अमेरिकेचे ७वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१८२८)\n५. तूर्की आणि अर्मेनियामध्ये शांतता करार झाला. (१९२०)\n६. आयातुल्लाह खोमेनी इराणचे सर्वेसर्वा झाले. (१९७९)\n७. मार्कोस पेरेझ हे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९५२)\n८. पॅट्रिक हिल्लेरी हे आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७६)\n९. इराणने संविधान स्वीकारले. (१९७९)\n१०. दुसरे बाजीराव हे मराठा साम्राज्याचे पेशवा बनले. (१७९६)\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/552423", "date_download": "2022-12-01T13:31:09Z", "digest": "sha1:3BFLE6MYIIGZLIDZIEKNNTDQKUB7CDGH", "length": 2260, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ग्लेन जॉन्सन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ग्लेन जॉन्सन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:४७, १९ जून २०१० ची आवृत्ती\n३२ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: ko:글렌 존슨 (잉글랜드의 축구 선수)\n१०:३८, १४ जून २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n११:४७, १९ जून २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nSieBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: ko:글렌 존슨 (잉글랜드의 축구 선수))\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-01T12:22:42Z", "digest": "sha1:L7PEWRZXBQMABN66TOGALQAQKERHQCVU", "length": 7868, "nlines": 83, "source_domain": "navakal.in", "title": "अहमदनग-आष्टी पहिल्या रेल्वेचे 23 सप्टेंबरला लोकार्पण सोहळा - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nअहमदनग-आष्टी पहिल्या रेल्वेचे 23 सप्टेंबरला लोकार्पण सोहळा\nअहमदनगर- अहमदनगर ते आष्टी या 61 किलोमीटर अंतरावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू होत असून याचा लोकार्पण सोहळा आष्टी येथे २३ सप्टेंबरला होणार आहे. बीड जिल्ह्यातील जनतेचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण होत आहे.याप्रसंगी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनकुमार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे हे उपस्थित राहणार आहेत.यापूर्वी अनेकवेळा या रेल्वे उद्घाटनाचे मुहूर्त ठरले होते. मात्र ऐनवेळी लोकार्पण सोहळा रद्द करण्यात आला होता.\nबीड जिल्ह्यातील जनतेचा आष्टी- रेल्वे हा जिव्हाळ्याचा प्रश्न होता. नगर परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी 261 किलोमीटर आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. मागील सहा महिन्यांमध्ये या रेल्वेची चाचणी पूर्ण झाली. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले होते. अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान सात कि.मी.अंतरावर मार्च 2018 रोजी सात डब्याच्या रेल्वेची चाचणी झाली होती. नंतर अहमदनगर-नारायणडोह-सोलापूरवाडी या १५ कि.मी. अंतरावर 25 फेब्रुवारी 2019 रोजी 7 डब्याची रेल्वे चाचणी झाली. मात्र नंतर लॉकडाऊनमुळे पुढील काम मंदावले आणि आष्टीपर्यंत कधी रेल्वे चाचणी होणार हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर सोलापूरवाडी ते आष्टी 32 किमी अंतरावर 20 डिसेंबर 2021 रोजी चाचणी घेण्यात आली होती.\nबीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.1995 साली नगर बीड परळी रेल्वे मार्गला मंजुरी मिळाली होती. मात्र त्यानंतर अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्ती अभावी या मार्गाचे काम रखडले.भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथमुंडे यांनी बीड जिल्हावासियांना बीड रेल्वे चे स्वप्न दाखवले होते. त्यांनी या रेल्वे मार्गासाठी भरभरून योगदान दिले होते.\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nPrevPreviousबोजेस यांच्या रॉकेटला अपघात अवकाश पर्यटन पुन्हा धोक्यात\nNextपब्जी खेळण्यावरुन वाद झाला तरुणाची विष पिऊन आमहत्याNext\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nयात्रेतील १२ गाड्या ओढताना\nचाक अंगावरुन गेल्याने एकाचा मृत्यू\nआज घोसला कोई और ले गया\nलेकिन सामने खुला आस्मान है ‘\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%86%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-01T13:32:47Z", "digest": "sha1:OKSNC2VW3U2NFVFRKNTYWSLPGKUTLHX4", "length": 5778, "nlines": 83, "source_domain": "navakal.in", "title": "नाशिकातून आणखी एकापीएफआय पदाधिकारी ताब्यात - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nनाशिकातून आणखी एकापीएफआय पदाधिकारी ताब्यात\nनाशिक- गेल्या काही दिवसांपासून मध्यंतरी नाशिकसह देशभरातून ताब्यात घेतलेल्या पीएफआय कार्यकत्यार्र्ंंना न्यायालयात हजर केले असताना आज सकाळी पुन्हा एका पीएफआय पदाधिकार्‍याला एटीएसने ताब्यात घेतले असून त्यास न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यामुळे पीएफआयची पाळेमुळे नाशिकमध्ये खोलवर रुजल्याचे या प्रकरणावरून समोर येत आहे.\nमहिनाभरापूर्वी राष्ट्रीय तपास संस्था व एसटीएसने देशभरात छापेमारी केल्यानंतर केंद्र सरकारने देखील गंभीर दखल घेत पीएफआय संघटनेवर बंदी घातली. त्यानंतर राज्यातील अनेक भागातून देखील पीएफआय पदाधिकार्‍यांना एटीएसने ताब्यात घेतले. तर राज्यातील जिल्ह्यात असलेल्या पीएफआयच्या कार्यालयांना देखील टाळे ठोकण्यात आले. मात्र त्यानंतर देखील एटीएसचे कारवाई सुरु असून नाशिकमधून पीएफआयच्या आणखी एका सदस्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे पीएफआय प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nPrevPreviousदिल्लीतील ‘एम्स’ मध्ये खासदारांना व्हीव्हीआयपी उपचार मिळणार नाही\nNextठाकरे गटातील उरलेले आमदरही आमच्या संपर्कात\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/03/13/pumbkin-fayde/", "date_download": "2022-12-01T13:11:19Z", "digest": "sha1:EGZAGXOHO55FQSTIDG4PTUZPX6SLLDBH", "length": 7208, "nlines": 53, "source_domain": "news32daily.com", "title": "फक्त दररोज एका महिन्यासाठी खा 'ही' फळभाजी, मिळतील जबरदस्त फायदे!! - ENEWS MARATHI", "raw_content": "\nफक्त दररोज एका महिन्यासाठी खा ‘ही’ फळभाजी, मिळतील जबरदस्त फायदे\nभाज्या खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु काही भाज्या अशा असतात, ज्यास सुपर फूड म्हटले जाऊ शकते. वास्तविक या भाज्यांचे फायदे आपल्याला आश्चर्यचकित करू शकतात. अशी एक भाजी भोपळा आहे, ज्याला इंग्रजीत पंपकिन म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीने एका महिन्यासाठी दररोज भोपळा खाल्ला तर त्याचे फायदे होऊ शकतात. भोपळा खाण्याचे काय फायदे आहेत, हे जाणून घ्या-\nभोपळा मानवी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते म्हणजेच रोग प्रतिकारशक्ती वाढवते. खरं तर, भोपळा खाल्ल्यास मानवी शरीरात पांढऱ्या रक्त पेशी तयार होतात. पांढऱ्या रक्त पेशी आपल्या शरीरातील जंतुविरूद्ध लढतात. अशा प्रकारे, आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी भोपळा खूप प्रभावी आहे.\nभोपळा डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. कोरोनॉइड्स नावाचा घटक भोपळ्यामध्ये आढळतो जो डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतो. भोपळा अल्ट्रा व्हायलेट किरणांच्या प्रभावापासून देखील संरक्षित ठवते.\nभोपळ्यामुळे केसांनाही फायदा मिळतो, आणि केस दाट व काळे होतात. आपण एका महिन्यासाठी दररोज भोपळा खाल्ल्यास, आपली प्रतिकारशक्ती आणि डोळे तसेच केसांचे आरोग्य मोठ्या प्रमाणात सुधारते. केस काळे आणि चमकदार होतात. भोपळ्यामध्ये भरपूर खनिजे असतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.\nज्यांना झोपेची समस्या आहे त्यांच्यासाठी भोपळा देखील रामबाण उपाय असू शकतो. ट्रायटोफन नावाचा घटक भोपळ्याच्या बियामध्ये आढळतो. ज्यामुळे मानवी शरीरात सेरोटोनिन तयार होते, ज्यामुळे झोप सुधारण्याबरोबरच लोकांमध्ये आनंदाची भावना ही निर्माण होते.\nभोपळा व्यतिरिक्त बदाम खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर आपल्याला फ्लूची समस्या असेल तर गाजर खाणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तसेच डोळ्यांसाठीही गाजर फायदेशीर असते.\nEnews Marathi वरील लेखाची पुष्टी करत नाही, अमलात आणण्या पूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.\nया आयुर्वेदिक गोष्टी खाऊन राजा महाराजा आपल्या बायकांना देत असत लैं’गीक सुख….\nमहिला आणि पुरुषांच्या से’क्स लाईफसाठी वरदान आहे स्वयंपाक घरातील ही गोष्ट,मिळेल सं’भोगाचा आनंद\nया लक्षणांवरून कळेल,तुमची प्रसूती नॉर्मल होईल की सिझर…\nPrevious Article सकाळी उठताच चहा, कॉफी घेत असाल तर सावधान\nNext Article वैवाहिक जीवनाचा दमदार आनंद घेण्यासाठी पुरुषांनी या गोष्टीचे सेवन करावे, आयुष्यभर मिळेल तरतारता अनुभव\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/in-amravati-the-governors-photo-was-eaten-and-spat-on/", "date_download": "2022-12-01T12:49:18Z", "digest": "sha1:HTXTG3DIQK6L5ROTEAQCYXGVASCJYVHE", "length": 8209, "nlines": 123, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "अमरावतीत राज्यपालांच्या फोटोवर पान खाऊन थुंकले...", "raw_content": "\nHomeMarathi News Todayअमरावतीत राज्यपालांच्या फोटोवर पान खाऊन थुंकले...\nअमरावतीत राज्यपालांच्या फोटोवर पान खाऊन थुंकले…\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधान केल्याने राज्यात तीव्र प्रतिसाद उमटत आहे. राज्यात ठिकठिकाणी राज्यपाल आणि प्रवक्ते सुधांशू यांच्या विरोधात जोरदार निदर्शने सुरु आहेत. तर अमरावतीत चक्क राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमेवर पान खाऊन थुंकून निषेध करण्यात आला आहे.\nअमरावतीचे माजी महापौर अशोक डोंगरे यांनी पान खाऊन राज्यपाल कोशियारी यांच्या फोटोवर थुंकून निषेध नोंदविला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपशब्द वापरल्याने राज्यपाल कोशियारी विरोधात अमरावतीत राजकमल चौक येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक कॉंग्रसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.\nतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी समर्थन केले आहे. यावरून संभाजीराजे छत्रपती यांनी “फडणवीसांकडून त्रिवेदींच्या विधानाची पाठराखण का” अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा मुद्दाही दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.\nSuryakumar Yadav | सूर्यकुमार यादवने कोहलीचा ‘हा’ विक्रम मोडला…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार, प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \n‘हे’ पराठे पौष्टिक आणि चवीने परिपूर्ण आहेत…ते कसे बनवायचे येथे शिका…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार, प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2021/02/blog-post_19.html", "date_download": "2022-12-01T14:04:12Z", "digest": "sha1:6Y7OICFRPSPYCAZKBXLGG2XZXCRQTZUN", "length": 6245, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "कळंब शहर व परिसरात अवकाळी चा तडाखा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हा कळंब शहर व परिसरात अवकाळी चा तडाखा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान\nकळंब शहर व परिसरात अवकाळी चा तडाखा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान\nशहर व तालूक्यातील शिराढोण ,अभर्डी पाथर्डी ,मोहा ,खोंदला,सात्रा सह आदी तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली सध्या ग्रामीण भागात हरभरा, तुर,गहू, ज्वारी आदी पिकाची कापणी सुरु आहे. तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात फळबागा असुन अनेक भागात केशर आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते चालु वर्षी शेतकऱ्यांना आंबा व द्राक्ष पिकातुन उत्त्पन्न हाती मिळण्याची आशा असताना अवकाळी पावसामुळे आंबा व द्राक्ष पिकाचे नुकसान झाले आहे तर तालुक्यातील काही भागात गाराचा पाऊस झाल्याने शेतमालाचे व फळ व भाजीपाला पिकाचे नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे काही वर्षे दुष्काळाच्या झळा भोगलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस व गारामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत पावुस एवढा जबरदस्त होता कीकाही भागातील ओडे वनाले ओसांडूं न् वाहत आहेत ,उभ्या पिकात पाणी साचल्याने हातातिल पिके वाया गेली आहेत तर काही भागात झाडे तर काही भागात विजा कोसळून जनावरे मृत्युमुखी पडले आहेत यामूळे शहरा सह ग्रामीण भागातील विजपुरवठा खंडीत झाला होता ,या अकळी पाऊसा मुळे शेतकत्यांचे मोठे नुकसान झाले आहे अवकाळी पाऊस पडलेल्या सर्व भागातील पिकांचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकर्‍यांतून जोर धरत आहे तर याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन पीक विमा मंजुरी साठी प्रयत्न करावेत अशीही मागणी शेतकर्‍यांतून होत आहे,\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/7874", "date_download": "2022-12-01T13:54:31Z", "digest": "sha1:2P5SUDWDJQSJ4BFIY2ONQL33JCQ2GGPQ", "length": 10926, "nlines": 135, "source_domain": "dhanlabh.in", "title": "अधिक सुरक्षित करण्यासाठी—- – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा एक गुंतवणूक सुरक्षित आणि पारदर्शक पर्याय म्हणून ओळखला जातो. सेबी त्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. म्युच्युअल फंड गुंतवणूक अधिक सुरक्षित व्हावी त्यात आणखी पारदर्शकता यावी आणि माहितीचे विश्लेषण करून ब्रोकर्सवर लक्ष ठेवता यावे यासाठी स्वयंचलित स्वरुपाचे सॉफ्टवेअर सेबीकडून विकसित केले जाणार आहे.\nमॉनिटरिंग ऑफ म्युच्युअल फंड्स अॅंड ऑटोमेशन ऑफ इन्स्पेक्शन ऑफ ब्रोकर्स असे या प्रकल्पाचे नाव आहे. याद्वारे सेबीचे स्वत:ची असे अद्ययावत नियंत्रण आणि देखरेख करणारे तंत्रज्ञान असणार आहे. यासाठी अनेक कंपन्यांचे प्रस्तावदेखील सेबीकडून मागविण्यात आले आहेत. म्युच्युअल फंड व्यवसायात भविष्यात येऊ घातलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन गुंतवणूकदारांची गुंतवणूक अधिकाधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याचा सेबीचा प्रयत्न आहे.\nआम्ही तुमची काळजी घेणार \nआता घरबसल्या करा केवायसी\nयूटीआयच्या अॅक्रुअल ओरिएंटेड फंडांत गुंतवणुकीची संधी\nकरबचातीसाठी ELSS हाच पर्याय\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-HDLN-hailstorm-affected-farmers-issues-marathwadas-controversial-punchnama-5816384-PHO.html", "date_download": "2022-12-01T12:40:23Z", "digest": "sha1:EYSXTHBZXNBVXZEF2WZH6NJY7HKQ4WY5", "length": 6701, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शेतकऱ्यांचे गुन्हेगारासारखे फोटो; पंचनाम्याच्या पद्धतीवर विरोधकांची संतप्त प्रतिक्रिया | hailstorm affected farmers issues marathwadas controversial punchnama - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशेतकऱ्यांचे गुन्हेगारासारखे फोटो; पंचनाम्याच्या पद्धतीवर विरोधकांची संतप्त प्रतिक्रिया\nवादाच्या भोवऱ्यात सापडलेली हीच ती पंचनाम्याची पध्दत.\nउस्मानाबाद- उमरगा तालुक्यातील नुकसानीसंदर्भातील पंचनामे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पोलिस ठाण्यात गुन्हेगाराच्या हातात पाटी देऊन ज्या पद्धतीने फोटो काढले जातात त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या हातात पाटी देऊन त्यांचे फोटो काढण्यात आले आहेत.\nराज्याला काही दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपले होते. गारपीटीमुळे विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत शेतीचे तसेच काढणी झालेल्या मालाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे सुरू असून उमरगा तालुक्यातील पंचनामे वादग्रस्त ठरले आहे. शेतकऱ्यांच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या दिला जात असून त्यावर नुकसानाची माहिती असते. शेतात त्यांचे छायाचित्र काढले जात आहे. पोलिस ठाण्यात गुन्हेगाराचे जसे छायाचित्र काढले जातात त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचे छायाचित्र काढले जात आहे. पारदर्शक कारभारासाठी हा खटाटोप असला तरी ही पद्धत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थ देत आहेत.\nधनंजय मुंडे यांचे ट्विट\nविधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील ट्विटरवरुन सरकारवर टीका केली. मराठवाड्यात गारपिटीच्या नुकसानीचे अत्यंत वाईट पद्धतीने पंचनामे सुरु आहे. शेतकऱ्यांच्या गळ्यात पाटी लटकवली जाते. त्या पाटीवर शेतकऱ्याबाबत माहिती दिलेली असते.त्यावर त्याचे नाव, नुकसान लिहिलेले असते. मुख्यमंत्री महोदय, हे शेतकरी चोर आहे का अशा पद्धतीने शेतकऱ्यांची थट्टा करणे बंद करा, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये गारपीठीने शेतकऱ्यांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले.शेतकऱ्यांवर आस्मानी संकट आलेले असताना शेतकऱ्यांना सरकार कोणतीच भरपाई देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या वर्तमान पत्रात स्वतःच्या फोटोसह पान - पानभर जाहिराती देणाऱ्या सरकारने शिवजयंतीची एखादी शुभेच्छा जाहिरात तरी का दिली नाही अशा पद्धतीने शेतकऱ्यांची थट्टा करणे बंद करा, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये गारपीठीने शेतकऱ्यांचे कोटयावधी रुपयांचे नुकसान झाले.शेतकऱ्यांवर आस्मानी संकट आलेले असताना शेतकऱ्यांना सरकार कोणतीच भरपाई देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या वर्तमान पत्रात स्वतःच्या फोटोसह पान - पानभर जाहिराती देणाऱ्या सरकारने शिवजयंतीची एखादी शुभेच्छा जाहिरात तरी का दिली नाही याचे उत्तर फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावे, असे मतही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे.\nपुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-LCL-the-contractor-suicides-the-accused-in-the-scam-5821360-NOR.html", "date_download": "2022-12-01T12:28:08Z", "digest": "sha1:UQLDRUQF4X7YVDHVO7GOTWT4JOIHE4OE", "length": 3522, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "विदर्भातील गोसीखुर्द सिंचन प्रकल्प घोटाळ्यातील आरोपी ठेकेदाराची आत्महत्या | The contractor suicides the accused in the scam - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविदर्भातील गोसीखुर्द सिंचन प्रकल्प घोटाळ्यातील आरोपी ठेकेदाराची आत्महत्या\nमुंबई- विदर्भातील गाजलेल्या गोसीखुर्द सिंचन प्रकल्प घोटाळ्यातील आरोपी जिगर ठक्करने मंगळवारी रात्री मरीन ड्राइव्ह परिसरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. व्यवसायात नुकसान झाल्यानंतर त्याच्यावर ९० कोटींचे कर्ज झाल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिगर मंगळवारी सायंकाळी कारने मरीन ड्राइव्ह परिसरात पोहोचला. हॉटेल मरीन प्लाझासमोर गाडी उभी करून रिव्हॉल्व्हरमधील गोळ्या स्वत:वर झाडल्या. रुग्णालयात नेईपर्यंत वाटेतच त्याचा मृत्यू झाला. गोसीखुर्द प्रकल्पातील निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाला होता. यात आरोपींमध्ये ठक्करचे नाव सामील होते. भंडारा जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा नदीवर हा महत्त्वाचा सिंचन प्रकल्प वादग्रस्त ठरला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/money/multibagger-stock-avanti-feeds-shares-turns-rupees-1-lakh-to-more-than-3-crore-mhpw-651033.html", "date_download": "2022-12-01T12:52:39Z", "digest": "sha1:GJPTZP7RGLFKMMRVG4EE5Y2DOJ44ULA5", "length": 9350, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Multibagger stock avanti feeds shares turns rupees 1 lakh to more than 3 crore mhpw - Multibagger Share : 'या' शेअरमुळे गुंतवणूकदार श्रीमंत; 1 लाख बनले 3.37 कोटी – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nMultibagger Share : 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांना लॉटरी; 1 लाख बनले 3.37 कोटी\nMultibagger Share : 'या' शेअरमुळे गुंतवणूकदारांना लॉटरी; 1 लाख बनले 3.37 कोटी\nगेल्या 1 वर्षात Avanti Feeds या स्टॉकने सुमारे 5 टक्के परतावा दिला आहे परंतु गेल्या 5 वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक 175 रुपयांवरून 550 रुपयांपर्यंत वाढला आहे आणि या कालावधीत 210 टक्के परतावा दिला आहे\nगेल्या 1 वर्षात Avanti Feeds या स्टॉकने सुमारे 5 टक्के परतावा दिला आहे परंतु गेल्या 5 वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक 175 रुपयांवरून 550 रुपयांपर्यंत वाढला आहे आणि या कालावधीत 210 टक्के परतावा दिला आहे\n2 कोटींचा विम्याचा दावा मिळावा म्हणून पत्नी अन् मेव्हण्याची हत्या, म्हणे अपघात..\nफेक सल्लागारांवर SEBIची मोठी कारवाई, तुम्ही तर पैसे गुंतवले नाही ना\nEPFO खातं बंद झालं तर व्याज मिळणार, काय सांगतो नियम\n''मैं धारक को 100 रुपये अदा करने का वचन देता हूँ.'' नोटींवर असं का लिहिलं असतं\nमुंबई, 31 डिसेंबर : शेअर बाजारात (Share Market) असे अनेक शेअर आहेत ज्यांनी या गुंतवणूकदारांना (Investors) जोरदार परतावा दिला आहे. यातील एक स्टॉक अवंती फीड्सचा (Avanti Feeds) आहे. 8 जानेवारी 2010 रोजी या हैदराबादस्थित कंपनीच्या शेअर्सची किंमत NSE वर 1.63 रुपये होती. त्याच वेळी, 30 डिसेंबर 2021 रोजी या शेअरची किंमत सुमारे 550 रुपये होती. या 12 वर्षांच्या कालावधीत सुमारे 33,650 टक्के परतावा दिला आहे.\nअवंती फीड शेअरची प्राईज हिस्ट्री\nअवंती फीड्सच्या शेअरच्या किंमतीची प्राईज हिस्ट्री पाहिली तर, 1 महिन्यात या मल्टीबॅगर स्टॉकने (Multibagger Share) सुमारे 5 टक्के परतावा दिला आहे आणि तो 525 रुपयांवरून 550 रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या 6 महिन्यांत हा शेअर 545.85 रुपयांवरून 550.05 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत 1 टक्क्यांपेक्षा कमी परतावा दिला आहे.\nPension Scheme : EPS ची 15 हजारांची मर्यादा हटणार, लिमीट आता दुप्पट होणार\n5 वर्षांत 175 रुपयांवरून 550 रुपये\nगेल्या 1 वर्षात या स्टॉकने सुमारे 5 टक्के परतावा दिला आहे परंतु गेल्या 5 वर्षांत हा मल्टीबॅगर स्टॉक 175 रुपयांवरून 550 रुपयांपर्यंत वाढला आहे आणि या कालावधीत 210 टक्के परतावा दिला आहे, तर गेल्या 10 वर्षांत हा स्टॉत 8.18 रुपयांवरुन 550.05 रुपयांवर गेला आहे. या कालावधीत 6600 टक्के परतावा दिला आहे.\nतर, गेल्या 12 वर्षांत, हा मल्टीबॅगर पेनी स्टॉक (Penny Stock) 1.63 रुपयांवरून 550 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्यात 337 पट वाढ झाली आहे. जर आपण या शेअरचा 12 वर्षांचा प्रवास पाहिला, तर एखाद्या गुंतवणूकदाराने 5 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील आणि त्यात गुंतवणूक करत राहिल्यास 1 लाख रुपये 3.10 लाख रुपये झाले असते.\nEPFO चा PF खातेधारकांना मोठा दिलासा 31 डिसेंबरनंतरही करता येईल E-Nomination\n1 लाख रुपये 3.37 कोटी झाले\n10 वर्षांपूर्वी जर कुणी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर आज त्याला 56.50 लाख रुपये मिळतील. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणूकदाराने 12 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये 1.63 कोटी रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 1 लाख रुपये 3.37 कोटी रुपये झाले असते.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/ekati-shivari-gade-marathi-lyrics/", "date_download": "2022-12-01T13:47:26Z", "digest": "sha1:OBNWM7GEHO4MWQXLPT5O2EDJXB7F3IWV", "length": 3482, "nlines": 57, "source_domain": "marathilekh.com", "title": "एकटी शिवारी गडे | Ekati Shivari Gade Marathi Lyrics - Marathi Lekh", "raw_content": "\nगीत – ग. दि. माडगूळकर\nसंगीत – वसंत पवार\nस्वर – आशा भोसले , बालकराम\nचित्रपट – तू सुखी रहा\nएकटी शिवारी गडे चालविते मी विळा\nका उगाच येते बाई गाणे माझ्या गळा\nदाटली ग सांज बाई, दिवस बुडाया आला\nअंतरी कशाचा उजेड माझ्या झाला\nका असा अचानक हा डोले ग जोंधळा\nतुज रात्रंदिवस ओढ ज्याची भारी\nधुंडीत तुला ती मळ्यात फिरे स्वारी\nतो वसंत वेडा ग त्याची तू कोकिळा\n तोंड तरी पाहू दे\nना अशीच मनीची प्रीत तुझ्या गाऊ दे\nहोऊ दे गळ्यातील हा साद पुरा मोकळा\nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.big9news.com/2022/01/", "date_download": "2022-12-01T13:58:53Z", "digest": "sha1:YU43PNIYDYQ7DFREPKKTTPFLMQW6YZMH", "length": 8900, "nlines": 133, "source_domain": "www.big9news.com", "title": "January | 2022 | BIG9 News", "raw_content": "\nराष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा\nजपानने उडवला थायलंडचा धुव्वा; उपांत्य फेरीत धडक\nचिंचोलीच्या सरपंच पदी पंचशीला आखाडे यांची बिनविरोध निवड\nउमाबाई श्राविका प्रशालेत म.गांधी पुण्यतिथी साजरी …\nकलागुण ,समाज प्रबोधनासाठी ‘अवकाश’ची स्थापना – ऐश्वर्या प्रधाने\nबहुरूपी लोककलावंताचे दर्शन झाले दुर्मिळ काळानुसार नव्या पिढीचा ‘नकार’..\n12 लाखांचे कर्ज घेऊन थाटले वर्कशॉप; तरुणांसमोर ठेवला आदर्श\n‘मुक्तांगण’कर्ते डॉ.अनिल अवचट यांचे पुण्यात निधन\n‘Dry day’ दिवशीच बाटली केली आडवी ; लाखोंचा ‘माल’ जप्त\nछत्रपती राजर्षी शाहू महाराज मार्गाचे लोकार्पण ; प्रजासत्ताक दिनाचे औचित्य\nडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे होणार पहिले राज्यस्तरीय अधिवेशन\n२९ ऑक्टोबर रोजी भिलार महाबळेश्वर येथे जमणार मेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन मंगेश देसाई, डॉ.संजय उगमुगे,खा.श्रीकांत शिंदे, भाऊराव कऱ्हाडे, डॉ.सुरेश भोसले,चेतना सिन्हा, श्रीकांत मोरे, डॉ.प्रतापसिंह पाटील, अच्युत सावंत यांना महागौरव पुरस्कार. मुंबई /प्रतिनिधी डिजिटल मीडिया...\nमासा गळाला | लाच घेताना ग्रामसेवक व विस्तार अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात\nसांगोला : ग्रामसेवकाने स्वतःसाठी व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्यासाठी एकुण 2 हजार 500 रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनाही ताब्यात घेण्याची घटना सांगोला पंचायत समिती...\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) प्रदेशाध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे यांची निवड\nसोलापुरातील नेते राजाभाऊ सरवदे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली. पुणे येथील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. शुक्रवारी राजाभाऊ सरवदे...\n‘भरत’ सोलापुरात परत ; ‘सही रे सही’ नाटकाला वीस वर्षे पूर्ण..\nभरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाला वीस वर्षे पूर्ण मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाटक पुन्हा सही रे सही हे 15 ऑगस्ट 2002 ला रंगमंचावर आले या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले असून...\nरेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांचे पूनर्वसन करा -आ. प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nरेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टी वासीयांचे पूनर्वसन करा आमदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी महत्वाचा धोरणात्मक निर्णय आहे याकरीता बैठक लावू . मुख्यमंत्री मुंबई : आज दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी आमदार प्रणिती...\n‘तो’ व्हायरल व्हिडिओ | इंजेक्शन देऊन मला जीवे मारतील ; हॉस्पिटल...\nसोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा ; मदतीसाठी टोल फ्री क्रमांक सेव्ह करा…\n वीज कोसळल्याने १२ वर्षीय बालकासह २६ शेळ्यांचा करुण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/7-october-2022-current-affairs-in-marathi/", "date_download": "2022-12-01T14:42:40Z", "digest": "sha1:HZT2JXQRC7IF5I6KLQCLPJOV5AUP2FTX", "length": 30234, "nlines": 206, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "७ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams - MPSC Today", "raw_content": "\n1 ७ ऑक्टोबर चालू घडामोडी\n1.1 फ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो यांना साहित्याचे नोबेल:\n1.2 PM मोदींच्या सरकारने शिंदे गटाकडे सोपवली पहिली महत्त्वाची जाबबदारी:\n1.3 भारताच्या तीन खेळाडूंना आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकने:\n1.4 रहकीम कॉर्नवॉलने टी-२० सामन्यात ठोकलं द्विशतक:\n2 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा\nRRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.\n७ ऑक्टोबर चालू घडामोडी\nराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा – मालविका बनसोडला रौप्यपदक:\nमहाराष्ट्राच्या अग्रमानांकित मालविका बनसोडला गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडिमटन प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच तिरंदाज गौरव लांबेने सहा तासांच्या अंतराने रौप्य आणि कांस्यपदक मिळविले. बॅडिमटनमधील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अग्रमानांकित मालविकाने दुसऱ्या मानांकित छत्तीसगडच्या आकर्शी कश्यपकडून ८-२१, २०-२२ अशी हार पत्करली.\nतिरंदाजीत गौरव लांबेने दोन पदके मिळविली. गौरवने चारुलतासोबत रिकव्‍‌र्हच्या मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकले. अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या जोडीला हरयाणाविरुद्ध टायब्रेकरमध्ये २७-२८ असा पराभव पत्करावा लागला. महाराष्ट्राचे हे तिरंदाजीतील सहावे पदक ठरले.\nगौरवने सकाळच्या सत्रात सांघिक रिकव्‍‌र्ह गटात कांस्यपदक मिळविले होते. महाराष्ट्राच्या अनुज शहाने पुरुषांच्या एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात कांस्यपदक पटकावले. निखिल दुबेने बॉक्सिंगमध्ये विजयी सलामी देताना राजस्थानच्या प्रितेश बिश्नोईला ४-१ असे नमवले. रेनॉल्ड जोसेफने आसामच्या रोशन सोनारविरुद्ध ५-० असा एकतर्फी विजय मिळविला.\nफ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो यांना साहित्याचे नोबेल:\nफ्रेंच लेखिका आणि साहित्याच्या प्राध्यापिका अ‍ॅनी अर्नो यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘व्यक्तिगत स्मरणशक्तीचे मूळ, त्यातील विसंगती आणि सामूहिक प्रतिबंध उलगडण्यासाठी दाखवलेले धैर्य आणि चिकित्सक वृत्ती’ यासाठी अर्नो यांना गौरवण्यात येत असल्याचे स्वीडिश अकॅडमीने जाहीर केले.\nअर्नो (८२) यांनी आपल्या लेखनाची सुरुवात आत्मकथनपर कादंबऱ्यांनी केली. मात्र कालांतराने त्यांनी स्मरणशक्तीपर लेखन सुरू केले. त्यांची २०पेक्षा जास्त पुस्तके ही छोटी आणि त्यांच्या किंवा आसपासच्या व्यक्तींच्या जीवनातील घटना सांगणारी आहेत.\nलैंगिक संबंध, गर्भपात, आजारपण, आईवडिलांचा मृत्यू अशा घटनांचे चित्र त्यातून उभे राहते. त्यांच्या २००८ साली प्रसिद्ध झालेल्या आणि सर्वाधिक गाजलेल्या ‘द इयर्स’ या आत्मकथनपर लेखनात दुसऱ्या महायुद्धानंतर फ्रान्समधील समाजाची स्थित्यंतरे त्या विशद करतात. या पुस्तकाची खासियत अशी की यामध्ये प्रथमच त्यांनी नायिकेचा उल्लेख तृतीयपुरुषी केला. आतापर्यंतच्या कादंबऱ्यांमध्ये त्या ‘मी’ असे लिहीत असत. ‘द इयर्स’मध्ये त्यांनी ‘ती’ची कहाणी सांगितली. या आठवडय़ात नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येत असून शुक्रवारी ‘शांतता पुरस्कार’ जाहीर होणार आहे.\nपूर्वाश्रमीच्या अ‍ॅनी डचेन्स यांचा जन्म १ सप्टेंबर १९४० रोजी फ्रान्समधील लिलिबोन इथे झाला. त्यांचे बालपण नर्ॉमडी येथील येटोट इथे गेले. शिक्षक होण्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी साहित्यामध्ये उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर अनेक वर्षे त्यांनी विद्यापीठात साहित्यामध्ये अध्यापनाचे काम केले. ‘द इयर्स’ या पुस्तकासाठी २०१९ साली अ‍ॅनी अर्नो यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकन होते.\nभारताच्या तीन खेळाडूंना आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकने, जाणून घ्या:\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सप्टेंबर २०२२ साठी पुरूष आणि महिला गटातील प्लेअर ऑफ द मंथसाठी प्रत्येकी ३ खेळाडूंची निवड केली आहे. दोन्ही श्रेणीतील एकूण ६ खेळाडूंपैकी ३ भारतीय आहेत. यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि भारतीय पुरुष क्रिकेटपटू अक्षर पटेल यांचा समावेश आहे. प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकित खेळाडूंच्या यादीत पाकिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा प्रत्येकी एक क्रिकेटपटू आहे.\nआयसीसी पुरुषांच्या टी२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला सप्टेंबर २०२२ साठी महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूसाठी निवडण्यात आले आहे. रिझवानने गेल्या महिन्यात १० सामने खेळले. यातील त्याने २०१४ मध्ये अर्धशतक झळकावले. या यादीत ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनचेही नाव आहे. अक्षरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत अत्यंत किफायतशीर गोलंदाजी करताना ९ बळी मिळवले होते. ग्रीन याने देखील याच मालिकेत दोन आक्रमक अर्धशतके झळकावली होती. तर रिझवानने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तसेच आशिया चषकात सातत्यपूर्ण फलंदाजी केली होती.\nहरमनप्रीत कौरसाठी सप्टेंबर २०२२ हा केवळ एक फलंदाज म्हणून नव्हे तर भारतीय संघाची कर्णधार म्हणूनही संस्मरणीय महिना होता. तिच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा ३-० असा पराभव केला. १९९९ नंतर भारताचा इंग्लंडमध्ये हा पहिलाच मालिका विजय होता. हरमनप्रीतने या मालिकेत १०३.२७ च्या स्ट्राईक रेटने २२१ धावा केल्या. ती या मालिकेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. पहिल्या दोन सामन्यात तिने फिनिशरची भूमिका बजावली होती.\n‘भारत जोडो’ यात्रेमध्ये सोनिया गांधी यांचा सहभाग:\nकाँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या बुटाची लेस बांधत असलेले राहुल गांधी यांचे ‘भारत जोडो’ यात्रेतील छायाचित्र शुक्रवारी व्हायरल झाल्यानंतर, सोनिया व राहुल गांधी यांच्या एकत्रित सहभागाचा कर्नाटकसह अन्य राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला किती लाभ होऊ शकेल, याची चर्चा सुरू झाली आहे.\nया चर्चेकडे भाजपलाही लक्ष द्यावे लागले असून ‘यात्रेमध्ये सोनिया फक्त अर्धा तास सहभागी झाल्या होत्या, या यात्रेमुळे निवडणुकीच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही,’ असा दावा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तसेच, केंद्रातील भाजपचे नेतेही करत आहेत. ‘भारत जोडो’ यात्रेला लोकांचा फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यात्रा काढून काँग्रेस घाम गाळत असल्याचे दिसत असले तरी, त्याचा काँग्रेसला राजकीय फायदा होण्याची शक्यता नाही,’ असा दावा भाजपच्या राष्ट्रीय महासचिवांनी केला.\nकाँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या कर्नाटकमध्ये असून दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी मंडय़ा जिल्ह्यातून यात्रा पुन्हा सुरू झाली. सकाळी साडेआठ वाजता सोनिया गांधी यात्रेमध्ये सहभागी झाल्या, सुमारे एक किमी अंतर चालल्यानंतर, राहुल गांधी यांनी सोनियांना सकाळच्या टप्प्यातील उर्वरित यात्रा कारमधून पूर्ण करण्याची विनंती केली. काही वेळानंतर, सोनियांनी पुन्हा दोन किमीची पदयात्रा केली. यात्रेमध्ये सोनिया गांधी जेमतेम अर्धा तास सहभागी होणार होत्या; पण त्यांनी दोन तास पदयात्रा केली, अशी माहिती काँग्रेसकडून देण्यात आली.\nउत्तर कोरियाने डागलेल्या क्षेपणास्त्राचा भारताकडून निषेध, जपानची सुरक्षितता धोक्यात आल्याचे केलं नमूद:\nउत्तर कोरियाने जपानवरून डागलेल्या क्षेपणास्त्राचा भारताने निषेध नोंदवला आहे. यामुळे जपानसह लगतच्या परिसरातील शांती आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे भारताने म्हटले आहे. उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागल्यानंतर अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्सनेही निषेध नोंदवला आहे. पाच वर्षांत उत्तर कोरियाने जपानवर डागलेले हे पहिले क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र मंगळवारी जपानच्या क्षेत्रात असलेल्या प्रशांत महासागरात सकाळी ७ वाजून ४४ मिनिटांनी पडले होते.\nया वर्षांत उत्तर कोरियाने २४ वेळा क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. “उत्तर कोरियाने डागलेल्या क्षेपणास्त्राची आम्ही दखल घेतली आहे” असे संयुक्त राष्ट्रामधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी सुरक्षा परिषदेत म्हटले आहे. या घटनेवर संयुक्त राष्ट्रामधील अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड यांनी ब्राझिल, भारत, आर्यलँड, जपान, नॉर्वे, दक्षिण कोरिया, इंग्लंड, सौदी अरेबियासह ११ देशांच्यावतीने संयुक्त निवेदन जारी केले आहे. या प्रक्षेपणाने सुरक्षा परिषदेच्या ठरावाचे उल्लंघन केले आहे. यामुळे केवळ जपानमधील प्रदेशालाच नाही तर आंतरराष्ट्रीय समाजाला धोका निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.\nसंयुक्त राष्ट्रामधील उत्तर कोरियाशी संबंधित ठरावांची पूर्णपणे अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी रुचिरा कंबोज यांनी केली आहे. कोरियन द्वीपकल्पात शांती आणि सुरक्षितता प्रस्थापित करणे सामूहिक हिताचे आहे. या द्वीपकल्पातील समस्या सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचे आम्ही समर्थन करतो, असे कंबोज यांनी म्हटले आहे. कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त व्हावा, यासाठीही पाठिंबा असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.\nफ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो यांना साहित्याचे नोबेल:\nफ्रेंच लेखिका आणि साहित्याच्या प्राध्यापिका अ‍ॅनी अर्नो यांना यंदाचा साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.\n‘व्यक्तिगत स्मरणशक्तीचे मूळ, त्यातील विसंगती आणि सामूहिक प्रतिबंध उलगडण्यासाठी दाखवलेले धैर्य आणि चिकित्सक वृत्ती’ यासाठी अर्नो यांना गौरवण्यात येत असल्याचे स्वीडिश अकॅडमीने जाहीर केले.\nअर्नो यांनी आपल्या लेखनाची सुरुवात आत्मकथनपर कादंबऱ्यांनी केली.\nत्यांची 20 पेक्षा जास्त पुस्तके ही छोटी आणि त्यांच्या किंवा आसपासच्या व्यक्तींच्या जीवनातील घटना सांगणारी आहेत.\n‘द इयर्स’ या पुस्तकासाठी 2019 साली अ‍ॅनी अर्नो यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारासाठी नामांकन होते.\nफ्रेंच लेखिका अ‍ॅनी अर्नो\nPM मोदींच्या सरकारने शिंदे गटाकडे सोपवली पहिली महत्त्वाची जाबबदारी:\nकेंद्रात प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने शिंदे गटाकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.\nकेंद्र सरकाकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या संसदेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिंदे गटातील खासदाराची वर्णी लागली आहे.\nशिंदे गटातील खासदार असणाऱ्या प्रतापराव जाधव यांना अध्यक्ष बनवण्यात आलं आहे.\nराज्यातील सत्तांतरण आणि खासदारांनी शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर मोदी सरकारने पहिल्यांदाच एवढी मोठी जबाबदारी शिंदे गटाकडे सोपवली आहे.\nभारताच्या तीन खेळाडूंना आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी नामांकने:\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सप्टेंबर 2022 साठी पुरूष आणि महिला गटातील प्लेअर ऑफ द मंथसाठी प्रत्येकी 3 खेळाडूंची निवड केली आहे.\nदोन्ही श्रेणीतील एकूण 6 खेळाडूंपैकी 3 भारतीय आहेत.\nयामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मंधाना आणि भारतीय पुरुष क्रिकेटपटू अक्षर पटेल यांचा समावेश आहे.\nप्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकित खेळाडूंच्या यादीत पाकिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा प्रत्येकी एक क्रिकेटपटू आहे.\nरहकीम कॉर्नवॉलने टी-२० सामन्यात ठोकलं द्विशतक:\nवेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रहकीम कॉर्नवॉलने टी-20 क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावत इतिहास रचला आहे.\nयूएसएमध्ये सुरू असलेल्या अटलांटा ओपन टी-20 क्रिकेट स्पर्धेत रहकीमने ही कामगिरी केली.\nरहकीमने स्वायर ड्राईव्ह संघाविरुद्ध खेळताना 77 चेंडून 17 चौकार आणि 22 षटकारांच्या मदतीने नाबाद 205 धावा काढल्या.\nतीन वर्षांपूर्वी भारताविरुद्ध टी-20 सामन्यातून रहकीम कॉर्नवॉलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.\nकॉर्नवॉल हा फलंदाजीबरोबरच ऑफ स्पीनर सुद्धा आहे.\n७ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)\n६ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n५ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n४ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n३ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n२ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/story-of-netflix-1212dvjkshfghsfkvjnvlcnmv/", "date_download": "2022-12-01T14:05:44Z", "digest": "sha1:H7LJ37NXUDXOWS7WA5BTEBXL32JBTAA2", "length": 12921, "nlines": 96, "source_domain": "bolbhidu.com", "title": "एक भाड्याने डिव्हीडी घेतली, त्याचा दंड भरावा लागला म्हणून नेटफ्लिक्सचं साम्राज्य उभा केलं", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nएक भाड्याने डिव्हीडी घेतली, त्याचा दंड भरावा लागला म्हणून नेटफ्लिक्सचं साम्राज्य उभा केलं\n आत्ता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला का\nतर भिडूंनो प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीतलं माहितीच असतं अस नसतं. आपलं काम असतं ते म्हणजे लोकांना विस्कटून सांगायचं. आत्ता नेटफ्लिक्स म्हणजे काय तर महिन्याला पैसे देवून पहायचं. जस यु ट्यूब असतं तसच नेटफ्लिक्स असतं. यू ट्यूबवर मात्र कचरा असतो.\nकाहीही शूट करून कोणीही तिथे वाटेल ते टाकू शकतो. नेटफ्लिक्सवर मात्र तस नसतं. नेटफ्लिक्स इतर प्रोडक्शन हाऊसकडून पिक्चर, सिरीज, डोक्युमेंटरी विकत घेतं. स्वत: पैसे लावून आपलं ओरीजनल मटेरियल तयार करतं आणि घरबसल्या थिएटरचा फिल देतं.\nयासाठी ठराविक पैसे असतात. एका मेंबरशिपवर पाच लोकं वेगवेगळ्या ठिकाणावरुन नेटफ्लिक्सवरचे शो पाहू शकतात. इतकं साधं असतं ते.\nअसो नेटफ्लिक्सची जाहिरात बास करून आत्ता नेटफ्लिक्सचा इतिहास सांगू…\nनेटफ्लिक्सची सुरवात एक डीव्हीडी भाड्याने देणारी कंपनी म्हणून झाली.\nनेटफ्लिक्सची स्थापना एक डिव्हीडी भाड्याने देणारी कंपनी म्हणून झाली होती. गल्लीच्या कोपऱ्यावर असते तसे डीव्हीडीचे दुकान म्हणून नव्हे तर प्रॉपर एक मोठ्ठी कंपनी म्हणून. मार्क रंडोल्फ आणि रीड हेस्टिंग या जोडगोळीने २.५ मिलियन डॉलर्स गुंतवून ही कंपनी स्थापन केली.\nही कल्पना मार्कला सुचली यामागे एक गंमत आहे. एकदा त्याने अपोलो १३ हा चित्रपट भाड्याने आणला होता. पण त्याला तो वेळेत परत करणे जमले नाही. मग त्याने त्याचा ४०$ दंड भरला. पण बायकोला आपला गाढवपणा सांगितला नाही.\n(बघा अमेरिकेतले करोडपती उद्योगपती सुद्धा आपल्या बायकोला घाबरतात.) तर त्यावेळी मार्कच्या डोक्यात ॲमेझॉन या ऑनलाईन रिटेल स्टोअरच्या धरतीवर कुरियरने पिक्चरचे कॅसेट भाड्याने द्यायची आयडिया आली होती.\nयाच काळात अमेरिकेत डीव्हीडीचां शोध लागला.\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना काय…\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\nयाच काळामध्ये डिव्हीडीच्या शोधाने अमेरिकेत एक नवी क्रांन्ती येवू पाहत होती. अतिशय छोट्याशा या डिस्कमध्ये साधारण २ ते ३ चित्रपट मावू शकणारी ही “डीव्हीडी” म्हणजे त्या काळाच्या मानाने चमत्कारच होती.\nपुढे तो आणि त्याचा पार्टनर हेस्टिंग हे त्यांच्या एका कंपनीच्या विक्रीचा व्यवहार करत होते. ७०० मिलियन डॉलर या रेकॉर्ड ब्रेक किंमतीत त्यांनी त्यांची कंपनी विकली होती. त्यावेळी विमानतळावर रंडोल्फला सीडी दिसली. त्याने ती सिडी हेस्टिंगला कुरियरने पाठवली आणि या कल्पनेतूनच “नेटफ्लिक्स” चा जन्म झाला.\n१९९८ रोजी या ऑनलाईन डीव्हीडी रेंटल स्टोअरची सुरवात झाली.\n२००० सालापर्यंत त्यांचे तीन लाख सबस्क्रायबर झाले होते. २००७ साल येता येता ३६ लाख सबस्क्रायबर बनले. रोज साधारण १ लाख डीव्हीडी भाड्याने दिले जात होते. डॉटकॉम बुमचा देखील त्यांना फायदा झाला.\nमात्र युट्युबच्या उदया नंतर त्यांनी त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी ऑनलाईन स्ट्रीमिंग मध्ये पिक्चर दाखवायला सुरवात केली. डीव्हीडी रेंटल मागे पडले. ही कन्सेप्ट अमेरिकेत तुफान गाजली. नेटफ्लिक्सने स्वतः च्या मालिका, स्वतः निर्मिती केलेले चित्रपट आपल्या प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊन बनवले.\nहाउस ऑफ कार्ड्स या पहिल्याच मालिकेपासून ते नार्कोस या मालिके पर्यंत अनेक हिट्स नेटफ्लिक्स ने दिले आहेत. आज १९० देशात वेगवेगळ्या भाषेत लहान मुलांच्या शो पासून ते रियालिटी शो पर्यंत मालिका ते दाखवत आहेत.\n१००० अब्ज एवढे उत्पन्न असणार्या या कंपनीने गेल्या ५० वर्षाच्या टीव्हीच्या साम्राज्याला जोरदार धक्का दिला आहे यात शंका नाही.\nभारतावर कोसळणाऱ्या प्रत्येक संकटात हा माणूस धावून येतो.\nकन्हैया कुमार आणि कट्ट्यावरचे पांडित्य \nउजनीचं पाणी यशवंतराव ते विलासराव व्हाया शरद पवार.\nहे ही वाच भिडू\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nमौत का सौदागर ते फेकू अशी अनेक नावं काँग्रेसने मोदींना…\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nभीतीमुळे मंत्रालयातील केबिन नंबर ६०२ मध्ये बसायला…\nडॉ. आंबेडकर, धोंडगे ते सदावर्ते स्वतंत्र मराठवाड्याच्या…\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते…\nनेहरूंनी आधी शांततेचा मार्ग निवडला पण वेळेवर मिलिटरी…\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/indian-army-repatriated-three-children-of-pakistan-occupied-kashmir-all-were-crossed-loc-gh-594801.html", "date_download": "2022-12-01T14:12:34Z", "digest": "sha1:6ZY6CU25F6ZHSGZUWP3XT3JAGLVGRTGP", "length": 10144, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पाकिस्तानमधील तीन मुलं चुकून भारतीय हद्दीत झाले दाखल आणि मग... – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /देश /\nचुकून भारतीय सीमेत पोहोचली पाकिस्तानी मुलं; जवानांनी दिलेली वागणूक आणि शाळा पाहून झाली भावूक\nचुकून भारतीय सीमेत पोहोचली पाकिस्तानी मुलं; जवानांनी दिलेली वागणूक आणि शाळा पाहून झाली भावूक\nपूंछमधील सीमेवर तैनात जवानांनी या मुलांना पकडले (Pakistan Kids captured on border) होते. जवानांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी विचारपूस केल्यानंतर समजलं, की मुलं चुकून आपल्या हद्दीत आली आहेत.\nइंग्लंडने पाकिस्तानच्या गोलंदाजीची काढली पिसे, 112 वर्षांनी केला विक्रम\nइंग्लंडची कसोटीत टी20 सारखी फटकेबाजी, पाकिस्तानच्या गोलंदाजांची केली धुलाई\nपाकिस्तानमध्ये इंग्लंडच्या संघावर व्हायरसचा हल्ला, कसोटीआधी अर्धा संघ आजारी\nएक खेळाडु किती सहन करेल सॅमसनवरून पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने BCCIला सुनावलं\nनवी दिल्ली, 21 ऑगस्ट : सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट आपण पाहिला असेलच. यामध्ये पाकिस्तानातून चुकून भारतात आलेल्या एका चिमुरडीची कथा सांगितली आहे. पाकिस्तानातील ही चिमुरडी भारतात येऊन इथल्या लोकांमध्ये रमते, असा काही भाग या चित्रपटात आहे. असाच अनुभव जम्मूमधील पूंछ जिल्ह्यामध्ये सीमेवर असणाऱ्या गावातील लोकांना आला. पाकिस्तानातील तीन लहान मुलं (Pakistan kids crossed border) चुकून सीमा ओलांडून या गावात पोहोचली होती. मात्र, येथील लोकांनी आणि भारतीय जवानांनी दिलेल्या गोड वागणुकीमुळे (Pakistan kids got emotional in India) या मुलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले होते.\nपूंछमधील सीमेवर तैनात जवानांनी या मुलांना पकडले (Pakistan Kids captured on border) होते. जवानांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी विचारपूस केल्यानंतर समजलं, की मुलं चुकून आपल्या हद्दीत आली आहेत. यानंतर सेनेचे जवान या मुलांना घेऊन जवळच्या मशिदीत गेले. या ठिकाणी या मुलांनी नमाज अदा केली. यानंतर जवान या मुलांना शाळेतही घेऊन गेले. या शाळेतील वातावरण, तिथं शिक्षण घेत असलेली आपल्याच वयाची मुलं पाहून या तिघांच्याही भावना (Pakistani Kids in India) उचंबळून आल्या होत्या. अमर उजालाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.\nया मुलांपैकी दोघे सख्खे भाऊ आहेत. धनयाल मलिक (17), अरबाज रहीम (13) आणि उमर रहीम (9) अशी या तिघांची नावं आहेत. हे तिघेही पाकव्याप्त काश्मिरचे रहिवासी असल्याचं चौकशीत समोर आलं. हे तिघेही मासे पकडण्यासाठी घरातून बाहेर पडले होते. फिरत फिरत चुकून ते भारताच्या हद्दीत पोहोचले, अशी माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.\nबस जात असताना कोसळली दरड; जीव मुठीत धरुन पळाले प्रवासी, थरकाप उडवणारा LIVE VIDEO\nशुक्रवारी दुपारी केजी बिग्रेडचे कमांडर राकेश नायर यांनी या तिन्ही मुलांना चक्का दां बाग येथील राह-ए-मिलन वर पोहोचवले. या ठिकाणी मेजर अमित आणि नायब तहसीलदार मोहम्मद रशीद यांनी पाकिस्तानच्या मेजर वाहिद आणि मेजर सज्जाद यांच्याकडे या मुलांना सोपवले. पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यापूर्वी (Pakistani kids returned home) या मुलांना भारतीय जवानांनी भेटवस्तूही दिल्या होत्या.\nया मुलांसोबत आणखी एक व्यक्तीही सीमा ओलांडून आली होती, जी नंतर परतही गेली होती. तसेच, देशाच्या पूर्व भागातही सना आणि लाईबा या दोन मुली सीमा ओलांडून देशात आल्या होत्या. त्यांनाही मायदेशी परत पाठवण्यात आले आहे. या पूर्वी गेल्या वर्षी 6 डिसेंबर आणि 31 डिसेंबरलाही पाकिस्तानी नागरिक भारतीय सीमेमध्ये आल्याच्या घटना घडल्या होत्या. या लोकांनाही जवानांनी त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात आले होते.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/bharati-patil-minister-in-modi-new-cabinet-pritam-munde-raksha-khadse-2-year-old-loksabha-video-viral-576680.html", "date_download": "2022-12-01T13:16:49Z", "digest": "sha1:CFUU5FAUFW7K4G2GJZFJPZG4TIONQCPR", "length": 13121, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'ज्यांच्या भाषणादरम्यान हसू आवरत नव्हतं त्याच....' भारती पवारांना मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंचा तो VIDEO VIRAL – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /बातम्या /\n'ज्यांच्या भाषणादरम्यान हसू आवरत नव्हतं त्याच....' भारती पवारांना मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंचा तो VIDEO VIRAL\n'ज्यांच्या भाषणादरम्यान हसू आवरत नव्हतं त्याच....' भारती पवारांना मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंचा तो VIDEO VIRAL\nलोकसभेत खासदार भारती पवार बोलत असताना मागच्या बाकावर बसलेल्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नाही, असा हा VIDEO आहे\nलोकसभेत खासदार भारती पवार बोलत असताना मागच्या बाकावर बसलेल्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नाही, असा हा VIDEO आहे\nPublished by: अरुंधती रानडे जोशी\nसामाजिक मागास वर्गाप्रमाणेच आर्थिक मागासांनाही आरक्षणाची गरज, पंकजा मुंडे काय...\nPM चहा म्हणजे पंकजा मुंडे चहा, पंकजाताईंनी टपरीवर केला चहा VIDEO ची तुफान चर्चा\nदिवाळीआधी केंद्र सरकारचे 3 मोठे निर्णय, तुमच्यावर होणार थेट परिणाम\nमला चकली देऊन राष्ट्रवादीत आणलं, धनंजय मुंडेंनी सांगितला राष्ट्रवादीत आल्याचा...\nमुंबई, 8 जुलै: राजकारण कुठले फासे कधी फिरतील आणि कुणाचा फायदा होईल कुणाचा तोटा हे कुणीच सांगू शकत नाही. पडद्यामागच्या हालचाली तर अजूनही पूर्वीप्रमाणेच गुलदस्त्यात असतात पण सोशल मीडियामुळे लोकांची स्मरणशक्ती मात्र ताजी राहते याचं एक उदाहरण देणारा दोन वर्षांपूर्वीचा VIDEO मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पुन्हा VIRAL होत आहे.\nलोकसभेत खासदार भारती पवार बोलत असताना मागच्या बाकावर बसलेल्या खासदार प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नाही, असा हा VIDEO आहे वास्तविक दोन वर्षांपूर्वीचा. पण भारती पवार यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा हा VIDEO व्हायरल झाला आहे. दोन्ही बाजूंनी अनेक कमेंट्स यावर येत आहेत.\n'ज्यांच्या भाषणादरम्यान हसू आवरत नव्हतं त्याच मंत्री झाल्या....', असं म्हणत भारती पवारांना मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंचा तो VIDEO काहींनी सोशल मीडियावर पुन्हा शेअर केला आहे. हा खरं तर दोन वर्षांपूर्वीचा व्हिडीओ. दिंडोरी मतदारसंघातल्या पाणी प्रश्नाबद्दल भारती पवार बोलत होत्या. तिथे 20-25 दिवसांनी एकदा पाणी येतं असं सांगून शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याबद्दल मी फडणवीस साहेब यांचे आभार मानते, असं त्या म्हणाल्या. पाण्यावरून गावा गावात, तालुक्या तालुक्यात, जिल्ह्या जिल्ह्यात वाद आहेत. पुढच्या काळात याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. मोदी साहेबांचे आभार मानते त्यांनी जलशक्ती मंत्रालय उभारले, असंही भारती पवार म्हणाल्या. या भाषणादरम्यान मागे बसलेल्या खासदार रक्षा खडसे आणि प्रीतम मुंडे यांना हसू आवरत नव्हतं. 42 सेकंदांच्या या VIDEO मध्ये काही क्षण तर खडसे यांना इतकं हसू आलं की बाकाखाली लपून हसल्या, हेही VIDEO मध्ये दिसलं.\nज्यांच्यावर प्रीतम मुंडे रक्षा खडसे हसल्या त्यांना आज केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळाले आहे.\nवास्तविक या दोन खासदार भारती पवार यांना हसल्या की आणखी कुठल्या गोष्टीला हे स्पष्ट नाही. शिवाय त्या दोघींमध्ये आधीपासून कुठल्या गोष्टीवर बोलणं सुरू होतं हेही कळायला मार्ग नाही. पण VIDEO चा हा एवढाच तुकडा आता VIRAL होत आहे.\n11 बड्या मंत्र्यांचे राजीनामे मागणारा 'तो' एक कॉल कुणी केला\nप्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळेल अशी मुंडे समर्थकांची अपेक्षा होती. खडसे किंवा मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही.\nमंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत असं काही नसल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. पण दोन्ही मुंडे भगिनींनी अद्याप काहीच मौनच बाळगलेलं आहे. बहुतेक भाजप नेत्यांनी नव्या मंत्र्यांचं अभिनंदन करणारे संदेश किंवा शुभेच्छा संदेश सोशल मीडियावर टाकलेले आहेत. पण पंकजा मुंडे अथवा प्रीतम मुंडे यांनी तसं कुणाचंही जाहीर अभिनंदन अद्याप केलेलं नाही. त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हाच शेवटचा मेसेज दिसत आहे.\nखासदार प्रीतम मुंडे दिल्लीत दाखल झाल्याची बातमी मी स्वतः पाहिली ती बातमी चुकीची आणि खोटी आहे. मी प्रीतम ताई आम्ही सर्व कुटुंबीय आमच्या मुंबई च्या निवासस्थानी आहोत..\nयावरून मुंडे भगिनींच्या मौनाचा काय अर्थ घ्यायचा अशी चर्चा सुरू आहे.\n'मुंडे भगिनींना उगाच बदनाम करू नका, त्या नाराज नाही. निर्णय हा पक्षात वरिष्ठ स्तरावर घेण्यात आला आहे', अशी प्रतिक्रिया भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी दिली.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2022-12-01T12:30:13Z", "digest": "sha1:AHIWIJM5BOCBGWWZDADTMUK6WVJ4PCXS", "length": 4972, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:दक्षिण कोरियामधील फुटबॉल मैदाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:दक्षिण कोरियामधील फुटबॉल मैदाने\nदक्षिण कोरियामधील फुटबॉल मैदाने\n\"दक्षिण कोरियामधील फुटबॉल मैदाने\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nउल्सान मुन्सू फुटबॉल स्टेडियम\nबुसान एशियाड मुख्य स्टेडियम\nदक्षिण कोरियामधील इमारती व वास्तू\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०१३ रोजी १२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/9307", "date_download": "2022-12-01T12:20:36Z", "digest": "sha1:Q6W3XWBWGD6WP2YPHLYWT4SZXRTHIHZA", "length": 12303, "nlines": 136, "source_domain": "dhanlabh.in", "title": "एचडीएफसी म्युच्युअल फंड अव्वल स्थानी – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nएचडीएफसी म्युच्युअल फंड अव्वल स्थानी\nदेशातील आघाडीची म्युच्युअल फंड कंपनी असलेली एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी(एएमसी) मालमत्तेनुसार (एयुएम) नुसार देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. डिसेंबर मध्ये संपलेल्या तिमाहीत एचडीएफसी एएमसी 3.35 लाख कोटी रुपयांचे व्यवस्थापन करत असून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाकडे 3 लाख हजार कोटींची गुंतवणूक आहे. महत्वाचे म्हणजे, 2016 नंतर प्रथमच एचडीएफसी म्युच्युअल फंडाने आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलला मागे टाकले आहे. 2011 मध्ये रिलायन्स म्युच्युअल फंडाला मागे टाकत एचडीएफसीने सलग पाच वर्षे गुंतवणूकदारांची पसंती मिळविली होती. मात्र 2016 मध्ये आयसीआयसीआय प्रुडेन्शिअलने एचडीएफसी एएमसीला मागे टाकले होते.\nगुंतवणुकीचा सोपा आणि उत्तम पर्याय म्हणून सर्वसामान्य गुंतवणूकदारांची पसंती म्युच्युअल फंडाला मिळत असताना एचडीएफसी म्युच्युअल फंड देशातील जास्तीती जास्त गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणूक योजनांकडे आकर्षित करण्यास यशस्वी झाला आहे. 2018 मध्ये एचडीएफसी एएमसीची मालमत्ता तब्बल 16 टक्क्यांनी वाढली आहे.\nआयएल अँड एफएस प्रकरणानंतर बहुतेक कॉर्पोरेट गुंतवणूकदारांनी मजबूत ब्रँड्ससह सुरक्षिततेला प्राधान्य दिल्याचा फायदा एचडीएफसी म्युच्युअल फंडाला झाला आहे. या काळात एचडीएफसीच्या डेट प्रकारातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गुंतणूकदारांनी छोट्या म्युच्युअल फंड कंपन्यांमधील आपले पैसे मोठ्या प्रमाणात एचडीएएफसीमध्ये वळविले आहेत.\nआर्थिक पॅकेजमधील प्रमुख घोषणा\nफार्मा कंपनी IPO आणणार, SEBI कडे अर्ज दाखल\n*गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय *\nप्रशांत जैन म्हणतात –दीर्घकाळाचा विचार महत्त्वाचा \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/kalya-matit-matit-marathi-lyrics/", "date_download": "2022-12-01T13:27:14Z", "digest": "sha1:DYWZLTIQXF2E4ZQH7HPQRBYDJSEKJMLA", "length": 5043, "nlines": 67, "source_domain": "marathilekh.com", "title": "काळ्या मातीत मातीत | Kalya matit matit Marathi Lyrics - Marathi Lekh", "raw_content": "\nगीत – विठ्ठल वाघ\nस्वर – अनुराधा पौडवाल , सुरेश वाडकर\nचित्रपट – अरे संसार संसार\nकाळ्या मातीत मातीत तिफन चालते\nईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो\nसदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला\nसंग पारवती चाले ओटी बांधून पोटाला\nसरीवर सरी येती माती न्हातीधुती होते\nकस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते\nभूल जिवाला पडते वाट राघूची पाहते\nराघू तिफन हाणतो मैना वाटुली पाहते\nझोळी झाडाला टांगून राबराबते माउली\nतिथं झोळीतल्या जीवा व्हते पारखी साउली\nअभिषेकात घामाच्या आसं देवाचं पूजन\nपिकं हालती डोलती जनू करती भजन\nगव्हां-जोंधळ्यात तवा सोनंचांदी लकाकते\nजशी चांदी लकाकते कपाशी फुलते\nचालं ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ\nलोनी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं\nकाळ्या ढेकळात डोळा हिर्वं सपान पाहतो\nडोळा सपान पाहतो काटा पायांत रुततो\nकाटा पायांत रुतता लाल रगात सांडतं\nलाल रगात सांडतं हिर्वं सपान फुलतं\nआम्हाला आशा आहे की तुम्हाला Kalya matit matit Marathi Lyrics या गाण्याचे बोल समजले असतील. काळ्या मातीत मातीत या गाण्याच्या बोलाबाबत तुम्हाला काही समस्या असल्यास, कृपया आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.\nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://marathiudyojak.com/sewing-machine/", "date_download": "2022-12-01T12:36:48Z", "digest": "sha1:WZLDH2VVLRPMX7OXYVY2QT4K7W5RDQ5A", "length": 26688, "nlines": 256, "source_domain": "marathiudyojak.com", "title": "शिवणकामाचा व्यवसाय कसा सुरू करायचा HOW TO START A SEWING BUSINESS - मराठी उद्योजक", "raw_content": "\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nBusiness Ideas ५४ कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी Ideas मराठीमध्ये\nमोबाईल वरून घरबसल्या कमवा पैसे आणि दिवसाला कमवा 5 ते 10 हजार रुपये.\nSmall Business Idea: ही उत्पादने दररोज लागतात घरात, तुमच्या परिसरात हा व्यवसाय सुरू करा तुम्ही 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता.\nKisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा\nPaytm सक्सेस स्टोरी – ई-कॉमर्स पेमेंट सिस्टम आणि आर्थिक तंत्रज्ञान कंपनी.\nHome/उद्योग कल्पना ( Business Ideas )/शिवणकामाचा व्यवसाय कसा सुरू करायचा HOW TO START A SEWING BUSINESS\nशिवणकामाचा व्यवसाय कसा सुरू करायचा HOW TO START A SEWING BUSINESS\nतुम्हाला शिवणकाम, कपड्यांचे मनोरंजक नमुने तयार करणे किंवा बदल करणे आणि टेलरिंग करणे आवडत असल्यास, शिवणकामाचा व्यवसाय सुरू करणे ही तुमच्यासाठी योग्य व्यवसाय संधी असू शकते. sewing machine\nशिवणकामाचा व्यवसायसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी व माहिती साठी येथे क्लिक करा\nतुमच्या कौशल्यांवर अवलंबून, ड्रेसमेकिंग, कॉस्च्युम डिझाइन, विशेष प्रसंगी कपडे, भरतकाम आणि कपड्यांची दुरुस्ती यासह अनेक प्रकारचे शिवणकामाचे प्रकल्प उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा आणि नियमित क्लायंट राखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे फॅशन आणि शिवणकामाचा ट्रेंड चालू ठेवणे आणि या क्लायंटचे रेफरल्स तुम्हाला आणखी मोठा ग्राहक आधार तयार करण्यात मदत करतात.\nशिवणकामाचा व्यवसाय साठी लागणारे रॉ मटेरियल खरेदीसाठी व माहितीसाठी येथे क्लिक क\nव्यवसाय योजना तयार करा Create a Business Plan\nतुमच्या पेपरवर्कची काळजी घ्या Take Care of Your Paperwork\nतुमच्या व्यापाराची साधने खरेदी करा Buy the Tools of Your Trade\nपोर्टफोलिओ तयार करा Prepare a Portfolio\nसंभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचा Reach Out to Potential Clients\nव्यवसाय योजना तयार करा Create a Business Plan\nशिवणकामाचा व्यवसाय सुरू करताना व्यवसाय विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करण्यासाठी व्यवसाय योजना लिहा. तुमच्‍या स्‍थानिक बाजारपेठेच्‍या विश्‍लेषणासोबतच तुमच्‍या क्षेत्रातील तत्सम दुकाने आणि सेवा, जर असल्‍यास, त्‍याच्‍या विश्‍लेषणाने योजना सुरू झाली पाहिजे. पुढे, आपण आपल्या क्लायंटना ऑफर करू इच्छित असलेल्या सेवांच्या प्रकारांची सूची आणि वर्णन करा.\nतिसर्‍या विभागात शिलाई मशीन, दुकानाचे भाडे, धागा, नमुने, संगणक उपकरणे आणि सॉफ्टवेअर यासह अंदाजित स्टार्ट-अप खर्चाचा समावेश असावा. मार्केटिंग योजनेचा पाठपुरावा, तसेच मालक आणि कर्मचार्‍यांच्या भूमिकांचे वर्णन.\nहे पण वाचा :\nयेवले अमृततुल्य चहा फ्रँचायझी कशी सुरू करावी\nतुमच्या पेपरवर्कची काळजी घ्या Take Care of Your Paperwork\nतुमच्या भव्य उद्घाटनापूर्वी व्यवसाय संस्था, परवाना आणि परवानगीच्या आवश्यकतांवर संशोधन करा. तुमचा व्यवसाय राज्य आणि स्थानिक प्राधिकरणांकडे नोंदणी करा: तुम्ही मर्यादित दायित्व निगम, कॉर्पोरेशन किंवा भागीदारी तयार करण्याची योजना आखत असाल, तर एखाद्या वकीलाशी बोला जो तुम्हाला प्रक्रियेत मार्गदर्शन करू शकेल.\nव्यवसाय विमा खरेदी करून तुम्ही तुमच्या नवीन व्यवसायाचे संरक्षण करू शकता. तुम्ही घरून काम करत असल्यास, तुमच्या सध्याच्या पॉलिसीमध्ये तुम्ही होम-बिझनेस रायडर जोडू शकता का ते तुमच्या एजंटला विचारा: नसल्यास, तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी स्वतंत्र पॉलिसीची आवश्यकता असेल.\nव्यवसाय दस्तऐवज आणि कर फॉर्मवर वापरण्यासाठी नियोक्ता ओळख क्रमांकासाठी अर्ज करण्यासाठी अंतर्गत महसूल सेवेशी संपर्क साधा. तुमच्‍या राज्‍यात किंवा नगरपालिकेमध्‍ये विक्री कर जमा करण्‍यासाठी खाते सेट करण्‍यासाठी तुम्‍हाला तुमच्‍या राज्‍य आणि स्‍थानिक कर एजन्सीशी संपर्क साधायचा असेल.\nतुमच्या कामासाठी जागा तयार करा तुमच्या कामासाठी जागा तयार करा\nतुम्ही तुमच्या घरून काम करण्याची योजना आखत असाल तर, स्थानिक लघु व्यवसाय प्रशासन कार्यालय किंवा होम झोनिंग कमिशन कार्यालयाशी संपर्क साधा आणि घर-आधारित व्यवसायांशी संबंधित नियमांची चौकशी करा, कारण काही प्रदेश व्यवसाय मालकांना निवासी भागातील ग्राहकांना भेटण्याची परवानगी देत ​​नाहीत. तुम्ही व्यवसायासाठी काटेकोरपणे वापरत असलेल्या तुमच्या घरातील खोली किंवा क्षेत्र बाजूला ठेवल्याने तुम्हाला तुमचा व्यवसाय पुरवठा व्यवस्थित ठेवण्यास मदत होतेच, परंतु त्याचे कर फायदे देखील आहेत. होम ऑफिस स्पेससाठी संभाव्य कपातीबद्दल तुमच्या अकाउंटंट किंवा कर तयार करणाऱ्याशी बोला.\nहे पण वाचा :\nमिनरल वॉटर प्लांट व्यवसाय सविस्तर माहिती\nदुसरा पर्याय म्हणजे तुमच्या व्यवसायासाठी व्यावसायिक जागा भाड्याने घेणे. तुम्हाला स्थानिक बिझनेस इनक्यूबेटर किंवा को-वर्किंग स्पेसमध्ये कार्यालय मिळू शकते किंवा तुम्ही पारंपारिक व्यावसायिक मालमत्ता भाड्याने देऊ शकता.\nतुमच्या व्यापाराची साधने खरेदी करा Buy the Tools of Your Trade\nतुमच्याकडे जागा मिळाल्यावर, शिलाई मशीन, धागा, सुया, भरतकामाचा पुरवठा, तयार नमुने, नमुने तयार करण्यासाठी आणि छपाईसाठी संगणक सॉफ्टवेअर, इनव्हॉइसिंग आणि बुककीपिंग सॉफ्टवेअर यासारखी स्टार्ट-अप उपकरणे खरेदी करण्याची वेळ आली आहे. तुमच्या दुकानात तुमची यादी आणि साधने हलवण्यापूर्वी तुमच्या वर्कस्पेसमध्ये सर्व आवश्यक परवानग्या आणि परवाने आहेत याची खात्री करा.\nपोर्टफोलिओ तयार करा Prepare a Portfolio\nउघडण्यापूर्वी, प्रचारात्मक प्रयत्नांमध्ये आणि क्लायंटला दाखवण्यासाठी पोर्टफोलिओमध्ये वापरण्यासाठी तुमच्या सर्वोत्तम कामाचे फोटो एकत्र करा. शक्य असल्यास, आपल्या कार्यालयात किंवा दुकानात काही वास्तविक तुकडे ठेवा जेणेकरुन ग्राहक आपल्या कामाची गुणवत्ता तपासू शकतील. ऑनलाइन पोर्टफोलिओ आणि वेबसाइट तयार करण्यासाठी एखाद्या व्यावसायिकाची नियुक्ती करा जर तुमच्याकडे हे स्वत: करण्याची क्षमता नसेल किंवा तुम्हाला ते खरोखरच गर्दीतून वेगळे बनवायचे असेल.\nहे पण वाचा :\nCSC सेवा व्यवसाय कसा सुरू करावा\nसंभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचा Reach Out to Potential Clients\nतुमच्या नवीन व्यवसायाची जाहिरात करण्याचे अनेक मार्ग आहेत. मित्र, कुटुंब आणि सोशल मीडिया संपर्क हे प्रारंभ करण्यासाठी एक उत्कृष्ट ठिकाण आहे. जरी ते तुमच्‍या सेवा वापरण्‍याची योजना करत नसले तरीही, त्‍यांचे मित्र किंवा कौटुंबिक सदस्‍य असू शकतात ज्यांना सानुकूल शिवणकाम किंवा बदलांची आवश्‍यकता आहे.\nस्थानिक ड्रेस शॉप्स, किराणा दुकान, ड्राय क्लीनर, लग्नाची दुकाने आणि इतर स्थानिक व्यवसायांमध्ये फ्लायर प्रदर्शित करा. स्थानिक मुद्रित आणि टेलिव्हिजन पत्रकारांना त्यांच्या समुदायातील नवीन नवीन व्यवसायावरील वैशिष्ट्यपूर्ण कथेमध्ये रस घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचा. ऑनलाइन संसाधनांबद्दल विसरू नका: तुम्ही तुमचा व्यवसाय ऑनलाइन व्यवसाय निर्देशिका आणि Google नकाशे सारख्या सेवांमध्ये सूचीबद्ध करू शकता\nतुम्ही Facebook आणि Twitter सारख्या सोशल मीडिया सेवांचा आउटरीच टूल्स म्हणून किंवा Groupon सारख्या साइट्सचा विशेष सौदे ऑफर करण्यासाठी वापरू शकता. फोटो, ग्राहक प्रशंसापत्रे, शिवणकाम सेवा, संपर्क माहिती आणि ऑपरेशनचे तास समाविष्ट करा.\n➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा मराठी उद्योजक व्हॉट्सॲप ग्रुप\nबिझनेस व्हिडीओ पाहणयासाठी मराठी उद्योजक Youtube चॅनल ला सबस्क्राइब करा.\n🕹️माहिती आवडल्यास पुढे शेअर करा. आणि कमेंट बॉक्स मद्ये कळवा तुम्हाला कोणता बिझनेस विषयी माहिती पाहिजे.\nभारतात रिलायन्स जिओ फ्रँचायझी कशी सुरू करावी How to Start Reliance Jio Franchise in India\nयशस्वी ऑनलाइन टी-शर्ट व्यवसाय कसा सुरू करायचा HOW TO START A SUCCESSFUL ONLINE T-SHIRT BUSINESS\nBusiness Ideas ५४ कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी Ideas मराठीमध्ये\nCup Printing – कप प्रिंटिंग व्यवसाय बद्दल माहिती\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nPost Office Loan: पोस्ट ऑफिसमधून कर्ज कसे मिळवायचे, फक्त 10 मिनिटांत संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nMy business: घरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना. आणि महिन्याला कमवा 15 ते 30 हजारघरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना.\nCNG पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nPost Office Recruitment: पोस्ट ऑफिस भर्ती 2022 ऑनलाइन फॉर्म 10वी पास, 98083 पोस्ट ऑफिस रिक्त जागा\nसरकारी दारूचे ठेके उघडण्याचे नियम, परवाना, नोंदणी, नफ्याची माहिती Alcohol License\n१००व्यवसाय कल्पना (100 business Ideas)\nमॅडम मी वाघमारे संगम रामराव रा.केदारकुंटा,ता. देगलूर, जि. ना...\nसर मुद्रा लोन महाराष्ट्र साठी उपलद्ध नाही काय कोल्हापूर जिल्...\nमराठी उद्योजक WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा \nमराठी उद्योजक : संभाजी नगर\nमराठी उद्योजक : मुंबई 2\nमराठी उद्योजक : अहमदनगर 2\nमराठी उद्योजक : नाशिक 2\nमराठी उद्योजक: पुणे 2\nमराठी उद्योजक – फेसबुक गृप\nमराठी उद्योजक Telegram Group\nमराठी उद्योजक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये सामील व्हा\nDistrict * अहमदनरअकोलाअमरावतीसंभाजीनगरबीडभंडाराबुलढाणाचंद्रपूरधुळेगडचिरोलीगोंदियाहिंगोलीजळगावजालनाकोल्हापूरलातूरमुंबई शहरमुबई उपनगरनागपूरनांदेडनंदुरबारनाशिकधाराशीवपालघरपरभणीपुणेरायगडरत्नागिरीसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापूरठाणेवर्धावाशीमयवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/mahrashtra-govt-plans-to-remove-domicile-certificate-condition-in-police-recruitment/", "date_download": "2022-12-01T13:45:57Z", "digest": "sha1:KVWLWZAACDEPLYRT77ELRGZ6EFA4FUPQ", "length": 6218, "nlines": 106, "source_domain": "m4marathi.com", "title": "पोलीस भरतीत परप्रांतीयांनाही प्रवेश – m4marathi", "raw_content": "\nपोलीस भरतीत परप्रांतीयांनाही प्रवेश\nपोलीस भरतीत यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत प्रयत्न घेणाऱ्या मराठी तरुणांना धक्का देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. झी चोवीस तास ने दिलेल्या बातमीनुसार पोलीस भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी ‘वय व अधिवास प्रमाणपत्र’ (डोमिसाईल सर्टीफिकेट) सादर करण्याची अटच राज्य सरकारने रद्द केल्याचा निर्णय आज जाहीर केला. ह्यामुळे पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या असंख्य मराठी तरुणांची घोर निराशा झाली आहे.\nसविस्तर वृत्त येथे वाचा…\nमहाराष्ट्रात १५ वर्ष वा त्याहून अधिक काळ वास्तव्यास असलेल्या नागरिकांना ‘वय व अधिवास प्रमाणपत्र’ देण्यात येते. पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवाराला हे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक होते. म्हणजे तो महाराष्ट्राचा नागरिक असला पाहिजे असा त्यामागचा उद्देश होता. आता मात्र नवीन नियमानुसार परराज्यातील तरुण देखील पोलीस भरतीसाठी पात्र ठरतील. राज्य सरकारने जाहीर केलेल्या ह्या धोरणावर राज्यातील विविध पक्ष-संघटना काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.\nचुलत भावाने पैश्यांसाठी अपहरण करून भावाचा केला खून\nपेट्रोल दरवाढीवर ‘रामबाण’ उपाय : सायकलचा वापर वाढवावा\nराष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे अकाली निधन….\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2022-12-01T13:08:42Z", "digest": "sha1:FODH5ROCJLA3UMHIDB25OJYSU7R6XSOV", "length": 4080, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फ्रान्स-प्रशिया युद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१९ जुलै, इ.स. १८७० — १० मे, इ.स. १८७१\nफ्रान्स व प्रशियाचे राजतंत्र\nदुसरे फ्रेंच साम्राज्य (४ सप्टेंबर १८७० पर्यंत) उत्तर जर्मन संघ\nप्रशिया (सर्वात मोठा घटक)\nनेपोलियन तिसरा विल्हेल्म पहिला\nफ्रान्स-प्रशिया युद्ध हे इ.स.च्या १९व्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेले युरोपामधील एक प्रमुख युद्ध होते. हे युद्ध प्रामुख्याने फ्रान्स व प्रशियाचे राजतंत्र ह्या राष्ट्रांदरम्यान १९ जुलै, इ.स. १८७० ते १० मे, इ.स. १८७१ ह्या कालावधीदरम्यान लढले गेले. ह्या युद्धामधील स्पष्ट विजयाने अनेक जर्मन राष्ट्रांचे एकत्रीकरण घडून आले व सम्राट विल्हेल्म पहिला ह्याच्या नेतृत्वाखाली जर्मन साम्राज्याची निर्मिती झाली.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nशेवटचा बदल २० फेब्रुवारी २०१७ तारखेला ०१:५६ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २० फेब्रुवारी २०१७ रोजी ०१:५६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/07/02/real-life-madhvi-bhide/", "date_download": "2022-12-01T14:20:58Z", "digest": "sha1:J65RPISIX23V46IKILJYTOJUY32TJE3H", "length": 7328, "nlines": 49, "source_domain": "news32daily.com", "title": "तारक मेहता मालिकेतील भिडे मास्टरची वास्तविक जीवनातील पत्नी आहे खूपच सुंदर, सौंदर्याच्या बाबतीत माधवी ला देखील देईल टक्कर!! - ENEWS MARATHI", "raw_content": "\nतारक मेहता मालिकेतील भिडे मास्टरची वास्तविक जीवनातील पत्नी आहे खूपच सुंदर, सौंदर्याच्या बाबतीत माधवी ला देखील देईल टक्कर\nआत्माराम तुकाराम भिडेची व्यक्तिरेखा साकारणारा मंदार चांदवडकर शोमध्ये शिक्षक आणि समाज सचिवाच्या भूमिकेत दिसतो. लोणच-पापडाचा व्यवसाय करणारी माधवी भिडे म्हणजेच सोनालिका जोशी त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसते. त्यांचा अभिनय पाहून बर्‍याच लोकांना असे वाटते की ते दोघे खरोखरच नवरा-बायको आहेत, परंतु तसे नाहीये. आत्माराम तुकाराम भिडेची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मंदार चांदवडकराची वास्तविक जीवनातील पत्नीही माधवी भाभीपेक्षा कमी नाहीये.\nमंदारच्या पत्नीचे नाव स्नेहल चांदवडकर आहे. सौंदर्याच्या बाबतीतही स्नेहल सोनालिका जोशीपेक्षा मागे नाहीये. मंदार चांदवडकर ने काही वर्षांपूर्वी स्नेहल चांदवडकरहीच्याशी मराठी रूढीनुसार लग्न केले आहे. या दोघांचा लग्नाचा फोटोही एकदा खूप व्हायरल झाला होता. मंदार चांदवडकरची पत्नी मध्य प्रदेशातील इंदूर येथील आहे. स्नेहल चांदवडकर ने आपल्या आयुष्याची सुरुवातीची वर्षे फक्त इंदूरमध्येच घालविली आहेत.\nमंदार चांदवडकर आणि स्नेहल चांदवडकर हे एका मुलाचे आई-वडील आहेत. त्यांच्या गोंडस मुलाचे नाव पार्थ आहे. मंदार आपल्या कुटुंबासमवेत बराच वेळ घालवितो. बरेचदा बायको आणि मुलाबरोबर फिरायला जातो. ट्रीप ची तिघांची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावरही आहेत. स्नेहल चांदवडकर घराचे उत्तम व्यवस्थापन करते. स्नेहल मंदार चांदवडकर याच्यासोबत बर्‍याच कार्यक्रमांमध्येही दिसली आहे.\nस्नेहल चांदवडकरही तिच्या पतीप्रमाणे अभिनयाशी संबंधित आहे. स्नेहलच्या अभिनयाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही उपलब्ध आहेत. ती सध्या अभिनय करीत नाहीये आणि सर्व वेळ कुटुंबाला देत आहे. मंदारच्या आई-वडिलांसह स्नेहल चांदवडकर मुंबईत राहते. संपूर्ण कुटुंब एकत्र आनंदी वेळ घालवते. स्नेहल चांदवदकरचे हे चित्र पाहून कळते की त्याचे कुटुंब अजूनही त्यांच्या मुळांशी जोडलेले आहे.\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nPrevious Article साखरपुडा करून नंतर विभक्त झाले हे बॉलीवूड स्टार्स,ब्रेकअपनंतर या…\nNext Article सध्या आजाराशी झुंज देत असणाऱ्या दिलीप कुमार संबंधी दवाखान्यातुन आली धक्कादायक बातमी, चाहते झाले भावुक\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://popularprakashan.com/mr/product-category/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/?orderby=price-desc", "date_download": "2022-12-01T14:10:31Z", "digest": "sha1:Q2GRSQGNZU2VOKTTVHRVR5T75HZR2RHL", "length": 2419, "nlines": 90, "source_domain": "popularprakashan.com", "title": "समीक्षा Archives - Popular Prakashan | Marathi", "raw_content": "\nआमच्या इंग्रजी वेबसाइटला भेट द्या\nमराठी नाटक आणि रंगभूमी : विसावे शतक – वसंत आबाजी डहाके\nॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र – गो. वि. करंदीकर\nपार्थिवपूजक पु. शि. रेगे – सुधीर रसाळ\nलोककथा’ 78 आणि त्यविषयी सर्वकाही – रत्नाकर मतकरी\nश्याम मनोहर : मौखिक आणि लिखित – श्याम मनोहर\nआमच्या इंग्रजी वेबसाइटला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T12:54:55Z", "digest": "sha1:MS4QZITEIXIDW6OFOHFP4QRL4P2Z76TL", "length": 2508, "nlines": 60, "source_domain": "www.domkawla.com", "title": "डॉक्टर - DOMKAWLA", "raw_content": "\nराजू श्रीवास्तव हेल्थ अपडेट: कोलकाताच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ पद्मा श्रीवास्तव यांना दिल्लीला बोलावण्यात आले, प्रकृती अजूनही गंभीर\nप्रतिमा स्त्रोत: TWITTER/ @ROHANKU94784649 राजू श्रीवास्तव हेल्थ अपडेट ठळक मुद्दे राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अजूनही…\nRukhmabai Raut एम डी महिला डॉक्टर नी लढलेला अभूतपूर्व खटला\nRukhmabai Raut आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत “संवित्रीचा संगती “ ज्यानि सावित्री बाईन सारखेच महिलांचा…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-2-october/", "date_download": "2022-12-01T14:03:35Z", "digest": "sha1:AE2MS7OORODWXM457DHOFD3ASQIDNXIL", "length": 11893, "nlines": 209, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२ ऑक्टोबर दिनविशेष - 2 October in History - MPSC Today", "raw_content": "\n2 महात्मा गांधी जयंती\n4 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n5 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n7 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 2 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही २ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\nलाल बहादूर शास्त्री जयंती\n१९०९: रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.\n१९२५: जॉन लोगी बेअर्ड याने पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.\n१९५५: पेरांबूर येथे ’इन्टिग्रल कोच फॅक्टरी’ सुरू झाली\n१९५८: गिनीला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.\n१९६७: थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनले.\n१९६९: महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.\n१९९२: साली झी टीवी चे संस्थापक सुभाषचंद्र यांनी देशातील पहिल्या खाजगी उपग्रह वाहिनीची सुरवात केली होती.\n२००६: निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n९७१: गझनीचा महमूद यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल १०३०)\n१८४७: पॉल फॉन हिन्डेनबर्ग – जर्मनीचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २ ऑगस्ट १९३४)\n१८६९: महात्मा गांधी (मृत्यू: ३० जानेवारी १९४८ – नवी दिल्ली)\n१८९१: विनायक पांडुरंग करमरकर – शिल्पकार, १९२३ मधे पुण्याच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा त्यांनी बनवला आहे. पद्मश्री (१९६४) (मृत्यू: १३ जून १९६७) येथे क्लिक करा\n१९०४: लाल बहादूर शास्त्री – स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्‍न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते. (मृत्यू: ११ जानेवारी १९६६)\n१९०८: गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९७८), बार्शी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (१९८०) (मृत्यू: १ डिसेंबर १९८८)\nआशा पारेख – चित्रपट अभिनेत्री\n१९२७: पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक (मृत्यू: २३ जानेवारी २०१०)\n१९३९: भारतीय क्रिकेटपटू बुद्धी कुंदर यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून २००६)\n१९४२: आशा पारेख – चित्रपट अभिनेत्री\n१९४८: पर्सिस खंबाटा – अभिनेत्री, मॉडेल आणि लेखिका (मृत्यू: १८ ऑगस्ट १९९८)\n१९६४: साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व कार्यकर्त्या तसचं, स्वतंत्र भारतातील पहिल्या आरोग्यमंत्री महिला राजकुमारी अमृत कौर यांचे निधन.\n१९६८: याना नोव्होत्‍ना – झेक लॉन टेनिस खेळाडू\n१९७१: कौशल इनामदार – संगीतकार व गायक\nके. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n१९०६: राजा रविवर्मा – चित्रकार (जन्म: २९ एप्रिल १८४८)\n१९२७: स्वांते अर्‍हेनिअस – स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १९ फेब्रुवारी १८५९)\n१९८५: रॉक हडसन – अमेरिकन अभिनेता (जन्म: १७ नोव्हेंबर १९२५)\n१९७५: के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री (जन्म: १५ जुलै १९०३)\n< 1 ऑक्टोबर दिनविशेष\n3 ऑक्टोबर दिनविशेष >\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/42120/", "date_download": "2022-12-01T14:11:42Z", "digest": "sha1:TDEA5C7XGIKQW33Y47G7AFFIRJYJA4LB", "length": 9335, "nlines": 105, "source_domain": "mnews.esy.es", "title": "' …लोकांना वाटतं हवामान अंदाज सांगतोय', आरोग्य सचिवांचा संताप | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra ' …लोकांना वाटतं हवामान अंदाज सांगतोय', आरोग्य सचिवांचा संताप\n' …लोकांना वाटतं हवामान अंदाज सांगतोय', आरोग्य सचिवांचा संताप\nनवी दिल्लीः केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी देशातील करोनाच्या स्थितीची माहिती दिली. पर्यटन स्थळं आणि बाजारांमध्ये होणाऱ्या गर्दीवर आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. नागरिकांना करोनाचं संसर्गाचं गंभीर्य समजत नाहीए. आम्ही हवामानाचा अंदाज व्यक्त करतोय, असं नागरिकांना वाटतंय. यामुळेच अनेक ठिकाणी गर्दी होत असून करोनाच्या नियमांची पायलमल्ली होत आहे, असं आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल म्हणाले.\nजगात सुरू झालीयः पॉल\nजगात अनेक देशांमध्ये करोनाची तिसरी लाट आली आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेचा परिणाम देशावर होणार नाही, याची खबरदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे. सध्याच्या स्थितीत जगात दिवसाला ३.९० लाख करोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. दुसऱ्या लाटेच्या वेळी ही संख्या ९ लाखांवर होती, असं नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य ) डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. तिसरी लाट कधी येईल यावर चर्चा करण्यापेक्षा करोनाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष देण्याची गरजा आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.\nकाय आहे देशातील स्थिती\nदेशात सध्या ४.३१ लाख अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. करोनातून बरे होण्याचा दर हा ९७.३ टक्के आहे. सध्या देशातील ७३ जिल्ह्यांत रोज १०० हून अधिक करोनाचे नवीन रुग्ण आढळत आहेत. २ जूनला अशा जिल्ह्यांची संख्या ही २६२ इतकी होती. यापूर्वी ४ मे रोजी ही संख्या ५३१ जिल्ह्यांत अशी स्थिती होती.\nदेशात करोना रुग्णांची संख्या कमी होत असताना महाराष्ट्र आणि केरळसह ५ राज्यांतून सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. सध्या ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे फक्त महाराष्ट्र आणि केरळमध्ये आढळत आहेत. याशिवाय तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्येही रुग्ण आधिक दिसून येत आहेत.\nमणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि अरुणाचलमध्येही नवीन रुग्णांमध्ये वाढ होत आहे. राज्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने ११ राज्यांमध्ये पथकं रवाना केली आहेत. ईशान्येतील राज्यांसह महाराष्ट्र, छत्तीसगड, केरळ आणि ओडिशाचाही समावेश आहे.\nPrevious articleइंग्लंडमध्ये एकत्र आहेत आथिया शेट्टी आणि केएल राहुल व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण\nNext articleभावंडांसाठी चॉकलेट आणायला गेलेल्या १४ वर्षीय मुलीची छेड; आरोपीला न्यायालयाने दिला दणका\nattack on a vada pav seller in nashik, आधी वडापाव विक्रेत्यावर हल्ला; नंतर त्याच जागेवर पोलिसांनी हल्लेखोरांना धू-धू धुतलं; Video व्हायरल – first a...\ndhule police, पार्टीसाठी घरातून बाहेर पडला, मात्र सकाळी थेट मृतदेह आढळला; गळ्यावर व्रण असल्याने कुटुंब हादरलं\nudayanraje bhosale, भाजपमधूनच उदयनराजेंची कोंडी\nभाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत\nबंगालमध्ये भाजपची कामिगरी दमदार, पण ममतांची सत्ता कायम\nकरोनाच्या भीतीने मुलींनी ३ दिवस वडिलांचा मृतदेह घरीच ठेवला, नंतर एका मुलीची आत्महत्या तर…\nBHR घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अटकेत; मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता\n'वयाबरोबर पवारांचा हिंदू धर्मावरचा रागही वाढताना दिसतोय'\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.epd-instrument.com/news/what-kinds-of-hydraulic-universal-testing-machines-are-there/", "date_download": "2022-12-01T12:48:28Z", "digest": "sha1:XZCWIYLQCSMMNJAVOPNFR5OCUFEUDOTM", "length": 8146, "nlines": 168, "source_domain": "mr.epd-instrument.com", "title": " बातम्या - कोणत्या प्रकारचे हायड्रॉलिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन आहेत", "raw_content": "\nडायनॅमिक थकवा चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका\nटॉर्शन चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nविशेष चाचणी मशीन मालिका\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकोणत्या प्रकारचे हायड्रॉलिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन आहेत\nकोणत्या प्रकारचे हायड्रॉलिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन आहेत\nहायड्रोलिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनचा वापर मुख्यत्वे मेटल, नॉन-मेटल, कंपोझिट मटेरियल आणि उत्पादनांच्या तन्य, कम्प्रेशन, बेंडिंग, कातरणे आणि इतर यांत्रिक कामगिरी चाचण्यांसाठी केला जातो.बल मूल्यानुसार, ते साधारणपणे चार श्रेणींमध्ये विभागले जाते: 300KN, 600KN, 1000KN आणि 2000KN..\nनियंत्रण पद्धतीनुसार हायड्रोलिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन तीन प्रकारांमध्ये विभागली गेली आहे: डिजिटल डिस्प्ले (लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले) हायड्रोलिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन, स्क्रीन डिस्प्ले (कॉम्प्युटर डिस्प्ले) हायड्रोलिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन, कॉम्प्युटर-नियंत्रित (स्वयंचलित) हायड्रॉलिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन, त्यानुसार घट्ट करण्याच्या पद्धतीमध्ये दोन सामान्य प्रकार आहेत: मॅन्युअल प्रकार आणि हायड्रॉलिक प्रकार.सामान्यतः, हायड्रॉलिक प्रकार स्वीकारला जातो.\nट्रान्समिशन सिस्टम: लोअर बीम मोटर, सायक्लोइडल पिनव्हील रिड्यूसर, स्प्रॉकेट आणि नट स्क्रू जोडीने स्ट्रेचिंग आणि कॉम्प्रेशन स्पेसचे समायोजन लक्षात घेण्यासाठी चालविले जाते.\nचाचणी मशीन पातळी, स्तर 1 अचूकतेची आवश्यकता - लोड सेन्सर उच्च-सुस्पष्टता ऑइल प्रेशर सेन्सरचा अवलंब करून अचूकतेची आवश्यकता पूर्ण करू शकतो.0.5 अचूकतेची आवश्यकता - लोड सेन्सर स्पोक लोड सेन्सरचा अवलंब करून अचूकतेची आवश्यकता पूर्ण करू शकतो.\nहायड्रॉलिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन वापरताना, आम्ही त्याच्या वापर मोडकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्याचे प्रकार वेगळे केले पाहिजे, जेणेकरून आम्हाला ते समजून घेण्यास आणि वापरण्यात मदत होईल.\nआपल्याला याची आवश्यकता असल्यास, कृपया वेळेत आमच्याशी संपर्क साधा\nडायनॅमिक थकवा चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका\nटॉर्शन चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nविशेष चाचणी मशीन मालिका\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nरुम 101, बिल्डिंग 9, नंगांग नं.2 इंडस्ट्रियल पार्क, नं.1026, सोंगबाई रोड, सनशाइन कम्युनिटी, झिली स्ट्रीट, नानशान डिस्ट्रिक्ट, शेन्झेन.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2021/09/blog-post_3.html", "date_download": "2022-12-01T12:20:39Z", "digest": "sha1:JCS54CPUTV5WYXEWMUR4DO5TFPIDXL5X", "length": 6743, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "मच्छीमारांनी घेतला मत्स्य आयुक्त कार्यालयाचा कब्जा; जनशक्ती पक्षाच्या नेतृत्त्वाखाली सेंट्रल बिल्डींगवर चढून जोरदार आंदोलन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजमच्छीमारांनी घेतला मत्स्य आयुक्त कार्यालयाचा कब्जा; जनशक्ती पक्षाच्या नेतृत्त्वाखाली सेंट्रल बिल्डींगवर चढून जोरदार आंदोलन\nमच्छीमारांनी घेतला मत्स्य आयुक्त कार्यालयाचा कब्जा; जनशक्ती पक्षाच्या नेतृत्त्वाखाली सेंट्रल बिल्डींगवर चढून जोरदार आंदोलन\nसीना-कोळेगाव प्रकल्पात स्थानिक मच्छीमारांना परवाने देण्यास टाळाटळ करून मर्जीतील परप्रांतीय ठेकेदारांना ठेका दिल्याचा आरोप करत जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सहायक मत्स्य आयुक्त कार्यालयात मच्छीमारांनी जोरदार आंदोलन केले.आयुक्तांच्या रिकाम्या खुर्चीला माशांचा हार घालून ठिय्या आंदोलन करून आयुक्तांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तरी देखील कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी चक्क जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या छतावर चढून निषेधाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली.\nउस्मानाबाद जिल्ह्यातील सीना-कोळेगाव हा मोठा प्रकल्प असून येथील मच्छीमारीचा ठेका सहायक आयुक्तांनी आपला हिसा असलेल्या ठेकेदाराला दिला असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे. स्थानिक मच्छीमारांना अरेरावी करून आंध्र, बिहारमधील मजूर आणून व्यवसाय सुरू केल्याचा आरोपही आयुक्तांवर करण्यात आला आहे. जनशक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयात ठिय्या मांडून आंदोलन केले. सहायक आयुक्त कार्यालयात नसल्याने रिकाम्या खुर्चीला माशांचा हार घालण्यात आला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा अतुल खोपसे- पाटील यांनी दिला आहे. सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत हे आंदोलन सुरूच होते.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-LCL-infog-fire-in-ankai-fort-near-manmad-yewala-highway-5816496-NOR.html", "date_download": "2022-12-01T14:17:34Z", "digest": "sha1:KLVYXRCGD243ESMRNOKTGU2H7DSX3KNU", "length": 4279, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अनकाई किल्यावर आग 25 हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक, अनेक प्राणीही भक्षस्थानी | Fire In Ankai Fort Near Manmad- Yewala Highway - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअनकाई किल्यावर आग 25 हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक, अनेक प्राणीही भक्षस्थानी\nनाशिक- मनमाड-येवला राज्यमार्गावर अनकाई अगस्ती किल्ल्यावर आज (मंगळवार) सकाळी 8 वाजेच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणावर आग लागून सुमारे 20 ते 25 हेक्टर क्षेत्रावरील वाळलेला चारा, झाडे, व वन्यसंपदा जळून खाक झाली. अनेक वन्य प्राणीही या आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. ही आग अवघड ठिकाणी लागल्यामुळे अग्निशमन वाहन तेथपर्यंत पोहचू शकले नाही. परिणामी दुपारपर्यंत शासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थ ही आग विझवण्याचा आटाेकाट प्रयत्न करत होते. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही.\nअगस्ती डोंगराच्या मनमाडकडील बाजूकडे सकाळी 8 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली आणि मोठ्या प्रमाणावर धुराचे लोळ दिसू लागले. सुमारे 20 ते 25 हेक्टर क्षेत्रावर ही आग पसरली. ज्यामध्ये चारा, झाडे, वन्य प्राणी पक्षी यांचे मोठे नुकसान झाले. आग लागल्याचे निर्दशास येताच अनकाई ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचारी, या विभागात किल्ला संवर्धन मोहीम राबवणारे कार्यकर्ते आदिंनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा आटाेकाट प्रयत्न केला. ग्रामस्थ मोठ्या संख्येने या मदतकार्यात सहभागी झाले होते. कोणीतरी अज्ञात इसमान जळती काडी फेकल्याने ही आग लागल्याचे समजते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.gadgetsnow.com/mobile-phones/reliance-reconnect-rpspe4701", "date_download": "2022-12-01T13:21:29Z", "digest": "sha1:LNQ2EK4U6FEGO26UP432UIVRDJXPULO5", "length": 10038, "nlines": 162, "source_domain": "marathi.gadgetsnow.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरिलायंंस रीकनेक्ट आरपीएसपीई4701 हा प्रसिद्ध फोन भारतात लाँच झाला आहे.रिलायंंस रीकनेक्ट आरपीएसपीई4701 मध्ये Android v4.2 (Jelly Bean) ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.यासोबतच रिलायंंस रीकनेक्ट आरपीएसपीई4701 मध्ये सेन्सरही आहेत. Accelerometer.फोन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही अद्ययावत आहे. रिलायंंस रीकनेक्ट आरपीएसपीई4701 3G: Available, 2G: Available साठीही सपोर्टेड आहे. यापुढेही जाऊन रिलायंंस रीकनेक्ट आरपीएसपीई4701 यामध्ये GPS, Wifi, Bluetooth, Volte इत्यादी फीचर्स मिळतील.रिलायंंस रीकनेक्ट आरपीएसपीई4701 ची भारतातील किंमत 0.0.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nसॅमसंग गॅलक्सी एस7 64जीबी0\nशाओमी मी 5S रॅम 128जीबी0\nऑनर नोट 8 64जीबी0\nरिलायंंस रीकनेक्ट आरपीएसपीई4701 स्पेसिफिकेशन्स\nभारतातील किंंमत ₹ 0\nऑडिओ जॅक 3.5 mm\nपिक्सल डेन्सिटी 312 ppi\nस्क्रीन रिझॉल्युशन HD (720 x 1280 pixels)\nइंटर्नल मेमरी 8 GB\nएक्सपँडेबल मेमरी Yes Up to 32 GB\nकॅमेरा फीचर्स Digital Zoom\nइमेज रिझॉल्युशन 4128 x 3096 Pixels\nयूएसबी कनेक्टिव्हिटी microUSB 2.0\nनेटवर्क सपोर्ट 3G, 2G\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 4A\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 5A 32जीबी\nतुलना करा रिलायंस जियोफोन vs शाओमी रेडमी 5A 32जीबी\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 5A\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs नोकिया 3310\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 5\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs मोबिस्टार CQ vs रिलायंस जियोफोन\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs नोकिया C9\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमीA2 vs जियॉक्स ओ2\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी मी नोट 3\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs सॅमसंग गॅलक्सी J7 नेक्स्ट\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs टॅम्बो A1810 vs टॅम्बो S2440\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs एसएसकेवाय S9007 vs Yuho Y1\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs नोकिया 3310 4जी\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 4A 32जीबी\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी मी A1\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 4\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\n0 रेटिंगवर आधारित सरासरी रेटिंग\nसर्वात अगोदर रिव्यू द्या\nरिलायन्स जिओ फोन नेक्सट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/not-hrithik-roshans-daughter-but-his-girlfriend-hrithik-sabah-azad-is-being-trolled-on-social-media-due-to-their-relationship/", "date_download": "2022-12-01T12:42:48Z", "digest": "sha1:RVGGC2IB6AEQEM6UXQKQXMIZCGVEHFDZ", "length": 10109, "nlines": 134, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "ऋतिक रोशनची मुलगी नव्हे तर गर्लफ्रेंड…नात्यावरून ऋतिक-सबा आझाद सोशलवर होत आहे ट्रोल… - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeSocial Trendingऋतिक रोशनची मुलगी नव्हे तर गर्लफ्रेंड…नात्यावरून ऋतिक-सबा आझाद सोशलवर होत आहे ट्रोल…\nऋतिक रोशनची मुलगी नव्हे तर गर्लफ्रेंड…नात्यावरून ऋतिक-सबा आझाद सोशलवर होत आहे ट्रोल…\nफोटो -सौजन्य सोशल मिडिया\nबॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांच्यातील नाते या वर्षी प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. दोघांच्या रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या आधी आल्या होत्या आणि नंतर दोघेही इकडे तिकडे एकमेकांचा हात धरताना दिसले होते. अलीकडेच ऋतिक रोशन आणि सबा आझाद पुन्हा एकदा विमानतळावर एकमेकांचा हात धरताना दिसले आणि पापाराझींनी दोघांचे फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले.\nनात्यावरून ऋतिक-सबा ट्रोल झाले\nसाबा आणि ऋतिकचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले पण लोकांचा प्रतिसाद फारसा सकारात्मक नाही. तर, बहुतेक लोक ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांना ट्रोल करताना दिसले. सबा ऋतिक रोशनची मुलगी असल्याबद्दल बहुतेक वापरकर्ते गोंधळले. ज्या युजर्सनी सबाला ओळखले, त्या युजर्सनीही दोघांच्या वयातील अंतराविषयी सांगितले आहे.\n‘बाप-मुलगी’ एकत्र चालतात असे लोकांना वाटाले\nएका युजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, ‘बाप बेटी’. दुसर्‍याने लिहिले, ‘बॉलिवुडवाल्यांना बायको का नाही रे बाबा.’ दुसर्‍या युजरने ऋतिक रोशनची खिल्ली उडवली आणि लिहिले, ‘मला पहिल्या नजरेतच वाटले की ही त्याची मुलगी आहे.’ हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या उंचीत आणि दोघांच्या शरीरयष्टीत खूप फरक आहे.\nदोघांच्या वयात प्रियांका-निकपेक्षा जास्त अंतर आहे\nयाशिवाय दोघांच्या वयातही खूप अंतर आहे. बॉलिवूडचा ग्रीक गॉड म्हटला जाणारा अभिनेता ऋतिक रोशन 48 वर्षांचा आहे, तर त्याची नवीन गर्लफ्रेंड सबा आझाद केवळ 36 वर्षांची आहे. म्हणजेच दोघांच्या वयात 12 वर्षांचा फरक आहे. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या वयात 10 वर्षांचे अंतर आहे आणि हृतिक-सबा यांच्या वयाचे अंतर त्याहूनही अधिक आहे.\nमाजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभात पंतप्रधान मोदींनी केले दुर्लक्ष…सोशल मिडीयावर ‘हा’ व्हिडीओ व्हायरल…\nसांगलीतील शंभर फुटी रोडवर तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीस अटक…\nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nPathaan Poster | शाहरुख खानचा पठाण तीन भाषेत रिलीज होणार…पाहा पोस्टर\nGoogle Doodle | आधुनिक व्हिडिओ गेम निर्मात्याला गुगल करून सन्मान…बनविले डूडल\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार, प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.uber.com/global/mr/cities/sao-carlos/", "date_download": "2022-12-01T14:07:30Z", "digest": "sha1:OY6K3CHIGXMI7O5GQEDZ7GFZYE5FYTJR", "length": 8453, "nlines": 140, "source_domain": "www.uber.com", "title": "साओ कार्लोस: a Guide for Getting Around in the City | Uber", "raw_content": "\nसाओ कार्लोस: राईड घ्या. प्रवास करा. वेगवेगळी ठिकाणे पहा.\nUber च्या मदतीने ट्रिप प्लॅन करणे सोपे आहे. आसपास फिरण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांची तुलना करा आणि तुमच्या जवळपास काय पाहण्यासारखे आहे ते जाणून घ्या.\nइतरत्र कुठे जात आहात Uber उपलब्ध असलेली सर्व शहरे पहा.\nSao Carlos मध्ये Uber सह अगोदरच राईड आरक्षित करा\nUber सह Sao Carlos मध्ये राईड आरक्षित करून तुमच्या योजना आज पूर्ण करा. 30 दिवस आधीपर्यंत, कोणत्याही वेळी आणि वर्षाच्या कोणत्याही दिवशी राईडची विनंती करा.\nतारीख आणि वेळ निवडा\nतुमच्या पिकअप स्थळासाठी रिझर्व्ह कदाचित उपलब्ध नसेल\nसाओ कार्लोस: राईड निवडा\nआयटम्स पाठवा किंवा प्राप्त करा\nलहान आयटम कमी खर्चात पाठवा\nतुम्ही प्रवास करत असताना 24/7 समर्थन, जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन सहाय्य यासारख्या सुरक्षितता वैशिष्ट्यांसह घरी ज्यांचा आनंद घेता तीच वैशिष्ट्ये मिळवा.\nसाओ कार्लोस मध्ये Uber Eats द्वारे डिलिव्हर होणारे रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थ\nसाओ कार्लोस मध्ये डिलिव्हर केले जाणारे खाद्यपदार्थांचे सर्वोत्कृष्ट प्रकार शोधा आणि केवळ काही टॅप्स करून जेवण ऑनलाइन ऑर्डर करा.\nसर्व साओ कार्लोस रेस्टॉरंट्स पहा\nआम्ही शहरांसोबत भागीदारी कशी करतो\nतुमचा आणि आमचा संबंध कदाचित फक्त एका टॅपपासून सुरू होत असेल पण वेगवेगळ्या शहरांमधून तो अधिकाधिक घट्ट होत जातो. जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि भविष्यात अधिक स्मार्ट, अधिक कार्यक्षम शहरे बनवण्यासाठी इतरांकरता एक आदर्श म्हणून काम करणे हे आमचे लक्ष्य आहे.\nUber अॅप वापरणाऱ्या ड्रायव्हर्सनी मद्यपदार्थ किंवा मादक पदार्थांचे सेवन करणे Uber सहन करत नाही. तुमच्या ड्रायव्हरने मादक पदार्थ किंवा मद्यपदार्थाचे सेवन केले असल्याचे तुम्हाला वाटत असल्यास कृपया ड्रायव्हरला तात्काळ ट्रिप समाप्त करण्यास सांगा.\nव्यावसायिक वाहने राज्य सरकारच्या अतिरिक्त करांच्या अधीन असू शकतात, जे टोलच्या व्यतिरिक्त असतील.”\nमदत केंद्रास भेट द्या\nमाझी माहिती विकू नका (कॅलिफोर्निया)\nUber कसे काम करते\nतुमच्या पसंतीची भाषा निवडा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हरी करण्यासाठी साइन अप करा\nरायडर खाते तयार करा\nUber Eats सह डिलिव्हरी ऑर्डर करा\nगाडी चालवण्यासाठी आणि डिलिव्हर करण्यासाठी साइन इन करा\nराईड घेण्यासाठी साइन इन करा\nUber Eats सह डिलिव्हरी ऑर्डर करण्यासाठी साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/1983", "date_download": "2022-12-01T12:55:14Z", "digest": "sha1:3BY67GU53GY3BNB6462BQWYXUFLUDFBT", "length": 12035, "nlines": 140, "source_domain": "dhanlabh.in", "title": "कोणता फंड घ्यावा? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nशेअर बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू आहेत. बाजारातील अश्या अस्थिरतेमुळे म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात अनेक नवीन फंड उपलब्ध आहेत. आनंद राठी प्रायव्हेट वेल्थचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी फिरोज अजीज यांनी त्यातील काही फंड गुंतवणूकदारांसाठी सुचवले आहेत.\nआनंद राठी प्रायव्हेट वेल्थचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी फिरोज अजीज यांच्यामते;\nअॅक्सिस म्युच्युअल फंडचा ”चिल्ड्रन’स गिफ्ट फंड”\nअॅक्सिस म्युच्युअल फंडने लहान मुलांसाठी ”चिल्ड्रन’स गिफ्ट फंड” नावाने नवीन फंड सादर केला आहे. ”चिल्ड्रन’स गिफ्ट फंड” मध्ये फक्त अल्पवयीन मुला-मुलींना गुंतवणूक करता येणार आहे. मुला-मुलींच्या वतीने त्यांच्या पालकांना गुंतवणूक करता येणार आहे.\nभविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्यापेक्षा ”चिल्ड्रन’स गिफ्ट फंड”मध्ये गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर ठरणार आहे. मुलांचे वय 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत लॉक-इन कालावधी असणार आहे.\n”चिल्ड्रन’स गिफ्ट फंड” ही ओपन-एण्डेड बॅलेन्स्ड योजना असणार आहे. यातील 60 टक्के शेअर्स आणि शेअर्ससंबंधित डेरिव्हेटिव्ह मध्ये गुंतवणूक करण्यात येणार आहे. तर, ४० टक्के रोख्यांमध्ये गुंतवावे लागणार आहेत.\nअॅक्सिस म्युच्युअल फंडने विशेष वर्ग डोळ्यांसमोर ठेवून ही योजना आणली आहे. लहान मुलांना हो योजना विशेष चांगली आहे.\nसेबीचा नवा आदेश; पैसे जमा झाल्यावरच ‘एनएव्ही’ कळणार\n‘करोना कवच’च्या मुदत काळात लवकरच वाढ\nएसआयपीच्या माध्यमातून 8,231 कोटी\nटेक महिंद्राने शेअर बायबॅक करण्याचा निर्णय घेतला \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/crime/thane-police-chiefs-heinous-fraud-in-rs-2-live-crore-the-plan-was-already-drawn-up-mhmg-644944.html", "date_download": "2022-12-01T14:10:38Z", "digest": "sha1:IGQRMAGMQIYHA6AAWCMS6WD7Z22OCRKW", "length": 9449, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Thane police chiefs heinous fraud in rs 2 live crore the plan was already drawn up mhmg - 2 कोटींच्या चोरी प्रकरणात पोलीस ठाणे प्रमुखाचा भयंकर फ्रॉड; कुटुंबाच्या मदतीने आखला प्लान – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /क्राईम /\n2 कोटींच्या चोरी प्रकरणात पोलीस ठाणे प्रमुखाचा भयंकर फ्रॉड; कुटुंबाच्या मदतीने आखला प्लान\n2 कोटींच्या चोरी प्रकरणात पोलीस ठाणे प्रमुखाचा भयंकर फ्रॉड; कुटुंबाच्या मदतीने आखला प्लान\nपोलिसांनी घातलेला गोंधळ पाहून अनेकांना धक्काच बसला...\nपोलिसांनी घातलेला गोंधळ पाहून अनेकांना धक्काच बसला...\nतुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला\nपुढची मुख्यमंत्री महिलाच असेल; उद्धव ठाकरेंच्या विधानाने पुन्हा चर्चांना उधाण\nआपल्याच भावासोबत रिलेशनशिपमध्ये तरुणी, एका गोष्टीने पलटलं नात्याचं समीकरण\nसमांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी थेट गाठणार 'हा' देश\nनोएडा, 17 डिसेंबर : नोएडा भागातील एका व्यक्तीच्या घरातून 2 कोटींची चोरी (Crime News) झाली होती. या चोरी प्रकरणात पोलिसांनी केलेल्या फसवणुकीमुळे नवा गोंधळ निर्माण झाला आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्याचे प्रभारी अशोक दहिया यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे पोलीस ठाण्याचे ड्यूटी ऑफिसर आणि कर्मचारी यांच्यावर एफआयआर दाखल केली.\nमिळालेल्या माहितीनुसार, नोएडामधून 2 कोटींची चोरी झाली होती. मालकाच्या घरातून चोरी करून पैसे घेऊन आरोपी लाइनपार येथील काकांच्या घरी आला होता. या घटनेबाबत त्याच्या चुलत भावाने पोलिसांना हेल्पलाइन नंबर 112 वर सूचना दिली होती. यानंतर लाइनपार पोलीस ठाण्याचे ड्यूटी ऑफिसरने बॅगेतून पैसे जप्त केले. सोबत चोरांना पकडून पोलीस ठाण्यात घेऊन आला होता. यानंतर नोएडामधून घर मालकांना बोलावून पोलिसांनी चोरीचे पैसे परत केले होते. ही घटना बुधवारी रात्री 12 वाजता घडली होती.\nहेे ही वाचा-पोटच्या लेकराकडून घात, 16 वर्षाच्या मुलाकडून झोपलेल्या पालकांवर कुऱ्हाडीनं वार\nमिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने ड्यूटी ऑफिसरने चोरी केलेले 2 कोटी 50 लाख गायब केले होते. सोबतच कोणतीही कारवाई न करता ड्यूटी ऑफिसरने दोन्ही चोरांना सोडून दिलं होतं. याशिवाय कोणतीही कायदेशीर कारवाई न करता पीडितेचे पैसे परत केले होते. मात्र जेव्हा पीडित घरी पोहोचला आणि पैसे मोजू लागला तेव्हा 50 लाख कमी होते. या घटनेबाबत एसपी वसीम यांना कळाल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन या प्रकरणाचा तपास केला. एसपी म्हणाले की, सर्व आरोपींना अटक करण्यात येईल. लवकरच पैसेही ताब्यात घेतले जातील.\nमिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ड्यूटी ऑफिसरने चोरी केलेले 2 कोटी 50 लाख गायब केले होते. सोबतच कोणतीही कारवाई न करता ड्यूटी ऑफिसरने दोन्ही चोरांची सुटका केली होती. कायदेशीर कारवाई न करता पीडित व्यक्तीचे पैसे परत केले होते. मात्र जेव्हा पीडित व्यक्ती घरी पोहोचली आणि पैसे मोजू लागली त्यावेळी 50 लाख कमी होते. या प्रकरणात तक्रार केल्यानंतर तपास करण्यात आला. एसपींनी सांगितलं की, आरोपीला अटक करण्यात आली आहे. लवकरच पैसेही रिकव्हर करण्यात आली. पोलीस चोरीच्या या मोठ्या रकमेबाबत इन्कम टॅक्स विभागाला माहिती देतील.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.my-tasty-recipe.com/palak-raita-recipe-in-marathi/", "date_download": "2022-12-01T12:19:43Z", "digest": "sha1:C5Q34HVHGY2M34BPHOLN5D2YCGIKKTEO", "length": 3775, "nlines": 88, "source_domain": "marathi.my-tasty-recipe.com", "title": "Palak raita recipe in Marathi - पालक चा रायता कसा बनवावा", "raw_content": "\nपालक चा रायता कसा बनवावा\nजिरा पावडर एक चमचा\nसगळ्यात पहिल्यांदा पालक च्या भाजीचे देठ तोडून पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुणे.\nनंतर चाळणी मध्ये ठेवून पाणी सुकवून घेणे. त्यानंतर पालकच्या पानांना बारीक चिरून घेणे .\nचिरलेल्या पानांना गॅस चालू करून एका भांड्यामध्ये मोठा चमचा पाणी घालून उकळी येईपर्यंत ठेवणे.\nपाच ते सात मिनिटात पालक ची पाने उकळून नरम होतील.\nत्यानंतर त्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे. थंड झाल्यानंतर त्या पाण्यातून राहिलेलं पाणी बाजूला काढणे .\nदहीला फेटून घेणे. फेटलेल्या दही मध्ये पालकचे पाने , जिरा पावडर , हिरवी मिरची आणि मीठ मिक्स करणे .\nतुमचा पालकचा रायता तयार आहे . पालकच्या रायत्याला एका वाटीमध्ये काढून थोडासा जिरा पावडर वरून घालून सजवणे.\nत्यानंतर रायत्याला थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवणे .\nगरमागरम पराठा किंवा चपाती बरोबर थंड पालकचा रायता तुम्ही खाऊ शकता .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://marathisky.com/chandra-shekhar-azad-information-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:32:12Z", "digest": "sha1:FRLZDKRVIMGU5HCOXUVKV7PGQKV45KZQ", "length": 36049, "nlines": 161, "source_domain": "marathisky.com", "title": "चंद्रशेखर आझाद जीवनचरित्र Chandra shekhar azad information in Marathi - मराठी स्काइ", "raw_content": "\nChandra shekhar azad information in Marathi: नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण चंद्रशेखर आझाद यांच्या जीवनचरित्र विषयी माहिती पाहणार आहोत, कारण चंद्रशेखर आझाद हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे स्वातंत्र्यसेनानी होते. शहीद राम प्रसाद बिस्मिल आणि शहीद भगतसिंग यांच्यासारख्या क्रांतिकारकांचे ते जवळचे सहकारी होते. 1922 मध्ये गांधीजींनी अचानक असहकार आंदोलन बंद केल्याने त्यांच्या विचारधारेत बदल झाला.\nक्रांतिकारक कार्यात सामील होऊन ते हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे सक्रिय सदस्य झाले. या संघटनेच्या माध्यमातून, राम प्रसाद बिस्मिल यांच्या नेतृत्वात, त्यांनी प्रथम 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी घटना घडवून आणली आणि तेथून पळून गेले. यानंतर, 1927 मध्ये, ‘बिस्मिल’ च्या सहाय्याने 4 प्रमुख कॉम्रेडच्या बलिदानानंतर त्यांनी उत्तर भारतातील सर्व क्रांतिकारक पक्षांना एकत्र केले आणि हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली.\nलाहोरमध्ये लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला भगतसिंग यांच्या बरोबर घेतला. दिल्लीत पोहोचल्यानंतर सँडर्सची हत्या केली गेली आणि असेंब्ली बॉम्बची घटना घडवून आणली, असे म्हणतात की ब्रिटीश सरकारने 700 लोकांना आपल्या ओळखीसाठी ठेवले होते.\n1.1 चंद्रशेखर आझाद जीवन परिचय\n1.3 आझाद नाव कसे पडले (How did Azad get its name\n1.4.1 काकोरी कांड –\n1.4.2 लाला लाजपत राय यांच्या खून आणि सॉन्डर्सच्या हत्येचा बदला –\n1.4.3 आयरिश क्रांती आणि असेंब्ली बॉम्बस्फोट –\n1.4.4 या निर्णयामध्ये चंद्रशेखर आझाद –\n1.5 तुमचे काही प्रश्न\n1.5.1 चंद्रशेखर आझाद यांनी भारतासाठी काय केले\n1.5.2 चंद्रशेखरने आझाद हे नाव कसे सिद्ध केले\n1.5.3 चंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू कसा झाला\n1.5.4 चंद्रशेखर आझाद घोषणा काय होती\n1.5.5 आझादचा विश्वासघात कोणी केला\n1.5.6 कोणत्या भारतीय क्रांतिकारकांनी आझाद हे आडनाव घेतले\n1.5.7 चंद्रशेखरला कोणी मारले\n1.5.8 सर्वात प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक कोण आहेत\n1.5.9 चंद्रशेखर आझाद यांचे निधन कोठे झाले\n1.5.10 देशाच्या स्वातंत्र्यासाठी निर्भय आझादांनी काय केले\n1.5.11 आझादने आपली प्रतिज्ञा कशी पाळली\n1.5.12 आझाद म्हणून प्रसिद्ध आहे का\n1.5.13 भारताच्या पहिल्या महिला स्वातंत्र्य सेनानी कोण आहेत\n1.5.14 हे पण वाचा\n1.5.15 आज आपण काय पाहिले\nचंद्रशेखर आझाद जीवन परिचय\nघरचे नाव पंडित चंद्रशेखर सिताराम तिवारी\nजन्म 23 जुलै 1906\nशिक्षण वाराणसी येथील संस्कृत पाठशाळा\nवडील पंडित सिताराम तिवारी\nमृत्यू 27 फेब्रुवारी 1931\nसंस्था हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) पुढे नाव बदलून हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) असे करण्यात आले.\nचंद्रशेखर आझाद सुरुवातीचे जीवन (Early life of Chandrasekhar Azad)\nचंद्रशेखर आझाद यांचा जन्म 23 जुलै 1906 रोजी मध्य प्रदेशातील भाभारा गावात ब्राह्मण कुटुंबात झाला होता. चंद्रशेखर तिवारी असे त्याचे पूर्ण नाव होते. त्यांच्या वडिलांचे नाव सीताराम तिवारी होते. तो अलिराजपुरात नोकरी करायचा. त्यांच्या आईचे नाव जागरणी देवी होते.\nसीताराम तिवारी यांच्या पहिल्या दोन पत्नींचा मृत्यू झाला होता. जागरणी देवी त्यांची तिसरी पत्नी होती. आझादच्या आईला त्यांना संस्कृत अभ्यासक बनवायचे होते. आझाद यांचे बालपण भाभाराच्या भिल्ल जातीच्या मुलांसमवेत घालवले गेले. (Chandra shekhar azad information in Marathi) जिथे त्याने बाण मारणे आणि ध्येय ठेवणे शिकले.\nआझाद नाव कसे पडले (How did Azad get its name\n1921 मध्ये जेव्हा महात्मा गांधींनी असहकार चळवळीची घोषणा केली तेव्हा चंद्रशेखर अवघ्या 15 वर्षांचे होते आणि ते त्या आंदोलनात सामील झाले. या आंदोलनात चंद्रशेखर यांना प्रथमच अटक करण्यात आली. यानंतर चंद्रशेखर यांना पोलिस स्टेशनमध्ये नेऊन लॉकअपमध्ये बंद केले. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत आझादला झाकण्यासाठी आणि पलंगायला काहीही दिले नाही.\nमध्यरात्री इन्स्पेक्टर चंद्रशेखर सेलमध्ये गेले असता त्यांना आश्चर्य वाटले. मुलगा चंद्रशेखर शिक्षा-सभा घेत होता आणि त्या कडाक्याच्या थंडीतही घामाने स्नान करीत होता.\nदुसर्‍याच दिवशी आझाद यांना न्यायालयात दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले. जेव्हा न्यायदंडाधिकारी चंद्रशेखर यांना “आपले नाव” विचारले. चंद्रशेखर यांनी “आझाद” असे उत्तर दिले. मग दंडाधिका्यांनी कठोर स्वरात “वडिलांचे नाव” विचारले. मग चंद्रशेखर यांनी “स्वतंत्र” असे उत्तर दिले आणि पत्ता विचारल्यावर चंद्रशेखरने “जेल” असे उत्तर दिले.\nचंद्रशेखर यांचे हे उत्तर ऐकून न्यायाधीश फार संतापले आणि मुलाने चंद्रशेखर यांना 15 कुष्ठरोगाची शिक्षा सुनावली. (Chandra shekhar azad information in Marathi)चंद्रशेखरच्या पराक्रमाची कहाणी बनारसच्या घरी पोहोचली आणि आजपासून त्याला चंद्रशेखर आझाद म्हणून ओळखले जाऊ लागले.\n1922 मध्ये महात्मा गांधींनी चंद्रशेखर आझाद यांना असहकार चळवळीतून हद्दपार केले, ज्यामुळे आझादच्या आत्म्याला खूप नुकसान झाले आणि आझाद यांनी गुलाम भारताला मुक्त करण्याचे वचन दिले. यानंतर, एका तरुण क्रांतिकारक प्रवेश चॅटर्जी यांनी त्यांची ओळख हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक राम प्रसाद बिस्मिल यांच्याशी केली.\nहिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ही एक क्रांतिकारक संस्था होती. त्याच वेळी, स्वतंत्रपणे समान स्वातंत्र्य आणि भेदभाव न करता सर्वांना समान अधिकार देण्यासारख्या बिस्मिलच्या विचारांवर या संस्थेचा आणि विशेषत: बिस्मिलच्या विचारांचा आझादवर फारच परिणाम झाला.\nजेव्हा आझादने मेणबत्त्यावर हात ठेवला आणि त्याची कातडी जाईपर्यंत तो काढला नाही, तेव्हा बिस्मिल आझादला पाहून फार प्रभावित झाले. त्यानंतर बिस्मिल आझाद यांना त्यांच्या संघटनेचा सदस्य बनविण्यात आले. त्यानंतर चंद्रशेखर आझाद हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशनचे सक्रिय सदस्य झाले आणि नंतर त्यांनी त्यांच्या संघटनेसाठी निधी जमा करण्यास सुरवात केली.\nसुरुवातीला ही संघटना गावातील गरीब लोकांचे पैसे लुटत असे, परंतु नंतर या पक्षाला हे समजले की गोरगरीब जनतेचे पैसे लुटून ते त्यांच्या नावे कधीही करू शकत नाहीत.\nम्हणूनच, चंद्रशेखर यांच्या नेतृत्वात या संघटनेने ब्रिटीश सरकार, दरोडेखोरांची छाती लुटून आपल्या संस्थेसाठी देणग्या गोळा करण्याचा निर्णय घेतला. (Chandra shekhar azad information in Marathi) यानंतर या संस्थेने आपले उद्दीष्ट जनतेला जागरूक करण्यासाठी प्रसिद्ध क्रांतिकारक “द रेव्होल्यूशनरी” प्रकाशित केले कारण त्यांना काकोरी घटनेची अंमलबजावणी करून सामाजिक व देशप्रेमाच्या भावनेने प्रेरित होऊन नवे भारत निर्माण करायचे होते.\n1925 मधील काकोरी घटनेचे वर्णन इतिहासाच्या पानांवर सोन्याच्या अक्षरे केले गेले आहे. काकोरी ट्रेन दरोड्यात चंद्रशेखर आझाद यांचे नाव आहे. यासह, भारतातील महान क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, राजेंद्र नाथ लाहिरी, आणि ठाकूर रोशन सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.\nहिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनच्या 10 सदस्यांनी काकोरी ट्रेनमध्ये दरोडा टाकला होता. यासह, इंग्रजांच्या तिजोरीत लूट करणे त्यांच्यासमोर एक आव्हान उभे केले होते. त्याचवेळी या घटनेतील चमूच्या अनेक सदस्यांना अटक करण्यात आली व अनेकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. अशा प्रकारे हा पक्ष विखुरला गेला.\nयानंतर पक्षाची पुनर्बांधणी करण्याचे आव्हान चंद्रशेखर आझाद यांच्यासमोर आले. त्यांच्या बळकट, बंडखोर आणि कडक स्वभावामुळे ते इंग्रजांच्या ताब्यात येऊ शकले नाहीत आणि ते इंग्रजांना चोप देऊन दिल्लीला गेले.\nदिल्लीत क्रांतिकारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या क्रांतिकारकांच्या बैठकीत भारताचे स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग देखील उपस्थित होते. (Chandra shekhar azad information in Marathi) यादरम्यान, नवीन नावाने एक नवीन पक्ष स्थापन करण्यात आला आणि क्रांतीसाठी लढा पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला.\nया नव्या पक्षाचे नाव “हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन” असे ठेवले गेले, तसेच चंद्रशेखर आझाद – चंद्रशेखर आझाद यांनाही या नव्या पक्षाचे सरचिटणीस केले गेले, तर या नव्या पक्षाचे प्रेरक वाक्य असे केले गेले की –\n“अंतिम निर्णय होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहिल आणि तो निर्णय विजय किंवा मृत्यू आहे.”\nलाला लाजपत राय यांच्या खून आणि सॉन्डर्सच्या हत्येचा बदला –\nहिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन पक्षाने पुन्हा क्रांतिकारक आणि गुन्हेगारी कारवाया केल्या, यामुळे ब्रिटिश पुन्हा एकदा चंद्रशेखर आझाद यांच्या पक्षाच्या मागे पडले.\nया बरोबरच चंद्र शेखर आझाद यांनी लाला लाजपत राय यांच्या हत्येचा बदला घेण्याचेही ठरविले आणि त्याच्या साथीदारांनी 1928 मध्ये सॉन्डर्सच्या हत्येची कारवाई केली. भारतीय क्रांतिकारक चंद्र शेखर आझाद यांचा असा विश्वास होता की,\n“संघर्षाच्या मार्गावर हिंसा ही मोठी गोष्ट नाही” – आझाद\nदुसरीकडे, जालियनवाला बाग हत्याकांडात हजारो निरपराध लोकांना निष्पाप लोकांवर गोळ्या घालण्यात आल्या, या घटनेने चंद्रशेखर आझाद यांच्या भावना दुखावल्या आणि नंतर त्यांनी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला.\nआयरिश क्रांती आणि असेंब्ली बॉम्बस्फोट –\nआयरिश क्रांतीच्या संपर्कात भारताच्या इतर स्वातंत्र्य सैनिकांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला, म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये बॉम्बचा स्फोट करण्याचा निर्णय घेतला.\nया निर्णयामध्ये चंद्रशेखर आझाद –\nचंद्रशेखर आझाद यांनी भगतसिंगला निष्ठेने पाठिंबा दर्शविला, त्यानंतर या क्रांतिकारकांना पकडण्यात ब्रिटीश सरकार मागे पडले आणि या पुनर्रचनेत पक्षाचा पुन्हा विघटन झाला, यावेळी पक्षाच्या सर्व लोकांना अटक करण्यात आली. ज्यामध्ये भगतसिंगदेखील सामील होता, ज्याला चंद्रशेखर आझाद यांनी वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले पण त्यांना ब्रिटिश सैन्य दलासमोर वाचवता आले नाही.\nजरी चंद्रशेखर आझाद नेहमीप्रमाणेच या वेळीही ब्रिटीश सरकारला चोप देऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.\nचंद्रशेखर आझाद यांनी भारतासाठी काय केले\nचंद्रशेखर आझाद यांनी काकोरी ट्रेन दरोडा आणि ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्याचा सूड घेणे, यासह अनेक क्रांतिकारी कार्यात भाग घेतला.\nचंद्रशेखरने आझाद हे नाव कसे सिद्ध केले\nजेव्हा आझादला आत्मसमर्पण करण्याचा आदेश देण्यात आला, तेव्हा त्याने शौर्याने लढा दिला आणि तीन पोलिसांना ठार केले, परंतु जेव्हा त्याला घेरण्यात आले तेव्हा त्याने आझाद असल्याचे सिद्ध करून स्वतःला मारले.\nचंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू कसा झाला\n27 फेब्रुवारी 1931 रोजी आझाद यांनी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्क (आता आझाद पार्क) येथे एका क्रांतिकारकाला भेटण्याची व्यवस्था केली. त्याला पोलिसांशी विश्वासघात करण्यात आला, त्याने उद्यानात प्रवेश करताच त्याला घेरले. बंदुकीची लढाई सुरू झाली, ज्यात दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आणि आझाद यांना गोळ्या लागल्या.\nचंद्रशेखर आझाद घोषणा काय होती\n“इतरांना तुमच्यापेक्षा चांगले काम करताना पाहू नका, दररोज तुमचे स्वतःचे रेकॉर्ड जिंकून घ्या कारण यश ही तुमच्या आणि तुमच्यातील लढाई आहे.” “मी अशा धर्मावर विश्वास ठेवतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा प्रचार करतो.”\nआझादचा विश्वासघात कोणी केला\nचंद्रशेखर आझाद यांचा मृत्यू झाला जेव्हा वीरभद्र तिवारी, एक जुना साथीदार जो नंतर देशद्रोही झाला, त्याने पोलिसांना त्याच्या ठावठिकाणी कळवले. आल्फ्रेड पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिसांशी झालेल्या बंदुकीच्या लढ्यात, आझादने स्वत: चा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याने तो जखमी झाला.\nकोणत्या भारतीय क्रांतिकारकांनी आझाद हे आडनाव घेतले\nआझाद म्हणून प्रसिद्ध असलेले चंद्रशेखर अझर हे एक भारतीय क्रांतिकारी होते ज्यांनी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी (एचएसआरए) या संस्थेचे संस्थापक राम प्रसाद बिस्मिल आणि इतर तीन प्रमुख पक्षाचे नेते रोशन सिंह यांच्या मृत्यूनंतर पुनर्गठन केले.\n31 मार्च 1997 रोजी राष्ट्रीय जनता दलाचे मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या कथित शार्पशूटर्सने त्यांची हत्या केली होती, जेव्हा त्यांनी संपाच्या समर्थनार्थ बिहारच्या सिवान या शहरात रस्त्यावर कोपरा सभांना संबोधित केले होते. (Chandra shekhar azad information in Marathi) त्याच्या हत्येमुळे संपूर्ण भारतात विख्यात विद्यार्थी निदर्शने झाली.\nसर्वात प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक कोण आहेत\nसर्वात प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक निःसंशयपणे महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, मंगल पांडे आणि असेच आहेत, परंतु स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणारे इतरही आहेत परंतु त्यांची नावे अंधारात विरली आहेत.\nचंद्रशेखर आझाद यांचे निधन कोठे झाले\n27 फेब्रुवारी 1931 रोजी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये ब्रिटिश पोलिसांशी झालेल्या चकमकीत आझादला आपला जीव गमवावा लागला. फक्त एक पिस्तूल आणि काही काडतुसे घेऊन काही काळ पोलिसांशी एकांतात लढल्यानंतर आझादने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली, ब्रिटीश कैदी म्हणून नव्हे तर एक मुक्त माणूस म्हणून मरण्याचे त्याचे वचन पूर्ण करणे.\nदेशाच्या स्वातंत्र्यासाठी निर्भय आझादांनी काय केले\nस्वतंत्र भारत हे आझाद यांचे सर्वात प्रिय स्वप्न होते. त्याने भगतसिंग आणि त्याच्या साथीदारांनाही प्रशिक्षण दिले होते आणि ते काकोरी ट्रेन दरोडा, केंद्रीय विधानसभेतील बॉम्बस्फोट आणि लाहोरमध्ये ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॉन्डर्स यांच्यावर गोळीबार यासारख्या घटनांसाठी ओळखले गेले ज्याने ब्रिटिश साम्राज्यवादी सरकारला धक्का दिला.\nआझादने आपली प्रतिज्ञा कशी पाळली\n23 फेब्रुवारी 1931 पोलिसांनी आझादला घेरले आणि त्याच्या उजव्या मांडीला मार लागला त्यामुळे त्याला पळून जाणे कठीण झाले. त्याच्या पिस्तुलातील एक गोळी आणि पोलिसांनी त्याला घेरले, तो स्वत: ला मोठ्या संख्येने सापडला. कधीही जिवंत पकडले जाणार नाही हे वचन पाळत त्याने स्वत: ला गोळ्या घातल्या.\nआझाद म्हणून प्रसिद्ध आहे का\nचंद्रशेखर आझाद, आझाद म्हणून प्रसिद्ध, ते एक भारतीय क्रांतिकारक होते. ते हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे सक्रिय सदस्य होते.\nभारताच्या पहिल्या महिला स्वातंत्र्य सेनानी कोण आहेत\nभारतातील झाशी या मराठा संस्थानातील राणी लक्ष्मीबाई स्वातंत्र्य चळवळीदरम्यान भारतभरातील महिलांच्या प्रतिकाराचे प्रतीक बनल्या. तिचा जन्म 1828 मध्ये काशी येथे “मणिकर्णिका” म्हणून झाला.\nSIP चा मराठीत अर्थ\nमांजरी बद्दल संपूर्ण माहिती \nकोलाबा किल्ल्याची संपूर्ण माहिती\nआज आपण काय पाहिले\nतर मित्रांनो, वरील लेखात आपण Chandra shekhar azad information in marathi पाहिली. यात आपण चंद्रशेखर आझाद यांचा जन्म, शिक्षण आणि त्यांचे करियर बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला चंद्रशेखर आझाद बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.\nआमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.\nतसेच Chandra shekhar azad In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Chandra shekhar azad बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली चंद्रशेखर आझाद यांची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.\nतर मित्रांनो, वरील चंद्रशेखर आझाद यांचे जीवनचरित्र या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.\nअलेस्सांद्रो व्होल्टा यांचे जीवनचरित्र Alessandro Volta Information in Marathi\nकांद्याची संपूर्ण माहिती Onion Information in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.mlccdiode.com/fast-recovery-diode", "date_download": "2022-12-01T13:44:57Z", "digest": "sha1:CJAO2QMY6ECXWRHAVCSOCKCDBWF3EQYW", "length": 16807, "nlines": 175, "source_domain": "mr.mlccdiode.com", "title": "चीन फास्ट रिकव्हरी डायोड सप्लायर्स, फॅक्टरी - TOPDIODE", "raw_content": "\nएसएमडी अॅल्युमिनियम इलेक्ट्रोलाइटिक कॅपेसिटर\nरेडियल लीडेड व्हॅरिस्टर्स चिप व्हॅरिस्टर\nघर > उत्पादने > डिस्क्रिट सेमीकंडक्टर > जलद पुनर्प्राप्ती डायोड\nएसएमडी अॅल्युमिनियम इलेक्ट्रोलाइटिक कॅपेसिटर\nरेडियल लीडेड व्हॅरिस्टर्स चिप व्हॅरिस्टर\nडिप्ड रेडियल लीड मल्टीलेयर सिरेमिक कॅपेसिटर\nसुरक्षा कॅपेसिटर सुरक्षा मानक प्रमाणित सिरेमिक कॅपेसिटर\nरेडियल इपॉक्सी डिप्ड टॅंटलम कॅपेसिटर\nटॉपडिओड ग्रुप हा ISO 9001: 2015 फास्ट रिकव्हरी डायोड चायना कारखाना आणि 1995 पासून फास्ट रिकव्हरी डायोड चायना पुरवठादार आहे, ज्यात 780 कर्मचारी आणि अतिरिक्त सुमारे 80 तांत्रिक तज्ञ असलेल्या 4 उत्पादन साइटचा समावेश आहे. 26 वर्षांच्या विकासानंतर, Topdiode Group हा एक अतिशय प्रसिद्ध आणि विश्वासार्ह स्विचिंग डायोड चायना निर्माता बनला आहे आणि GE, PNE(Philips's OEM) सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांद्वारे गुणवत्ता ओळखली जाते. आम्ही यूएसए, कॅनडा, ब्राझील, अर्जेंटिना, मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, ट्युनिशिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इटली, फ्रान्स, यूके, पोलंड, बल्गेरिया, स्पेन, पोर्तुगाल, रशिया, बेलारूस, युक्रेन, कोरिया, व्हिएतनाम या देशांमध्ये निर्यात करतो. , सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, भारत, फिलीपीन, थायलंड इ. आमच्या बाजारपेठेतील स्थिती Littelfuse, Bourns, Diodes, Microchip, STMicroelectronics, On Semi, Taiwan Semiconductor इ अधिक चांगल्या किमतीसह, खूप वेगवान लीड टाइम आणि विश्वासार्ह गुणवत्तेसह बदलण्याची आहे.\nजलद रिकव्हरी डायोड (ज्याला फास्ट डायोड किंवा फास्ट स्विचिंग डायोड असेही म्हणतात) हे कमी रिव्हर्स रिकव्हरी वेळेसह सेमीकंडक्टर उपकरण म्हणून परिभाषित केले जाते. जलद रिकव्हरी डायोड्समध्ये पारंपारिक डायोड्सपेक्षा कमी रिव्हर्स रिकव्हरी वेळ असल्याने, ते उच्च-फ्रिक्वेंसी रेक्टिफिकेशन ऍप्लिकेशन्ससाठी अधिक योग्य आहेत. Topdiode खालीलप्रमाणे जलद पुनर्प्राप्ती डायोडची विस्तृत मालिका ऑफर करते (याचा भाग):\n1N4937 सुपर फास्ट सिलिकॉन रेक्टिफायर्स\nBA157 फास्ट स्विचिंग रेक्टिफायर\nFR1A द्वारे FR1M फास्ट रिकव्हरी रेक्टिफायर\nES1J SMD सुपर फास्ट रेक्टिफायर\nES1D सुपर फास्ट रेक्टिफायर\nRS1A ते RS1M सर्फेस माउंट फास्ट रिकव्हरी रेक्टिफायर\nUS1M पृष्ठभाग माउंट अल्ट्राफास्ट रेक्टिफायर\nFR107 जलद पुनर्प्राप्ती डायोड\nSM4933 ते SM4937 सुपर फास्ट सिलिकॉन रेक्टिफायर्स\nSUF4007 फास्ट रेक्टिफायर डायोड\nMUR160 सुपर फास्ट रेक्टिफायर\nTopdiode फास्ट रिकव्हरी डायोड उत्पादने RoHS आहेत, रीच कंप्लायंट; हॅलोजन फ्री (विनंतीनुसार) आणि मेटल कॉन्फ्लिक्ट फ्री. नियमित भागांसाठी आमचे वितरण 3-4 आठवड्यांपर्यंत जलद आहे. आम्ही संपूर्ण व्यवस्थापन, कठोर गुणवत्ता नियंत्रण प्रणाली आणि उत्कृष्ट विक्री सेवेमध्ये मजबूत आहोत. आमच्या ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी विक्री प्रतिनिधी आणि वितरक जगभरात आहेत. अलिकडच्या वर्षांत, अनेक डायोड्सची कमतरता आहे, तुम्ही कृपया आम्हाला ईमेल आणि RFQ पाठवू शकता. आम्ही तुम्हाला खर्च कमी करण्यासाठी मदत करू शकतो आणि तुमच्या कमतरतेची समस्या सोडवू शकतो.\nFR607 जलद पुनर्प्राप्ती डायोड\nFR607 फास्ट रिकव्हरी डायोडाइ¼ŒFR601G ते FR607G, ग्लास पॅसिव्हेटेड फास्ट रिकव्हरी रेक्टिफायर. रिव्हर्स व्होल्टेज - 50 ते 1000 व्होल्ट, फॉरवर्ड करंट - 6.0 अँपिअर. FR601G ते FR607G डेटा शीट, पॅकेज R-6.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nUS5M अल्ट्रा फास्ट रेक्टिफायर\nUS5M अल्ट्रा फास्ट रेक्टिफायर¼ŒUS5A ते US5M, सरफेस माउंट अल्ट्रा फास्ट रेक्टिफायर. रिव्हर्स व्होल्टेज - 50 ते 1000 व्होल्ट, फॉरवर्ड करंट - 5.0 अँपिअर, US5A ते US5M डेटा शीट, पॅकेज DO-214AB.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nFR501 ते FR507 5A फास्ट रिकव्हरी डायोड\n282 FR501 ते FR507 5A फास्ट रिकव्हरी डायोडाइ¼ŒFR501G थ्रू FR507G, ग्लास पॅसिव्हेटेड फास्ट रिकव्हरी रेक्टिफायर. रिव्हर्स व्होल्टेज - 50 ते 1000 व्होल्ट, फॉरवर्ड करंट - 6.0 अँपिअर. FR601G ते FR607G डेटा शीट, पॅकेज R-6。‚\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nES3A द्वारे ES3J सरफेस माउंट सुपर फास्ट रेक्टिफायर\nES3A ते ES3J सरफेस माउंट सुपर फास्ट रेक्टिफायर¼ŒES3A थ्रू ES3J, फास्ट रिकव्हरी रेक्टिफायर्स, रिव्हर्स व्होल्टेज -50 ते 600 व्होल्ट फॉरवर्ड करंट - 3.0 अँपिअर\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nFR301 ते FR307 3A फास्ट रिकव्हरी डायोड\n280 FR301 थ्रू FR307 3A फास्ट रिकव्हरी डायोडाइ¼ŒFR301 थ्रू FR307, फास्ट रिकव्हरी रेक्टिफायर्स, रिव्हर्स व्होल्टेज - 50 ते 1000 व्होल्ट फॉरवर्ड करंट - 3.0 अँपिअर, FR301 थ्रू 7 एफआरएडीओएडी, एफआर301 डीआरयूएडी 301\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nFR251 ते FR257 फास्ट रिकव्हरी रेक्टिफायर\nFR251 ते FR257 फास्ट रिकव्हरी रेक्टिफायर,FR251 ते FR257, फास्ट रिकव्हरी रेक्टिफायर, रिव्हर्स व्होल्टेज, 50 ते 1000 व्होल्ट, फॉरवर्ड करंट: 2.5Amperes,FR251 ते FR257 डेटा, FR257 डेटा.\nपुढे वाचा चौकशी पाठवा\nएक व्यावसायिक चीन जलद पुनर्प्राप्ती डायोड उत्पादक आणि पुरवठादार म्हणून चीनमध्ये TOPDIODE म्हणतात. उच्च दर्जाचे जलद पुनर्प्राप्ती डायोड सर्व देशांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. आमची उत्पादने केवळ RECH आणि ROHS प्रमाणन ऑडिट उत्तीर्ण झालेली नाहीत तर आमचा स्वतःचा ब्रँड देखील आहे. विनामूल्य नमुने प्रदान करण्याव्यतिरिक्त, आम्ही किंमत सूची आणि कोटेशन देखील प्रदान करू शकतो. आमची टिकाऊ उत्पादने मोठ्या प्रमाणात सपोर्ट करतात, तुम्ही स्टॉकमध्ये खरेदी करू शकता आणि कमी किंमत मिळवू शकता. आमच्या कारखान्यातून चीनमध्ये बनवलेले आणि प्रगत उत्पादने खरेदी करण्यासाठी आपले स्वागत आहे.\nसिरेमिक कॅपेसिटर, टॅंटलम कॅपेसिटर, व्हॅरिस्टर, अॅल्युमिनियम इलेक्ट्रोलाइटिक कॅपेसिटर, फिल्म कॅपेसिटर, एमएलसीसी किंवा किंमत सूची यासारख्या आमच्या उत्पादनांबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल पाठवा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nकॅपेसिटर हा दोन टर्मिनल्स असलेला निष्क्रिय विद्युत घटक आहे जो विद्युत क्षेत्रात ऊर्जा साठवण्यासाठी वापरला जातो.\nथ्रू-होल स्टाइल कॅपेसिटरपैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे डिप्ड टॅंटलम कॅपेसिटर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2021/07/blog-post_7.html", "date_download": "2022-12-01T13:20:36Z", "digest": "sha1:DWF6OO7FH5VC4M5VFRKILGPW7YNUSSDW", "length": 8152, "nlines": 39, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "सातारा जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांचे उद्या एक दिवसीय काम बंद आंदोलन.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nसातारा जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांचे उद्या एक दिवसीय काम बंद आंदोलन.\nजुलै ०७, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदन देताना समुदाय आरोग्य अधिकारी.\nअहमदनगर जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गणेश शेळके यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा निषेध म्हणून सातारा जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी एक दिवस काम बंद आंदोलन करणार आहेत.\nतसे निवेदन सातारा जिल्ह्यातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी यांचे वतीने सातारा जिल्हाधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आले.\nया बाबतची सविस्तर माहिती अशी की अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रात नियमित लसीकरण सुरू असतांना समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गणेश शेळके यांनी आत्महत्या केल्याची दुदैवी घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली. ही आत्महत्या वरीष्ठांच्या जाचाला कंटाळून केली असल्याचे सुसाईट नोटमध्ये त्यांनी लिहिले आहे. डॉ.गणेश शेळके यांनी उपकेंद्रातच छताच्या पंख्याच्या हुकाला गळफास घेत आत्महत्या केली.\nडॉ. गणेश शेळके यांनी लिहिलेल्या सुसाईड नोट मध्ये त्यांच्या आत्महत्येस कारणीभूत तालुका वैद्यकिय अधिकारी भगवान दराडे व प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत असा उल्लेख केला आहे.वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नाहक जाचामुळे सदर डॉक्टरवर आत्महत्या करण्याची वेळ आली. या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आम्ही सर्व समुदाय आरोग्य अधिकारी निषेध करत आहोत. असे जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी , जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nसातारा जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देताना समुदाय आरोग्य अधिकारी.\nतसेच महत्वाचे म्हणजे अश्या प्रकारच्या घटना ह्या आरोग्य विभागासाठी गंभीर व वेदनादायी आहे यापुढे समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व सर्व आरोग्य कर्मचारी यांच्यावर अशी परिस्थिती येऊ नये याची दखल शासनाने घ्यावी.\nसदरील घटनेचा व त्या घटनेला जबाबदार अधिकारी वर्गाचा आम्ही निषेध करत आहोत व या निषेधार्थ आम्ही सर्व CHO गुरूवार दि. 8 जुलै 2021 रोजी काम बंद आंदोलन करत आहोत. शासनाने आमच्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा अशी विनंती या निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.\nसदर निवेदन देताना डॉ नितीन राठोड़,डॉ स्वप्निल सुतार,डॉ विजय लोखंडे, डॉ संग्राम ओम्बासे, नीतीश माने, डॉ दीपली पवार, डॉ अजित यादव आदी समुदाय आरोग्य अधिकारी अपस्थित होते.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-unlimited.in/2014/06/seeding-of-thinking/", "date_download": "2022-12-01T13:13:34Z", "digest": "sha1:SISDDRHD26ESEASNVVIYXGGZGORFNY42", "length": 16577, "nlines": 201, "source_domain": "www.marathi-unlimited.in", "title": "Seeding of thinking", "raw_content": "\nविचार सारणी…… प्रा. श्रीकांत भट\nआजच्या धावपळीच्या युगात पालकांना मुलांसोबत बसायला,बोलायला, खेळायला, अभ्यास घ्यायलावेळ देणं शक्य होत नाही.आजी-आजोबा असले तर निदान शाळेतून घरी आल्यावर कुलूप बंद घर मुलांना पाहावे लागत नाही. शाळेतून आल्या बरोबर तिथे घडलेल्या घटना शेअर कराव्यात, असं मुलांना वाटतं आणि बालिश बडबड ऐकावी व त्यात सहभागी व्हावं असे आजी-आजोबां यांची सुद्धा अपेक्षा असते. मुलांच्या या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर कुठे व्यक्त करणार ते स्वत:ला मग पाहता पाहता मुलं मिटून जातात मधून मधून महाभारत, रामायण, विज्ञान, तसेच पशुपक्षांच्या गोष्टीमधून नवे आदर्श मनात उभे राहतात.गोष्टी सांगता सांगता तुमची -त्यांची जवळीक निर्माण होऊ लागते. तसेच सायंकाळी खेळून झाल्यावर हातपाय धुवून देवापुढ बसणं शुभंकरोति म्हणणं हे दृश्य केवळ पुस्तकांतच लिहिलयं कि काय असा प्रश्न पडतो. खरं तर मुलांवरील संस्कारासाठी या बाबी महत्वाच्या ठरतात, वास्तविक हे सहजं व सुलभगत्या होणारे संस्कार आहेत. मोठ्यांच्या सगळ्या वागण्या-बोलण्यातूनच संवेदनशील-संस्कार पिढी तयार होते. सुरवातीलाच मनाची खंबीर चौकट तयार झाली की, हीच मुलं बाहेरचे टक्के-टोणपे खायला तयार होतात, व पुष्कळस बाहेरील चांगलं टिपण्यासारख टिपू शकतात. त्यांत नीर-क्षीर न्यायाचा विवेक भरपूर तयार होतो, म्हणून संपूर्ण शक्तीनिशी बालमनावर संस्कारबीज पेरली गेली पाहिजे.\nआपण नेहमीच अशा घटना आकर्षित करतो. ज्या स्वत:च दर्शन करवितात. त्या आपल्यातील उणीवा दाखवितात. आपल्या कमतरतेकडे निर्देश करतात. त्या घटना म्हणजे जणू आपला आरसाच आहे. हा आरसा म्हणजे हे जग… हा संसार आपल्या आसपास वावरणारे लोक… दररोज प्रत्येक घटनेत मनात उपजणारे विचार … हे विचारच आपला वैचारिक साचा ठरवतात. आपले विचारच आपल्या विश्वाला आकार देतात. लोक आपल्याला मदत करत नाही, अशी जर तुमची तक्रार असेल, तर आपण नक्कीच स्वत:ला मदत करीत नाही असाच याचा अर्थ होतो. तुम्ही इतरांशी वाईट वागता असे नव्हे तर आपण स्वत:शीच योग्य व्यवहार करीत नाही, हाच अर्थ होतो.\nबाहेर ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्या सर्व आपल्या अंतरंगातील मनोभावनेचा आरसा आहेत. म्हणून जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करेल, तेव्हा अंतरंगात डुबकी मारण्याची हीच सुसंधी असं समजायला हरकत नाही. या संधिचा फायदा आपण स्वत:ला कुठे कुठे दुर्लक्षित करीत आहोत, याचा प्रथम शोध घ्यायला हवा. आंतरिक रुपात असं करायचं जेव्हा आपण बंद कराल तेव्हाच बाह्य जगात परिवर्तन घडण्याची शक्यता असते.\nआपल विश्व एखाद्या स्क्रीन प्रमाणे आहे जिच्यावर आपण आपले मानसिक दबाव, उणीवा,द्विधा मन:स्थिती यासारख्या गोष्टी प्रदर्शित करतो. त्याचचं हे जग प्रतिबिंब आहे कारण संसार हा एक पडदा आहे ज्यावर आपण आपले गुण, द्विधाभाव आणि कमतरतेच प्रक्षेपण करतो… आणि मग आपल्याला तेच विश्व दिसू लागतं, जे वास्तवात आपल्याद्वारे प्रेषित चित्राच प्रतिबिब असतं ‘तेथे’ कोणतही स्थायी विश्व नसून आपल्याच द्वारे निर्मित असचं विश्व असतं. दैनंदिन जीवनात आपण सतत आपल्या विश्वाला आकार देत असतो. लोक वातावरण, ऋतू, परिस्थिती यात आपण त्याचा अनुभव करतो. आपण यात सजग नसलो तरी अनायासपणे हेच घडत असतं.\nजर आपण सजगतेन आपल्या दैनंदिन जिवनाच निरीक्षण केल तर आपल्या अंतर्यामी नेमक काय चालल आहे, हे ज्ञात होईल आणि असं केल्याने आपला दृष्टीकोन बदलेल आणि आपल्या विकृतिंमधून मुक्त होण्याची शक्यता अधिकाधिक विकसित होईल, व ईतरांना दोष न देण्याची कला प्राप्त होईल. जेव्हा तुम्ही बदललात कि सर्व जग बदलताना दिसेल कारण तुम्ही बदलून त्यांच्या साठी पोषक वातावरण निर्माण केलेलं असेल.\nगीता…… आयुष्यासाठी: भारतवासी हिंदूंसाठी अति मोलाचा संदेश …\nआम्ही भारतवासी हिंदू गीतेकडे केवळ एक धार्मिक ग्रंथ याच भूमिकेतून पाहून धन्यता मानत आहोत.पापक्षालनासाठी असणार्या या चैतन्यदायी ग्रंथाची न्यायालयातून अधिकृतपणे गीता हातात घेवून, खोटे बोलून, खोटी साक्ष देवून गीतेची रोजच विटंबना करीत आहोत याचेही भान हिंदूंना उरलेले नाही हा प्रकार आम्ही हिंदू कधी थांबविणार आहोत गीते एवजी दुसरा एखादा ग्रंथ हातात घेवून आम्ही असे करू शकतो का गीते एवजी दुसरा एखादा ग्रंथ हातात घेवून आम्ही असे करू शकतो का दररोज होणारा हा गीतेचा अपमानच नाही का दररोज होणारा हा गीतेचा अपमानच नाही का गीतेची चाललेली घोर विटंबना हिच भारताच्या नैतिक व अध्यात्मिक अधोगतीसाठीची धोक्याची घंटा ठरत आहे. वकील मंडळींनी यावर आक्षेप घेवून न्याय प्रणालीत सुधारणा घडवून आणत, गीतेला कोर्टातून बाहेर काढून भक्तांच्या मंदिरात गीता ठेवण्याचे काम करावे, म्हणजे भारताला पुन्हा वैभवशाली होता येईल.\nझटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत तुमच्यासाठी खास\nयशाची गुरूकिल्ली मिळवण्यासाठी करा या 10 गोष्टी\nमौल्यवान रत्ने धारण करताना\nश्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)\nविदेशी फळ-भाज्यातून अर्थार्जन ….\nएकाच दिवसात जीवन जगण्याचे आठ उपाय\nजीवनात सतत यशस्वी होण्याची कारणे\nकृती देव मराठी फॉन्ट मराठी फॉन्ट, तात्काळ डाउनलोड करण्यासाठी.\nहे शरीर नाही हि तलवार आहे , हे ध्यानात राहूदे\nकोरोना फक्त वाईट च का\nउत्तम आरोग्य मिळवा आणि सुदृढ शरीरप्रकृतीसाठी या सोप्या टीप्स फॉलो करा.\nहिवाळ्यातील पौष्टिक लाडूंचे प्रकार आणि फायदे\nआयुर्वेदिक पद्धतीने घ्या केसांची काळजी\nलावलेला मेहंदीला लालभडक रंग कसा आणायचा यावर उपाय\nवजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय\nनिरोगी आरोग्य राहण्यासाठी टिप्स – Marathi Tips For Health\nचेहरा गोरा आणि सुंदर बनवण्यासाठी घरगुती उपाय\nटोमॅटो खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम\nडोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करण्यासाठी घरगुती उपाय\nविक्रम गोखले मराठी अभिनेते\nमराठी अनलिमिटेड : माझा महाराष्ट्राचे सूर. इथे आपणांस मराठी भाषेतील सर्व माहिती मिळेल. मराठी भाषेतील लेख, गाणी, कविता, वाचन, पाककला, इतिहास, थोर विचारवंत, दैनिक, गाव, शहर आणि इतर माहिती मराठी भाषेमध्ये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/9374/", "date_download": "2022-12-01T13:24:06Z", "digest": "sha1:GWYKWIARZRWPAEQZQEOZUYSSFRVHYGP5", "length": 8038, "nlines": 107, "source_domain": "mnews.esy.es", "title": "राजस्थान Live: काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज पुन्हा बैठक | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra राजस्थान Live: काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज पुन्हा बैठक\nराजस्थान Live: काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज पुन्हा बैठक\nराजस्थानात यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर मोठा दबाव आल्याचे दिसत आहे. आज मंगळवारी सकाळी १० वाजता काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची पुन्हा बैठक होत आहे, अशी माहिती परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडून पाठवण्यात आलेल्या तीन सदस्यीय प्रतिनिधीमंडळात सहभाग असलेले रणदीप सुरजेवाला यांनी दिलीय. क्षणोक्षणीच्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहा लाइव्ह अपडेट्स…\n>> राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा, पी. चिदंबरम आणि वेणुगोपाळ यांनीही सचिन पायलट यांना फोन करून त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न केले. मात्र पायलट यांनी कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.\n>> मी सचिन पायलट यांना अतिशय प्रतिभावान, योग्य आणि काँग्रसचे प्रभावी नेते मानतो. ते मित्र देखील आहेत. आम्ही सर्व पक्षात त्यांची कदर करतो. त्यांनी आपले म्हणणे मांडायला हवे. त्यांना पूर्ण संधी आहे. सर्वच त्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी तयार आहेत- अभिषेक मनु सिंघवी.\n>> पक्षात कोणालाही काही म्हणायचे असेल, काही समस्या असतील त्यांनी मोकळेपणाने त्या बोलल्या पाहिजेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी प्रत्येकाचे म्हणणे ऐकण्यासाठी आणि त्यावर मार्ग काढण्यासाठी तयार आहेत- रणदीप सुरजेवाला.\n(सविस्तर वृत्त वाचण्यासाठी करा क्लिक)\n>> आज सकाळी १० वाजता होणार काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक, बैठकीत घेणार महत्त्वाचा निर्णय.\nPrevious articleविकास दुबे प्रकरण: दोन साथीदार आरोपींना कानपूरला विमानाने नेणार\nNext articleरेडमी नोट ९ प्रो खरेदीची पुन्हा संधी, आज दुपारी सेल\ndhule police, पार्टीसाठी घरातून बाहेर पडला, मात्र सकाळी थेट मृतदेह आढळला; गळ्यावर व्रण असल्याने कुटुंब हादरलं\nudayanraje bhosale, भाजपमधूनच उदयनराजेंची कोंडी\nshinde fadnavis cabinet meeting today, शिंदे-फडणवीस सरकारचं राज्यातल्या १५ जिल्ह्यांना मोठं गिफ्ट, महिला मंडळींसाठी Good...\nenforcement directorate, संजय राऊतांनी कोठडीत बसून ‘सामना’त लेख लिहले; ED अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार – ed...\n8gb ram phones: दमदार बॅटरी आणि ८ GB रॅमचे कॉम्बिनेशन असणाऱ्या ‘या’ स्मार्टफोन्सची किंमत बजेटमध्येच,...\nप्रवासी बसवण्यावरून वाद; एका रिक्षा चालकाची दुसऱ्याने केली हत्या\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE/page/329/", "date_download": "2022-12-01T13:27:18Z", "digest": "sha1:MFIHEC7GDCQLRWOTDCG3SJL4VYWQZKN5", "length": 12703, "nlines": 113, "source_domain": "bolbhidu.com", "title": "कट्टा Archives - Page 329 of 330 - BolBhidu.com", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना काय काय मिळणार\nबोल भिडू कार्यकर्ते Nov 29, 2022 0\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा इतिहास असा आहे\nबोल भिडू कार्यकर्ते Nov 29, 2022 0\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान मुलं मैदानात…\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं पण शिंदे काय…\n३३५ किलो आणि साडेदहा चौरस किलोमीटरचा खेळाडू…\nजून १८०९ साली जेव्हा तो मरण पावला तेव्हा त्याचं वजन होतं ३३५ किलो. त्याच्या मृतदेहासाठी जो स्वर्गरथ ‘वैगेरे’ बनवण्यात आला, तो इतका मोठा होता की तुम्ही कल्पनाही नाही करू शकणार. मोठा म्हणजे किती मोठा, तर जवळपास साडेदहा चौरस मीटर.…\nब्रिटिश सरकारचा असा रिपोर्ट ज्यामुळे “भांग” बंद होण्यापासून वाचली \n सिवजी का प्रसाद हैं भैय्या तर थोडक्यात भांग जी उत्तर भारतात आग्रहानं पिलीच जाते, खाल्ली देखील जाते. होळी असो का महाशिवरात्र भांग प्यायला कारण लागत नाही. आत्ता नशेची गोष्ट म्हणल्यावर भांगवर देखील बंदीची कुऱ्हाड…\nजेम्स बॉण्डला चूनां लावणारी माणसं \nचूना लावणं हा आपला आवडता उद्योग. आज जगभरात असणाऱ्या चूना लावणाऱ्या भारतीयांची आकडेवारी पाहिली तर ललित मोदी, विजय मल्या, नीरव मोदी अशा लोकांचा बेसुमार भरणा जागतिक पटलावर असलेला दिसून येतो. चुना लावत करोडोंची माया जमवण्याचा हा उद्योग मार्केट…\nकोण, कधी मरणार याचा अचूक अंदाज लावणारी वेबसाईट.\nभारतात कोणी महत्वाची व्यक्ती जाणार असेल तर अंदाजे आठवडाभर Wtsapp केला जातो. जवळच्या व्यक्तींना फोन करुन “कन्फर्माय” ची बातमी कन्फर्म करण्याचा प्रयत्न केला जातो. फिक्स बातमी आहे म्हणून जवळच्या कार्यकर्त्यानकडून सात्वंनपर मॅसेज तयार…\nद मुसलमान – जगातलं एकमेव हस्तलिखित वर्तमानपत्र.\nचैन्नईच्या एका बोळात असणारं द मुसलमान या वर्तमानपत्राचं मुख्य कार्यालय. छोट्याश्या टेबल खुर्च्यांवर बसून अग्रलेख लिहणारे संपादक, बातम्या लिहणारे उपसंपादक आणि बातम्या जमा करण्याच्या गडबडीत असणारे वार्ताहर. सर्वसामान्य…\nगरिबांना रोजगार नाही म्हणून नवाबाने बांधला होता भुलभुलैय्या \nसध्या भारतात नवाब खूप झालेत. या नवाबांच मुख्य काम काय तर, मेर सवासौं करोड देस वासियों म्हणत लोकांना मुलभूत प्रश्नाकडून दूसरीकडे घेवून जायचं. याला सोप्या भाषेत रान मारत बसायचं अस म्हणलं जात. म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या कामाकडे लक्ष न…\nसिग्रेट आणि स्त्रीवाद ; अर्थात बायकांनी सिगरेट का प्यायली \n“आणि मग शिक्षणाने पुरुष जग चालवायला शिकला, अन महिला घर चालवायला” एखाद्या स्त्रीवादी संघटनेच्या लढ्यातील किंवा मोर्चातील फलकावर शोभावं असं हे वाक्य. पण गल्लत करू नका, कुठल्याही स्त्रीवादी संघटनेचा या वाक्याशी कसलाही संबंध नाहीये. हे वाक्य…\nलेनिनच्या पुतळ्याचा घनघोर किस्सा \n“पुतळा पाडण्यापूर्वी डोकं लावलं असत तर संघ आज जगात पोहचला असता.” अस आम्ही नाही तर डावे लोक म्हणतात. संघ नेहमीच उत्साहाच्या भरात आत्मघातकी निर्णय घेतो आणि पुरोगाम्यांना मोर्चे काढायची संधी देतो. नुकताच पाडण्यात आलेला लेनिनचा पुतळा देखील याच…\nनशा शराब मैं होती तो नाचती बोटल \nनाचणारी बाटली अर्थात जगातील सर्वांधिक कडक दारू कोणती … शराब, शराबियत यानीं अल्कोलिझम.. अनेक दिव्य पुरुषांनी दारूची महती आपणाला सांगितली असली, तरी आपल्या गावातील महिला उभी बाटली आडवी करण्याच्या मागावर असतात. मतदान घ्या आणि बाटली आडवी करा…\nनेमाडेंचा देशीवाद गुजरातमधल्या मच्छिमारांना पाकिस्तानपासून वाचवतोय \n\"च्या आयला हे साहित्यिक हूशार झाले की, हं स्टोरी काय आहे पटकन सांगा. कसय सिंध, हिंदू, नेमाडे, खंडेराव असलं काही असेल तर आधीच सांगा आम्ही लगेच बाहेर पडतो” अशा अक्राळविक्राळ नजर फिरवणाऱ्यासाठी सामाजिक आव्हान अस आहे की थांबा, पाणी…\nहे ही वाच भिडू\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nमौत का सौदागर ते फेकू अशी अनेक नावं काँग्रेसने मोदींना…\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\nगहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात…\nएकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर जगजीत सिंगच्या…\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\nटीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/3414", "date_download": "2022-12-01T13:48:36Z", "digest": "sha1:ODNEFQUTWZOTQ2KNUMK5LSYQNJKBTUDQ", "length": 15507, "nlines": 144, "source_domain": "dhanlabh.in", "title": "अचानक धनलाभ !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nकष्टाच्या कमाईबाबत बहुतेकजण सतर्क असतात पण अचानक धनलाभ झाल्यास त्या रकमेचे काय करायचे याबाबत अनेकांचा गोंधळ उडतो. या रकमेचे व्यवस्थित नियोजन करण्यात बरेच जण कमी पडतात आणि हा पैसा हातून केव्हा निघून जातो हे कळत सुद्धा नाही. सर्व पैसा हातून गेल्यानंतर शिल्लक राहतो पश्चाताप. जगभरात लॉटरी, बोनस, विस्थापनातून मिळालेली भरपाई किंवा अन्य कारणांमुळे अचानक धनलाभ झालेल्या व्यक्तींपैकी एकतृतीयांश लोक काही वर्षांतच कंगाल झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अचानक हाती पैसा आल्यास त्याचे\nकसे चांगले नियोजन करायचे \nस्व:कष्टातून हाती आलेला पैसा खर्च करताना जेवढी काळजी घेतली जाते. त्या तुलनेत अचानक धनलाभातून हाती येणारा पैसा खर्च करण्यात हात मोकळे सोडले जात असल्याची वास्तविकता आहे. कंपनीकडून किंवा सरकारकडून मिळालेला बोनस, वारसा हक्काने मिळालेल्या प्रॉपर्टीच्या विक्रीतून आलेली रक्कम, लॉटरी लागल्याने मिळणारी रक्कम, अचानक बक्षीस किंवा अन्य मार्गाने हाती येणारा पैसा हा स्व:कष्टातून मिळणाऱ्या रकमेएवढाच महत्त्वाचा असल्याचे लक्षात घ्यायला हवे. तसेच हाती मोठी रक्कम आल्यास त्याच्या नियोजनासाठी अधिकृत फायनान्सिअल प्लॅनरची मदत घ्यावी. मिळणाऱ्या रकमेतील मोठी रक्कम खर्च करण्यापूर्वी ती निदान ३ ते ६ महिने सुरक्षित ठिकाणी गुंतविण्याचाच सल्ला हे फायनान्सिअल प्लानर्स देतात. त्यानंतर त्याचे व्यवस्थित नियोजन करून सर्व रक्कम एकाच ठिकाणी न गुंतविता त्याची विभागणी करता येईल. त्यातील मोठी रक्कम जोखमीच्या ठिकाणी गुंतविण्याऐवजी सुरक्षित ठिकाणी गुंतविण्याकडे कल ठेवणे श्रेयस्कर आहे.\nआपल्या हाती अचानक येणाऱ्या रकमेवर आपल्याला टॅक्स देणे आवश्यक असते. पीएफ किंवा ग्रॅच्युईटीची मिळणारी रक्कम ही त्या कंपनीत किमान पाच वर्षे सेवा केली असेल तरच आयकर मुक्त असते. अन्यथा टॅक्स भरावा लागू शकतो.\nअचानक होणाऱ्या धनलाभातून हाती येणाऱ्या रकमेतून आपल्यावरील मोठ्या व्याजदराची कर्जे फेडण्यासाठी सर्वप्रथम उपयोग करावा. उदा. पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डचे बिल आदी. हाऊसिंग लोनवर टॅक्समधून सूट मिळत असल्याने त्यातीही काही रक्कम गृहकर्ज फेडण्यासाठी वापरण्यासही हरकत आहे.\nकर्जे चुकविल्यानंतर हाती शिल्लक राहिलेली रक्कम गुंतविण्याबाबत आपला प्राधान्यक्रम ठरविणे गरजेचे आहे. यासाठी सर्व परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घेणे आवश्यक आहे. नव्याने प्रॉपर्टी घेण्याचा विचार असेल तर त्यासाठी अचानक धनलाभाच्या रकमेचा प्राधान्याने विचार करण्यास हरकत नसावी . मात्र उरलेली रक्कम म्युच्युअल फंडाच्या डेट फंडात टाकणे योग्य .\nबेफिकिरीने खर्च करू नका.\nअचानक होणाऱ्या धनलाभाची रक्कम खर्च करताना बेफिकिरी दाखवू नये. आपल्याला गरज नसलेली वस्तू खरेदी करण्यावर तर मुळीच खर्च करू नये. अनेकांचा मोठ्या रकमेतून महागडे घर खरेदी करण्याकडे कल असतो पण त्यामुळे वाढणाऱ्या खर्चाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. व\nया नियोजनासाठी अर्थसल्लागाराचा सल्ला घेणे केव्हाही उचित असते .\nपतसंस्थेत अथवा सहकारी बँकेत ठेव ठेवताना —\nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/05/11/lagna-aadhi-garbhdharana/", "date_download": "2022-12-01T14:35:42Z", "digest": "sha1:77HMQL6TBYPHAROUOOXXCFDKFRNZ6NMK", "length": 8847, "nlines": 58, "source_domain": "news32daily.com", "title": "श्रीदेवीपासून ते पंड्याच्या पत्नी पर्यंत या अभिनेत्रींनी गर्भधारणा झाल्यामुळे केले लग्न!! - ENEWS MARATHI", "raw_content": "\nश्रीदेवीपासून ते पंड्याच्या पत्नी पर्यंत या अभिनेत्रींनी गर्भधारणा झाल्यामुळे केले लग्न\nचित्रपटातील कलाकार बर्‍याचदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असतात. बॉलिवूड जगात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्नाआधीच आपल्या बाळाची प्लानिंग केेली होती आणि आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत ज्या लग्नानंतर काही महिन्यांनंतरच आई झाल्या. तर अनेक अभिनेत्रींनी मुलाला जन्म दिल्यानंतरही लग्न केले नाही.\nअभिनेता अक्षय कुमारबरोबर स्क्रीन सामायिक करणारी अभिनेत्री एमी जॅक्सनने अद्याप लग्न केलेले नाही. ती बॉयफ्रेंड जॉर्जबरोबर रिलेशनशिपमध्ये असून तिने एका मुलाला जन्म दिला आहे. दोघेही बर्‍याच दिवसांपासून लिव्ह-इनमध्ये आहेत.\nक्वीन, हाऊसफुल 3 आणि आयशा यासारख्या यशस्वी चित्रपटातील अभिनेत्री लिसा हेडॉनने स्वत: लग्नापूर्वीच तिच्या गरोदरपणाविषयीची माहिती दिली होती. लिसाने बॉयफ्रेंड डिनो लालवानीसोबत सन 2016 मध्ये लग्न केले होते. विशेष म्हणजे दोघांची आई असलेेली लिसा लवकरच तिसर्या मुलाचे स्वागत करणार आहे.\n2020 साली पती रणवीर शोरेशी घटस्फोट घेणारी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा मुलगा हारून ची आई आहे. 2010 साली कोंकणा आणि रणवीरचे लग्न झाले होते. असं म्हणतात की शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढली आणि मग दोघांनीही एकमेकांना आपले हृदय दिलेे. लग्नाआधीच कोंकणा गर्भवती होती. कोकणा व रणवीर लग्नाच्या 6 महिन्यांनंतर पालक झाले होते.\nभारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने एका वर्षापूर्वीच नताशा स्टॅनकोविचशी लग्न केले आहे. लग्नाच्या काही महिन्यानंतर नताशा स्टॅनकोविच आणि हार्दिक मुलगा अगस्त्यचे पालक झाले होते.\nहिंदी सिनेमाची पहिली महिला सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसुद्धा लग्नाआधीच गर्भवती होती. 1996 मध्ये श्रीदेवीने चित्रपट निर्माता बोनी कपूरशी लग्न केले. बोनी आणि श्रीदेवी लग्नाच्या काही महिन्यांनंतर मुलगी जान्हवी कपूरचे पालक बनले. नंतर श्रीदेवीने दुसरी मुलगी खुशिला जन्म दिला.\nसारिका हासन आणि दाक्षिणात्य चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेता कमल हासन लग्नाआधीच कन्या श्रुति हासनचे पालक झाले होते. लग्नाआधी सारिका केवळ गर्भवती नव्हती तर तिने लग्नापूर्वी श्रुतीला जन्म दिला होता. श्रुतीच्या जन्मानंतर सारिका आणि कमलने लग्न केले. लग्नानंतर सारिका आणि कमल यांना आणखी एक मुलगी झाली ज्याचे नाव त्यांनी अक्षरा हासन ठेवले.\nपुन्हा एकदा ‘त्या’ अनोळखी व्यक्तीसोबत दिसली जान्हवी कपूर हातात हात घेऊन करतेय रोमांन्स…\nबीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..\nपहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अक्षयची लाडकी लेक नितारा, असे आहे या स्टारकीड चे आयुष्य\nPrevious Article एका वर्षांपासून विभक्त आहेत धर्मेंद्र हेमा,शेती करून घालवतोय आपले दिवस\nNext Article अत्यंत गरिबीतून वर आलेल्या हार्दिक पंड्याचे राहणीमान कोणत्याही राज्यापेक्षा कमी नाही\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/todays-nandurbar-police-news/", "date_download": "2022-12-01T12:53:50Z", "digest": "sha1:XLCARNJOTRSPELSW4TYW5G7H73XG3HRE", "length": 14692, "nlines": 296, "source_domain": "policenama.com", "title": "today's Nandurbar Police News Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nNandurbar Police | नंदुरबारात इतिहास.. डॅाल्बीशिवाय विसर्जन मिरवणुका \nNandurbar Police | ‘गुन्हे आणि गुन्हेगार मागोवा नेटवर्क यंत्रणा’ राबवण्यात नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रात दुसरा\nNandurbar Police | नंदुरबार पोलीसांची आदिवासींना स्वातंत्र्यदिनाची भेट \nNandurbar Police | नंदुरबार पोलिसांचा अनोखा उपक्रम जिल्ह्यात पोलीसांकडून 30 ठिकाणी पाणपोईंची सोय\nNandurbar Police | महाराष्ट्रात नंदुरबार जिल्हा पोलीस दल गुन्हे तपासात अव्वल\nNandurbar Police | मुलाने महिलेला पळवल्याच्या रागातून वडिलांना पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, 5 आरोपींना नंदुरबार पोलिसांनी केली अटक\nNandurbar Police | महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील व आरोग्य विभागातील महिला ‘कोरोना’ योध्यांचा सत्कार\nNandurbar Police | महिला दिनानिमित्त नंदुरबार महिला पोलिसांची बाईक रॅली\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nRupali Thombare Patil | ‘राज ठाकरे पूर्वी असे नव्हते, भाजपच्या दबावामुळे बदलले’\nताज्या बातम्या December 1, 2022\nVikram Gokhale Passes Away | ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वयाच्या 77 व्या वर्षी निधन, पुण्यातील हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास\nताज्या बातम्या November 26, 2022\nSanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | ‘शिवाजी महाराजांच्या मुद्यावरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपने बोम्मई यांना पुढे करुन सीमावादाचा प्रश्न काढला’\nताज्या बातम्या November 25, 2022\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nताज्या बातम्या December 1, 2022\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nNana Patole | ‘ही इंग्रजांची पद्धत, महाराष्ट्र खपवून घेणार नाही’; नाना पटोलेंची मंगलप्रभात लोढांच्या विधानावर टीका, राजीनाम्याची मागणी\nताज्या बातम्या December 1, 2022\nPune Crime | तडीपार गुन्हेगाराला हत्यारासह मुंढवा पोलिसांकडून अटक\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nVirat Kohli | विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम; ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.govnokri.in/pune-university-recruitment-2022/", "date_download": "2022-12-01T14:19:21Z", "digest": "sha1:ZRFRV6GBQTJM4IEAOY3ZN47DMQU5DAVF", "length": 53390, "nlines": 375, "source_domain": "www.govnokri.in", "title": "Pune University Recruitment 2022- नवीन पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\nPune University Bharti- पुणे विद्यापीठातील १३२ कंत्राटी सहायक प्राध्यापकांची नियुक्ती कधी \nPune University Bharti- पुणे विद्यापीठातील १३२ कंत्राटी सहायक प्राध्यापकांची नियुक्ती कधी \nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील १३२ कंत्राटी सहायक प्राध्यापकांच्या नियुक्त्यांकरिता मुलाखती झाल्या. त्यालाही सुमारे दोन महिने उलटले तरीही अद्याप विद्यापीठाकडून निकाल जाहीर झालेला नाही. विद्यापीठात अनेक प्राध्यापक तासिका तत्त्वांवर शिकवत आहेत. तर काही ठिकाणी कंत्राटी सहायक प्राध्यापक शिकवत असलेल्या विषयांचे अध्यापनदेखील खंडित झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.\nTalathi Bharti -राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा\nShikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार\n१७१३० पदांच्या पोलीस भरतीस अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर\nसरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच\nमहाराष्ट्र वन विभागा मार्फत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर\nMaharashtra SRPF १२०१ पदांची भरती करण्यास मुदतवाढ\nआरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर\nआपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स -येथे पहा\nयंदा विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापकांच्या नियुक्त्यांचे केंद्रीकरण केले आहे. तसेच, यामध्ये आरक्षणाचे तत्त्व विद्यापीठीय पातळीवर लागू केले असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यापीठातील ५२ विभागांमधील प्राध्यापकांची पदे रिक्त झाले आहेत. यामध्ये महाविद्यालयांमधील तसेच कृषी विद्यापीठांमधील प्राध्यापकांचा समावेश आहे.\nकाही महिन्यांपासून विविध विभागांतील विद्यार्थ्यांना शिकवण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळेच विद्यापीठाने कंत्राटी तत्त्वावर १३२ प्राध्यापकांची पदे भरण्याची प्रक्रियादेखील सुरु केली होती. या प्राध्यापकांना सप्टेंबर महिन्यातच नियुक्ती पत्र दिले जाणार होते. ते अद्याप दिलेली नाही.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत रिक्त जागांची भरती सुरू आहे, संधी चुकवू नका’, अशा स्वरूपाचे निवेदन, मेसेज तुमच्यापर्यंत सोशल मीडियाद्वारे किंवा अन्य माध्यमातून येत असतील, तर सावधान अशा निवेदनांना हुरळून जाऊ नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. होय, अशा स्वरूपाचे निवेदन सध्या सोशल मीडिया साईट्स‌द्वारे प्रसिद्ध करण्यात आले असून, त्याचा विद्यापीठाशी काहीही संबंध नसल्याचा स्पष्ट खुलासा विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.\n‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत रिक्त जागांची भरती सुरू आहे, संधी चुकवू नका’, अशा स्वरूपाचे निवेदन, मेसेज तुमच्यापर्यंत सोशल मीडियाद्वारे किंवा अन्य माध्यमातून येत असतील, तर सावधान\nपुणे विद्यापीठाकडून भरतीची प्रक्रिया ही शासनाच्या दिलेल्या प्रक्रियेनुसारच केली जाते. विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेची माहिती ही कायमच विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून त्या-त्यावेळी प्रसिद्ध केली जाते. तरीदेखील विद्यापीठाच्या नावाने काही सोशल मीडिया व काही माध्यमांद्वारे ‘पुणे विद्यापीठाअंतर्गत रिक्त जागांची भरती, संधी चुकवू नका’, अशा मथळ्याखाली निवेदने प्रसिद्ध झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत काही तक्रारीही विद्यापीठाकडे आलेल्या आहेत. या निवेदनांचा विद्यापीठाशी काहीही संबंध नाही. याबाबत कोणाची फसवणूक झाल्यास त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे विद्यापीठ प्रशासनाने अधिकृत प्रकटनाद्वारे सांगितले आहे.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ” जनरल हाउसकीपर” पदांच्या एकूण 20 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर, जनरल हाउसकीपर” पदांच्या एकूण 20 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “ऑफिस असिस्टंट” पदांच्या एकूण 20 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता 130 कंत्राटी प्राध्यापक भरती\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. यावर मात करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने १३० प्राध्यापकांची ५ सप्टेंबरपर्यंत भरती केली जाणार आहे. विद्यापीठाकडून स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर भरण्यात आलेल्या १४० प्राध्यापक पदांपैकी रिक्त असलेल्या जागाही भरल्या जाणार आहेत.\nप्राध्यापक भरतीसाठी योजना तयार केली असून, ५ सप्टेंबरपर्यंत १३० प्राध्यापकांची भरती कंत्राटी पद्धतीने केली जाईल. याशिवाय उर्वरित प्राध्यापकांच्या १४० जागाही भरण्यात आल्या होत्या. त्यातील रिक्त जागांची माहिती घेऊन त्यांच्या जागीही प्राध्यापक नेमले जातील.\nयामुळे विद्यापीठाला आता २०० हून अधिक प्राध्यापक मिळण्याची शक्यता आहे. अनेक विभाग प्राध्यापकांअभावी सुरळीत पद्धतीने चालवता येत नसल्याचे चित्र आहे. यावर उपाय म्हणून विद्यापीठाकडून कंत्राटी पद्धतीने काही प्राध्यापकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या वेतनाचा खर्च विद्यापीठ फंडातून केला जात आहे. असे असले तरी अजूनही विद्यापीठाला जवळपास २०० हून अधिक प्राध्यापकांची गरज आहे.\nयापुढे आता आणखी १३० प्राध्यापक कंत्राटी तत्त्वावर भरती करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय विद्यापीठाकडून अर्थसाहाय्य करून भरण्यात येणारे कायमस्वरूपी प्राध्यापकही नेमले जातील, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी दिली.\nनुकत्याच जाहीर झालेल्या एनआयआरएफ रँकिंगमध्ये विद्यापीठाचा दर्जा काहीसा घसरला होता. या रॅंकिंगमध्येही विद्यापीठात प्राध्यापकांची कमतरता असल्याने विद्यापीठावर ठपका ठेवण्यात आला होता. भविष्यात असे घडू नये आणि एनआयआरएफमधील विद्यापीठाची श्रेणी सुधारावी, यासाठी आता कंत्राटी पद्धत आणि स्वयंअर्थसहाय्यित पद्धतीने प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येणार आहे.\nएनआयआरएफ क्रमवारीतील स्थान घसरल्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्राध्यापकांच्या भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १३२ प्राध्यापकांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार असून, राज्य शासनाकडून प्राध्यापक भरती रखडल्याने प्राध्यापक भरतीचा आर्थिक ताण विद्यापीठाला सहन करावा लागत आहे.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता 132 कंत्राटी प्राध्यापक भरती\nविद्यापीठातील प्राध्यापकांच्या जवळपास ५५ टक्के जागा रिक्त आहेत. त्याचा परिणाम शैक्षणिक कामकाजावर होण्यासह विद्यापीठाच्या क्रमवारीवरही झाला आहे.\nनुकत्याच जाहीर झालेल्या एनआयआरएफ क्रमवारीमध्ये विद्यापीठाच्या राष्ट्रीय पातळीवरील स्थानामध्ये घसरण झाली. त्यात प्राध्यापकांच्या रिक्त जागा हा महत्त्वाचा घटक होता. त्यामुळे या संदर्भात विद्यापीठाने उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंत्राटी पद्धतीने १३२ प्राध्यापकांची भरती करण्यात येईल.\nतर विद्यापीठ निधीतून भरण्यात आलेल्या १४० जागांपैकी रिक्त जागांचा आढावा घेऊन त्याही जागा भरल्या जातील. विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे म्हणाले, की शिक्षक विद्यार्थी गुणोत्तरामध्ये तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने १३२ प्राध्यापकांची भरती ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.\nजेणेकरून प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन शैक्षणिक कामकाज सुरू झाल्यावर प्राध्यापक उपलब्ध असतील. तसेच विद्यापीठ निधीतून भरलेल्या १४० प्राध्यापकांपैकी किती जागा रिक्त आहेत, याचा आढावा घेऊन त्याही जागा सप्टेंबरअखेरीपर्यंत भरल्या जातील.\nपुणे विद्यापीठ मध्ये तब्बल ५६ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त\nएकेकाळी पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून नावलौकीक मिळविलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आता उतरती कळा लागली आहे. अनुदानित पदांपैकी तब्बल ५६ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त असून, अनेक विभाग प्राध्यापकांविना बंद पडण्याची वेळ आली आहे. त्याहून कळस म्हणजे विद्यापीठात आता फक्त १४ प्राध्यापक राहिले आहे. सहयोगी ३५ तर सहायक पदावर १२० प्राध्यापक कार्यरत आहे.\nProfessor Bharti -प्राध्यापकांची ८० टक्के पदे रिक्त; जाणून घ्या\nगेल्या १२ वर्षांपासून प्राध्यापक भरती बंद असल्याचा दूरगामी परिणाम विद्यापीठाच्या दर्जावर झाला आहे. अनेक विभागात संशोधन नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापकांचीच कमतरता आहे. काही नावाजलेल्या विभागांत फारतर एक-दोन प्राध्यापक आहे. तर काही विभागांमध्ये एकही प्राध्यापक शिल्लक नाही.\nयाबाबत प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे म्हणतात, ‘आपल्याकडे मंजूर ३८४ पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त आहे. विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर लक्षात घेता तातडीने प्राध्यापक भरतीला प्राधान्य आहे. शासन स्तरावर प्राध्यापक भरतीला परवानगी मिळावी म्हणून आम्ही पाठपुरावा करणार आहोत. तातडीची गरज म्हणून विद्यापीठ निधीतून तात्पुरती प्राध्यापक भरती निकषांच्या आधारे करण्याचा आमचा विचार आहे.’\nपूर्णवेळ एकही प्राध्यापक नाही – पर्यावरणशास्त्र, मानव्य आणि सामाजिक विज्ञान (आयडीएस), उपकरणशास्त्र\nफक्त एक प्राध्यापक – वातावरण व अवकाशशास्त्र विभाग, ललित कला केंद्र, संरक्षणशास्र, शिक्षणशास्र, अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, क्रीडा, स्री अभ्यास\nफक्त दोन प्राध्यापक – अॅंथ्रोपोलॉजी, सज्ञापनशास्र, इंग्रजी, इतिहास, संस्कृत, समाजशास्त्र\nप्राध्यापकांवर एकापेक्षा अधिक विषय शिकविण्याची वेळ\nपूर्णवेळ प्राध्यापकांअभावी विभाग नेतृत्वहीन\nअनेक प्रयोगशाळांतील दिग्गज प्राध्यापक निवृत्त झाल्यामुळे संशोधन बंद\nप्राध्यापकांअभावी विभाग बंद पडण्याची वेळ\nप्राध्यापकांची नवीन पिढी तयार होण्याची प्रक्रिया बंद\nदोन विभागांना एकच विभागप्रमुख\nरिक्त पदांमुळे विद्यापीठ १५ वर्षे मागे गेले आहे. प्राध्यापकांच्या रिक्त पदांचे भीषण परिणाम पुढील पाच वर्षांत जाणवतील. शिक्षणाचा दर्जा तर खालावेल, त्याचबरोबर संशोधनालाही मोठा फटका बसणार आहे. प्राध्यापकांची भरती सातत्याने होत राहिल्यास विभागांचा दर्जा आणि संशोधनात्मक वाढ कायम राहते.\n– डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड\nविद्यापीठात रिक्त शिक्षकी पदांवर विद्यापीठ स्तरावर तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली असून, विद्यापीठास पदभरतीची परवानगी मिळालेली आहे. यासंबंधी पुढील प्रक्रिया सुरू आहे.\n– डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nपुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या ५५ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त\n‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या ५५ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठातील वेगवेगळ्या विभागांसाठी मंजूर असलेल्या एकूण ३८६ पदांपैकी केवळ १७६ पदे भरण्यात आली आहेत. यामुळे काही विभाग केवळ एका प्राध्यापकाच्या जीवावर चालवण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे.\nप्राध्यापकांवरील ताण कमी करण्यासाठी आणि विद्यापीठातील विभाग सुरू राहावेत, यासाठी विद्यापीठाला त्यांच्या निधीतून काही प्राध्यापकांची नेमणूक करावी लागली असून त्यांच्या वेतनासाठी दर वर्षी सुमारे ३.५ कोटी रुपयांहून अधिकचा खर्च विद्यापीठाला करावा लागत आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारकडून प्राध्यापक भरती बंद करण्यात आली आहे. परिणामी, विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. यावर तोडगा म्हणून विद्यापीठाने सुमारे १०० प्राध्यापकांची कंत्राटी पद्धतीने आणि विद्यापीठाच्या निधीच्या आधारे नेमणूक केली आहे. हीच परिस्थिती आणखी काही वर्षे सुरू राहिली; तर विद्यापीठाच्या तिजोरीवर त्याचा मोठा ताण येणार असून विद्यापीठाच्या ठेवींना ओहोटी लागण्याची शक्यता आहे.\nVacant posts Details विभाग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे\nरसायनशास्त्र – ४२ – २० -२२\nभौतिकशास्त्र – ४० – १५ – २५\nइंग्रजी – ०८ – ०२ – ०६\nपरकीय भाषा – १४ – ०४ – १०\nइतिहास – ०८ – ०२ – ०६\nगणित – १४ – ०७ – ०७\nपाली – १५ – ०५ – १०\nसंख्याशास्त्र – २० – ०७ – १३\nप्राणिशास्त्र – १८ – ०८ – १०\nविद्यापीठांच्या काही विभागांचा विचार केला; तर रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहायक ग्रंथपाल अशी एकूण ४२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. परंतु, यापैकी केवळ २० जागा भरण्यात आल्या असून, २२ जागा रिक्त आहेत.\nभौतिकशास्त्र (फिजिक्स) विभागात ४० पदे मंजूर असून, त्यापैकी १५ पदे भरण्यात आली आहेत. या विभागात २५ पदे रिक्त आहेत.\nमराठी, इतिहास, इंग्रजी, संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स), परकीय भाषा, प्राणिशास्त्र या विभागांमध्ये ७० ते ७५ टक्के पदे रिक्त आहेत. या विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आलेल्या प्राध्यापकांची संख्याही कमीच असल्याने हे विभाग भविष्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे.\nQualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) ✅ १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)\n✅बँक जॉब्स (Bank Jobs) ✅सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)\n✅इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) ✅ फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)\n✅सरकारी जॉब्स (Government Jobs) ✅आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)\n✅पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) ✅प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)\n✅मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) ✅MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)\n✅ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) ✅पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)\nDistrict Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \n✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/on-the-occasion-of-amrit-mahotsavi-daud-2022-kolhapur-kagal-pi-announced-incentive-prizes/", "date_download": "2022-12-01T14:28:25Z", "digest": "sha1:CPHPH27FKF7QB7YN3VAABEN2Y2WVHP7E", "length": 8622, "nlines": 124, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "अमृत महोत्सवी दौड 2022 कोल्हापूर या निमित्ताने कागल पी आय यांच्याकडून प्रोत्साहानार्थ बक्षिसे जाहीर… - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeदेशअमृत महोत्सवी दौड 2022 कोल्हापूर या निमित्ताने कागल पी आय यांच्याकडून प्रोत्साहानार्थ...\nअमृत महोत्सवी दौड 2022 कोल्हापूर या निमित्ताने कागल पी आय यांच्याकडून प्रोत्साहानार्थ बक्षिसे जाहीर…\nयेणाऱ्या 15 आँगस्ट अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त दि.14 आँगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक,मुंबई यांच्या वतीने कोल्हापूर येथे दहा किलोमीटर दौड स्पर्धा कोल्हापूर येथे आयोजित केली आहे.यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी भाग घेणार आहेत.\nत्यासाठी कागल पोलीस स्टेशन मधील जास्तीतजास्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी या दौड मध्ये भाग घ्यावा यासाठी कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अजितकुमार जाधव यांच्या कडून प्रोत्साहानार्थ बक्षिसे व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.तर सदर बक्षिसे पुढील प्रमाणे 18 ते 40 वयोगटातील प्रथम बक्षीस 2000₹ आणि व्दितीय बक्षीस 1000₹,40 ते 50 वयोगटातील प्रथम बक्षीस 3000₹ आणि व्दितीय बक्षीस 2000₹ आणि 50 ते 58 वयोगटातील प्रथम बक्षीस 4000₹ आणि व्दितीय बक्षीस 3000₹ असे असणार आहेत.\nयाबाबत कागल पोलीस निरीक्षक अजितकुमार जाधव यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले या दौड मध्ये कागल पोलीस स्टेशन मधील जास्तीतजास्त पोलीस अधिकारी,कर्मचारी यांनी भाग घेऊन आपली शारीरिक क्षमता चांगली ठेवावी यासाठी प्रोत्साहानार्थ बक्षीस,प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे…\nउद्या रामटेक येथे अण्णाभाऊ साठे जयंती व शाहीर मेळावा…\nसृष्टी सौंदर्य परिवार द्वारा क्रांती दौड मध्ये सहभाग घेण्याचे आवाहन…\nआमदार भारसाकळेंनी दिली आकोट पालिकेला भेट…मारल्या उलट्या बोंबा…शहरात उठले चर्चेचे मोहोळ…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\n‘हे’ पराठे पौष्टिक आणि चवीने परिपूर्ण आहेत…ते कसे बनवायचे येथे शिका…\nआमदार भारसाकळेंनी दिली आकोट पालिकेला भेट…मारल्या उलट्या बोंबा…शहरात उठले चर्चेचे मोहोळ…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/9086", "date_download": "2022-12-01T14:20:02Z", "digest": "sha1:W26BLAKYQHLEFDVSALSZXEZV5JEHSPHU", "length": 11444, "nlines": 135, "source_domain": "dhanlabh.in", "title": "म्युच्युअल फंडांकडे पैशाचा प्रचंड ओघ – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंडांकडे पैशाचा प्रचंड ओघ\nम्युच्युअल फंडांच्या विविध योजनांकडे नागरिकांचा कल वाढला असून, गेल्या महिन्यात (नोव्हेंबर) गुंतवणूकदारांनी तब्बल 1.4 लाख कोटी रुपयांचा ओघ म्युच्युअल फंडांकडे वळविला आहे.\nअसोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडियाने (ऍम्फी) दिलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड योजनांमधील चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांतील (एप्रिल-नोव्हेंबर) गुंतवणूक आता 2.23 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. अशा प्रकारे चालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये विक्रमी गुंतवणूक होऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. शेअर बाजारात घसरणीचे वारे असून देखील गुंतवणूकदारांनी इक्विटी आणि डेट योजनांना पसंती दिल्याचे समोर आले आहे. बॅंकेच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरामध्ये दिवसेंदिवस कपात होत असल्याने गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाकडे ओढा वळविला आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना भौतिक मालमत्तांकडून आर्थिक मालमत्तांकडे वळण्यास मदत होऊ लागली आहे.\nमोतीलाल ओस्वाल म्युच्युअल फंडाने आणले दोन नवे लार्ज कॅप इंडेक्स फंड\nअनिश्चितता लवकरात लवकर दूर करावी —\nम्युच्युअल फंडांच्या ‘एमएनसी’ फंडांमध्ये गुंतवणुकीचे फायदे\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/delhi-jnpt-highway/", "date_download": "2022-12-01T14:03:14Z", "digest": "sha1:JP7IC4M5T2P5HQ2OEN3PFDEXLZDEQ7KE", "length": 2712, "nlines": 54, "source_domain": "kokanshakti.com", "title": "Delhi-JNPT highway ✒ Kokanshakti", "raw_content": "\nदिल्ली-जेएनपीटी हायवेमुळे दिल्लीवरुन मुंबईत 12 तासांत पोहोचणार, मंत्री नितिन गडकरी यांची माहिती\nMumbai to delhi highway : दिल्ली ते जेएनपीटी हायवेचे काम सध्या सुरु असून काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यामुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर अवघ्या 12 तासांत...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%9A%E0%A4%AE/", "date_download": "2022-12-01T12:53:43Z", "digest": "sha1:S4C5UJ3R5O4KBV43U4WUIGLIXXNV3VH7", "length": 11411, "nlines": 56, "source_domain": "marathitimes.in", "title": "तुळ राशी ऑक्टोंबर २०२२ चमकून उठेल भाग्य मनोकामना होतील पूर्ण. वाऱ्याच्या वेगाने धावणार तुमचे नशिब. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nतुळ राशी ऑक्टोंबर २०२२ चमकून उठेल भाग्य मनोकामना होतील पूर्ण. वाऱ्याच्या वेगाने धावणार तुमचे नशिब.\nमित्रांनो ऑक्टोबर २०२२हा महीना तुळ राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या काळात बनत असलेली ग्रहनक्षत्रांची स्थिती ग्रहांची होणारी राषांतरे ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या जीवनावर दिसून येणार आहे. आता ऑक्टोबर मध्ये आपल्या नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार असून आर्थिक आवक समाधानकारक होणार आहे.\nआर्थिक लाभ या काळामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहेत. पापमानसिक सुख शांतीमध्ये सुद्धा वृद्धी होणार आहे. मनाला अनेक दिवसापासून सतवणाऱ्या चिंता दूर होतील. ग्रह नक्षत्रांची स्थिती सर्वत्र दृष्टीने अनुकूल आणि शुभ ठरणार आहे. जीवनातील सर्व समस्या दूर होण्याची शक्यता आहे. माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद आपल्याशी बरोबर असणार आहे. जीवनामध्ये धनप्राप्तीचे अनेक संधी आपल्याला प्राप्त होतील. धने लावायचे योग जमून येणार आहेत.\nआपल्या मनात असलेल्या चिंता आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होईल. आपला आत्मविश्वास वाढवणाऱ्या आणि आपल्या मनाला प्रसन्न करणाऱ्या अनेक घडामोडी या काळात घडून येतील. पैशांची चिंता आता मिटणार आहे. आर्थिक प्राप्ती पहिल्यापेक्षा चांगली होणार आहे. उद्योग व्यापारातून आपल्या नफ्यामध्ये वाढ होईल.\nकरिअरमध्ये सुद्धा शुभकाळाची सुरुवात होणार आहे. करिअर विषयी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे व्यापारामध्ये भरघोस नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो.\nकरियर मध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. करिअरच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे नशिबाला प्रयत्नाची जोड दिल्यास मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. पारिवारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता दूर होतील. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न होनार आहे. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना मला सारखा रोजगार प्राप्त होईल.\nव्यापारातून भरघोस नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. यश आपल्या वाट्याला येणार आहे. करिअरमध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. प्रगतीचे मार्ग आता मोकळे होतील. उद्योग व्यापारातून आपल्याला आर्थिक लाभ प्राप्त होतील. परिवारासाठी आपण पाहिलेले स्वप्न साकार करून दाखवण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात.\nऑक्टोबर महिना आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनाविषयी देखील आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार असून प्रेम प्राप्तीचे योग जमून येणार आहेत. विदेशामध्ये जाऊन करियर बनवण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.\nविदेश यात्रा करण्याचे योग सुद्धा बनत आहेत. मार्गात येणारे सर्व अडचळे दूर होतील. शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात.हा काळ आपल्या जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होईल.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A5%A7%E0%A5%A9-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T12:54:33Z", "digest": "sha1:JTPPBQBP22VOZJTDAY3EJPZT24V3ISV5", "length": 6994, "nlines": 53, "source_domain": "marathitimes.in", "title": "१३ जानेवारी मोठी पुत्रदा एकादशी मुलांच्या भविष्यासाठी करा या एका मंत्राचा जप.. – मराठी टाइम्स", "raw_content": "\n१३ जानेवारी मोठी पुत्रदा एकादशी मुलांच्या भविष्यासाठी करा या एका मंत्राचा जप..\nमित्रांनो १३ जानेवारी ला मोठी पुत्रदा एकादशी आहे. मुलांच्या भविष्यासाठी, मुलांच्या सुरक्षेसाठी, मुलांच्या आरोग्यासाठी करा या मंत्राचा जप. महिला असो पुरुष असो कोणीही या मंत्राचा जप करू शकतात.\nतुमच्या मुलांसाठी लहान असतील मोठे असतील तुम्ही फक्त या एका मंत्राचा जप एकादशीच्या दिवशी १३ जानेवारी पुत्रदा एकादशीच्या दिवशी करा. तुमच्या मुलांचे भविष्य बदलेल. तुमच्या मुलांची सुरक्षा होईल. तुमच्या मुलांचे आरोग्य चांगले राहील.\nतुम्ही महिला-पुरुष कोणीही या मंत्राचा जप आपल्या मुलांसाठी करू शकतात. सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपल्या देवघरा समोर बसून सगळ्यात आधी अगरबत्ती दिवा लावून मुलांसाठी हात जोडून प्रार्थना करा. त्यानंतर हा मंत्र जप करा. हा मंत्र काही असा आहे.\nओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली खूप चमत्कारी हा मंत्र आहे. तुम्हाला या मंत्राचा जाप २१, ५१ किंवा जमत असेल तर १०८ वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ या मंत्राचा जप तुम्ही अवश्य करा.\nतुमच्या मुलांची सर्व इच्छा पूर्ण होईल, तुमच्या मुलांचे रक्षण होईल. मित्रांनो पुत्रदा एकादशी म्हणजेच आपल्या मुलांसाठी आपल्या पुत्रासाठी काहीतरी करण्याचा उपाय उपवास किंवा कोणतीतरी सेवा करण्याचा हा दिवस असतो. म्हणून भरपूर लोक या दिवशी उपवास करतात. बरच काही करतात.\nतसेच दुसऱ्या दिवशी व्रत सोडले जाते. म्हणून मित्रांनो एक आदर्श दिवस हा विष्णूचा, लक्ष्मीचा दिवस असतो. म्हणून तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करा. आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा.\nकाही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आणि मित्रांनो तुम्हाला काही अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/mankoji-bodhale/jaga-jagare-apale-mani/", "date_download": "2022-12-01T14:19:17Z", "digest": "sha1:TW27SCZOVADVUXLK5RJZHR7TPR4KR6FJ", "length": 5246, "nlines": 118, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "जागा जागारे आपले मनी - संत माणकोजी बोधले अभंग - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nजागा जागारे आपले मनी – संत माणकोजी बोधले अभंग\nजागा जागारे आपले मनी – संत माणकोजी बोधले अभंग\nजागा जागारे आपले मनी भाव ठेउनी गुरुचरणी ॥\nमन राखेल जनी वनी गा रामा कृष्णा बा हरि ॥धृ॥\nभले भले रे पूर्वदत्ता केले फळ ते आले हाता \nमग भेटी जाली भगवंता ॥ १॥\nवासनेचा वास हा मोडी आशा मनसा घाली दवडि \n काही करावे आपुले हित \nदया धर्मी द्या बा चित्त नामी न करा दुश्चित \nगा बोधला म्हणे बोधली मी पणासी आचवला \nहरिचरणी जाउनी विनटलो ॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nजागा जागारे आपले मनी – संत माणकोजी बोधले अभंग\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://marathi.my-tasty-recipe.com/samosa-recipe-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:43:55Z", "digest": "sha1:XDQPQKDBN7CYZS5SQ2U6JB7XEOVTJJIE", "length": 6519, "nlines": 100, "source_domain": "marathi.my-tasty-recipe.com", "title": "Samosa recipe in Marathi - समोसा रेसिपी मराठी मध्ये", "raw_content": "\nबटाटे चार मिडीयम साईज मध्ये\nहिरवे वाटाणे चे दाणे अर्धी वाटी\nहिरवी मिरची दोन किंवा तीन बारीक कापलेली\nधने पावडर एक चमचा\nहिरवी कोथिंबीर बारीक कापलेली\nगरम मसाला अर्धा चमचा\nआमचूर पावडर अर्धा चमचा\nसगळ्यात पहिल्यांदा आपण गॅस वर बटाटे कुकर मध्ये घालून उकडून घेऊया. बटाटे उकडत आहेत तोपर्यंत मैद्या च्या पिठात तूप आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे मिक्स करणे.\nकोमट पाण्याच्या सहाय्या ने थोडासा टाइट पीठ मळून घेणे. पिठाला सेट होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवणे . समोसे यात भरण्यासाठी पिठी तयार आहे.\nआता आपण बघू उकडलेल्या बटाट्याला सोलून आणि हाताने बारीक तोडुन घेऊया. पॅन गरम करून एक चमचा तेल घालून घेणे.\nगरम तेलात आलं, हिरवी मिरची आणि हिरवा वाटाणा घालून मिक्स करणे. दोन मिनिटांसाठी शिजवून घेणे.\nहिरवे वाटाणे थोडे नरम होतील. आता बारीक चिरलेले बटाटे घालूया. त्यानंतर मीठ , हिरवी मिरची , धने पावडर , हिरवी कोथिंबीर , गरम मसाला आणि आमचूर पावडर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणे.\nआता समोसे मध्ये भरण्यासाठी मिश्रण पण तयार आहे . Garbh nirodhak goli che nuksan.\nआता मळलेल्या पिठापासून गोळे बनवून घ्या . एक गोळा घेऊन लाटण्याच्या सहाय्याने पुरी लाटून घ्या.\nलाटलेली पुरी थोडी जाड असायला हवी. लाटलेल्या पुरीला दोन बरोबर भागांमध्ये चाकूच्या साह्याने कापून घेणे .\nएक भाग त्रिकोण बनवणे. त्रिकोण बनवते वेळी दोन्ही भाग पाण्याने चिकटवून घेणे.\nआता त्या त्रिकोणा मध्ये बटाट्याची भाजी भरून घ्यावी. पाण्याच्या साह्याने दोन्ही बाजूला चिकटवून घेणे.\nआपल्या समोस्याचे आकार बरोबर आहेत का ते पाहणे. अशाप्रकारे सारे समोसे तयार आहेत.\nसमोसे तळण्यासाठी गॅस वर एका कढईमध्ये तेल घालून गरम करून घेणे . गरम तेलात चार किंवा पाच समोसे घालून ब्राऊन होईपर्यंत समोसे तळत राहणे .\nगॅस मिडीयम फ्लेम मध्ये समोसे ला तळून घेणे . कढाई मधून समोसे काढून प्लेटवर ठेवलेल्या टिशू पेपर वर ठेवणे. सारे समोसे अशाच प्रकारे तळून घेणे . तुमचे समोसे तयार आहे.\nअशाप्रकारे गरमागरम समोसे तयार आहेत. समोस्याला हिरवी चटणी बरोबर खाऊ शकता.\nsamosa recipe in Marathi and समोसा रेसिपी मराठीमध्ये सांगितली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.domkawla.com/tag/chalisa/", "date_download": "2022-12-01T14:10:25Z", "digest": "sha1:MR6FWGP2CS5XQO7VVEWPNZH7ABZDRPKQ", "length": 1728, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "chalisa - DOMKAWLA", "raw_content": "\nHanuman Chalisa हनुमान चालीसा पठणाचे आरोग्यासाठी फायदे\nहे आहेत हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa ) पठणाचे आरोग्यासाठी फायदे कोरोनाच्या काळात या लॉकडाउन…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/3417", "date_download": "2022-12-01T13:40:50Z", "digest": "sha1:N4P5QPZLAPGEQPXVPTSWDNATPTUFE6FM", "length": 13482, "nlines": 138, "source_domain": "dhanlabh.in", "title": "वापरा – free look period – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nकाही वेळा ग्राहक नवी पॉलिसी खरेदी करतात आणि त्यातील नियम व अटी त्यांना अपेक्षित असलेल्या नसल्याचे त्यांच्या लक्षात येते. पूर्वी, ग्राहकांसमोर या चुकीच्या निर्णयाचे परिणाम सहन करण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता. परंतु, ‘आयआरडीए’ने ग्राहकांच्या सोयीसाठी केलेल्या तरतुदीमुळे आता या प्रश्नावर उपाय मिळाला आहे. आयआरडीए मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इन्शुरन्स कंपन्यांनी ग्राहकांना योजना दिल्यानंतर फ्री लूक पिरिएड पुरवणे आवश्यक आहे.\nफ्री लूक हा योजनेचे दस्तावेज मिळाल्यापासून १५ दिवसांचा कालावधी असतो. हा कालावधी ग्राहकांना इन्शुरन्स पॉलिसीचे परीक्षण करण्याचा आणि योजनेत नमूद केलेल्या कोणत्याही अटी वा वैशिष्ट्यांबाबत ग्राहक समाधानी नसल्यास ती योजना न घेण्याचा अधिकार देतो. या कालावधी दरम्यान, योजना रद्द करता येते किंवा त्यातील वैशिष्ट्यांमध्ये बदल करण्यास सांगता येते. ग्राहकाने ती योजना रद्द करायचे ठरवल्यास योजनेत भरलेल्या हप्त्यातून वैद्यकीय तपासणी, रिस्क कव्हरसाठीचा खर्च, मुद्रांक शुल्क आदी खर्च वजा करून उरलेली रक्कम ग्राहकाला परत केली जाते.\nप्री-लूक पिरिएडचे काही पैलू म्हणजे, हा कालावधी केवळ लाइफ इन्शुरन्स पॉलिसींना किंवा किमान ३ वर्षे काळासाठी असलेल्या हेल्थ इन्शुरन्स योजनांना लागू होतो. योजनाचा दस्तावेज मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत हा अधिकार वापरता येतो. योजनेचा दस्तावेज मिळाल्याची तारीख सिद्घ करणे ही योजनाधारकाची जबाबदारी असते.\nफ्री-लूक पर्याय वापरण्यासाठी केवळ इन्शुरन्स कंपनीला विनंती करायची असते. बहुतांश केसेसमध्ये, फ्री-लूक अर्ज कंपनीच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करता येतात. त्यामध्ये योजनाधारकाने योजनेचा दस्तावेज मिळाल्याची तारीख, एजंटची माहिती व बदल वा रद्द करण्याचे कारण असा तपशील द्यायचा असतो. योजनेचा मूळ दस्तावेज, पहिल्या हप्त्याची पावती, इन्डेम्निटी आणि कॅन्सल्ड चेक अशी अन्य कागदपत्रे द्यायची असतात. तसेच, रिफंड घ्यायचा असेल तर योजनाधारकाने बँकेचा तपशील द्यायचा असतो.\nह्या सोयीची माहिती कोणी agent सहसा ग्राहकांना देत नाही \n‘एसआयपी’ गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रस्थानी\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे…..\nनोकरी गमावली तरी विम्यातून उत्पन्नाची भरपाई\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mikastkar.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-01T14:33:53Z", "digest": "sha1:OZSQBIQZI7NJD63AOLEEHEDZ3EBCA2OJ", "length": 13162, "nlines": 105, "source_domain": "mikastkar.com", "title": "मोबाईल सिम कार्ड सिम कार्ड – मी कास्तकार", "raw_content": "\nमोबाईल सिम कार्ड सिम कार्ड\nमोबाईल सिम कार्ड सिम कार्ड\nमोबाईल सिम कार्ड संबंधित नियमांमध्ये बदल झाले\nमित्रांनो प्रत्येक क्षेत्रामध्ये आता ऑनलाईन होत आहे.आता कुठलेही काम असो. ते आता ऑनलाईन क्षेत्रांमध्ये मोडले जात आहे. आता सरकारने या ऑनलाईन प्रणाली मध्ये आणखी एक योजना आणली आहे. मित्रांनो तुम्हाला सिम कार्ड चेक केवायसी साठी एखांदा सिमकार्ड डीलरच्या किंवा सिम कार्ड पुरवठादारांच्या स्टोरमध्ये जाऊन तुम्हाला तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची होती, परंतु आता तुम्ही हे काम घरी बसून करू शकता.\nमित्रांनो आता ऑनलाइन च्या जमान्यामध्ये प्रत्येकजण घरूनच काम करत आहेत. तसेच बहुतेक काम आता घरी बसूनच होणार आहे. फोन द्वारे आपण आता जवळपास बँकिंग, व्यवहार शॉपिंग, बिल पेमेंट असे आपण फोनद्वारे ऑनलाइन घरी बसूनच काम करतो. आता या योजनेच्या माध्यमातून बँकिंग प्रणाली मध्ये खाते उघडण्यात पासून ते पैसे हस्तांतरित करण्यापर्यंत सर्व कामगार बसल्या करता येणार आहे.\nतसेच मित्रांनो सरकारी कागदपत्रे शासकीय कागदपत्रे बनवण्यापासून ते बदल करण्यापर्यंतची कामे घरातूनच आपण करू शकतो. याच्या मध्येच आता सरकारने एका योजनेची भर टाकली आहे. हे योजना ऑनलाईन प्रणाली मध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. सिम केवायसी साठी एखाद्याला सिम केवायसी साठी तुम्हाला एखाद्या सिम कार्ड पुरवठा दाराच्या स्टोर मध्ये जाऊन तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची होती परंतु आता तुम्ही हे काम तुम्ही तुमच्या घरूनच करू शकता.\nभारत सरकारने स्वतः सिम कार्ड केवायसी घरबसल्या करण्यासाठी सरकारने नवीन योजना आनली आहे. सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला एखादे कुठल्याही कंपनीचे नवीन सिम कार्ड खरेदी करायचे असल्यास तर तुम्हाला सिम कार्ड स्टोरमध्ये म्हणजे सिम कार्ड च्या दुकान मध्ये जाण्याची गरज पडणार नाही. व तुम्ही तुमच्या सिमकार्ड ची केवायसी स्वतःच करू शकता.\nसिमकार्ड केवायसी योजना काय आहे\nसरकारने आणलेल्या नवीन केवायसी आपण कशी करायची या संबंधित सर्व गोष्टी आपण सविस्तर पाहणार आहोत.\nमित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला नवीन सिमकार्ड खरेदी करायचे असेल. किंवा तुम्हाला नवीन सिम कार्ड ची गरज पडली तर तुम्ही सिम कार्ड डीलर कळे किंवा सिम कार्ड च्या दुकानात तुम्हाला नवीन सिम कार्डची केवायसी करून घ्यावे लागते. पण आता नवीन नियमानुसार तुम्ही तुमच्या स्वतःच्या सीम कार्ड चे स्वतः केवायसी करू शकता. आता तुम्हाला सिमकार्ड खरेदी करण्यासाठी किंवा सिम कार्डची केवायसी करण्यासाठी दुकानात जाण्याची गरज पडणार नाही आता सिमकार्ड तुम्हाला घरी वितरित केले जाईल तुम्हाला सिम कार्ड घरी वितरित केल्या नंतर तुम्ही तुमच्या सिम कार्डची केवायसी स्वतः घरीच करू शकता. सिम कार्ड च्या केवायसी साठी दूरसंचार विभागाने सेल्फ-केवायसी साठी नवीन मार्गदर्शक तत्त्व जाहीर केली आहेत. तसेच खाजगी आणि बाहेरील श्रेणीच्या ग्राहकांच्या नवीन नवीन सिम कार्ड जोडणे बाबत हे नियम जाहीर केले आहे.\nसिम कार्ड सेल्फ केवायसी म्हणजे काय\nकेवायसी म्हणजे (KYC) नो यार कस्टमर. म्हणजेच आपल्या ग्राहकांची ओळख पटवून घ्या याचा अर्थ असा की कोणत्याही बँक किंवा संस्था त्यांच्या कस्टमरची किंवा ग्राहकांची माहिती जाणून घेऊ शकते. ही माहिती जाणून घेण्यासाठी ग्राहकांकडून काही कागदपत्रे विचारली जातात. त्यालाच केवायसी दस्तएवज सुद्धा म्हणतात. जेव्हा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये कागदपत्रे सबमिट करत असता तेव्हा त्याला केवायसी म्हणतात. तर मित्रांनो हे काम तुम्ही संस्थेत किंवा बँकेत जाऊन करावे लागते. परंतु तुम्ही तुमच्या स्वतःच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पेपर अपलोड करून तुमचे केवायसी केल्यास त्यालाच सेल्फ केवायसी असे म्हणतात. सेल्फ केवायसी हे वेबसाईट किंवा आपलिकेशन द्वारे केले जाते.\nसिम कार्ड साठी सेल्फ केवायसी कशी करणार\nसरकारने दिलेल्या माहितीनुसार यासाठी तुम्ही सिम प्रदात्याचे अप्लिकेशन प्रथम तुमच्या तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला फोनवर नोंदणी करावी लागेल. व परळी क्रमांक सुद्धा द्यावा लागेल . तो क्रमांक आपल्या ज्ञानाचा ही असू शकतो त्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल तसेच पर राईट क्रमांक फक्त भारतातच असावा यानंतर तुम्हाला लॉगइन करावे लागेल आणि सेल केवायसी चा पर्याय असेल ज्यामध्ये तुम्हाला विनंती केलेली माहिती भरून प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे. तुम्ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर याला सीम कार्ड सेल्फ केवायसी असे म्हणतात.\nLashkari Ali controlशेतकऱ्यांना लष्करी अळीचा बंदोबस्त साठी 50 टक्के औषधेअनुदान\nओबीसी जनगणना 450 कोटी रुपये खर्च करून होणार’,\nAadhar card आधार कार्ड हरवले किंवा चोरी गेले तर\nमित्रांनो, mikastkar.com ब्लॉग वर आम्ही फक्त शेतकरी वर्गाकरिता नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान, शासन निर्णय, योजना, पिकांचे व्यवस्थापन याविषयी माहिती देत असतो हा ब्लॉग आपणास जरूर आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.my-tasty-recipe.com/pizza-kasa-banvaycha/", "date_download": "2022-12-01T13:39:52Z", "digest": "sha1:MBT3OC66G362ZYPVSDMAX6MB4JIVNBQH", "length": 6135, "nlines": 101, "source_domain": "marathi.my-tasty-recipe.com", "title": "Pizza kasa banvaycha - पिझ्झा रेसिपी मराठी - my tasty recipe", "raw_content": "\nपिझ्झा रेसिपी मराठी मध्ये\nऑलिव्ह ऑइल दोन चमचे\nइन्स्टंट ड्राय ऍक्टिव्ह ईस्ट एक चमचा लेवल करून\nपिझ्झा sauce अर्धा वाटी\nइटलियन मिक्स हर्ब्स अर्धा चमचा\nसगळ्यात पहिल्यांदा मैद्याच्या पिठला कोणत्याही एका भांड्यामध्ये चाळून घेणे.\nनंतर ड्राय इन्स्टंट ईस्ट ऑइल, मीठ आणि साखर घालून मिसळणे .\nसगळ्या मिश्रणाला चांगल्या प्रकारे मिक्स करून कोमट पाण्याच्या सहाय्यता ने चपाती सारखा पीठ मळून घेणे.‌\nपीठ चांगले मळून घेणे पीठ मळून झाल्यानंतर पाच ते सात मिनिटांसाठी अजून चांगले मळून घेणे .\nत्यानंतर एका वाटीमध्ये तेल लावून दोन तासासाठी झाकून गरम जागेवर ठेवणे .\nतेवढ्या वेळेत पीठ चांगलं फुगेल आणि दुप्पट होईल . तुमचा पीठ पिझ्झा बनवण्यासाठी तयार आहे .\nपिझ्झा साठी टॉपिंग तयार आहे\nढबू मिरचीला कट करून बीज बाजूला करणे आणि लांब पातळ पातळ चिरून घेणे.\nबेबी कॉर्न गोल आकारात कट करून घेणे आणि भाज्यांना तव्यावर घालून दोन मिनिटांसाठी चमच्याने हलवत राहणे हलकी नरम होईपर्यंत .\nपिझ्झा साठी पीठ तोडून गोल लाटून घेणे . जाड पिझ्झा लाटून तयार आहे .\nगॅस चालू करून गॅसवर तवा किंवा पॅन ठेवून हलका गरम करणे. पण जर नॉनस्टिक नसेल तर त्यांच्यावर थोडासा तेल लावून पिझ्झा भाजण्यासाठी ठेवणे .\nआणि झाकल्यानंतर दोन मिनिटांसाठी पिझ्झा खालच्या बाजूने हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणे.\nगॅस स्लो ठेवणे .गॅस एकदम बारीक करून ठेवणे आणि pizza च्या वर टाॅपिंग करणे .\nसगळ्यात आधी पिझ्झा वर सॉसची पातळ लेयर बनवणे आणि नंतर शिमला मिरची, बेबी कॉर्नर थोडी थोडी लांब वर लावणे.\nभाज्यांच्या वर चीज घालून पिझ्झाला झाकून पाच ते सात मिनिटांसाठी गॅसवर भाजण्यासाठी ठेवणे.\nचीज मेल्ट होण्यासाठी आणि खाली पिझ्झा बेस ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणे. पिझ्झाला प्रत्येक दोन मिनिटात चेक करत राहणे .\nतुमचा गरमागरम पिझ्झा बनवून तयार आहे . पिझ्झाच्या वर घालून आणि कट करणे गरमागरम पिझ्झा सर्व करणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22a14079-txt-ratnagiri-20221114104929", "date_download": "2022-12-01T13:51:48Z", "digest": "sha1:OTCIVIRQYTDY335XHS64GUJAYPNZPFTM", "length": 11591, "nlines": 162, "source_domain": "www.esakal.com", "title": "जनता मेल्यानंतर प्रशासन जागे होणार का | Sakal", "raw_content": "\nजनता मेल्यानंतर प्रशासन जागे होणार का\nजनता मेल्यानंतर प्रशासन जागे होणार का\n( पान २ साठी मेन)\nरत्नागिरी- मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू करण्यासाठी केलेले बेमुदत उपोषण पत्तन विभागाच्या लेखी आश्वासनानंतर मिऱ्यावासीयांनी मागे घेतले.\nजनता मेल्यानंतर प्रशासन जागे होणार का\nआप्पा वांदरकर ; पत्तन अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित\nरत्नागिरी, ता. १४ ः मिऱ्या गावच्या संरक्षणासाठी बांधण्यात येणाऱ्या पावणेदोनशे कोटीच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याला वर्ष झाले तरी एकही दगड लागलेला नाही. शासकीय यंत्रणा नेमकी करते काय ती आहे तरी कोणाची ती आहे तरी कोणाची सार्वजनिक कामे होण्यासाठी आम्ही काय फक्त उपोषणं करत बसायची का सार्वजनिक कामे होण्यासाठी आम्ही काय फक्त उपोषणं करत बसायची का आणि अधिकाऱ्यांनी कामचुकारपणा करायचा. जनता मेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का, अशी तिखट प्रतिक्रिया उपोषणकर्ते शांताराम उर्फ आप्पा वांदरकर यांनी दिली. बंधाऱ्याचे काम आठ दिवसात सुरू होईल, असे लेखी आश्वासन पत्तनच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर त्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले.\nधूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू व्हावे, प्रशासन, ठेकेदार आणि संबंधित यंत्रणेला जाग येण्यासाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आप्पा वांदरकरांसह मिऱ्यावासीयांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. ते म्हणाले, मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला सुमारे १६० कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी शासनाने दिला आहे. मरिन ड्राईव्हच्या धर्तीवर हा बंधारा होणार आहे. या कामाचा आरंभ तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला होता.\nमिऱ्या गावाच्या संरक्षणासाठी हा बंधारा होणार आहे. यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही, याची खबरदारी संबंधित यंत्रणेने घेऊन हे काम जलदगतीने आणि दर्जेदार व्हावे, अशा स्पष्ट सूचना दिल्या होत्या. वर्ष झाले तरी या बंधाऱ्याच्या कामाचा एक दगडही लागलेला नाही. हे काम सुरू व्हावे, म्हणून आज मी बेमुदत उपोषणाला बसलो आहे. दुपारी लगेच पत्तन विभागाचे अधिकारी मला भेटायला आले. त्यांनी काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु मी त्यांच्याकडे लेखी आश्वासन मागितले. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यासाठी बोलावले होते; परंतु एकही अधिकारी येण्यास तयार नाही. आमच्या आखत्यारित हा विषय येत नाही, असे अधिकारी बेधडक सांगत आहेत. मग हा जिल्हा कोण चालवतयं महसूल विभागाच्या या भूमिकेचा आम्ही निषेध करतो.\nपाच दिवसाचा आठवडा झाल्याने अधिकारी शुक्रवारीच जातात आणि सोमवारी उशिरा येतात. कामचुकारपणा सुरू आहे. त्यामुळे आज विकासकामांची ही परिस्थिती आहे. असे कामचुकार आम्हाला नकोत. शासकीय कामे होण्यासाठी आम्ही काय उपोषणच करत बसायची का अधिकाऱ्याची काही जबाबदारी नाही का अधिकाऱ्याची काही जबाबदारी नाही का पाठपुरावा करून ठेकेदाराकडून काम कोण करून घेणार पाठपुरावा करून ठेकेदाराकडून काम कोण करून घेणार असे अनेक प्रश्न वांदरकर यांनी उपस्थित केले. पत्तन विभागाने ८ दिवसात बंधाऱ्याचे काम सुरू होईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर बेमुदत उपोषण मागे घेतले.\nआठवड्यानंतर पूर्ण क्षमतेने सुरू\nयाबाबत कंत्राटदाराशी चर्चा करण्यात आली आहे. ३ तारखेला पत्तन अभियंत्यांनी कंत्राटदाराच्या प्रतिनिधींशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा केली. काम सध्याच्या स्थितीत सुरू करण्यात आले आहे, असे कार्यकारी अभियंत्यांना यांनी सांगितले. शिवाय एक आठवड्यानंतर संबंधित कंत्राटदार यांनी हे काम पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत कार्यकारी अभियंता (पत्तन अभियंता) यांना आश्वासन दिले आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/web-story/relationship-tips-do-you-really-want-a-live-in-relationship-read-story-ndj97", "date_download": "2022-12-01T12:47:01Z", "digest": "sha1:FDUMRYFCQJ2TLPG5ISN4MGGOQ7AF46S6", "length": 3181, "nlines": 22, "source_domain": "www.esakal.com", "title": "Live-In Relationship मध्ये राहण्याचा विचार करताय? त्याआधी हे वाचाच | Sakal", "raw_content": "Live-In Relationship मध्ये राहण्याचा विचार करताय\nलिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्न न करता एकमेकांच्या सहमतीने एकत्र राहणे.\n2013 मध्ये सुप्रीम कोर्टाने लिव्ह-इन रिलेशनशिपबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.\nसर्वोच्च न्यायालयाच्या मते दोन प्रौढ मुलगा किंवा मुलगी लग्न न करताही स्वतःच्या इच्छेने कौटुंबिक-वैवाहिक जीवन जगू शकतात.\nदोघेही पार्टनर दीर्घकाळापासून त्यांचे आर्थिक आणि इतर सर्व प्रकारचे व्यवहार आपापसात वाटून घेत असतील, तर अशा नात्याला लिव्ह-इन म्हटले जाईल.\nलिव्ह-इन रिलेशनशिपच्या कायदेशीर मान्यतेनुसार, दोघांना लैंगिक संबंध ठेवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते.\nलिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये शारीरिक संबंध आणि मुले होणे हे दोघांच्याही इच्छेवर अवलंबून असते.\nकेवळ सेक्ससाठी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर तुम्ही पार्टनरला सोडू शकत नाही. असे केल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.\nलिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलांनाही ते सर्व कायदेशीर अधिकार असतात जे भारतीय पत्नीला घटनात्मकदृष्ट्या असताता.\nम्हणून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहा किंवा प्रेमविवाह करण्यापूर्वी स्वत:ला आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवा.\nलिव्ह-इनमध्ये लग्न जरी करत नसलात तरी, तुम्हाला एका जबाबदार जोडीदारासारखे वागावे लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/tag/sangli-latest-news/", "date_download": "2022-12-01T13:55:40Z", "digest": "sha1:KMY3HFPRGYP4XDVOMYCO2KNXW7CNH4BE", "length": 6949, "nlines": 117, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "Sangli latest news Archives - MahaVoiceNews", "raw_content": "\nसायबर पोलिस ठाण्याकडून सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे फार्मसी कॉलेज मध्ये सायबर जागरूकता दिवस साजरा…\nनव कृष्णा व्हॅली स्कूल विजयनगर वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ…\nप्रभाग क्रमांक आठ मधील श्याम नगरातील सर्वे नंबर ४६/२ या मनपाच्या खुल्या भूखंडाचे सातबाराला नाव लावण्यासाठी नगरसेवक विष्णू माने यांची आयुक्तांकडे मागणी…\nमजीद सतारमेकर यांचा सत्कार हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्या वतीने कारण्यात आला…\nसांगलीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकास आय आर एस सचिन मोटे यांनी दिली सदिच्छा भेट…\nजत तालुक्यातील जनता महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच लागेल असा निर्णय घेणार नाही – खासदार संजय पाटील…\nगायरानातील रहिवाशांना सरकार घरहिन करणार नाही खासदार संजय पाटील यांचा विश्वास…\nभोसे मधील स्टोन क्रेशर प्रकरणात पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र…\nजत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये – जयंत पाटील…\nजत तालुक्यातील जनता महाराष्ट्र सोडून जाणार नाही पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांचं मत…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-unlimited.in/2012/09/big-boss-6-from-7-october/", "date_download": "2022-12-01T13:41:04Z", "digest": "sha1:6TMCZSVI7353GKHIWU5US3ISAKIXB4WF", "length": 6156, "nlines": 174, "source_domain": "www.marathi-unlimited.in", "title": "Bigg Boss 6 Show starting Again", "raw_content": "\n`बिग बॉस-६` ७ ऑक्टोबरपासून\n‘बिग बॉस’चं नवे पर्व पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर येत्या सात ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नव्या पर्वाबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ‘बिग बॉस -६’चं मुख्य आकर्षण म्हणजे या पर्वात सेलिब्रटींऐवजी सामान्य माणसे स्पर्धक म्हणून दिसणार आहेत. बॉलिवूडचा सुप्रसिध्द अभिनेता सलमान खान “ बिग बॉस“चं सलग तिसऱ्यांदा निवेदन करत आहे. अजूनही प्रदर्शित न झालेला हा कार्यक्रम शिफारशीच्या मुद्द्यावरून वादविवादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बिग बॉस-५ हे पर्व मनसे आणि चॅनल यांच्यात झालेल्या राजकीय वादामुळे चर्चेत आले होते. शिवसेनेनेही बिग बॉस-५ पर्वातील विदेशी कलाकारांच्या सहभागावर आक्षेप घेतला होता.\nविक्रम गोखले मराठी अभिनेते\nप्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन\nनागपूर – सततधार पावसाने गारवा आणि सर्वत्र पाणीच पाणी\nरस्तावरील गुपचूप वाला गुपचूप पणे काय करतो ते बघा\nविक्रम गोखले मराठी अभिनेते\nमराठी अनलिमिटेड : माझा महाराष्ट्राचे सूर. इथे आपणांस मराठी भाषेतील सर्व माहिती मिळेल. मराठी भाषेतील लेख, गाणी, कविता, वाचन, पाककला, इतिहास, थोर विचारवंत, दैनिक, गाव, शहर आणि इतर माहिती मराठी भाषेमध्ये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/07/10/8102/", "date_download": "2022-12-01T13:13:54Z", "digest": "sha1:3V2TRHCULHURVCXHZ4MIS3PDYPVOQK4H", "length": 15827, "nlines": 145, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "🛑 आता ३० खाटा असलेल्या रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर उपचार…! 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n🛑 आता ३० खाटा असलेल्या रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर उपचार… 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\n🛑 आता ३० खाटा असलेल्या रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर उपचार… 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\n🛑 आता ३० खाटा असलेल्या रुग्णालयातही कोरोना रुग्णांवर उपचार…\n✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nपुणे :⭕ राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरातील मध्यम स्वरुपाच्या 30 खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयांना कोरोनाचे रुग्ण दाखल करुन घेण्याचा सुचना महापालिका प्रशासनाकडुन देण्यातआल्या आहेत. शहरात मध्यम स्वरुपाची अनेक रुग्णालये आहेत.\nअशा 30 हून अधिक रुग्णालयात कोविड 19 रूग्णांवर उपचार करण्याबाबतच्या सूचना महापालिकेकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यावर प्रारंभी शहरातील 18 मोठे रुग्णालयांच्या खाटा पहिल्या टप्प्यात महापालिकेने आरक्षित करून तेथे कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.\nया 18 खाजगी रुग्णालयामध्ये 322 आयसीयू बेड, 177 व्हेटिलेटर खाटा, 1 हजार 242 ऑक्सिजन खाटा व 2 हजार 486 सर्वसामान्य खाटा उपलब्ध आहेत़. परंतु, वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता खाटांची कमतरता पडू नये म्हणून महापालिका यंत्रणेने आता शहरातील 30 खाटांची क्षमता असलेल्या रुग्णालयालाही कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील 30 रुग्णलयांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत़…⭕\n🛑 भरमसाठ वीज बिल आलंय; अदानी एनर्जीने घेतला ग्राहकांसाठी ‘हा’ मोठा निर्णय 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\n🛑 ❗आनंदाची बातमी❗कोरोनावरील आणखी एक औषध लवकरच बाजारात, जाणून घ्या किंमत 🛑 ✍️नवी दिल्ली :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\n🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आणि इन्फिगो तर्फे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन 🛑\nमोदकाच्या आकाराचा गरा पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी\n🛑 कामगार व उत्पादन मंत्री यांच्या संपर्क कार्यालया समोर….\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/2017/06/women-empowerment-2/", "date_download": "2022-12-01T13:03:00Z", "digest": "sha1:MCCXZQ674QGC2Q2Q4E4ZQVB46DEKZQ2Y", "length": 19645, "nlines": 97, "source_domain": "chaprak.com", "title": "एकाच या जन्मी जणू... - साहित्य चपराक Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nएकाच या जन्मी जणू…\nइतक्यात वटपौर्णिमा संदर्भात एक वेगळी बातमी टिव्हीवर पाहिली व वर्तमानपत्रात देखील वाचली. ती बातमी म्हणजे वटपौर्णिमेला पुरुषांनीही पत्नीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाला धागा बांधून वडाला फे-या मारल्या व वडाची पूजा केली. आणि हा उपक्रम स्त्री पुरुष समानतेचा संदेश देणारा आहे असे सांगण्यात आले.\nआपला समाज परिवर्तनशील आहे. वेळोवेळी बदलत्या काळानुसार आपल्या समाजात परिवर्तन घडून येते आणि समाजाने ते परिवर्तन उशीरा का होईना स्वीकारलेले आहे. पुरुषांनी बायकोसाठी वडाची पूजा करणं हे सुद्धा एक सामाजिक परिवर्तनाचंच उदाहरण आहे पण या गोष्टीवरुन मनामधे एक संभ्रम निर्माण झाला आहे. आज विज्ञानवादी युगात आपला प्रगत देश खरंच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे की त्याच जुन्या अर्थहीन परंपराना गोंजारत आपल्याला अजून पाठीमागे घेऊन जात आहे.\nआज 21 व्या शतकात अश्या प्रकारे उपक्रम राबवून खरोखरच स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देता येईल का खरं तर आज इंटरनेटच्या युगात सुशिक्षित समाजाने बदल घडवून आणणे हे गरजेचेच आहे पण अशा तर्‍हेने बदल घडवून काय साध्य होणार आहे खरं तर आज इंटरनेटच्या युगात सुशिक्षित समाजाने बदल घडवून आणणे हे गरजेचेच आहे पण अशा तर्‍हेने बदल घडवून काय साध्य होणार आहे बरं एक वेळ ही ज्याची त्याची श्रद्धा आहे असं आपण मानू या. पुरुषांनी बायकोसाठी व्रत करणे, वड पूजणे याला काही हरकत नाही. पण यातून खरोखरच स्त्री-पुरुष समानतेचा संदेश मिळतो का बरं एक वेळ ही ज्याची त्याची श्रद्धा आहे असं आपण मानू या. पुरुषांनी बायकोसाठी व्रत करणे, वड पूजणे याला काही हरकत नाही. पण यातून खरोखरच स्त्री-पुरुष समानतेचा संदेश मिळतो का आणि असे वड पूजल्याने खर्‍या अर्थाने स्त्रियांना या समाजात समानतेची वागणूक मिळेल का आणि असे वड पूजल्याने खर्‍या अर्थाने स्त्रियांना या समाजात समानतेची वागणूक मिळेल का तमाम स्त्री वर्गाच्या मूळ समस्या मिटून खर्‍या अर्थाने त्यांना समानतेचा दर्जा मिळणार आहे का तमाम स्त्री वर्गाच्या मूळ समस्या मिटून खर्‍या अर्थाने त्यांना समानतेचा दर्जा मिळणार आहे का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.\nजर स्त्रियांना खर्‍या अर्थाने समानतेचा दर्जा मिळवून द्यायचा असेल तर इतर बर्‍याच गोष्टी त्यांना करता येतील….. आज स्त्री आणि पुरुष दोघेही कमावते झाले आहेत. दोघेही नोकरी करतात. घराबाहेर पडतात. पण संध्याकाळी दोघेही घरी आले की किचनचा ताबा बाईच संभाळते. जर स्त्रीला समानतेचा दर्जा द्यायचा असेल तर अगदी किचनपासून सुरुवात करावी. ती ऑफिसवरुन घरी आली की तिला एक कप चहा तरी करुन द्यायची पुरूषाची तयारी असावी. किती पुरुष आपल्या बायकोला स्वयंपाकात मदत करतात कितीजण घरामधे निम्म्या निम्म्या कामाची विभागणी करतात कितीजण घरामधे निम्म्या निम्म्या कामाची विभागणी करतात कितीजण आपल्या बायकोला बँकेच्या व्यवहाराची माहिती करुन देतात कितीजण आपल्या बायकोला बँकेच्या व्यवहाराची माहिती करुन देतात तिला पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्य देतात तिला पैसे खर्च करण्याचे स्वातंत्र्य देतात या गोष्टी आधी लक्षात घ्यायला पाहिजेत.\nआपल्या देशाच्या प्रगतीमधे स्त्रियांचाही फार मोठा मोलाचा वाटा आहे. तरी देखील पुर्वीपासूनच असलेल्या आपल्या पुरुषसत्ताक समाजामधे स्त्रियांना आजही दुय्यम दर्जाचे स्थान दिले जातेे. आजही आपल्या समाजात स्त्रीला अनिर्णयक्षम समजले जाते. आजही अनेक क्षेत्रात स्त्रीला डावलले जाते. मग राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा इतर कुठलेही क्षेत्र असो तिच्यात असलेल्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. इथे भारताच्या पहिल्या आय.पी.एस. ऑफिसर किरण बेदी यांचं उदाहरण द्यावंसं वाटतं. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणार्‍या परेडसाठी दिल्ली पोलीस दलाच्या तुकडीचे नेतृत्व करण्यासाठी जेव्हा किरण बेदी यांचं नाव अग्रस्थानी होतं पण तेव्हा वरिष्ठांना त्यावर विचार करावा लागला. त्यावेळी त्यांनी ठामपणे आपल्या वरिष्ठांना विचारले की माझ्यात असलेल्या शारीरिक क्षमतेवर विश्वास नाही कि मी एक स्त्री आहे म्हणून मला डावलंले जातेय… ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. बर्‍याच वेळा स्त्रीला ती कितीही बुद्धिमान असली, शरीराने, बुद्धीने कितीही सक्षम असली तरी ती एक स्त्री आहे म्हणून तिला अनेक करीअरच्या सुवर्ण संधीला मुकावं लागते.\nपूर्वी स्त्रिया शिकत नव्हत्या त्याकाळची गोष्ट वेगळी होती, पण आज स्त्रिया सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत.\nएकीकडे तिची बुद्धीमत्ता स्वीकारायची आणि तिला धर्म, संस्कार, व्रतवैकल्ये या बेड्यांमधे अडकवून ठेवायचे आणि वर परत स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करायच्या. आज सुद्धा अनेक कुटुंबामधे स्त्रियांना शिक्षण घेऊन नोकरी करण्या इतपतच तिला स्वातंत्र्य मिळाले आहे. या पलिकडे त्यांच्यासाठी स्त्री स्वातंत्र्याची अशी वेगळी व्याख्या नाही. स्त्रियांना जर समानतेचा दर्जा द्यायचा असेल तर तिला विचार स्वातंत्र्य, निर्णय स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. आणि जर अशा सामाजिक उपक्रमातून आज पुरुष बायकोसाठी वटपौर्णिमा साजरी करुन स्त्रियांना समानतेचा दर्जा देणार असतील तर पुढील बाबींवरही त्यांनी नक्कीच विचार करावा….\nलग्नानंतर पुरुष बायकोच्या माहेरी नांदायला जातील का\nलग्नात हुंडा आणि रुखवत घेणं बंद करतील का\nविवाहित म्हणून एखादा तरी सौभाग्य अलंकार परिधान करतील का\nलग्नानंतर स्वतःचे नाव व आडनाव बदलून बायकोचे नाव लावतील का\nमुले झाल्यावर जन्मदाखल्यावर आईचे नाव लावतील का\nअसं जर झालं तर आपण म्हणू या मग स्त्री-पुरुष समानता आहे…\nवडाची पूजा करुन सात जन्म तोच जोडीदार मिळेल की नाही सांगता येत नाही पण या जन्मात तरी बायकोला समजून घेऊन तिला चारचौघात आत्मविश्वासाने, सन्मानाने जगण्यासाठी तिला प्रोत्साहित करायला पाहिजे. मग तिलाही आपलं आयुष्यवर प्रेम करावं वाटेल आणि असं म्हणावं वाटेल *एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी….\nपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.\nव्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०\nअगतिक, वास्तविक, प्रामाणिक, प्रेमळ, मायाळू क्षण\nप्रशासकीय खेळीतील माहिती अधिकाराची भूमिका\nहे ही अवश्य वाचा\nअसं म्हणतात की शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानंच गावा असा पोवाडा गाणारे, छत्रपती शिवाजीमहाराजांचं चरित्र जगाला...\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या संघर्षावर आधारित असलेल्या ‘शिवप्रताप’ या उमेश सणसलिखित...\nमाणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ\n‘अक्षर गणगोत’ या अंकात विनोद श्रा. पंचभाई यांनी ‘दरवळ’चे लिहिलेले परीक्षण. संपादक पांडुरंग पुठ्ठेवाड यांचे यांचे विशेष आभार. ...\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/congress-candidate-archana-gautam-on-his-viral-bikini-photos-up-election-mhdo-657071.html", "date_download": "2022-12-01T13:49:18Z", "digest": "sha1:Q6W7NTQ5RCELLQG44RXHDPVDEDCJQEPJ", "length": 9058, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Congress candidate archana gautam on his viral bikini photos up election mhdo - UP Election: काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या बिकनी गर्लचे फोटो व्हायरल, अभिनेत्री म्हणाली... – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nUP Election: काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या बिकनी गर्लचे फोटो व्हायरल, अभिनेत्री म्हणाली...\nUP Election: काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या बिकनी गर्लचे फोटो व्हायरल, अभिनेत्री म्हणाली...\nउत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) 'बिकिनी गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) हिला उमेदवारी दिली आहे.\nतुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला\nपुढची मुख्यमंत्री महिलाच असेल; उद्धव ठाकरेंच्या विधानाने पुन्हा चर्चांना उधाण\nआपल्याच भावासोबत रिलेशनशिपमध्ये तरुणी, एका गोष्टीने पलटलं नात्याचं समीकरण\nसमांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी थेट गाठणार 'हा' देश\nनवी दिल्ली, 15 जानेवारी: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) 'बिकिनी गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) हिला उमेदवारी दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणूक 2022 मुळे (UP Assembly Election 2022) वातावरण तापले आहे. दरम्यान, हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार अर्चना गौतम यांचे बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल होणाऱ्या या फोटोवर उमेदवार अर्चना गौतमने प्रत्युत्तर देताना नेटकऱ्यांना विनंती केली आहे.\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर (Congress Announces First List of Candidate UP Assembly Election) करण्यात आली आहे. या निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. यामध्ये 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम (Archana Gautam)हिचं देखील नाव आहे.\nUP Election 2022: 'बिकिनी गर्ल'ला काँग्रेसचं तिकीट; अर्चना गौतम आहे तरी कोण\nदरम्यान, तिचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावर अभिनेत्रीने ट्विट करत भाष्य केले आहे. 'मी मिस बिकिनी 2018 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं आहे. मी मिस उत्तर प्रदेश 2014 आणि मिस कॉस्मो वर्ल्ड 2018 राहिली आहे. मी लोकांना आवाहन करतो की, माझे प्रोफेशन आणि राजकीय करिअरला एकत्र करू नका.' अशा आशयाचे ट्विट अर्चना गौतमने केले आहे.\nसध्या तिचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\n26 वर्षीय माजी मिस बिकनी इंडिया अर्चना गौतमने राजकीय मैदानात प्रवेश केला आहे. काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या अर्चनाची जादू राजकीय पटलावर चालते का हे पाहणे उत्सुकत्याचे ठरणार आहे. ऐतिहासिक हस्तिनापूर येथील निवडणुक जिंकल्यास सर्वांत प्रथम हस्तिनापूरचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करू, असे आश्वासन अर्चनाने उमेदवारी मिळताच दिले आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2022-12-01T12:33:02Z", "digest": "sha1:2N5A5EYMZTG34WCPFJTTCKBOKKERLA7O", "length": 5292, "nlines": 82, "source_domain": "navakal.in", "title": "पाणीपुरवठा ठप्प झाल्याने डेक्कन, शिवाजीनगरच्या नागरिकांचे हाल - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nपाणीपुरवठा ठप्प झाल्याने डेक्कन, शिवाजीनगरच्या नागरिकांचे हाल\nपुणे – वारजे येथील पंपिंग स्टेशनचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आज सकाळी कोथरूड, डेक्कन आणि शिवाजीनगर या भागांचा पाणीपुरवठा ठप्प झाला. त्यामुळे सकाळीच येथील नागरिकांचे पाण्याअभावी हाल झाले. त्यात नोकरदार आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली.\nपुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या वारजे पंपिंग स्टेशनला काही दिवसांपासून वीज पुरवठ्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. आज सकाळी त्याचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पुण्याच्या कोथरूड, डेक्कन आणि शिवाजीनगर परिसराचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे सकाळी कामावर जाण्याची घाई असलेल्या नागरिकांची व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. सकाळीच पाणी गेल्याने नागरिक हैराण झाले.\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nPrevPreviousपीएफआयचे ट्विटर अकाउंट बंद\nNextनोटाबंदीवर १२ ऑक्टोबरला सुनावणी ५ सदस्यीय घटनापीठाची स्थापनाNext\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nयात्रेतील १२ गाड्या ओढताना\nचाक अंगावरुन गेल्याने एकाचा मृत्यू\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/pmaymis-gov-in-pm-awas-yojana/", "date_download": "2022-12-01T12:50:30Z", "digest": "sha1:PJ32XHSOQUM3YEE3XOL3YINWPEIFWF2U", "length": 9087, "nlines": 110, "source_domain": "shetkaree.com", "title": "Pmaymis Gov In PM Awas Yojana 2022-2023 | पी एम आवास योजना - शेतकरी", "raw_content": "\nPmaymis Gov In PM Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजना 2022 मित्रांनो जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरता अर्ज केला असेल तर या लेखामध्ये तुम्ही तुमचे नाव यादीमध्ये पाहू शकता या योजनेअंतर्गत सरकार नागरिकांना घरी बांधण्याकरता सबसिडी देते.\nकाही वेळा असे घडते की तुमचे घर तयार असते परंतु संबंधित वित्तीय संस्था किंवा संबंधित बँका तुमच्याकडून ईएमआय आकारतात परंतु सबसिडी देत नाहीत बऱ्याच वेळा एकाच भूभागावर बांधलेल्या दोन वेगवेगळ्या घरांमध्ये एकाची सबसिडी येते आणि दुसऱ्याला सबसिडी येत नाही अशा परिस्थितीमध्ये आपली स्थिती प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तपासणे खूपच महत्त्वाचे आहे.\nआपली स्थिती तपासा येथे क्लिक करून\nRead पी एम किसान योजनेत 6 मोठे बदल, सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होणार.\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-25-january/", "date_download": "2022-12-01T13:05:58Z", "digest": "sha1:GYB6DCFBVNJRD5OQU2QMTUVCB4CNOVNI", "length": 9863, "nlines": 200, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२५ जानेवारी दिनविशेष - 25 January in History - MPSC Today", "raw_content": "\n२५ जानेवारी दिनविशेष – 25 January in History\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 25 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही २५ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n१७५५: मॉस्को विद्यापीठाची स्थापना झाली.\n१८८१: थॉमस अल्वा एडिसन आणि अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांनी ओरिएंटल टेलिफोन कंपनीची स्थापना केली.\n१९१९: पहिले महायुद्ध संपल्यानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना झाली.\n१९४१: ’प्रभात’चा ’शेजारी’ हा चित्रपट रिलीज झाला.\n१९७१: हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे १८ वे राज्य बनले.\n१९८२: आचार्य विनोबा भावे यांना ’भारतरत्‍न’\n१९९१: मोरारजी देसाई यांना ’भारतरत्‍न’\n१९९५: अमेरिकेने धृवीय प्रकाशाची (Aurora Borealis) माहिती घेण्यासाठी एक क्षेपणास्त्र सोडले. रशियन सरकारच्या रडारवर ते दिसू लागताच अमेरिकेने अण्वस्त्र सोडले असावे, असा संशय रशियन अधिकार्‍यांनी व्यक्त केल्यामुळे रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांनी अमेरिकेवर अण्वस्त्रे डागण्यासाठी ’न्युक्लिअर ब्रिफकेस’ हातात घेतेली होती\n२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईनवाझ बिस्मिल्ला खाँ यांना ’भारतरत्‍न’\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१६२७: रॉबर्ट बॉईल – आयरिश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ३० डिसेंबर १६९१)\n१७३६: जोसेफ लाग्रांगे – इटालियन गणितज्ञ (मृत्यू: १० एप्रिल १८१३)\n१८६२: रमाबाई रानडे – ’सेवा सदन’च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या (मृत्यू: \n१८७४: डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (मृत्यू: १६ डिसेंबर १९६५)\n१८८२: व्हर्जिनिया वूल्फ – ब्रिटिश लेखिका (मृत्यू: २८ मार्च १९४१)\n१९३८: सुरेश खरे – नाटककार व समीक्षक\n१९५८: कविता कृष्णमूर्ती – पार्श्वगायिका\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n१६६५: सोनोपंत डबीर (जन्म: \n१९८०: लक्ष्मणशास्त्री दाते – सोलापूरचे ’दाते पंचांग’कर्ते (जन्म: \n१९९६: प्रशांत सुभेदार – रंगभूमी व चित्रपटांतील गुणी अभिनेते (जन्म: \n२००१: विजयाराजे शिंदे – भारतीय जनता पक्षाच्या नेत्या (जन्म: \n२०१५: मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर – ज्येष्ठ समीक्षक आणि सांगली (२००८) येथील ८१ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष (जन्म: १ फेब्रुवारी १९२७ – हातकणंगले)\n< 24 जानेवारी दिनविशेष\n26 जानेवारी दिनविशेष >\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/08/07/9769/", "date_download": "2022-12-01T13:25:30Z", "digest": "sha1:QAZGPLIBFONFBS6VZNXNPQGZDIXJ3S4S", "length": 17374, "nlines": 148, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "🛑 सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी…. Google Classroom 🛑 – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n🛑 सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी…. Google Classroom 🛑\n🛑 सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी…. Google Classroom 🛑\n🛑 सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी….\nमुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमुंबई, 7 ऑगस्ट : ⭕ सारे जग एका विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असतांना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली उद्याचे जग, उद्याची माध्यमे, उद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिली.\nएक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकताना महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणले, जी स्वीट आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. आपल्याला याबद्दल सार्थ अभिमान वाटत असल्याची भूमिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही व्यक्त केली.\nसर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागीदारी केली आहे. या उपक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेत. जी स्वीट फॉर एज्युकेशन, गूगल क्लासरूम, गूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय यामुळे होणार आहे.\nवर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबवितांना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही गुगलने सहकार्य करावं असा सूरही त्यांनी आळवला. मुख्यमंत्र्यांनी गुगल क्लासरुम आणि गुगल सुट च्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.\nग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नये, आणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजे, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलं. ⭕\n🛑 कट ऑफमध्ये वाढ; मुंबई विद्यापीठाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर\n🛑 दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक ” मुरलीधर शिंगोटे ” यांचे निधन….. युवा मराठा न्युजची भावपूर्ण श्रध्दांजली🛑\n*शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादीच्या आमदारांची* *कामे जलद*\n🛑 टाटा पुन्हा मदतीला धावले.. मुंबई मनपाला १० कोटी, १०० व्हेंटीलेटर्स, २० रुग्णवाहिका 🛑 ✍️ मुंबई :( विजय वसंत पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज\n*मिरज शहरात देखील जणतेचा कर्फ्युला समिश्र प्रतिसाद*\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/36/2468", "date_download": "2022-12-01T14:16:04Z", "digest": "sha1:CTHSV52FINMLYBZCMZ7CGZXOKZKZGZGH", "length": 13795, "nlines": 286, "source_domain": "bookstruck.app", "title": "स्त्रीजीवन तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 13 - Marathi", "raw_content": "\nस्त्रीजीवन / तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 13\nहरिद्वारची गंगा अत्यन्त पवित्र\nतिने माझीं गात्रं शुध्द केली १४१\nपवित्र ग स्नान शरयूचे कांठी\nमाकडांची दाटी तेथे फार १४२\nभक्तजन जाती मणिकर्णिकेचे काठी\nदेऊळांत दाटी विश्वनाथाच्या १४३\nविष्णुला आवडे तुळशींचे पान\nगुलाबाचें फूल गणपतीला आवड\nगंगेची कावड रामेश्वराला १४५\nयेथून नमस्कार पुण्यापासून कलकत्त्याला\nमोतीं तुमच्या अडकित्त्याला मामाराया १४६\nसमुद्राच्या कांठी कोंकण वसलें\nसुखानें हांसले नारळींत १४७\nसमुद्राच्या काठीं कोंकण वसलें\nकृष्ण-अर्जुन बैसले रथावरी १४८\nजळी स्थळीं किल्ला पहारा करी १४९\nपंढरीचा देव अमळनेरा आला\nभक्तीला लुब्ध झाला पांडुरंग १५०\nकड्यावरचा गणपती मूर्ति आहे मोठी\nनित्य चढे घाटी मामाराया १५१\nसोमेश्वर देवाजीच्या पाटांगणीं चिरा\nलोटांगण घेतो हिरा गोपूबाळ १५२\nझोळाई मातेचा आधी घ्यावा कौल\nमग टाकावें पाऊल प्रवासाला १५३\nपालगड गांवाची किती आहे लांबी रुंदी\nस्वयंभू आहे पिंडी शंकराची १५४\nदेव देव्हार्‍यांत गणपती गाभार्‍यांत\nपालगड गांवींचा सोमेश्वर डोंगरांत १५५\nपालगड गावाला दूरवांचे बन\nउत्तम देवस्थान गणपतीचें १५६\nकाय सांगूं बाई पालगडची हवा\nगणपतीला मुकुट नवा उत्सवांत १५७\nहळदीची वाटी झोळाईचे हातीं\nपालगड गांवची घाटी उतरली १५८\nकाळकाई महामाई या दोघी ग गांवांत\nतिसरी डोंगरांत झोळाई माता १५९\nझोळाई मातेपुढे फुलली तगर\nपालगड नगर शोभिवंत १६०\nमाझे दारावरनं कोण गेली सवाशीण\nपालगड गांवची मोकाशीण झोळाई माता १६१\nरामटेक गडावरी कर्णा वाजे झाईझाई\nरामाला सिताबाई विडा देई १६२\nखांदेरी उंदेरी या दोघी जावाजावा\nमध्ये ग कुलाबा हवा घेई १६३\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 1\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 2\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 3\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 4\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 5\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 6\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 7\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 8\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 9\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 10\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 11\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 12\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 13\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 14\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 15\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 16\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 17\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 18\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 19\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 20\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 21\nऐतिहासिक व देशाच्या 1\nऐतिहासिक व देशाच्या 2\nऐतिहासिक व देशाच्या 3\nऐतिहासिक व देशाच्या 4\nऐतिहासिक व देशाच्या 5\nऐतिहासिक व देशाच्या 6\nऐतिहासिक व देशाच्या 7\nऐतिहासिक व देशाच्या 8\nऐतिहासिक व देशाच्या 9\nऐतिहासिक व देशाच्या 10\nव्रते, सण वगैरे 1\nव्रते, सण वगैरे 2\nव्रते, सण वगैरे 3\nव्रते, सण वगैरे 4\nव्रते, सण वगैरे 5\nव्रते, सण वगैरे 6\nपहिली माझी ओवी 1\nपहिली माझी ओवी 2\nपहिली माझी ओवी 3\nपहिली माझी ओवी 4\nपहिली माझी ओवी 5\nपहिली माझी ओवी 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A0/", "date_download": "2022-12-01T12:23:15Z", "digest": "sha1:F6MM75EO5GZB6BPKAI6DRHZCTRWMGVQX", "length": 8923, "nlines": 104, "source_domain": "kokanshakti.com", "title": "दिवाळीत खात असाल अधिक मिठाई तर वेळीच काळजी घ्या, नाहीतर... ✒ Kokanshakti", "raw_content": "\nदिवाळीत खात असाल अधिक मिठाई तर वेळीच काळजी घ्या, नाहीतर…\nदिवाळीत खात असाल अधिक मिठाई तर वेळीच काळजी घ्या, नाहीतर...\nमार्केटमधील Makeup remover बिघडवताहेत सौंदर्य..हा आहे घरगुती उपाय\nफाटलेले ओठ आणताहेत सौंदर्यात बाधा. रोज वापरा या टिप्स\nSkin Care : 'या' कारणांमुळे त्वचा होते Dry, जाणून घ्या\nदिवाळीत बनवा करिनासारखी फिगर, तिच्या Nutritionist ने दिलेल्या टिप्स जाणून घ्या\nरक्त लाल असतं, मग आपल्या नसा निळ्या का दिसतात\nमुलांच्या लसीकरणाबाबत डिसेंबरअखेरपर्यंत निर्णय होण्याची शक्यता\nरात्री दुधात घालून घ्या फक्त १ चमचा; रोगप्रतिकारक ताकद प्रचंड वाढेल,कोणताच आजार जवळपास थांबणार नाही.\nतुम्ही कच्चा कांदा खाता.. मग आधी हे वाचा, होऊ शकतो हा आजार\nभात आणि चपाती एकाच वेळेस खाल्यानं काय होतं, हे जाणून घेण्यासाठी नक्की वाचा\nदिवाळीत खात असाल अधिक मिठाई तर वेळीच काळजी घ्या, नाहीतर…\nSweets on Diwali: दिवाळी म्हटलं की मज्जा मस्ती आलीच. दिवाळीचा सण सुरु झालाय. फटाके, फराळ, रांगोळी आणि दिव्यांचा लखलखाट म्हणजेच दिवाळी. भारतात दिवाळीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतो. जर तुम्हाला कोणी सांगितले की दिवाळीत मिठाई खाऊ शकत नाही असं सांगितल्यास तुम्हाला राग येईलच पण आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे देखील महत्त्वाचे असते. पण तरीही तुम्ही दिवाळीत मिठाई खाणार असाल तर नक्कीच जाणून घ्या मिठाईमध्ये किती कॅलरीज असतात या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे आरोग्य चांगले राहते. (If you eat more sweets during Diwali be careful at the right time nz)\n1. जर तुमचे पोट भरले असेल तर तुम्ही गोड पदार्थ कमी खावेत. जर तुम्ही अन्न खाल्ले नसेल तर थोडी जास्त मिठाई देखील नुकसान करत नाही. जर तुम्ही जास्त खात असाल तर वर्कआउटवर लक्ष केंद्रित करा.\n2. तुम्ही दिवसातून तीन किंवा चार वेळा खावे, म्हणजेच दिवसभरात 2200 कॅलरीज घ्याव्यात. जर तुम्ही इतक्या कॅलरीज वापरल्या असतील तर तुम्ही जास्त गोड खाऊ नये. याशिवाय तुम्ही वर्कआउट करा आणि जास्तीत जास्त पाणी प्या.\n3. बाहेरील गोड खाणे टाळावे.\n1. जेवण झाल्यावर मिठाई खा.\n2. जे लोक मिठाई खातात त्यांनी भरपूर पाणी प्यावे. ज्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.\n3. शक्य असल्यास, मिठाई खाल्ल्यानंतर किमान 20 मिनिटे व्यायाम करा.\n4. दिवाळीनंतर तुमचा डाएट प्लॅन बनवा.\nमिठाईमधून तुम्हाला किती कॅलरीज मिळतात\n1 ग्रॅम चरबी, 2 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल, 150 कॅलरीज (2 तुकड्यांमध्ये)\n9 ग्रॅम चरबी, 20 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल, 175 ग्रॅम कॅलरी प्रति 50 ग्रॅम.\n19.9 ग्रॅम चरबी, 20 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल, 373.7 ग्रॅम कॅलरी प्रति 1 कप.\n(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)\nफाटलेले ओठ आणताहेत सौंदर्यात बाधा. रोज वापरा या टिप्स\nSkin Care : ‘या’ कारणांमुळे त्वचा होते Dry, जाणून घ्या\nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nमार्केटमधील Makeup remover बिघडवताहेत सौंदर्य..हा आहे घरगुती उपाय\nफाटलेले ओठ आणताहेत सौंदर्यात बाधा. रोज वापरा या टिप्स\nअजय देवगणच्या लेकीचा ग्लँमरस लुक, ‘तो’ VIDEO आला समोर\nSkin Care : ‘या’ कारणांमुळे त्वचा होते Dry, जाणून घ्या\nदिवाळीत बनवा करिनासारखी फिगर, तिच्या Nutritionist ने दिलेल्या टिप्स जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.gadgetsnow.com/mobile-phones/reliance-haier-cg220?", "date_download": "2022-12-01T13:42:51Z", "digest": "sha1:TMT7AOLL2LL3MLUYSQG6HVWIFXWXY4SQ", "length": 8799, "nlines": 154, "source_domain": "marathi.gadgetsnow.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरिलायंस हायर Cg220 हा प्रसिद्ध फोन भारतात लाँच झाला आहे.फोन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही अद्ययावत आहे. रिलायंस हायर Cg220 2G: Available साठीही सपोर्टेड आहे. यापुढेही जाऊन रिलायंस हायर Cg220 यामध्ये GPS, Wifi, Bluetooth, Volte इत्यादी फीचर्स मिळतील.रिलायंस हायर Cg220 ची भारतातील किंमत 1500.0.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nरिलायन्स जिओ फोन 34500\nरिलायंस हायर Cg220 स्पेसिफिकेशन्स\nभारतातील किंंमत ₹ 1,500\nपिक्सल डेन्सिटी 167 ppi\nस्क्रीन साईज 2.4 inches\nस्क्रीन रिझॉल्युशन 240 x 320 pixels\nइंटर्नल मेमरी 16 MB\nएक्सपँडेबल मेमरी Yes, Up to 8 GB\nमुख्य कॅमेरा Yes, 0.3 MP\nस्टँडबाय टाइम Up to 200(2G)\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nशाओमी रेडमी 5A 32जीबीVS\nतुलना करा रिलायंस जियोफोन vs शाओमी रेडमी 5A 32जीबी\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 5A\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs नोकिया 3310\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 5\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs मोबिस्टार CQ vs रिलायंस जियोफोन\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs नोकिया C9\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमीA2 vs जियॉक्स ओ2\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी मी नोट 3\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs सॅमसंग गॅलक्सी J7 नेक्स्ट\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs टॅम्बो A1810 vs टॅम्बो S2440\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs एसएसकेवाय S9007 vs Yuho Y1\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs नोकिया 3310 4जी\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 4A 32जीबी\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी मी A1\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 4\nतुलना करा रिलायंस जियोफोन vs क्यूइन 1एस एआय फोन\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs सॅमसंग मेट्रो XL\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\n0 रेटिंगवर आधारित सरासरी रेटिंग\nसर्वात अगोदर रिव्यू द्या\nरिलायन्स जिओ फोन नेक्सट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-56/", "date_download": "2022-12-01T13:33:02Z", "digest": "sha1:H6DX2MYIPIU57JEWPYE4HSX7OKJT2MUD", "length": 4935, "nlines": 118, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "आम्हां हेंचि अळंकार - संत सेना महाराज अभंग ५६ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nआम्हां हेंचि अळंकार – संत सेना महाराज अभंग ५६\nआम्हां हेंचि अळंकार – संत सेना महाराज अभंग ५६\nकंठीं हार तुळशीचें ॥ १॥\nम्हणवूं डिंगर तयाचें ॥ २॥\nचित्तीं चाड नाहीं न धरू आणिकाची कांहीं ॥३॥\nसकळ सुख त्याचे पायीं \nमिळे बैसलिया ठायीं ॥४॥\nसेना म्हणे याविण कांहीं \nमोक्ष युक्ति चाड नाहीं ॥५॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nआम्हां हेंचि अळंकार – संत सेना महाराज अभंग ५६\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/08/31/11049/", "date_download": "2022-12-01T14:24:05Z", "digest": "sha1:57CDZ75HWF6D52RAWPSXELB6ILAXXW27", "length": 15799, "nlines": 145, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "*इगतपुरी येथील नेचर्स पॅराडाईज प्रोजेक्टला खासदार संभाजीराजे भोसले यांनी सदिच्छा भेट – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n*इगतपुरी येथील नेचर्स पॅराडाईज प्रोजेक्टला खासदार संभाजीराजे भोसले यांनी सदिच्छा भेट\n*इगतपुरी येथील नेचर्स पॅराडाईज प्रोजेक्टला खासदार संभाजीराजे भोसले यांनी सदिच्छा भेट\n*इगतपुरी येथील नेचर्स पॅराडाईज प्रोजेक्टला खासदार संभाजीराजे भोसले यांनी सदिच्छा भेट\nनाशिक,(विष्णू अहिरे विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्रक)- शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२०ची संध्याकाळ निसर्गरम्य अशा नाशिकचे काश्मीर, पावसाचे माहेरघर इगतपुरी येथे नेचर्स पॅराडाईज या प्रोजेक्टला छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मा. खासदार श्री. संभाजीमहाराज भोसले यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी संजय खताळे, शंतनू देशपांडे, सचिन खताळे, अँड. विनोद साळुंके, अविनाश वाळुंजे यांनी सुरू असलेल्या नेचर्स पॅराडाईज या प्रकल्पाची आणि इगतपुरी फोरमचे सुरू असलेले कार्य याची माहिती महाराजांना दिली.\nमहाराजांनी आपल्या अनेक आठवणी सर्वांना सांगितल्या. रायगडावर सुरू असलेल्या कामाची सर्वांना माहिती दिली.\nमहाराजांचे निसर्गप्रेम, पर्यटनाची आवड, पर्यटन वाढीसाठी सुरू असलेले कार्य, अनेक नवीन -जुन्या झाडांची माहिती त्यांच्या बोलण्यातून जाणवली. महाराजांनी त्यांनी काढलेले कोल्हापूर येथील निसर्गाचे फोटो, व्हिडिओ सर्वांना दाखविले आणि त्याची इत्यंभूत माहिती दिली. कधीही गरज पडल्यास मी उपलब्ध असेन अशी ग्वाही महाराजांनी दिली.\nयावेळी महाराजांचे स्वागत करताना श्री. संजय खताळे, शंतनू देशपांडे, विनायक पाटील, विनोद साळुंखे, संजय शिंदे, सचिन खताळे, करण गायकर, गणेश कदम, सोमनाथ सोनार, अविनाश वाळुंजे आदींसह मित्रपरिवार उपस्थित होता.\n*माजी उपनगराध्यक्षांसह कुंठुबातील चौघांचा अहवाल कोरोना पाँझिटीव्ह.*\n*व-हाणेत आढळले आठ कोरोनाबाधित रुग्ण;उद्यापासून लाँकडाऊन*\n🛑 **पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन*🛑\nइचलकरंजीतीलआमदार प्रकाश* *आवाडे कोरोना पॉझिटिव्ह*\n🛑 भाविकांनो भीमाशंकरच्या श्रावणातील यात्रेबाबत.. प्रशासनाने घेतलाय मोठा निर्णय 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा )\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://amnews.live/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8/27/ipl-2022-csk-vs-pbks-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A4%B0-54-%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T14:00:18Z", "digest": "sha1:SCCB4IH5WBSG3MJEU36UUI5M6WZSAXVH", "length": 6440, "nlines": 52, "source_domain": "amnews.live", "title": "IPL 2022 CSK vs PBKS | पंजाबचा चेन्नईवर 54 धावांनी दणदणीत विजय – AM News", "raw_content": "\nगुरूवार, डिसेंबर 01, 2022\nIPL 2022 CSK vs PBKS | पंजाबचा चेन्नईवर 54 धावांनी दणदणीत विजय\nIPL 2022 CSK vs PBKS | पंजाबचा चेन्नईवर 54 धावांनी दणदणीत विजय\nएप्रिल 3, 2022 एप्रिल 3, 2022 प्रभावती मेप्पाईल\nपंजाब किंग्सने (Punjab Kings) चेन्नई सुपर किंग्सवर (Chennai Super Kings) 53 धावांनी विजय मिळवला आहे.\nमुंबई : पंजाब किंग्सने (punjab kings) चेन्नई सुपर किंग्सवर (chennai super kings) 54 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. पंजाबचा या मोसमातील हा दुसरा विजय ठरला आहे. पंजाबने चेन्नईला विजयासाठी 181 धावांचे आव्हान दिले होते. मात्र पंजाबच्या भेदक गोलंदाजीसमोर चेन्नईचा बाजार 18 ओव्हरमध्ये 126 धावांवरच उठला. चेन्नईचा हा या मोसमातील सलग तिसरा पराभव ठरला. (ipl 2022 csk vs pbks punjab kings beat chennai super kings by 54 runs)\nचेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक 57 धावा केल्या. महेंद्र सिंह धोनीने 23 धावांची खेळी केली. तर अंबाती रायुडू आणि रॉबिन उथप्पान या दोघांनी प्रत्येकी 13 धावांचं योगदान दिलं. पंजाबकजून राहुल चहरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. लियाम लिविंगस्टोन आणि वैभव अरोडा या जोडीने प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कगिसो रबाडा, अर्शदीप सिंह आणि ओडेन स्म्थि या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट मिळवली.\nत्याआधी पंजाब किंग्सने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 180 धावा केल्या. पंजाबकडून लियाम लिविंगस्टोनने (Liam Livingstone) सर्वाधिक 60 धावांची तुफानी खेळी केली. या 32 बॉलच्या खेळीत त्याने 5 फोर आणि 5 सिक्स खेचले. त्याशिवाय शिखर धवनने 33 आणि जितेश शर्माने 26 रन्सचं योगदान दिलं. चेन्नईकडून ख्रिस जॉर्डन आणि मोईन अलीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर मुकेश चौधरी, ड्वेन ब्राव्हो आणि कॅप्टन रवींद्र जाडेजाने प्रत्येकी 1 फलंदाजाला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.\nमोबाईल वापरामुळे खरंच मेंदूचा कर्करोग होतो ऑक्सफर्ड विद्यापीठानं दिलं उत्तर\n‘महाभारत’ फेम अभिनेत्याच्या लग्नात वादळ; चार वर्षांपासूनच्या एकटेपणावर घटस्फोटाचा पूर्णविराम\nIPL 2022, SRH vs LSG | केएल आणि हुड्डाची अर्धशतकी खेळी, हैदराबादला 170 धावांचं आव्हान – amnews.live\nएप्रिल 4, 2022 एप्रिल 4, 2022\nएक्स एम्प्लॉईचा दावा – कंपनीने रोबोटिक्स टीममधील 3,500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले\nLML Star electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरसाठी फ्रीमध्ये बुकींग सुरु, पाहा लूक\nअक्षय कुमारने अजय देवगणला टाकले मागे:रामसेतूचे ओपनिंग कलेक्शन थँक गॉडपेक्षा दुप्पट\nब्रह्मास्त्र OTT रिलीज:थिएटरनंतर आता OTT वर धूम करणार रणबीर-आलियाचा चित्रपट, डिस्ने प्लस हॉटस्टारवर होऊ शकतो स्ट्रीम\nमोफत मिळेल तुमच्या आवडीचा VIP मोबाइल नंबर, ‘ही’ टेलिकॉम कंपनी देत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://arogyanama.com/swine-flue-one-died-at-ahmdnagar/", "date_download": "2022-12-01T13:16:55Z", "digest": "sha1:QO3J4RHRA7GZOJVLHEMH2X3WOZBKNVC6", "length": 5877, "nlines": 69, "source_domain": "arogyanama.com", "title": "महिलेचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने मूत्यू - arogyanama.com", "raw_content": "\nमहिलेचा स्वाईन फ्लू सदृश आजाराने मूत्यू\nकर्जत (अहमदनगर) : आरोग्यनामा ऑनलाईन – तालुक्यातील पठारवाडी येथील सरुबाई मोहन मोटे (६०) या महिलेचे पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये स्वाईन फ्ल्यू सदृश आजाराने उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रगतीशील शेतकरी प्रकाश मोटे यांच्या त्या मातोश्री होत्या. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, स्वाईन फ्लू आजाराबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nसात दिवसांपूर्वी त्यांना सर्दी व तापाचा त्रास जाणवू लागला. प्रथम त्यांनी कर्जत येथील रुग्णालयात उपचार घेतले, पण त्यांची प्रकृती बिघडली. यामुळे त्या प्रथम बारामती येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाल्या. प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुणे येथील रुग्णालयात हलवण्यास सांगितले. गेल्या सहा दिवसांपासून त्यांच्यावर रुबी हॉस्पिटल येथे उपचार सुरू होते. तपासणी अहवालानंतर त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यामध्ये न्यूमोनियाची लक्षणेही आढळली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे.\nसकल मराठा समाजाचे प्रमुख समन्वयक ॲड. धनंजय राणे यांनी कर्जतचे आरोग्य अधिकारी डॉ. पुंड यांच्याशी संपर्क करुन तालुक्यात स्वाईन फ्लू आजाराबाबत जनजागृती करून, प्रतिबंधक उपाय करून, खबरदारी घेण्याची मागणी केली आहे.\nTags: ahmdnagararogyanamaDeathhealthone diedswine flueअहमदनगरआरोग्यआरोग्यनामारुबी हॉस्पीटलस्वाईन फ्लू\nHow To Lose Weight | ‘ही’ आहे ती 1 गोष्ट जी कमी करते वजन, वितळेल पोटाची चरबी, आत जाईल पोट, केवळ अशी करा सेवन\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - How To Lose Weight | तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...\nयावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल\nSakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे\nWinter Tips | हिवाळ्यात सर्दी आणि तापाचा त्रास होत असेल तर ‘हे’ 5 पदार्थ टाळा\nHeart Disease | हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-IFTM-ridevi-love-story-with-boney-kapoor-5819667-PHO.html", "date_download": "2022-12-01T13:07:13Z", "digest": "sha1:FMAIQQHFFWBKVKOPEH6TGMJK4A6SWXI3", "length": 8470, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "श्रीदेवीचा हा चित्रपट पाहून भाळले होते बोनी कपूर, अशी होती Love story | ridevi Love Story With Boney Kapoor, - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nश्रीदेवीचा हा चित्रपट पाहून भाळले होते बोनी कपूर, अशी होती Love story\nमुंबई : चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी आपल्या कुटुंबीयांसह दुबईत पती बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी गेली होती. तिथेच श्रीदेवीला हार्टअटॅक आला आणि बॉलिवूडच्या चाँदणीने अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवी यांच्या पश्चात पती बोनी कपूर आणि दोन मुली असे कुटुंब आहे. 2017 मध्ये श्रीदेवीला चित्रपट सृष्टीत 50 वर्ष झाले होते. 2 जून 1996 मध्ये श्रीदेवीने बोनी कपूरसोबत लव्ह मॅरेज केले होते. 'सोलहवां सावन' चित्रपट पाहून बोनी कपूर श्रीदेवीच्या प्रेमात पडले असे म्हटले जाते. अशी होती या दोघांची लव्ह स्टोरी...\nश्रीदेवीला भेटण्यासाठी चेन्नईला गेले, परंतु नाही झाली भेट...\nबोनी श्रीदेवीला भेटण्यासाठी चेन्नईलासुध्दा गेले होते. परंतु श्रीदेवी सिंगापूरमध्ये असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्याचवेळी तिचा 'सोलहवा साल' हा पहिला सिनेमा रिलीज झाला. हा सिनेमा पाहून बोनी प्रभावित झाले आणि त्यांनी ठरवले, की ते निर्माता म्हणून श्रीदेवीसोबत सिनेमा करणार. एकेदिवशी सिनेमाच्या सेटवर बोनी श्रीदेवीची भेट घेण्यासाठी पोहोचले. पण श्रीदेवी यांनी त्यांची काम त्यांची आई पाहते.\nजेव्हा ते होणा-या सासूला भेटले तेव्हा त्या म्हणाल्या श्रीदेवी 'मि. इंडिया' सिनेमात काम करेल, परंतु तिचे मानधन 10 लाख रुपये असेल. बोनी यांनी उत्तर दिले, की ते 11 लाख रुपये देतील. श्रीदेवीच्या आईचा आनंद गगनात मावेना. अशाप्रकारे बोनी यांना आपल्या प्रेमाजवळ येण्याची संधी मिळाली.\nत्यांनी श्रीदेवीसाठी सर्व स्पेशल सुविधा ठेवल्या. परंतु अजूनही त्यांचे प्रेम एकतर्फीच होतेच. कारण श्रीदेवी मिथुन चक्रवर्तीवर प्रेम करत होती. दुसरीकडे बोनी कपूर यांनी मोना कपूरसोबत अरेंज मॅरेज केले होते. त्यानंतर मिथुन आणि श्रीदेवीच्या विभक्ताच्या चर्चा रंगू लागल्या. बोनी यांनी पुन्हा श्रीदेवीसोबत जवळीक वाढवण्यास सुरुवात केली. एकदा बोनी श्रीदेवीला भेटण्यासाठी स्वित्झर्लंडला पोहोचले होते.\nआईच्या आजारपणामुळे संपला होता दूरावा...\nश्रीदेवीच्या आई आजारी पडल्यानंतर या लव्हस्टोरी महत्वाचे वळण आले. तिच्या आईवर अमेरिकेत उपचार सुरु होते. यादरम्यान बोनी कपूर यांनी श्रीदेवीला मानसिक, भावनिक आणि अर्थिक रुपात मदत केली होती. तिच्या आईचे कर्जसुध्दा बोनी यांनी फेडले होते. श्रीदेवी त्यांच्या या कामाने खूप प्रभावित झाली आणि बोनीच्या प्रेमाला होकार दिला.\nबोनी आणि मोना यांचे कमकुवत पडलेले नाते अखेर संपुष्टात आले. 1996मध्ये श्रीदेवी आणि बोनी यांनी लग्न केले. दोघांना जान्हवी आणि खुशी या दोन मुली आहेत.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचे निवडक फोटो...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/sail-bhilai-recruitment-2019-for-rho-registrar-and-other-posts-at-bhilai-1558260509.html", "date_download": "2022-12-01T13:05:45Z", "digest": "sha1:6UZ256NDMU6SM6UNYFEZL34VSD2Q2J2P", "length": 4131, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, इतकी असेल सॅलरी; मुलाखतीद्वारे थेट होणार निवड | SAIL Bhilai Recruitment 2019 for RHO, Registrar and Other Posts at Bhilai - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, इतकी असेल सॅलरी; मुलाखतीद्वारे थेट होणार निवड\nनवी दिल्ली - तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL), भिलाईने भिलाई येथील स्टील प्लांट हॉस्पिटलच्या मेडिकल विभागासाठी आरएचओ / रजिस्ट्रार /सिनिअर रजिस्ट्रार पदांसाठी अर्ज मागविणे सुरू केले आहे. इच्छुक उमेदवार 31 मे 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या वॉक-इन-इंटरव्यूसाठी उपस्थित राहू शकता.\nरिक्त पदे : आरएचओ / रजिस्ट्रार / सीनियर रजिस्ट्रार\nशैक्षणीक पात्रता : एमबीबीएस, डिप्लोमा किंवा पीजी डिग्री\n> आरएचओ - रु 25,000 प्रति माह\n> रजिस्ट्रार- रु 36,000 प्रति माह\n> सीनियर रजिस्ट्रार - रु 42,000 प्रति माह\nनिवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड सेलद्वारा आयोजित मुलाखतीच्या आधारे करण्यात येईल.\nयोग्य आणि इच्छुक उमेदवार 31 मे 2019 रोजी आयोजित करण्यात आलेल्या वॉक-इन-इंटरव्यूसाठी आवश्यक कागपत्रांसह खालील पत्त्यावर उपस्थित राहू शकतात.\nआई /सी जेएलएन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/crime/online-thief-convinced-person-to-be-dead-and-looted-3-lakh-aj-600351.html", "date_download": "2022-12-01T13:44:14Z", "digest": "sha1:UCIIK3ZN3EMQW5E4JHSC3FMBUEBIXIQJ", "length": 9703, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "‘तुम्ही मेला आहात’ असं सांगून घातला गंडा, लावला 3 लाखांचा चुना – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /क्राईम /\n‘तुम्ही मेला आहात’ असं सांगून घातला गंडा, लावला 3 लाखांचा चुना\n‘तुम्ही मेला आहात’ असं सांगून घातला गंडा, लावला 3 लाखांचा चुना\nऑनलाईन चोरानं (Online Thief) एका नागरिकाला तो मेल्याचं (Dead) सांगून त्याला लाखो रुपयांचा गंडा (Fraud of lakhs) घातला.\nऑनलाईन चोरानं (Online Thief) एका नागरिकाला तो मेल्याचं (Dead) सांगून त्याला लाखो रुपयांचा गंडा (Fraud of lakhs) घातला.\nनार्को टेस्टमध्ये आफताबची कबुली, श्रद्धाचा मोबाईल अन् कपड्यांबाबत सांगितलं\nपुण्यात खूनाचे सत्र थांबेना, गेल्या 15 दिवसात 12 जणांचा खून\nनार्को टेस्टमध्ये गुन्हेगार सत्य सांगतात या प्रश्नांमुळे आफताबचा पर्दाफाश होणार\n2 कोटींचा विम्याचा दावा मिळावा म्हणून पत्नी अन् मेव्हण्याची हत्या, म्हणे अपघात..\nभोपाळ, 3 सप्टेंबर : आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑनलाईन फ्रॉड (Online Fraud) पाहिले असतील किंवा वाचले असतील. मात्र नुकताच उघडकीला आलेला एक फ्रॉड पाहून पोलीसदेखील चक्रावून गेले आहेत. ऑनलाईन चोरानं (Online Thief) एका नागरिकाला तो मेल्याचं (Dead) सांगून त्याला लाखो रुपयांचा गंडा (Fraud of lakhs) घातला. जेव्हा ही बाब नागरिकाच्या लक्षात आली, तेव्हा फार उशीर झाला होता.\nमध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये राहणारे अतुल कुमार जैन या नागरिकाने तीन विमा पॉलिसी काढल्या होत्या. छोटा व्यापार चालवणाऱ्या जैन यांना त्या पॉलिसी काही वैयक्तिक कारणासाठी बंद करायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज केला आणि विमा लोकपालच्या वेबसाईटवर आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना एक फोन आला. फोनवरील व्यक्तीनं आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून बोलत असल्याचं सांगितलं.\nआपण आरबीआयचे अधिकारी असल्याचं सांगत विमा पॉलिसी रद्द करण्यासाठी प्रोसेसिंग फी भरावी लागेल, असं त्याने सांगितलं. प्रत्येक पॉलिसीपायी 4500 रुपयांची रक्कम भरण्याची सूचना त्याने केली. जैन यांनी ती सूचना मान्य केली आणि सांगितलेल्या खात्यावर तेवढे पैसे जमा केले. त्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा त्या व्यक्तीचा फोन आला. त्यावेळी त्याने सांगितलेली गोष्ट ऐकून जैन यांना जबर धक्का बसला. तुम्ही मेलेले आहात आणि तुमचे डेथ सर्टिफिकेट घेऊन दोन व्यक्ती आपल्याकडे विम्याचा दावा करण्यासाठी आल्या आहेत, असं त्याने जैन यांना सांगितलं. त्यावर आपण जिवंत असून आपली मदत करण्याचं आवाहन जैन यांनी फोनवरील व्यक्तीला केलं.\nहे वाचा - सिम अपडेट करण्यासाठी पुण्यातील महिलेला मोजावे लागले 11 लाख, वाचा नेमकं काय घडलं\nही मदत करण्यासाठी पुन्हा त्याने जैन यांच्याकडे पैसे मागायला सुरुवात केली. रोज काही ना काही कारण सांगून ती व्यक्ती जैन यांच्याकडून पैसे घेत असे. काही दिवसांनी मात्र ही व्यक्ती फसवत असल्याचा साक्षात्कार जैन यांना सांगितला आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र तोपर्यंत जैन यांच्या खात्यातून सुमारे 3 लाखांपेक्षा अधिक रुपये ऑनलाईन चोरट्याने लुटले होते.\nपोलिस या घटनेचा तपास करत असून हे पैसे दिल्लीतील एका खात्यात ट्रान्सफर झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याच्या तपासासाठी पोलिसांचं एक पथक दिल्लीला गेल्याचं सांगण्यात आलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/covid-vaccine", "date_download": "2022-12-01T14:01:49Z", "digest": "sha1:E7FKP7IMZBZTHYRQQJVSNXHXKZ4BLLFX", "length": 4835, "nlines": 60, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Covid Vaccine Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nमोदींच्या वाढदिवशी लसीकरण आणि सर्टिफिकेट घोटाळा\nनवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजी झालेल्या वाढदिवसाप्रित्यर्थ देशात विक्रमी अडीच कोटी कोविड-१९ लसीकरण झाल्याचा दावा करण्यात ...\nदेशात मोफत लस द्यावीः १३ विरोधी नेत्यांची मागणी\nनवी दिल्लीः देशातल्या १३ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहून देशभरात कोरोनाची मोफत लस द्यावी असा आग्रह धरला आहे. देशातील कोरोनाची ...\nलसींची परिणामकारकता म्हणजे किती टक्के लोकांना कोव्हिड-१९ होऊ शकतो असा त्याचा अर्थ नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला लागू नये आणि मृत्यू होऊ नये एवढीच ...\nसीरमने सर्व आरोप फेटाळले\nनवी दिल्लीः कोविड-१९वरच्या लसीच्या (कोविड शील्ड) चाचण्यांदरम्यान लस घेतल्यानंतर त्याचा आपल्या मेंदूवर गंभीर परिणाम झाला अशी तक्रार करणार्या चेन्नईतल्य ...\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathiudyojak.com/bike-loan/", "date_download": "2022-12-01T13:16:37Z", "digest": "sha1:GWVDHXEVWHZREVNINLEFTZFJ7MXYVKE4", "length": 17978, "nlines": 254, "source_domain": "marathiudyojak.com", "title": "bike loan : सुपर बाईक खरेदी करण्यासाठी कर्ज हवे, SBI 90% पर्यंत कर्ज देत आहे, तपशील येथे जाणून घ्या - मराठी उद्योजक", "raw_content": "\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nBusiness Ideas ५४ कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी Ideas मराठीमध्ये\nमोबाईल वरून घरबसल्या कमवा पैसे आणि दिवसाला कमवा 5 ते 10 हजार रुपये.\nSmall Business Idea: ही उत्पादने दररोज लागतात घरात, तुमच्या परिसरात हा व्यवसाय सुरू करा तुम्ही 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता.\nKisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा\nPaytm सक्सेस स्टोरी – ई-कॉमर्स पेमेंट सिस्टम आणि आर्थिक तंत्रज्ञान कंपनी.\nHome/उद्योजकता/bike loan : सुपर बाईक खरेदी करण्यासाठी कर्ज हवे, SBI 90% पर्यंत कर्ज देत आहे, तपशील येथे जाणून घ्या\nbike loan : सुपर बाईक खरेदी करण्यासाठी कर्ज हवे, SBI 90% पर्यंत कर्ज देत आहे, तपशील येथे जाणून घ्या\nसर्वोत्कृष्ट फीचर्सने सुसज्ज असलेल्या सुपर बाईकची किंमत जास्त आहे. तथापि, आता स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सह अनेक बँका सुपरबाइकसाठी कर्ज देत आहेत. bike loan\nस्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) टू व्हीलर कर्जाचा अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nतरुणांमध्ये सुपर बाइक्सची क्रेझ वाढत आहे. यामुळेच अनेक दुचाकी कंपन्या सुपर बाईक बनवत आहेत. सर्वोत्कृष्ट फीचर्सने सुसज्ज असलेल्या सुपर बाईकची किंमत जास्त आहे. तथापि, आता स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सह अनेक बँका सुपरबाइकसाठी कर्ज देत आहेत (bike loan) . SBI च्या सुपर बाईक कर्ज योजनेबद्दल जाणून घ्या\nस्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) टू-व्हीलर लोनसह वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना आवश्यक असलेली महत्त्वाची कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nकोण अर्ज करू शकतो\nअर्जदाराचे वय 21-65 वर्षे स्वयंरोजगार, व्यावसायिक, व्यावसायिक किंवा फर्मचे मालक अर्ज करू शकतात.\nकर्जासाठी रिटर्न फाइलिंग असणे आवश्यक आहे.\nजर तुम्ही शेतीशी निगडीत असाल तर तुम्हाला ITR देण्याची गरज नाही, पण तुमचे उत्पन्न 4 लाख रुपये असावे.\nसुपर बाईक कर्जासाठी सह-अर्जदार म्हणून देखील अर्ज करू शकतो.\nहे पण वाचा :\nPM Mudra Yojana : पीएम मुद्रा लोन योजना \nएक्स-शोरूम किमतीच्या ८५% पर्यंत कर्ज उपलब्ध असेल.\nतुम्हाला 15% रक्कम स्वतःकडे गुंतवावी लागेल.\nत्याच वेळी, SBI पगार पॅकेज, उच्च निव्वळ वैयक्तिक आणि संपत्ती ग्राहकांना 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळू शकते.\nव्याज दर आणि प्रक्रिया शुल्क\nया योजनेत किमान 2.50 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल.\nया कर्जाची परतफेड करण्याची मुदत 5 वर्षे आहे. म्हणजेच तुम्हाला ५ वर्षांत कर्जाची परतफेड करावी लागेल.\nSBI सुपर बाईक कर्जाचा व्याज दर किमान 10.25 टक्के (1 वर्ष MCLR + 25%) प्रतिवर्ष असेल. SBI मध्ये 1 वर्षाचा MCLR सध्या 7 टक्के आहे.\nकर्जाची प्रक्रिया शुल्क कर्जाच्या रकमेच्या 1% आणि GST असेल.\nप्रक्रिया शुल्क रु. 10,000 (+GST) पेक्षा जास्त असू शकत नाही.\nस्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) टू-व्हीलर लोनसह वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना आवश्यक असलेली महत्त्वाची कागदपत्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा\n➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा मराठी उद्योजक व्हॉट्सॲप ग्रुप\nबिझनेस व्हिडीओ पाहणयासाठी मराठी उद्योजक Youtube चॅनल ला सबस्क्राइब करा.\n🕹️माहिती आवडल्यास पुढे शेअर करा. आणि कमेंट बॉक्स मद्ये कळवा तुम्हाला कोणता बिझनेस विषयी माहिती पाहिजे.\nऑनलाइन ई कॉमर्स व्यवसाय कसा सुरू करावा \nकमी गुंतवणुकीसह शीर्ष 5 नवीन लहान क्रिएटिव्ह व्यवसाय कल्पना. Top 5 New Business Ideas\nएसबीआय मिनी बँक कशी उघडायची कमी खर्चात महिन्याला 80,000 ते 1 लाख रुपये कमावा कमी खर्चात महिन्याला 80,000 ते 1 लाख रुपये कमावा\nसलून व्यवसाय योजना Salon Business Plan\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nPost Office Loan: पोस्ट ऑफिसमधून कर्ज कसे मिळवायचे, फक्त 10 मिनिटांत संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nMy business: घरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना. आणि महिन्याला कमवा 15 ते 30 हजारघरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना.\nCNG पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nPost Office Recruitment: पोस्ट ऑफिस भर्ती 2022 ऑनलाइन फॉर्म 10वी पास, 98083 पोस्ट ऑफिस रिक्त जागा\nसरकारी दारूचे ठेके उघडण्याचे नियम, परवाना, नोंदणी, नफ्याची माहिती Alcohol License\n१००व्यवसाय कल्पना (100 business Ideas)\nमॅडम मी वाघमारे संगम रामराव रा.केदारकुंटा,ता. देगलूर, जि. ना...\nसर मुद्रा लोन महाराष्ट्र साठी उपलद्ध नाही काय कोल्हापूर जिल्...\nमराठी उद्योजक WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा \nमराठी उद्योजक : संभाजी नगर\nमराठी उद्योजक : मुंबई 2\nमराठी उद्योजक : अहमदनगर 2\nमराठी उद्योजक : नाशिक 2\nमराठी उद्योजक: पुणे 2\nमराठी उद्योजक – फेसबुक गृप\nमराठी उद्योजक Telegram Group\nमराठी उद्योजक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये सामील व्हा\nDistrict * अहमदनरअकोलाअमरावतीसंभाजीनगरबीडभंडाराबुलढाणाचंद्रपूरधुळेगडचिरोलीगोंदियाहिंगोलीजळगावजालनाकोल्हापूरलातूरमुंबई शहरमुबई उपनगरनागपूरनांदेडनंदुरबारनाशिकधाराशीवपालघरपरभणीपुणेरायगडरत्नागिरीसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापूरठाणेवर्धावाशीमयवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/868516", "date_download": "2022-12-01T13:27:17Z", "digest": "sha1:AZCFAZPMRPEMN72R724IYCANP3I3IU47", "length": 2237, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"आफ्रो-युरेशिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"आफ्रो-युरेशिया\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:५०, २० डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n५१ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n००:३२, १६ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ka:აფროევრაზია)\n०२:५०, २० डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTjBot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE/page/3/", "date_download": "2022-12-01T14:12:15Z", "digest": "sha1:PWDBH3EXRYTGFOOSGOH4VAFMFHOEFAK5", "length": 13267, "nlines": 113, "source_domain": "bolbhidu.com", "title": "कट्टा Archives - Page 3 of 330 - BolBhidu.com", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना काय काय मिळणार\nबोल भिडू कार्यकर्ते Nov 29, 2022 0\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका संघटनेचा इतिहास असा आहे\nबोल भिडू कार्यकर्ते Nov 29, 2022 0\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान मुलं मैदानात…\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं पण शिंदे काय…\nम्हणून जगातल्या सगळ्या बाप आयडिया बाथरूममधेच सुचतात…\nआमचा एक मित्र आहे त्याला तासनतास बाथरूममध्ये बसायला आवडतं. अगदी कितीही वेळ तो आतमध्ये बसू शकतो. कसलं मनन चिंतन करतो देव जाणे पण आहे लई हुशार. ऐन ऑफिसच्या वेळात हा गडी बाहेरच येत नाही म्हणून बाकीचे घरातले कावलेले असतात. पण भावाचं बाथरूम…\nमस्क ट्विटरचा मालक झाल्या झाल्या ब्लू टिक काढून टाकण्याची मागणी होतीये, ती यामुळे…\nइलॉन मस्क एकदम शानमध्ये एक मोठ्ठच्या मोठ्ठ वॉश बेसिन घेऊन ट्विटरच्या हेडक्वार्टरमध्ये शिरला. म्हणजे जगातल्या एखाद्या श्रीमंत माणसाने ट्विटरसारखा मंच विकत घेतल्यावर कसं ऐटीत यायला पाहिजे, पण तो आहे इलॉन मस्क. तो ओळखला जातो मुळातच त्याच्या…\nजान्हवी,सारा, सुहाना असले स्टार किड्स शिकतात त्या अंबानींच्या शाळेची फी किती आहे \nआपल्यातल्या कोणाकडे लई पैसा आला तर ‘काय अंबानीच्या रांगेत जाणार का’ हे वाक्य अगदी सहजपणे ऐकायला येतं. म्हणजे पैसे आणि अंबानी हे दोन शब्द एकामागे एक जोडूनच येतात आणि कारणही तितकंच साधं आहे ते म्हणजे अंबानी यांच्याकडे असलेला पैसा.…\n‘वन नेशन, वन युनिफॉर्म’वरुन आठवलं, या २ राज्यांच्या पोलिसांचे युनिफॉर्म वेगळे का…\nहरियाणामध्ये सध्या देशातल्या सगळ्या राज्यांच्या गृहमंत्र्यांचं चिंतन शिबीर सुरु आहे, या चिंतन शिबिरात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक सल्ला दिला. तो म्हणजे, 'सगळ्या राज्यांच्या पोलिसांसाठी आपण वन नेशन, वन युनिफॉर्म आणण्यासाठी प्रयत्न…\nहिट ठरलेला कांतारा वादात का अडकलाय \nवर्ल्डवाईड कलेक्शन २०० कोटींच्या पलीकडे, केजीएफ-२ चं रेकॉर्ड मोडत कर्नाटकमध्ये सगळ्यात जास्त पाहिला गेलेला पिक्चर, हिंदीतल्या बिग बजेट पिक्चरला मागं टाकत २६ कोटींपेक्षा जास्त बिझनेस आणि रिलीझ होऊन महिना होत आला तरी सुरु असलेलं प्रचंड कौतुक,…\n90sच्या आठवणी ताज्या करणाऱ्या या गोष्टी आजही मार्केटमध्ये जिवंत आहेत…\nआजची जनरेशन म्हणजे Gen-Z ज्यांचं बालपण हे स्मार्टफोनपाशी सुरु होतं आणि तिथेच संपतं अशी तक्रार प्रत्येक 90s मध्ये जन्माला आलेल्यांची असते. 90s मध्ये जन्मलेले नेहमीच आपलं बालपण केवढं बाप होतं असं सांगताना दिसत असतात. लगोरी, कबड्डी, लपाछपी,…\nकँसर पेशंटचं रुग्णालय ते आझादी मोर्चा व्हाया पंतप्रधानपद, इम्रान खानचं गंडलं कुठं \nभारतीय राजकारण्यांना जर विचारलं तुमची सुरुवात कुठनं झाली तर हमखास उत्तर मिळेल ते म्हणजे समाजकारणापासून. देशातील अनेक मोठ्या नेत्यांची सुरुवात सुद्धा समाजकारणापासून झाली आहे. शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर ही संघटना ८० टक्के समाजकारण आणि २०…\nआपण रोजच्याला वापरतोय खरं, पण शॅम्पूमुळं कॅन्सर होऊ शकतो काय…\nआपल्यापैकी लय जणांना पडणारे दोन कॉमन प्रश्न आहेत, पहिलं म्हणजे केस का गळतात आणि दुसरं म्हणजे केस गळणं कसं थांबवायचं आणि दुसरं म्हणजे केस गळणं कसं थांबवायचं या दोन प्रश्नांचं उत्तर शोधायच्या नादात असतानाच एक बातमी आली की, कॅन्सरचा धोका असल्यानं युनिलिव्हरनं आपल्या वेगवेगळ्या…\nदिवाळी-गणपती इतकीच छठपुजा मुंबईत महत्त्वाची कशी झाली \nउत्तर भारतीयांचा महत्वाचा सण असलेल्या छटपूजेच्या मुद्यावरून चांगलेच वातावरण तापले आहे. मुंबईच्या घाटकोपर परिसरातील मैदानात राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या नेत्या राखी जाधव यांच्या पुढाकारातून कृत्रिम तलाव करण्यात येत होता. मात्र याला पालिका…\nचर्चा आणि कौतुक फक्त एकाचंच कशाला, भारताच्या या पाच जावयांचंही करायला पाहिजे\nरिषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान झाले आणि भारतात त्यांच्या खतरनाक चर्चा होऊ लागली. पार सोशल मीडिया पोस्ट म्हणू नका, बातम्या म्हणू नका सगळीकडे रिषी सुनक हेच नाव दिसू लागलं. आता चर्चा होण्याची कारणं सिम्पल आहेत. पहिलं म्हणजे सुनक हे मूळ…\nहे ही वाच भिडू\nटीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७…\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते…\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना…\nछत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात फक्त कोश्यारीच पुढे…\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\nमौत का सौदागर ते फेकू अशी अनेक नावं काँग्रेसने मोदींना…\nभीतीमुळे मंत्रालयातील केबिन नंबर ६०२ मध्ये बसायला…\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.infullcutlery.com/mr/pages-56486", "date_download": "2022-12-01T14:43:32Z", "digest": "sha1:CO3YZG5B3LFRSV4DZL2HH3BBAE7U46XG", "length": 10094, "nlines": 123, "source_domain": "www.infullcutlery.com", "title": "आमच्याबद्दल | Infull Cutlery", "raw_content": "इनफुल कटलरी सेट आणि किचनवेअरच्या सर्व संग्रहांचा आनंद घ्या.\nस्टेनलेस स्टील कटलरी सेट\nस्टेनलेस स्टीलची स्वयंपाकाची भांडी\nबार आणि वाइन टूल्स\nस्टेनलेस स्टील बार साधने\nआर अँड डी आणि डिझाइन फायदे\n2005 मध्ये स्थापना केली\nग्वांगडोंगच्या स्मार्ट सिटीमध्ये आधारित, INFULL ने 2005 पासून व्यवसाय सुरू केला, विविध प्रकारच्या उत्पादन सुविधा आणि क्षमतांसह, जे आमच्या नावीन्यपूर्ण डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि उच्च गुणवत्तेसाठी ओळखले जाते.\nINFULL हा एक साधा ब्रँड नाही, परंतु गुणवत्तेचा अथक प्रयत्न आहे, INFULL तुम्हाला फ्लॅटवेअर आणि किचनवेअरद्वारे आरोग्य आणि सुंदर जीवन जगण्यास मदत करते.च्या\nIINFULL वैयक्तिकृत डिझाइनवर लक्ष केंद्रित करते, नवीन आणि फॅशनेबल डिझाइनसह ग्राहकांना मूल्यवर्धित सेवा आणण्याची आशा आहे, भविष्यातील मागण्यांसाठी बुद्धिमान कटलरी तयार करण्याचा प्रयत्न करत राहा, कारण आमचा विश्वास आहे की गुणवत्ता एंटरप्राइझच्या जीवनाशी आणि ग्राहकांच्या हिताशी संबंधित आहे. ज्याची कधीही काळजी घ्यावी.\nच्यागेल्या 16 वर्षांपासून, आम्ही नवीन डिझाईन्सच्या विकासात अग्रेसर आहोत, क्लासिक परंपरेला परिपूर्ण समकालीन शैलीसह एकत्रित करून सर्वात सुंदर डिझाइन केलेली कटलरी तयार केली आहे.\nकालांतराने, आमच्या उत्पादनांबद्दलची आमची बांधिलकी मजबूत राहिली आहे, सतत प्रक्रिया आणि उत्पादन सुधारणेवर लक्ष केंद्रित करून, उच्च दर्जाची कटलरी बनवणे, आणि पुढील पिढ्यांसाठी कटलरी उद्योगात अग्रेसर राहणार आहे.\nविस्तारित संघ, 90 कामगार जोडले\nआम्ही अनेक प्रदर्शनांमध्ये भाग घेतला आहे आणि उत्कृष्ट परिणाम प्राप्त केले आहेत. प्रत्येक प्रदर्शनात, आम्ही INFULL CUTLERY ची नवीनतम उत्पादने आणि समाधाने आणू, उत्पादन कार्ये आणि वापर ग्राहकांना दाखवून देऊ.\nआमचा विश्वास आहे की ग्राहकांशी समोरासमोर संवाद साधणे हा संवादाचा सर्वात प्रभावी मार्ग आहे, जो ग्राहकांना केवळ आमची व्यावसायिकता अधिक चांगल्या प्रकारे अनुभवू देत नाही तर आम्हाला त्यांच्याकडून सूचना आणि कल्पना अधिक अचूकपणे प्राप्त करण्यास अनुमती देतो.\nइंटरनॅशनल होम + हाउसवेअर शो\nनॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन शो\n103 आरडी कॅंटन फेअर\nआमची टीम उत्कृष्ट सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे.\nहे तेच लोक आहेत जे INFULL करतात ते काय आहे.\nइनफुल कटलरी कॅन्टन फेअर\nस्टेनलेस स्टील किचन टूल्स\n+८६ १८८ १९२२ ०६६५\nयुनिट ए, रूम 2308, नं. 1, लाँगकौ वेस्ट रोड, तिआन्हे जिल्हा गुआंगझो, चीन\nचला संपर्कात राहू या\nनाव ई-मेल स्वरूप त्रुटी फोन/WhatsApp/Skype कंपनीचे नाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/why-india-doesnt-manfucture-aeroplanes/", "date_download": "2022-12-01T12:47:05Z", "digest": "sha1:X5QRVENULZSYS6WFVZPPIQLPZHRRTTWZ", "length": 20193, "nlines": 113, "source_domain": "bolbhidu.com", "title": "भारतात विमानाचं उत्पादन का होत नाही ?", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nभारतात विमानाचं उत्पादन का होत नाही \nBy बोल भिडू कार्यकर्ते On Oct 26, 2022\nकॅप्टन अमोल यादव. हे नाव तसं फार फेमस नसेल पण माहिती असणं गरजेचं आहे. का तर त्यांनी १८-१९ लोकं बसतील असं एक विमान बनवलं आणि १५ ऑगस्ट २०२० मध्ये धुळे विमानतळावर या विमानाचं यशस्वी उड्डाण देखील केलं. यात काय विशेष असं तुम्ही विचार करत असाल तर एक गोष्ट तुम्हाला माहिती नसेल कि, भारतात विमानंच बनत नाहीत तिथे या कॅप्टन अमोल यादव यांनी विमान बनवलं.\nजगभरातल्या देशात जीतकी काही विमानं आकाशात उडतांना दिसतात त्यातली ९९% विमानं खरं तर दोन-तीनच कंपन्यांकडून तयार केली जातात. एअरबस, बोईंग आणि दासो.\nबोईंग कंपनीची स्थापना १९१६ मध्ये, एअरबसची स्थापना १९७० मध्ये आणि दासो ची स्थापाना १९२९ मध्ये झाली. म्हणजे या सगळ्या कंपन्या बऱ्याच जुन्या आहेत त्यांना विमानं बनवण्याचा तगडा अनुभव देखील आहे. मग यात भारत कुठे आहे, १९८० पासून भारतात विमानांच्या मॅनिफॅक्चरिंगला सुरुवात झाली होती. पण भारत अजून एकही वाहतुकीचे मोठं विमान बनवू शकलं नाही. जगातल्या एकूण विमानांच्या उत्पादनामध्ये एक टक्का देखील भारताचं योगदान नाहीय.\nमग प्रश्न पडणं साहजिकच आहे… तो म्हणजे भारतात विमानांचं उत्पादन का होत नाही \nअसे काही संदर्भ मिळतात कि, १९४० मध्ये वालचंद हिराचंद यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्सची स्थापना करून विमान उत्पादनास भारतात सुरुवात केली होती मात्र दोनच वर्षात १९४२ मध्ये महायुद्धाच्या काळात ही कंपनी तत्कालीन शासनाने आपल्या ताब्यात घेतली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या कंपनीची मालकी भारत सरकारकडे आली. या कंपनीत सध्याच्या रशियाकडून परवाने घेऊन विमाने बनवले जातात. यात लष्करी विमानेच बनवली जातात.\nस्वातंत्र्योत्तर भारतात नियंत्रणवादी धोरणात (THE INDUSTRIES (DEVELOPMENT AND REGULATION ACT 1951) नुसार उद्योजकांना प्रत्येक उत्पादनाकरिता शासकीय परवानगीची गरज लागत असे जी परवानगी मिळणं अशक्य असते. थोडक्यात देशात विमान उड्डाणासाठी परवानगी देण्याबाबत सरकारी अधिकाऱ्यांमध्ये निरुत्साह आहे असंही मत व्यक्त केलं जातं.\nया सोबतच खरी अडचण आहे भारताच्या विमान वाहतूक उद्योगाची.\nभारताची वाढती लोकसंख्या आणि विमान सेवा क्षेत्रातील वृद्धी पाहता जगातील चौथ्या क्रमांकाची विमान वाहतूक बाजारपेठ ही भारतामध्ये आहे. त्यामुळे विमान निर्मिती हे मोठं औद्योगिक क्षेत्र ठरू शकेल. मात्र यात भारताच्या समोर युनायटेड स्टेट्स, चीन आणि जपान आहेत.\nभारतात एव्हिएशन बूम असूनही, देशातील बहुतांश विमान कंपन्या या बोईंग, एअरबस, एटीआर आणि एम्ब्रेर सारख्या परदेशी विमान निर्मात्यांनी तयार केलेली विमाने खरेदी करतात. देशात विमानाची निर्मिती होऊ शकत नाही असा सरकारी दरबारी समज आहे. आणि याचमुळे हा दृष्टीकोन नव्या उद्योजकांसाठी मारक ठरत आहे.\nभारताची सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी विमाने तयार करण्यास सक्षम आहे, परंतु ती केवळ लष्करी तंत्रज्ञानापुरती मर्यादित आहे.\nम्हणजे इथे फक्त आर्मीचीच विमानं बनवली जातात. तिथे नागरी वाहतुकीची विमानं बनवलीच जात नाहीत. गेली दोन दशके झालीत भारताचा एरोनॉटिक्स विभाग नागरी वाहतुकीची विमानं बनवण्यास पाठपुरावा करत आहे. १९९० च्या च काळात भारताने रशियासोबत सारस नावाचा संयुक्त १४ आसन क्षमतेचा विमान तयार करण्याचा कार्यक्रम सुरू केला होता अशी माहितीही मिळते. मात्र सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर, नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज (NAL) ने हा कार्यक्रम स्वतःहून घेतला कारण नागरी विमानांसाठी रशियन स्टेट्स एजन्सी, Myasischev Design Bureau, आर्थिक चणचण असल्याचा हवाला देत मागे हटले.\nभारतात विमानाचं उत्पादन होत नाही याचा अर्थ असा नाहीये कि भारतात टॅलेंट आणि टेक्नॉलॉजी ची कमी आहे. तर याचे प्रयोग याआधी झाले होते.\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या…\n२००४ च्या मे महिन्यात, पहिल्या प्रोटोटाइपने बेंगळुरूमध्ये पहिले उड्डाण केले परंतु विमानाच्या वजनाचं लिमिट हे ४ हजार १२५ kg असणं आवश्यक होतं मात्र त्या तुलनेत विमानाचे वजन ५ हजार ११८kg इतके जास्त होते. विमान उड्डाणादरम्यान अक्षरश: कोसळलं. त्यानंतर २००९ च्या मार्च महिन्यात, दुसरा सारस प्रोटोटाइप बेंगळुरूच्या भागात चाचणी उड्डाणादरम्यान क्रॅश झालं, दुर्दैवाने या चाचणीत भारतीय वायुसेनेचे दोन पायलट आणि एक उड्डाण चाचणी इंजिनिअर ठार झाले. ना\nगरी विमान वाहतूक महासंचालनालयाने यासाठी एनएएलला जबाबदार धरलं. तेव्हापासून या प्रकल्पाचं काहीच झालं नाही, हा प्रकल्प आजही अर्धवट अवस्थेत आहे.\nमात्र २००४ च्या दरम्यान ज्या पाहिल्या प्रोटोटाइपची चाचणी झालेली त्याच्या वजनाच्या आणि तंत्रज्ञानात जे काही त्रुटी होत्या त्यात अपग्रेड करून पुन्हा एकदा २०१८ च्या जानेवारी महिन्यात सुमारे ४० मिनिटे आकाशात उड्डाण केलं गेलं, ४० मिनिटाची क्षमता जरी वाटायला कमीच असली तरीही या यशस्वी उड्डाणामुळे देशात वाहतुकीचे विमानं बनू शकतात याची आशा पल्लवित झाल्या होत्या.\nपण पुन्हा नियमांचं घोडं अडलं…कारण कॅप्टन अमोल यादव यांच्या थ्रस्ट एअरक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बनवलेले स्वदेशी विमान पाहता भारताच्या विमान निर्मिती उद्योगाला चालना देणारे ठरेल, या क्षेत्रात नोकऱ्या निर्माण करण्यात मदत होईल असं वाटत असतानाच DGCA Directorate General of Civil Aviation यांनी त्या कंपनीला हवेत विमान उडवण्याची आणि भारतात उत्पादन करण्याची परवानगी नाकारली आहे.\nयावर कंपनीने असं सांगितले की जर डीजीसीएने परवानगी दिली नाही तर यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन अंतर्गत यूएसमध्ये विमानांचं उत्पादन आणि विमान नोंदणी केली जाईल. म्हणजे कुठं तरी कुणी तरी विमानं निर्मितीचं इनीशेटीव्ह घेतलं होतं त्यातही ही कंपनी अमेरिकेत गेली तर आपण काय मिळवलं याचा विचार करणं गरजेचं आहे.\nभारताचा स्वतःचा नागरी विमान उद्योग का नाही \nवैमानिक उद्योग उभारण्याची प्रक्रिया डेव्हलप करण्याची राजकीय इच्छाशक्ती कमी पडते.\nएरोनॉटिक्स भाग तयार करण्यासाठी खऱ्या संसाधनांचा अभाव.\nआवश्यक असलेले काही घटक आयात करण्यासाठी भारतावर असलेले व्यापार निर्बंध.\nहा उद्योग खूप महाग आहे आणि नफा मिळविण्यासाठी लागणारा वेळ यामुळे गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास तयार नसतात. हि आणि अशी अनेक कारणं भारतात नागरी वाहतुकीची विमानं तयार होत नाहीत.\nहे ही वाच भिडू :\nरशियाकडून वापरल्या जाणाऱ्या कामिकाझे ड्रोन्समागे जापनीज इतिहास दडला आहे\nसाधे बदल वाटत असले तरी नवी युद्धनौका आणि नव्या ध्वजातून, भारतानं मोठी मजल मारली आहे\nखाजगीकरणाच्या एकाच महिन्यात एअर इंडियाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना बेघर केलंय\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला घाम फोडू…\n“2014 : 2 कोटी नोकऱ्या” ; “2022 : 10 लाख नोकऱ्या” : मोदींचा…\nनागरिकशास्त्रात शब्द ऐकत आलोय पण अँग्लो इंडियन्सचं आपल्या देशात काय स्थान आहे \nऊठसूट नेहरूनामाचे तुणतुणे ; काश्मीर प्रश्न हाताळण्यात खरंच नेहरूंची चूक झाली होती का…\nगोळ्या लागूनसुद्धा लढलेल्या आर्मीतल्या श्वानांना ट्रेनिंग असं दिलं जातं….\nहे ही वाच भिडू\nटीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७…\nमौत का सौदागर ते फेकू अशी अनेक नावं काँग्रेसने मोदींना…\nगुजरात मध्ये भाजपचं नाही तर काँग्रेसने सुद्धा मुस्लिम…\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\nडॉ. आंबेडकर, धोंडगे ते सदावर्ते स्वतंत्र मराठवाड्याच्या…\nनेहरूंनी आधी शांततेचा मार्ग निवडला पण वेळेवर मिलिटरी…\nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathisky.com/child-labour-information-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:27:07Z", "digest": "sha1:CUBPF7J5VUON63XSYLBWFH7Q3UQGXHFY", "length": 24353, "nlines": 111, "source_domain": "marathisky.com", "title": "बालकामगार बद्दल संपूर्ण माहिती Child labour information in Marathi", "raw_content": "\nबालकामगार बद्दल संपूर्ण माहिती Child labour information in Marathi\nChild labour information in Marathi – नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण बालक कामगार बद्दल माहिती पाहणार आहोत, कारण बालकामगार म्हणजे ज्या व्यक्तीमध्ये काम करत आहे ती व्यक्ती कायद्याने निर्धारित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा लहान आहे. ही प्रथा अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था शोषण करणारी प्रथा मानतात.\nपूर्वी बालकामगार अनेक प्रकारे वापरले जात होते, परंतु सार्वत्रिक शालेय शिक्षणासह औद्योगिकीकरण, कामकाजाच्या परिस्थितीमध्ये बदल आणि कामगारांच्या कामगार अधिकार आणि मुलांच्या हक्कांच्या संकल्पना सार्वजनिक वादात उतरल्या. काही देशांमध्ये अजूनही बालकामगार सामान्य आहेत.\n2 बालकामगार याचा अर्थ (Child labor means)\n5.1 बालमजुरीला आळा घालण्यासाठी सरकारने केलेल्या कृती (Actions taken by the government to curb child labor)\n5.1.1 हे पण वाचा\nबालकामगार याचा अर्थ (Child labor means)\nजेव्हा एखादे मूल त्याच्या बालपणापासून वंचित असते आणि त्यांना जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडते, तेव्हा त्याला बालकामगार म्हणतात. मुलांना त्यांच्या कुटुंबापासून दूर ठेवून त्यांना गुलाम मानले जाते.\nदुसऱ्या शब्दांत – पैशाच्या बदल्यात किंवा इतर कोणत्याही लोभाच्या बदल्यात कोणत्याही मुलाच्या बालपणात केलेले कोणतेही काम बालकामगार म्हणतात. या प्रकारचे वेतन मुख्यतः पैशाच्या किंवा गरजेच्या बदल्यात केले जाते.\nसोप्या शब्दात समजावून सांगितले तर 14 वर्षाखालील मुले, त्यांचे बालपण, खेळ, शिक्षण हक्क हिसकावून, त्यांना शारीरिक, मानसिक आणि सामाजिक त्रास देऊन त्यांना नोकरी देऊन, कमी पैशात काम करून त्यांना. शोषण करून, त्यांचे बालपण श्रमात बदलणे याला बालकामगार म्हणतात.\nबालकामगार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या प्रकारच्या वेतनाचा समाजातील प्रत्येक वर्गाकडून निषेधही केला जातो. भारतीय राज्यघटनेच्या 1950 च्या अनुच्छेद 24 नुसार 14 वर्षाखालील मुले मजूर, कारखाने, हॉटेल्स, ढाबे, घरगुती नोकर इत्यादी म्हणून काम करतात, बालमजुरी अंतर्गत येतात. जर कोणी असे करताना आढळले तर त्याला योग्य शिक्षेची तरतूद आहे. ताज्या अहवालानुसार, भारतातील 35 दशलक्षाहून अधिक मुले बालमजुरीमध्ये गुंतलेली आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानमध्ये बालकामगार सर्वाधिक आहेत.\nबालमजुरीचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्या देशातील गरिबी. गरीब कुटुंबातील लोक आपली उपजीविका करू शकत नाहीत, म्हणून ते आपल्या मुलांना बालमजुरीसाठी पाठवतात.\nशिक्षणाच्या अभावामुळे, पालकांना वाटते की मुले जितक्या लवकर कमवायला शिकतील तितक्या लवकर ते त्यांच्यासाठी चांगले होईल.\nकाही पालकांचे आई -वडील लोभी असतात, ज्यांना स्वतः काम करायचे नसते आणि त्यांच्या मुलांना काही रुपयांत कष्ट करायला पाठवतात.\nबालमजुरीला देखील प्रोत्साहन दिले जात आहे कारण मुलांना काम करण्यासाठी बक्षीस म्हणून कमी पैसे दिले जातात, ज्यामुळे लोक मुलांना नोकरी देणे पसंत करतात.\nआपल्या देशात लाखो मुले अनाथ आहेत, हे बालमजुरी वाढण्याचे एक कारण आहे. काही माफिया लोक धमकी देतात आणि त्या मुलांना भीक मागण्यासाठी आणि कामासाठी पाठवतात.\nकधीकधी मुलांना कौटुंबिक सक्ती देखील असते कारण असे काही अपघात होतात ज्यामुळे त्यांच्या कुटुंबात कमावणारे कोणीही नसते, म्हणून त्यांना त्यांच्या बालपणात हॉटेल, ढाबे, चहाची दुकाने, कारखान्यांमध्ये काम करण्यास भाग पाडले जाते. साठी जावे लागेल.\nभारतात लोकसंख्या वाढीचा दर खूप वेगाने वाढत आहे, ज्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. ज्यामुळे गरीब लोक त्यांचे कुटुंब सांभाळू शकत नाहीत, त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना काम करावे लागते, ज्यात मुलांचा समावेश असतो, त्यामुळे मुलांना इच्छा नसतानाही त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात.\nभ्रष्टाचार हे देखील बालमजुरीचे एक कारण आहे, म्हणूनच मोठ्या हॉटेल्स, ढाबे आणि कारखान्यांमध्ये त्यांचे मालक कोणत्याही भीतीशिवाय मुलांना नोकरी देतात, त्यांना माहित आहे की पकडले गेले तरी ते लाच देतील. म्हणूनच बालमजुरीमध्ये भ्रष्टाचार महत्त्वाची भूमिका बजावतो.\nभारत सरकारने बालमजुरी थांबवण्यासाठी कायदे केले आहेत, पण त्या कायद्यांमध्ये अनेक त्रुटी आहेत, याचा फायदा घेऊन लोक बालकामगार करतात आणि कधीकधी कायद्याचे योग्य पालन होत नाही.\nबालपण हा जीवनाचा सर्वोत्तम क्षण आहे, जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपण कशाचीही काळजी करत नाही. आम्ही खेळण्यांसह खेळतो आणि प्रत्येकजण आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्याला पाहिजे ते वाचू शकतो. परंतु बालमजुरीच्या कामात नोकरीत असलेली मुलं कधीही खेळू शकत नाहीत आणि त्यांना हवं ते काम करू शकत नाहीत. यामुळे त्याचे संपूर्ण बालपण मजूर म्हणून काम करण्यात गेले.\nबालमजूर करणारी मुले सहसा कुपोषणाचे बळी ठरतात कारण त्यांचा मालक त्यांना जास्त काम करतो पण त्यांना काही खायला देत नाही. ज्यामुळे त्यांच्या शरीरात उर्जेचा अभाव असतो आणि ते हळूहळू कुपोषणाचे बळी ठरतात.\nबालमजुरी करताना अनेक मुले आणि मुलींचे शारीरिक शोषणही होते जे त्यांच्यावर दुहेरी त्रास आहे. एका अहवालानुसार, बालमजुरीमध्ये काम करणाऱ्या सुमारे 40% मुलांचे शारीरिक शोषण केले जाते. ही अतिशय गंभीर बाब आहे पण याकडे कधीच लक्ष दिले जात नाही.\nमुले काम करताना अनेकदा चुका करतात. मोठ्या माणसांकडूनही चुका होतात, पण मुलांना फटकारणे सोपे असते, म्हणून त्यांना कामाला लावणारे त्यांचे बॉस त्यांना मानसिक छळ करतात. ज्याचा लहान मुलाच्या मेंदूवर वाईट परिणाम होतो.\nमुलांचे पालक त्यांच्या मुलांना बालपणात काही पैशांसाठी मजुरीवर ठेवतात परंतु त्यांना हे माहित नाही की जर ते वाचले, लिहिले किंवा लिहिले तर त्यांना नोकरी मिळू शकणार नाही आणि त्यांना आयुष्यभर काम करावे लागेल. यामुळे त्याचे संपूर्ण आयुष्य दारिद्र्यात व्यतीत होईल.\nगरीब कुटुंबातील बहुतेक मुले वाचू आणि लिहू शकत नाहीत, म्हणूनच ते चांगल्या नोकऱ्या करू शकत नाहीत आणि देशाच्या विकासात सहकार्य करू शकत नाहीत, त्यामुळे देशाचा आर्थिक विकासही मंदावतो खाली.\nबालकामगार रोखण्यासाठी उपाय (Measures to prevent child labor)\nबालकामगार हा आपल्या समाजासाठी शाप आहे जो आपला समाज अन्यायापासून मुक्त होऊ देणार नाही. आपण नेहमी हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण मुलाला कामावर रुजू करण्याऐवजी त्याला पैसे किंवा अन्न देऊन त्याच्यावर कोणताही उपकार करत नाही, उलट आपण त्याच्या भविष्याशी खेळतो.\nबालकामगार संपवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपली विचारसरणी बदलावी लागेल. बालकामगार संपवण्यासाठी, सर्वप्रथम, कोणत्याही मुलाला त्यांच्या घरात किंवा कार्यालयात कामावर ठेवू नये.\nबालकामगार रोखण्यासाठी कठोर आणि कडक कायदे केले पाहिजेत. जेणेकरून कोणीही बालकामगार करण्यास घाबरणार नाही.\nजर तुम्हाला कोणतेही बालकामगार प्रकरण समोर आले तर सर्वप्रथम तुम्ही त्याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला द्यावी.\nबालमजुरीला आश्रय देणाऱ्या दगडी अंतःकरणाविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे.\nसामान्य माणसानेही बालमजुरीबद्दल जागरूक असले पाहिजे आणि ते आपल्या समाजात घडण्यापासून रोखले पाहिजे.\nगरीब पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे कारण आज सरकार काही शाळांमध्ये मोफत शिक्षण, अन्न आणि औषधे यासारख्या सुविधा पुरवत आहे.\nकारखान्यांच्या आणि दुकानांच्या लोकांनी शपथ घ्यावी की ते कोणत्याही मुलाला काम करणार नाहीत किंवा श्रम करणार नाहीत आणि जे लोक काम करतात त्यांना थांबवतील.\nजेव्हा आपण कोणतीही वस्तू खरेदी करतो तेव्हा सर्वप्रथम दुकानदाराला त्याच्या तंत्रज्ञानाबद्दल विचारा. हा प्रश्न विचारून आपण समाजात चैतन्याचे वातावरण निर्माण करू शकतो. आपण बालमजुरीपासून बनवलेली कोणतीही वस्तू वापरू नये.\nजर आपल्याला कोणतेही बालकामगार आढळले तर सर्वप्रथम आपण मुलाच्या कुटुंबातील सदस्यांशी बोलले पाहिजे. त्यांची परिस्थिती समजून घेऊन त्यांना त्यांच्या मुलाच्या भविष्याबद्दल त्यांना सांगावे. मुलांच्या कुटुंबियांना बालमजुरीचे तोटे आणि कायदेशीर दंड याबद्दल सांगितले पाहिजे.\nआजही आपल्या देशाच्या शिक्षण पद्धतीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. ज्यामुळे ग्रामीण भागातील आणि अलिप्त भागातील मुले अजूनही वाचू आणि लिहू शकत नाहीत. यामुळे तो बालपणात बालमजुरीचा बळी ठरतो.\nजे गुन्हेगार भ्रष्टाचारामुळे बालमजुरी करतात त्यांना सहज सोडले जाते किंवा त्यांना अजिबात अटक केली जात नाही. ज्यामुळे लहान मुलांना काम करावे लागते, त्यामुळे आपण भ्रष्टाचाराला आळा घातला पाहिजे.\nआपल्या समाजात अनेक चांगले लोक आहेत परंतु आम्हाला आणखी चांगल्या व्यक्तींची गरज आहे जे कमीतकमी एका गरीब मुलाच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलू शकतील कारण आपण आपल्या समाजाची जबाबदारी घेतल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. कारण एकटे सरकार सर्व काही करू शकत नाही, म्हणून आपण पुढे जाऊन गरीब मुलांना त्यांच्या अभ्यासात मदत केली पाहिजे.\nबालमजुरीला आळा घालण्यासाठी सरकारने केलेल्या कृती (Actions taken by the government to curb child labor)\nदेश बालमजुरीपासून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी सरकार अनेक कायदे करत आहे. पण जोपर्यंत आम्ही आणि तुम्ही त्या कायद्यांचे योग्य पालन करत नाही तोपर्यंत देशाला बालमजुरीपासून पूर्णपणे मुक्त करणे शक्य नाही. सरकारने बनवलेले काही कायदे –\nबालकामगार (निषेध आणि नियमन) (निषेध आणि नियमन) अधिनियम 1986 – बालमजुरीचे उच्चाटन करण्यासाठी, 1986 मध्ये आमच्या सरकारने बालकामगार कायदा केला आहे, ज्या अंतर्गत 14 वर्षाखालील मुलाकडून काम वर्षे ते पूर्ण करणे हा दंडनीय गुन्हा मानला जाईल.\n2000 च्या बाल कायद्याचा बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) (काळजी आणि संरक्षण) – या कायद्यानुसार, जर कोणी व्यक्ती मुलांना वेतन करायला लावते किंवा त्यांना असे करण्यास भाग पाडते, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. जाऊया\nबालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा, 2009 – हा कायदा 2009 मध्ये बनवण्यात आला होता, ज्याअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील मुलांना तसेच मोफत आणि गरीब आणि गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले जाईल. खाजगी शाळांमध्ये. 25% जागा अपंग मुलांसाठी राखीव असतील.\nकृषी दिनाबद्दल अधिक माहिती\nराष्ट्रीय शौर्य पुरस्कार माहिती\nपारशी नवीन वर्ष म्हणजे काय\nभारत स्वच्छता अभियान वर निबंध\nअलेस्सांद्रो व्होल्टा यांचे जीवनचरित्र Alessandro Volta Information in Marathi\nकांद्याची संपूर्ण माहिती Onion Information in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mikastkar.com/pandharpur-live/", "date_download": "2022-12-01T14:35:57Z", "digest": "sha1:CY3UGZ5DDK3ZZ7ALSH4WTAYMLMB3BSMX", "length": 5056, "nlines": 96, "source_domain": "mikastkar.com", "title": "Pandharpur Live विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन – मी कास्तकार", "raw_content": "\nPandharpur Live विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन\nPandharpur Live विठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन\nविठ्ठल रुक्मिणी लाईव्ह दर्शन\nPandharpur Live पंढरपूरचे विठोबा रुक्मिणी चे मंदिर हे लाखो कोटी हिंदू भाविकांचे आराध्य दैवत आहे. तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून सुद्धा पंढरपूर विठ्ठलचे मंदिर प्रसिद्ध आहे. पंढरपूरला तसेच दक्षिण काशी सुद्धा म्हटले जाते.\nपंढरपूर मध्ये आषाढी एकादशीला पंढरपूरची विठोबा रुक्मिणी ची सर्वात मोठी यात्रा भरते. या यात्रेमध्ये पूर्ण देशांमधून भावी भक्त हजेरी लावतात. तसेच आषाढीच्या वारी निमित्त्य. टाळमृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात पूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातून सुद्धा दिंड्या पंढरपूरमध्ये एकादशीच्या आदल्या दिवशी दाखल होतात .\nसंपूर्ण पंढरपूर मध्ये आनंदाचे वातावरण ताळ मृदुंगाचा आवाज विठ्ठल नामाचा नामघोषाने संपूर्ण पंढरपूर विठ्ठल नामाच्या नामघोषाने प्रसन्न होते.\nपंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी चे लाइव दर्शन घेण्यासाठी 2021\nAadhar card आधार कार्ड हरवले किंवा चोरी गेले तर\nमित्रांनो, mikastkar.com ब्लॉग वर आम्ही फक्त शेतकरी वर्गाकरिता नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान, शासन निर्णय, योजना, पिकांचे व्यवस्थापन याविषयी माहिती देत असतो हा ब्लॉग आपणास जरूर आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/gharkul-yojana-list-online-maharashtra/", "date_download": "2022-12-01T13:03:26Z", "digest": "sha1:6OB2C3NPEWFA4Q4K3DTHNHUO6V3UT5NJ", "length": 19454, "nlines": 168, "source_domain": "shetkaree.com", "title": "Gharkul Yojana List Online Maharashtra 2020-21 घरकुल योजना यादी - शेतकरी", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये Gharkul Yojana List Online Maharashtra कशी बघायची ते पाहणार आहोत. मग घरकुल कोण्याही योजनेमधील असो, रमाई आवास योजना असो, प्रधानमंत्री आवास योजना, शहरी आवास योजना किंवा इंदिरा आवास योजना असेल. ह्या सर्व योजनांची माहिती म्हणजेच घरकुलाची माहिती आपण आपल्या मोबाईलवर पाहू शकतो, ते कशाप्रकारे तेच आपण बघणार आहोत. या सर्व योजनांमध्ये कोणत्या वर्षांमध्ये कोणाकोणाला घरकुल मिळालेले आहेत. हे सुद्धा आपल्याला पाहता येईल.\nघरकुल योजना यादी 2020-21\nआपल्याला Gharkul Yojana List Online Maharashtra इथे बघता येईल सुरुवातीला आपण क्रोम ब्राउजर मध्ये जर आपण मोबाईलवर असाल तर आणि डेस्कटॉप वर असाल तर दोन्ही ठिकाणी आपल्याला क्रोम ब्राउजर मध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये गुगल सर्च इंजिन मध्ये जायचं आहे तेथे आपल्याला सर्च करायचा आहे rhreporting त्यानंतर आपल्याला जिथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अशाप्रकारे लिहिलेले दिसेल आणि तिथे वेबसाईट दिसेल.\nMhani in Marathi करीता येथे क्लिक करा\nआरएच रिपोर्टिंग.एनआयसी.इन (rhreporting.nic.in) या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेबसाईट्सचा इंटरफेस आहे ते अशा प्रकारे दिसेल खालील इमेजमध्ये बघा वरच्या साईडला आपण आवास सॉफ्ट (Awassoft) अशाप्रकारे पाहू शकाल. Awassoft वर आपण जर click केले तर आपल्याला काही ऑप्शन येथे दिसतात एकूण पाच ऑप्शन आपल्याला येथे दिसतात त्यापैकी नंबर दोनचा पर्याय आहे रिपोर्ट यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.\nRead Maharashtra Government Subsidy For Cattle Herds जनावरांच्या कोठ्याकरता राज्य सरकारकडून हजारोंची मदत\nघरकुल योजना यादी 2020-21\nत्यानंतर आपल्याला बरेच ऑप्शन येथे दिसतील ABCDEFG अशाप्रकारे ऑप्शन दिसतील. तर त्यापैकी आपल्याला A Option मध्ये Physical Progress Report यामधील House progress against the target financial year या option ला click करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी काही ऑप्शन्स दिसून येतील आपल्याला सिलेक्शन फिल्टर फिल्टर्स (Selection Filters) अशाप्रकारे तुम्हाला तिथे दिसून येतील त्यामध्ये आपल्याला पी एम ए वाय जी PMAYG या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तिथे वर्षे येतील आपल्याला कोणत्या वर्षांमधील आवास योजनेची माहिती बघायची आहे.\nते वर्ष आपल्याला तिथेच सिलेक्ट करावा लागेल वर्ष निवडल्यानंतर आपल्याला तिथे सिलेक्ट ऑप्शन येईल आणि मग त्या सिलेक्ट ऑप्शन मध्ये आपल्याला बरेच ऑप्शन तिथे दिसतील आपली जी आवास योजना आहे ती कोणती आहे ती योजना तिथे तुम्हाला निवडावी लागेल तर आपण समजा येथे All State Schemes असा ऑप्शन निवडला तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व आवास योजना चे आहेत त्यांची माहिती इथे आपल्याला पाहायला मिळेल.\nतर त्याच्यावर क्लिक करा आपली आवास योजना कोणतीही असो, प्रधानमंत्री आवास योजना असेल, शबरी आवास योजना, असेल किंवा रमाई आवास योजना असेल, त्या सर्व योजनांची माहिती तुम्हाला दिसेल त्यानंतर आपल्याला आपले थेट निवडावा लागेल तर इथे महाराष्ट्र राज्य निवडून घ्या त्यानंतर आपल्याला आपल्या डिस्ट्रिक म्हणजेच जिल्हा निवडावा लागेल जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला तालुका आणि तालुका निवडल्यानंतर गाव सुद्धा निवडावी लागेल.\nहे सर्व ऑप्शन्स भरल्यानंतर आपल्याला सबमिट अशाप्रकारे Submit ऑप्शन दिसून येते. त्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावातील सर्व आवास योजनेची माहिती तुमच्या समोर दिसेल. म्हणजेच एक वर्ष आपण निवडू. त्या वर्षातील सर्व यादी तुमच्यासमोर दिसेल आणि त्याआधी मध्ये आपण पाहू शकाल, की कोणाकोणाला आवास योजना मिळालेली आहे. म्हणजेच सर्व घरकुल आवास योजनेची माहिती तुम्हाला तिथे दिसेल.\nकोणाकोणाला ते घरकुल मंजूर झालेले आहेत तिथे पाहू शकता. यादी तुम्ही डाऊनलोड करू शकता. ती यादी तुम्हाला pdf स्वरूपात डाउनलोड करता येईल किंवा आपण ती excel शीट मध्ये सुद्धा डाऊनलोड करू शकतो. आपण जग यादी पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड केली, तर त्यामध्ये कोणकोणते ऑप्शन्स दिसतात किंवा कोणकोणती माहिती दिसते ते आपण पाहूया. आता ही बघा यादी डाऊनलोड झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला बरेच ऑप्शन्स दिसत आहेत.\nRead शेतकरी आंदोलन-\"जनता कर्फ्यु\"\nपहिल्या क्रमांकावर सिरीयल नंबर दिसत आहे. गावाचे नाव नाव दिसत आहे. रजिस्ट्रेशन नंबर दिसत आहे. बेनिफिषरी नेम मध्ये कोणाला हे घरकुल मंजूर झालं ते दिसत आहे. हे जॉईंट मध्ये झालं का ते दिसत आहे. त्याचा नंबर दिसत आहे, संक्शन रुपये सुद्धा दिसत आहे. इंस्टॉलमेंट पेड दिसत आहे, किती इंस्टॉलमेंट झाल्या, त्या त्यानंतर अमाऊंट रिलीज म्हणजे पूर्ण रक्कम रिलीज किती झाली.\nघराचं स्टेटस म्हणजे हाऊस स्टेटस सुद्धा दिसत आहे, की कंप्लीट झालं का नाही झालं. ही संपूर्ण माहिती आपल्याला तिथे दिसेल, पण ती PDF स्वरूपामध्ये डाऊनलोड केल्यानंतर आपण ते वाचू शकता. तर अशाप्रकारे मित्रांनो या लेखामध्ये आपण घरकुल यादी कशाप्रकारे पाहू शकतो, याची संपूर्ण माहिती मिळते दिलेली आहे. आपल्याला जर अशाच प्रकारचे लेख आवडत असतील,\nतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला आमचा Gharkul Yojana List Online Maharashtra 2020-21 कसा वाटला नक्की सांगा\nTags: Gharkul Yojana, घरकुल यादी, घरकुल योजना कागदपत्र, घरकुल योजना माहिती 2020, घरकुल योजना माहिती यादी 2020\nPM Kisan Samman Nidhi पी एम किसान सम्मान निधी\nAtivrushti Nuksan Bharpai Nidhi | अतिवृष्टी नुकसान भरपाई निधी मंजूर\nआशा समाधान मिरतरी says:\nशासकिय योजनांचा लाभ मिळावा\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-4-august/", "date_download": "2022-12-01T14:04:51Z", "digest": "sha1:KDPEM5P5VWVELZBMGMDKKVRMNGNMWC5K", "length": 13808, "nlines": 210, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "४ ऑगस्ट दिनविशेष - 4 August in History - MPSC Today", "raw_content": "\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 4 ऑगस्ट रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही ४ ऑगस्ट रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n१८५४: जपानच्या जहाजातून अधिकृत पणे हिनोमारा ध्वज वापरण्यात सुरवात झाली.\n१९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले.\n१९२४: सोविएत युनियन व मेक्सिकोमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.\n१९४७: जपानच्या सर्वोच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.\n१९५६: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ’अप्सरा’ ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.\n१९८४: ‘अपर व्होल्टा’ या देशाचे नाव बदलुन ’बुर्किना फासो’ असे करण्यात आले.\n१९९३: राजेन्द्र खंडेलवाल या पुण्याच्या अपंग परंतु जिद्दी साहसवीराने समुद्रसपाटीपासून १८,३८३ फुटांवर असलेली ‘खारदुंग ला‘ ही खिंड आपल्या चार सहकार्‍यांसह स्कुटरवरुन (कायनेटिक होंडा) पार केली. त्याच्या या कामगिरीची ’गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मधे नोंद झाली.\n१९९८: फिलिपाइन्सच्या माजी अध्यक्षा कोरेझॉन अ‍ॅक्‍विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर\n२००१: मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्‍यांना जीवनदान देणारी, भारतातील पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन झाली.\nनारायण सीताराम तथा ना. सी. फडके\n२००७: नासा चे फिनिक्स हे अंतराळ यान प्रक्षेपित कण्यात आले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१७३०: सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती (मृत्यू: १४ जानेवारी १७६१)\n१८२१: लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते लुई व्हिटोन यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९२)\n१८३४: जॉन वेन – ब्रिटिश गणितज्ञ (मृत्यू: ४ एप्रिल १९२३)\nसर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित\n१८४५: सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक. १९१३ मधे ’बॉम्बे क्रॉनिकल’ हे इंग्रजी भाषेतील पहिले राष्ट्रीय बाण्याचे वृत्तपत्र त्यांनी मुंबईत सुरू केले. (मृत्यू: ५ नोव्हेंबर १९१५)\n१८६३: महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर – पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान (मृत्यू: \n१८८८: भारतीय धर्मगुरू ताहेर सैफुद्दीन यांचा जन्म. (मृत्यू: १२ नोव्हेंबर १९६५)\n१८९४: नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – साहित्यिक व वक्ते (मृत्यू: २२ आक्टोबर १९७८)\nआभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार\n१९२९: आभासकुमार गांगुली तथा किशोर कुमार – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक, त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायिली. ‘चलती का नाम गाडी‘ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ’दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले. (मृत्यू: १३ आक्टोबर १९८७)\n१९३१: नरेन ताम्हाणे – यष्टीरक्षक आणि फलंदाज (मृत्यू: १९ मार्च २००२)\n१९५०: भारतीय वकील आणि राजकारणी एन. रंगास्वामी यांचा जन्म.\n१९६१: बराक ओबामा – अमेरिकेचे ४४ वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते\n१९७८: भारतीय राजकारणी संदीप नाईक यांचा जन्म.\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n२२१: चीनी सम्राज्ञी लेडी जेन यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १८३)\n१०६०: हेन्‍री (पहिला) – फ्रान्सचा राजा (जन्म: ४ मे १००८)\n१८७५: हान्स अँडरसन – डॅनिश परिकथालेखक (जन्म: २ एप्रिल १८०५)\n१९३७: डॉ. काशीप्रसाद जायस्वाल – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ (जन्म: २७ नोव्हेंबर १८८१)\n१९७७: नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट एडगर अॅड्रियन यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८८९)\n१९९७: जीन काल्मेंट – १२२ वर्षे आणि १६४ दिवस जगलेली फ्रेन्च महिला (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८७५)\n२००३: नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स यांचे निधन. (जन्म: २५ ऑगस्ट १९१६)\n२००६: नंदिनी सत्पथी – भारतीय लेखक व राजकारणी (जन्म: ९ जून १९३१)\n२०२०: शिवाजीराव पाटील निलंगेकर – महाराष्ट्राचे १०वे मुख्यमंत्री (जन्म: ४ ऑगस्ट १९३१)\n< 3 ऑगस्ट दिनविशेष\n5 ऑगस्ट दिनविशेष >\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/09/10/11464/", "date_download": "2022-12-01T14:20:15Z", "digest": "sha1:6JLWFSNGZIBBS2HKWHX2LBWQDLKCPLOF", "length": 17955, "nlines": 141, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "*ज्ञानेश्वर बनसोडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानीत* – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n*ज्ञानेश्वर बनसोडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानीत*\n*ज्ञानेश्वर बनसोडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानीत*\n*ज्ञानेश्वर बनसोडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने केले सन्मानीत* अहमदनगर दि.१० (युवा मराठा न्युज नेटवर्क)-, राहाता तालुक्यातील साकुरी येथील रहिवासी असलेले वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त व रयत शिक्षण सौंस्थेचे ,शारदा विद्या मंदिर,संकुलातील विदयार्थी प्रेमी जेष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर बनसोडे याना त्यांच्या व विविध क्षेत्रातील समाज उपयोगी कार्य,समाज सेवेची तळमळ, व शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी केंद्र बिंदू मानून प्रामाणिक पणे सेवा, तसेच शिक्षण क्षेत्रात गरीब परंतु हुश्यार विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून, शिक्षण प्रवाहात आणले व त्या साठी च हा त्यांचा अट्टाहास ,थोडक्यात : जे का रंजले गांजले ,तयांसी म्हणे जो आपुले,साधू तोचि ओळखावा ,देव तेथेचि जाणावा,या उक्तीप्रमाणे सतत आचरण ठेऊन त्यांनी आपले विद्यार्थी प्रामाणिक पने घडविले ,गावाची शान राखली ,व ते शारदा संकुलाचे भूषण ठरले, व आपले विदयार्थी त्यांनी देशाच्या कानाकोऱ्या पर्यंत देश सेवे करिता पाठविले,मात्र कधीही फळाची अपेक्ष्या ठेवली नाही,,अंधापंगांची सेवा,व सत्यासाठी काही पण या उक्ती प्रमाणे सतत आचरण ,; कोणी निंदा अथवा वंदा,विदयार्थी हित जोपासून प्रामाणिकपणे सेवा करून शारदा संकुला ची शान राखणे हाच माझा धंदा,; या प्रमाणे अविरत परिश्रम करून देशसेवे करिता विद्यार्थी घडविले ,व त्यांनी स्वतः, काही अंशी का होईना थोर महातम्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाज्यात एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करून सतत समाज सेवेचे व्रत स्वीकारले, या त्यांच्या विविध पैलूंची दखल घेऊन त्यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून नुकतेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने ,औरंगाबाद निवड समितीच्या वतीने गौरविण्यात आले आहे, या पूर्वी देखील श्री, बनसोडे यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ,वामन दादा कर्डक, सर सेनापती तात्या टोपे, दादासाहेब गायकवाड, दलित रत्न, श्रमिक मित्र, संत गाडगेबाबा स्वछता अभियान ,या व या सारख्या आदी पुरस्कारांनी श्रेष्ठीनच्या हस्ते व उपस्थितीत अनेकदा सन्मानित करण्यात आले आहे, या त्यांच्या विशेष उल्लेखनीय कामगिरीमुळे ,शारदा संकुलातून व राहाता पंचक्रोशीतून ज्ञानेश्वर बनसोडे यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून भावी वाटचालीस शुभेच्छा मिळत आहेत\n🛑 *या अभिनेत्याकडे आहे तब्बल 369 गाड्या,एकदा वापरली गाडी की पुढच्या वर्षी लावतो हात* 🛑\n🛑 *अखेर सुशांतच्या १५ कोटी रुपयांचा हिशोब लागला; स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठा खुलासा* 🛑\n🛑 मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचं सर्व खासदारांना पत्र…. वाचा काय म्हटलेय पत्रात 🛑\nपेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा महागले 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nपाहा तुमच्या जिल्हयातील आणि राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा आणखी वाढला ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathisky.com/narnala-fort-information-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:29:10Z", "digest": "sha1:PPIX7AEPFLQSBUHRFYDSLJJLE43ANL4P", "length": 22612, "nlines": 106, "source_domain": "marathisky.com", "title": "नरनाळा किल्लाची माहिती Narnala fort information in Marathi - मराठी स्काइ", "raw_content": "\nNarnala fort information in Marathi – नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात नरनाळा किल्ला बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, कारण नरनाळा किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. किल्ल्याचे नाव सोलंकी राजपूत राजा नरनलसिंग स्वामी यांच्या नावावर ठेवले. नंतर, या नारनेलसिंग स्वामीचे वंशज, रावण नरानलसिंह सोलंकी द्वितीय इथल्या किल्ल्याचा रखवालदार बनला. तर चला मिञांनो आता आपण नरनाळा किल्ला बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.\n1.2 नरनाळा किल्ल्याचा इतिहास (History of Narnala Fort)\n1.3 नरनाळा किल्ल्याची वास्तुकला (Architecture of Narnala fort)\n1.4 नरनाळा किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ (Great time to visit Narnala Fort)\n1.5 नरनाळा किल्ल्यावर कसे जायचे (How to get to Narnala fort)\n1.6 नरनाळा किल्ला कुठे आहे (Where is Narnala fort\n1.9 नरनाळा किल्लावर भेट देण्यासारखी ठिकाणे (Places to visit at Narnala Fort)\n1.9.1 हे पण वाचा\n1.9.2 आज आपण काय पाहिले\nहा किल्ला कोणी आणि कोणी बनवला हे काही माहिती नाही, परंतु वास्तू व ऐतिहासिक पुराव्यांनुसार हा किल्ला ‘गोंड राजांनी’ बांधला होता. पुढे, राजपूत राजा नरनल सिंह यांनी किल्ल्यात बदल करुन एक किल्ले बांधले. गडावर राम झील आणि धोबी झीलसह 22 तलाव आहेत. गडावर 64 मीनार आहेत. तटबंदी व खडकाळ टेकड्यांसह हा किल्ला सतपुराच्या वेशीजवळ उभा राहिला असता आणि उत्तरेकडून, विशेषतः मालवाकडून आक्रमणांचा सामना करावा लागला असता. या किल्ल्याबद्दल अधिक संशोधन आवश्यक आहे.\nनरनाळा किल्ल्याचा इतिहास (History of Narnala Fort)\nमोहम्मद गझनीने सर्वप्रथम बाघ सवार वाली हजरत बुरहानुद्दीनच्या सन्मानार्थ शाहनूर किल्ला बांधला. अभूतपूर्व भव्यता आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थानामुळे, हा किल्ला अनेक राज्यांच्या शासकांच्या आवडीचा मुद्दा होता ज्यांनी अनेक वेळा जिंकण्याचा आणि पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. नरनाला फोरीच्या बांधकामाची नेमकी तारीख निश्चितपणे निश्चित केली जाऊ शकत नाही, परंतु स्थानिक आख्यायिकेनुसार, संरचनेची पहिली तटबंदी नरेंद्रपुण, पांडवांचे थेट वंशज इतर कोणीही घातली नव्हती.\nभव्य किल्ला बाग सावर वालीच्या थडग्याचे घर आहे जो पांढऱ्या वाघांवर स्वार म्हणून ओळखला जात होता. म्हणूनच, ते म्हणतात, एक लहान पांढरा वाघ अनेक रात्री त्याच्या थडग्यावर चालताना दिसतो. किल्ल्याच्या आत एक लहान तलाव आहे आणि पौराणिक कथा सांगते की त्याच्या पाण्यात जादुई उपचार गुणधर्म आहेत. दीर्घकालीन आजार किंवा आजाराने ग्रस्त कोणीही या सरोवराच्या पवित्र पाण्याचे सेवन केल्यावर बरे होईल असे म्हटले जाते. ते म्हणतात की तत्त्वज्ञानाचा दगड किंवा पारस पत्थर तलावाच्या तळाशी आहे, एक दगड जो स्पर्श करतो त्या प्रत्येक गोष्टीला सोन्यामध्ये बदलू शकतो. (Narnala fort information in Marathi) तथापि, जेव्हा 1899-1900 च्या दुष्काळात तलाव सुकला, तेव्हा असा कोणताही दगड सापडला नाही.\nनरनाळा किल्ल्याची वास्तुकला (Architecture of Narnala fort)\nहा भडक डोंगरमाथा किल्ला संपूर्णपणे ग्रॅनाइट, पांढरे आणि पिवळ्या दगडांनी बनलेला आहे. अद्वितीय कारागिरीचा पुरावा म्हणून, हे सर्व दगड उत्तम दर्जाच्या चुनखडीशिवाय काहीही जोडलेले नाहीत. हा किल्ला मुळात राजपूतांनी बांधला आणि नंतर मुघलांनी ताब्यात घेतला. संरचनेच्या आतील रचनात्मक शैली दोन्ही राज्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये दर्शवते.\nकिल्ल्यात प्रवेश केल्यावर, तुमचे स्वागत दोन भव्य आणि वास्तुशिल्पदृष्ट्या समृद्ध प्रवेशद्वारांनी केले जाते- दिल्ली दरवाजा आणि सिरपूर दरवाजा. या दरवाजांची रचना एका कमळाच्या आकृतिबंधाने करण्यात आली आहे, आणि कॉर्निसवर गुंतागुंतीचे कोरलेले अरबी शिलालेख कोरलेले आहेत. कमळाच्या आकृतिबंधाला ‘अष्टकमल’ किंवा आठ-पाकळी कमळ असे म्हटले जाते आणि ते राजा नरनाल सिंह राजवंशाचे प्रतीक होते. विविध डिझाइनचे पॅनेल आणि विस्तृत दगडी बांधकाम असलेल्या किल्ल्याला इतक्या शोभिवंत पद्धतीने सजवलेल्या बाल्कनीमध्ये आल्यावर एखादी व्यक्ती सुलतानी शैलीची रचना ओळखू शकते.\nकिल्ल्याच्या आत, किंग बाग सावर वाली आणि गझ बादशाह, त्यांच्या काळातील दोन यशस्वी आणि नामांकित शासकांच्या कबर आहेत. (Narnala fort information in Marathi) तब्बल 362 एकर क्षेत्रावर पसरलेले, किल्ल्याची घरे, 360 टेहळणी बुरूज, 19 टाक्या, कुंड, एक अंबर बंगाला किंवा कचेरी आणि एक मशीद.\nनरनाळा किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ (Great time to visit Narnala Fort)\nऑक्टोबर ते जानेवारी दरम्यानचा काळ हा नरनाळा किल्ल्याला भेट देण्याचा उत्तम काळ आहे. हा हिवाळ्याचा काळ असतो जेव्हा हवामान आनंददायी आणि खरोखर आनंददायक असते. तापमान 11 अंश सेल्सिअस आणि उच्च 20 डिग्री सेल्सिअस दरम्यान असते, ज्यामुळे ते मैदानी सहल आणि सहलीसाठी योग्य हवामान बनते.\nयेथे उन्हाळा 28 अंश सेल्सिअस आणि 41 डिग्री सेल्सिअसच्या उच्च तापमानासह तापत आहे. (Narnala fort information in Marathi) अशा उच्च तापमानामुळे उन्हाळ्याला शहरासाठी ऑफ सीझन बनते. त्यामुळे जर तुम्ही किल्ले आणि गर्दी नसलेले शहर एक्सप्लोर करू पाहत असाल तर अकोलाला भेट देण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.\nनरनाळा किल्ल्यावर कसे जायचे (How to get to Narnala fort)\nअकोला रेल्वे जंक्शन (एके) नरनाळा किल्ल्याच्या सर्वात जवळ आहे आणि राज्यातील आणि आसपासच्या सर्व प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहे. किल्ल्यापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर रेल्वेहेड आहे आणि MH SH 204 महामार्गावरून तेथे जाण्यासाठी फक्त 1 तास 45 मिनिटे लागतात. तुम्ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर किफायतशीर दराने कॅब सहज भाड्याने घेऊ शकता. कॅब ड्रायव्हर्स सामान्यत: अवाजवी दर सांगतात, परंतु आपण सौदेबाजी सुरू केल्यानंतर ते त्वरीत त्यांचे कोट खाली आणतील.\nअकोला बस स्थानक नरनाळा किल्ल्यापासून 73 किलोमीटर अंतरावर लोकप्रिय आहे. यात अनेक शासकीय, तसेच खाजगी बसेस आहेत, जे वारंवार आत आणि बाहेर जातात आणि या बसचे भाडे खूप स्वस्त असतात.\nनरनाळा किल्ला कुठे आहे (Where is Narnala fort\nअकोट तालुका उत्तरेस सुमारे 24 कि.मी. सातपुडा उंच टेकडीवर हा किल्ला पसरलेला आहे. अकोला ते 66 किमी अंतर आहे. आहे. गडाखालून शाहनूर नावाचे गाव आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प किल्ल्याच्या पायथ्यापासून सुरू होतो. आता पायथ्यापासून किल्ल्यापर्यंत एक कॅरेजवे आहे. तथापि, अनेक किल्लेप्रेमी पायऱ्यावरून किल्ला चढणे पसंत करतात. उल्लेखनीय आहे की वनविभागाच्या चौकीकडे जाताना किल्ल्यात राहण्यास परवानगी नाही.\nहा किल्ला जमिनीपासून 3161 फूट उंच आहे. हा किल्ला 238 एकर क्षेत्रात पसरलेला आहे आणि किल्ल्याची लांबी 24 मैलांची आहे. हा दोन लहान आणि एक मोठा पास असलेला बहुधा महाराष्ट्रातील सर्वात मोठा डोंगर किल्ला आहे. (Narnala fort information in Marathi) मुख्य किल्ला नरनाला म्हणून ओळखला जातो आणि पूर्व-पश्चिमेस तेलियागड व जाफराबाद अशी दोन किल्ले आहेत.\nकिल्ल्यात प्रवेश करण्यासाठी 5 दरवाजे आहेत, तेथून किल्ल्याच्या सुरक्षा यंत्रणेची कल्पना येते.\nप्रथम शाहनूर दरवाजा, नंतर मोंढा दरवाजा, त्यानंतर महाकाली दरवाजा अतिशय सुंदर हस्तकला करून गडावर पोहोचतात.\nकिल्ल्याच्या मध्यभागी साकार तलाव नावाचा एक विशाल जलाशय आहे. त्यात बारमाही पाणी आहे.\nहे लेक औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे. कुणाला कुत्री चावला असेल तर त्याने या तलावामध्ये आंघोळ करावी, येथील दर्गा येथे गूळ जाळून किल्ल्यात उतरावे.\nगडावरुन खाली उतरताना मागे वळून पाहू नये असेही मानले जाते.\nनरनाळा किल्लावर भेट देण्यासारखी ठिकाणे (Places to visit at Narnala Fort)\nगडावरील राणी महल आणि लगतची मशीद आजही अस्तित्वात आहे. जरी पुढचा पोर्च आता नसेल, तरी त्याचे स्तंभ त्याच्या विस्ताराची भावना देतात. जर तुम्ही सरळ पुढे गेलात तर तुम्हाला तेल आणि तूपांच्या टाक्या मिळतील. या टाक्या खोल आणि विभाजित आहेत; ते युद्धाच्या काळात तेल आणि तूप साठवण्यासाठी वापरले जात होते.\nगडाच्या बाजूने चालत गेल्यास काही अंतरावर तुम्हाला ‘नौगजी तोफ’ दिसू शकते. तोफ अष्टध्वनीने बनलेली असून इमादशाहच्या कारकिर्दीत किल्ल्यात आणल्या गेल्याचे सांगितले जाते. शिलालेख बंदुकीवर कोरलेला आहे. गडापाठयातील शाहनूर गावाजवळ बंदुकीचे तोंड बंद झालेलं तुम्ही पाहिलं. काठावर खूप खोल चंदनाची खोरे आहे. घाटीमध्ये चंदन आणि साबुदाण्याच्या झाडाची समृद्धी आहे.\nवसईचा किल्ला कसा दिसतो\nचंद्रशेखर वेंकट रमण जीवनचरित्र\nवायू प्रदूषण म्हणजे काय\nआज आपण काय पाहिले\nतर मित्रांनो, वरील लेखात आपण Narnala Fort information in marathi पाहिली. यात आपण नरनाळा किल्ला कुठे आहे आणि त्याचा इतिहास या बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला नरनाळा किल्ल्या बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.\nआमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.\nतसेच Narnala Fort In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Narnala Fort बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली नरनाळाची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.\nतर मित्रांनो, वरील नरनाळाची माहिती या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.\nअलेस्सांद्रो व्होल्टा यांचे जीवनचरित्र Alessandro Volta Information in Marathi\nकांद्याची संपूर्ण माहिती Onion Information in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2022-12-01T13:28:52Z", "digest": "sha1:AHAZEJ7DXU6A75CV5HD36QGTMVISMPUK", "length": 14063, "nlines": 65, "source_domain": "marathitimes.in", "title": "भगवान शनि आणि माता लक्ष्मीची बरसेल कृपा जानेवारी २०२२ ते २०३१ पर्यंत खूप जोरात असेल या राशींचे नशीब. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nभगवान शनि आणि माता लक्ष्मीची बरसेल कृपा जानेवारी २०२२ ते २०३१ पर्यंत खूप जोरात असेल या राशींचे नशीब.\nमित्रांनो ज्योतिषानुसार २०२२ ते २०३१ हा ९ वर्षाचा काळ या काही खास राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. येणारे नववर्ष आपल्या राशीसाठी अतिशय लाभदायी ठरणार आहेत. मागील काळ आपल्यासाठी बराच त्रासदायक ठरला असणार. ग्रह नक्षत्राची विशेष अनुकूलता नसल्यामुळे मागील काळात आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागला असणार.\nपण आता ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत. २०२२ ते २०३१ पर्यंत काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. २०२२ पासून ग्रह नक्षत्रामध्ये होणारे बदल ग्रहांची बदलती चाल आणि ग्रह नक्षत्राचा होणाऱ्या राषांतराचा अनुकूल प्रभाव आपल्या राशीवर पडण्याचे संकेत आहेत.\nआता इथून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनात असणाऱ्या सर्व समस्या आता समाप्त होणार आहेत. ग्रह नक्षत्राची बनत असलेली शुभ स्थिती आपला भाग्योदय घडवून आणणार आहे.\nया काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. भगवान शनि आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. मित्रांनो भगवान शनि हे न्यायाचे देवता आहेत. ते कर्म फळांचे दाता आहेत.\nजेव्हा शनीची शुभ दृष्टी पडते, तेव्हा नशीब चमकायला वेळ लागत नाही. आणि सोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर दुधात साखरच म्हणावे लागेल. आता इथून पुढे आपल्या जीवनात विविध बदल घडवून येण्याचे संकेत आहेत. नशिबाचे विशेष साथ लाभणार आहे. आता नशीब कलाटणी घेण्यास सुरुवात करेल.\nयेणारा काळ आपल्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ आपल्या साठी जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात. कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. आणि त्यांना कोणती लाभ प्राप्त होणार आहेत.\nमेष राशी- मेष राशीवर भगवान शनि आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. जानेवारी २०२२ ते जानेवारी २०३१ या काळात आपल्या जीवनात अनेक पटीने प्रगती घडवून येण्याचे संकेत आहेत. संकटे आता दूर होणार आहेत. आपण ठरवलेल्या योजना पूर्ण होणार आहेत.\nयशाच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. उद्योग व्यापार नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनात अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत.\nवृषभ राशि- जानेवारी २०२२ ते २०३१ हा काळ वृषभ राशीच्या जीवना तील अतिशय अनुकूल काळ ठरणार आहे. आपण केलेले कष्ट फळाला येणार आहेत. आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. व्यापारातून आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. व्यापारातून कमाइमध्ये वाढ होणार आहे.\nअनेक दिवसातून अपूर्ण राहिलेले स्वप्न आता पूर्ण होईल. मानसिक ताणतणावा पासून मुक्त होणार आहात. जीवनातील अडचणींचा काळ आता समाप्त होणार आहे. आता आपले नशीब चमकायला वेळ लागणार नाही.\nसिंह राशि- येणारा काळ सिंह राशीसाठी प्रगतीचा काळ ठरणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान शनीची विशेष कृपा या राशीवर राहणार आहे. धनलाभाचे योग जुळून येतील. हाती पैसा खेळता राहील. मनात अनेक दिवसापासून घर करून बसलेली चिंता आता दूर होईल.\nनातेसंबंध मधूर बनणार असून प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरी विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. वैवाहिक जीवनात पती-पत्नी मधील प्रेमात वाढ दिसून येईल.\nकन्या राशि- कन्या राशि साठी २०२२ ते २०३१ विशेष लाभदायी ठरणार आहे. जीवनातील दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून, प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसाचा संघर्ष आता फळाला येणार आहे.\nआर्थिक प्राप्तीमधे मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. जीवन जगण्यात आनंदाने गोडवा निर्माण होणार आहे. व्यवसायातून चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. कार्यक्षेत्राचा विस्तार घडवून येणार आहे. जमीन अथवा वाहन खरेदीचे स्वप्न आपले पूर्ण होऊ शकते.\nवृश्चिक राशि. वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहे. आपले जीवन आनंदाने फुलून येणार आहे. ज्यांचे वय ३६ च्या पुढे आहे अशा लोकांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.\nजे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. २०२२ ते २०३१ चा काळ आपल्या जीवनाला नवा काळ ठरणार आहे. आपली अनेक स्वप्न पूर्ण होतील. जीवन आनंदाने फुलून येईल. व्यवसायामध्ये प्रगती घडून येणार आहे.\nकुंभ राशी. जानेवारी २०२२ ते २०३१ हा काळ कुंभ राशीच्या जीवनातील आनंदाचा काळ ठरणार आहे. अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.\nकार्यक्षेत्रातून आर्थिक आवक समाधान कारक ठरणार आहे. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. जीवन आनंदाने फुलून येईल. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण राहणार आहे.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://newschecker.in/mr/marathi/%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2022-12-01T13:06:00Z", "digest": "sha1:WC2KMWR7GCRGLLHI72KSF4AH76UDQXOD", "length": 14630, "nlines": 215, "source_domain": "newschecker.in", "title": "झारखंड पोलिसांचा माॅकड्रिलचा व्हिडिओ भारतीय सेनेच्या अत्याचाराच्या नावाने व्हायरल", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरMarathiझारखंड पोलिसांचा माॅकड्रिलचा व्हिडिओ भारतीय सेनेच्या अत्याचाराच्या नावाने व्हायरल\nझारखंड पोलिसांचा माॅकड्रिलचा व्हिडिओ भारतीय सेनेच्या अत्याचाराच्या नावाने व्हायरल\nभारतीय सेनेचे जवान काश्मिरमधील लोकांवर फायरिंग करत आहेत पण जगाला हे माहित नाही.\nAbdul Wajid नावाच्या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोग रस्त्यावर आंदोलन करत असताना पोलिस त्यांच्यावर फायरिंग करतात आणि यात दोन लोक खाली पडताना दिसत आहे. ट्विटमध्ये दावा करण्यात आला आहे कि भारतीय सेनेचे जवान काश्मिरमधील लोकांवर आज देखील फायरिंग करत आहेत आणि ये जगाला दिसत नाही.\nआम्ही ट्विटर वर केलेल्या दाव्यासंबंधी पडताळणी करण्याचे ठरविले. व्हायरल व्हिडिओ बारकाईने पाहिला. या व्हिडिओत काही लोग आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी रस्त्यावर घोषणा देत आहेत तर तीन पोलिस त्यांच्या पासून काही अंतरावर बंदुकीचा निशाना लावून बसले आहेत. त्यापैकी दोन पोलिस जमावावार फायरिंग करतात आणि त्यातील दोन लोक जमिनीवर कोसळतात. त्याचवेळ तिसरा पोलिस कर्मचारी फटाके फोडतो. काही लोक स्ट्रेचर घेऊन जातात त्याच सोबत अॅम्बुलंस देखील जाते व जखमींना हाॅस्पिटलकडे रवाना केले जाते. एवढे सगळे होत असताना रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने जमलेले लोक मात्र शांत चित्ताने हे सगळे पाहत असताना दिसते. शिवाय अॅम्बुलंस गेल्यानंतर कॅम-यामागे उभा असलेला व्यक्ती पोलिसांनी तत्परता दाखवली अशीच तत्परता प्रत्येक वेळी दाखवावी लागते असे हिंदीत सांगतो.\nट्विटमध्ये आर्मी जवानांचा उल्लेख केला होता पण व्हिडिओत पोलिस दिसत आहेत शिवाय व्हिडिओमध्येही तो व्यक्ति पोलिस असाच उल्लेख करतो त्यामुळे व्हायरल दावा खोटा आहे हे सिद्ध झाले पण व्हिडिओबद्दल पूर्ण माहिती मिळत नसल्याने आम्ही शोध सुरू ठेवला.\nयासाठी व्हिडिओमधून काही स्क्रिनशाॅट्स काढले आणि गूगल रिव्हर्स इमेज आणि यांडेक्सच्या मदतीने शोध घेतला या व्हिडिओसंबंधीचे अनेक परिणाम समोर आले.\nयाच दरम्यान आम्हाला यूट्यूबवर हा व्हिडिओ आढळून आला. जो दोन वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये हा व्हिडिओ झारखंडमधील खुंटी पोलिसांच्या माॅकड्रिलचा असल्याचे म्हटले आहे.\nयावरुन स्पष्ट होते की कश्मिरसंदर्भात कलम 370 रद्द केल्यानंतर भारतीय सेनेने तेथील जनतेवर फायरिंग केलेली नाही. झारखंड पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी केलेल्या माॅकड्रिलचा व्हिडिओ भारतीय सेनेच्या नावाने खोटया दाव्यानिशी शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ या आधी देखील कधी शेतकरी आंदोलन तर कधी विद्यार्थी आंदोलनाच्या नावाने सोशल मिडियात व्हायरल झाला आहे.\n(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा [email protected])\nमुकेश अंबानींनी राम मंदिर निर्मितीसाठी यूपीच्या मुख्यमंत्र्यांना दिले नाहीत 500 कोटी, जुनाच फोटो झाला व्हायरल\nएक रात्रीत कसे बदलेले महाराष्ट्राचे राजकारण \nशिवसेना नेत्याने फुकट वडापावसाठी दुकानदाराला मारहाण केली\nभाजप आमदाराने मुंबईत नमाजसाठी लावलेले बॅरिकेड्स हटविले वाचा व्हायरल दाव्याचे सत्य\nलता मंगेशकरांचे अंत्यदर्शन घेताना शाहरुख खान थुंकला हे आहे व्हायरल दाव्याचे सत्य\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nगृहमंत्रालयाने लोकांना ‘दिवाळीत मेड इन चायना वस्तू खरेदी करणे थांबवा’ असे सांगितले आहे का\nWeekly Wrap: शाहरुख खानचा व्हायरल फोटो ते युपीत पाकिस्तानप्रेमींवर लाठीचार्ज, या आहेत सप्ताहातील टाॅप फेक न्यूज\nमहाराष्ट्रात 1 मार्च पासून लाॅकडाऊन केला जाणार नाही, बातमीचा खोटा स्क्रीनशाॅट व्हायरल\nखरंच जालंधरमधील घरावर फडकला पाकिस्तानी झेंडा सोशल मिडियात व्हायरल झालेल्या जाणून घ्या सत्य\nएबीपी न्यूजच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपपेक्षा काँग्रेस आघाडीवरहा व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला\nआमिर खान म्हणाला की, ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपट फ्लॉप झाला\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळातील खरंच हे फोटो आहेत जाणून घ्या सत्य काय आहे\nव्हायरल व्हिडिओ तालिबान महिलांचा लिलाव करत असल्याचा आहे का\nपडताळणी साठी सबमिट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.hymicrofiber.com/about-us/", "date_download": "2022-12-01T12:32:14Z", "digest": "sha1:PX4ZRZAUBHZCBVPPCRQDDJF55XAEDBAR", "length": 8658, "nlines": 171, "source_domain": "mr.hymicrofiber.com", "title": "आमच्याबद्दल-Shijiazhuang Huanyang Textile", "raw_content": "\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nसिंगल साइड ट्विस्ट लूप मायक्रोफायबर टॉवेल\nएजलेस कोब्रा मायक्रोफायबर टॉवेल\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nमल्टीफंक्शनल हाय/लो पाइल्स टॉवेल\nमायक्रोफायबर वॅफल पॅटर्न गोल्फ टॉवेल\nमायक्रोफायबर स्पोर्ट्स जिम ट्रॅव्हल क्लॉथ\nपुरुषांचा रॅप टॉवेल शॉवर\nक्विक-ड्राय मायक्रोफायबर अॅडल्ट बाथ टॉवेल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nलोकांना त्यांच्या चाचणी गरजांसाठी वापरण्यास सोपा, सामान्य ज्ञानाचा दृष्टीकोन प्रदान करा—किफायतशीर किमतीत.\nकंपनी 2009 मध्ये सुरू झाली आणि लिंगशौ, शिजियाझुआंग शहर, चीन येथे आहे.\nहुआनयांगने 10,000 चौरस मीटरचे क्षेत्रफळ आणि 5,000 चौरस मीटरचे बांधकाम क्षेत्रफळ उभारले आहे.\n150 विद्यमान व्यवस्थापक आणि कर्मचारी आहेत.यात उघडण्याच्या आणि कटिंग उपकरणांचे 30 पेक्षा जास्त संच आहेत.\nShijiazhuang Huanyang Textile हे घर आणि किचन क्लीनिंग, कार आणि बाईक क्लीनिंग, काच, खिडकी, मिरर इत्यादी साफ करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मायक्रोफायबर कापड उत्पादनांचे व्यावसायिक उत्पादन आणि निर्यातक आहे. आमच्या मालाची निर्यात युरोपियन युनियन मार्केट, पूर्व आणि दक्षिण आशिया, अमेरिका इ.\nकंपनी 2009 मध्ये सुरू झाली आणि लिंगशौ, शिजियाझुआंग शहर, चीन येथे आहे.दहा वर्षांच्या विकासानंतर, हुआनयांगने 10,000 चौरस मीटर क्षेत्रफळ आणि 5,000 चौरस मीटर इमारतीचे क्षेत्रफळ उभारले आहे.150 विद्यमान व्यवस्थापक आणि कर्मचारी आहेत.आमच्या कारखान्यात तैवान निर्मित विणकाम यंत्र आहे आणि देशांतर्गत स्तरावरील शिवणकाम आहे.यात उघडण्याच्या आणि कटिंग उपकरणांचे 30 पेक्षा जास्त संच आहेत.ते दरवर्षी 1,890 टन विविध विणलेल्या राखाडी कापडांचे उत्पादन करू शकते, तयार उत्पादनांचे 20 दशलक्षाहून अधिक संच बनवू शकतात.\nHuanyang कापडाचे तत्वज्ञान लोकांना त्यांच्या चाचणी गरजांसाठी वापरण्यास सुलभ, सामान्य ज्ञानाचा दृष्टीकोन प्रदान करणे आहे—किफायतशीर किमतीत.आजच्या स्पर्धात्मक बाजारपेठेत, Huanayang या तत्त्वज्ञानासह दरवर्षी वाढत आहे आणि त्यात सतत गुंतवणूक करत आहे: आम्ही आमचे ज्ञान सुधारण्यासाठी आणि आमच्या तंत्रज्ञानाचा विस्तार करण्यासाठी संशोधन आणि विकासामध्ये गुंतवणूक करतो, आम्ही आमची गुणवत्ता आणि कार्यक्षमता सतत सुधारण्यासाठी आमच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करतो, आणि आमच्या ग्राहकांच्या जवळ जाण्यासाठी आम्ही नवीन विक्री आणि तांत्रिक समर्थन कार्यालयांमध्ये गुंतवणूक करतो.\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nआमच्याशी संपर्क साधा:+८६ १३५८२१२४८६४\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/2017/06/gay-vad/", "date_download": "2022-12-01T14:34:49Z", "digest": "sha1:DPLZQBU7QVBRCOUZFBFLCM7B5RVTLIOU", "length": 23951, "nlines": 85, "source_domain": "chaprak.com", "title": "गाय, वाद आणि उपयोगिता - साहित्य चपराक Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nगाय, वाद आणि उपयोगिता\nसध्या गाईवरून देशभरात चांगलेच रणकंदन सुरू आहे. गाई वाचवण्यासाठी स्वयंघोषित गोरक्षक वाटेल तसा धिंगाणा घालत आहेत. त्यामुळे गाईच्या उपयोगिता मुल्यावर चर्चा होण्यापेक्षा तिच्या धार्मिक मुद्द्यावरच जास्त गोंधळ होऊ लागला आहे. काही विचारवंत तर गोवंश आधारित शेती आता कालबाह्य झाली आहे. गाय कधी नव्हे तेवढा अनुपयुक्त पशू ठरला आहे, अशाही बिनदिक्कत भांडवली थापा मारत सुटले आहेत. मुळात रासायनिक शेतीचे दुष्परिणाम डोळ्यांसमोर दिसत असताना. गोवंश आधारित शेती कालबाह्य ठरल्याची बतावणी करणे, खरे तर किव आणणारे आहे. देशी गोवंशाच्या आधारे विषमुक्त अन्न पिकवता येऊ शकते. याचे सप्रमाण उदाहरण पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी दाखवून दिले आहे.\nअगदी 90 च्या दशकापर्यंत प्रत्येक शेतकर्‍याच्या दारात बैलजोड दिसत असे. त्यानंतर मात्र धवलक्रांती आणि हरितक्रांतीचे परिणाम देशी जनावरांच्या मुळावर उठले. येथील शेतकरी, जे की देशी जनावरांच्या उत्तम वंशावळीची पैदास करीत ते यांत्रिक शेतीकडे वळाले. धवलक्रांतीमधून ‘डेअरी’ व्यवसाय सुरू झाले. जास्त दुग्धोत्पादनासाठी गुणवत्तेचा विचार न करता येथील राजकीय, सामाजिक, भांडवली व्यवस्था शेतकर्‍यांना भूलथापा देऊ लागली. विदेशी जर्सी, होस्टन फ्रिजीयन आदी जातीच्या प्राण्यांचे विर्य देशी गायीच्या गर्भात कृत्रिम रित्या सोडले जाऊ लागले; मात्र तत्पूर्वीच गुजरात राज्यातील देशी गीर जातीच्या गायी ब्राझील देशामध्ये जाऊन तेथील दुग्धोत्पादनाला नवा आयाम देत होत्या. मात्र येथील भांडवली व्यवस्थेने जास्त दुग्धोत्पादन क्षमता असणार्‍या गीर, साहीवाल, राठी, थारपारकर, लालसिंधी या देशी जातीच्या गायींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. दुग्धोत्पादन क्षमता कमी असणार्‍या मात्र शेताकामात अग्रेसर तसेच आपल्या देखणेपणाने मन जिंकणार्‍या खिलार, कांक्रेज, देवणी, लालकंधारी, हल्लीकर, कंगायम या आणि अशा अनेक जातींच्या देशी गायींच्या माध्यमातून धवलक्रांती करणार्‍यांनी विदेशी जर्सी, होस्टेन फ्रिजीयन प्राण्यांपासून वासरे जन्माला घालण्याचा सपाटा लावला. साहजिकच पूर्वी भारतात अढळणार्‍या 60 ते 70 देशी गायींच्या जातींमधील काही जाती नष्ट पावल्या. आता फक्त 35 च्या आसपासच देशी जाती काही जाणत्या शेतकर्‍यांमुळे टिकून आहेत.\nविदेशी अनुकरणाच्या प्रभावाखाली आपल्या देशी अस्मितांविषयी सुशिक्षीत वर्गात मोठा न्यूनगंड आहे. हा न्यूनगंड फक्त राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीलाच प्रभावित करीत नाही. तर जे श्रेष्ठ आहे, गुणवत्ता प्रधान आहे, ज्याचा आपल्याला अभिमान वाटावा, त्या सार्‍या गोष्टींना हे ‘डिमॉरलायजेशन’ अंकित करते. त्यात धवलक्रांती, हरीतक्रांतीने आपली शेती आयतीच भांडवलीकरणाच्या हाती दिली. त्यामुळे सकस धान्य पिकवणारा आपला शेतकरी ‘हायब्रीड’ पिकवू लागला. ग्रामीण भागात एक म्हण आहे. एखादी व्यक्ती सदृढ नसेल तर जुनी जाणती माणसे त्याला ‘त्यो जर्सा हाय’ असं म्हणतात. भारतीय देशी गायी कमी दूध देतात. हा न्युनगंड येथील शेतकर्‍यांच्या गळी उतरवण्यात येथील व्यवस्था यशस्वी झाली. कृत्रिम रेतनाद्वारा तयार केलेल्या संकरीत विदेशी प्राणी देशभरातील शेतकर्‍यांच्या दारापर्यंत पोहचवण्यात ही यंत्रणा यशस्वी झाली; मात्र यामुळे सर्वात मोठे नुकसान देशी गायींचे झाले. कित्येक जाती नष्ट झाल्या. तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ज्या जाती धवलक्रांतीच्या दृष्टचक्रातून वाचल्या त्यांना प्राणीमित्र संघटनांकडून संपवण्याचे काम सध्या सुरू आहे.\nदेशी गाईच्या आणि विदेशी जर्सी प्राण्याच्या दुधामध्ये मोठ्याप्रमाणात फरक आहे. जर्सी प्राण्याच्या दुध ए -1 प्रकारात मोडते. तर देशी गाईचे दुध ए-2 प्रकारातील आहे. ए-1 जनुक असणार्‍या विदेशी प्राण्याच्या दुधामध्ये मानवी शरिराला अपायकारक ‘बीटा कॅसोमॉरफिन-7’ हा घटक तयार होतो. ‘बीटा कॅसोमॉरफिन-7’ घटक मानवामध्ये विविध रोगांना आमंत्रण देतो. उदा.- कोलायटिस, हृदयरोग, मधुमेह, कानांचा रोग, तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. नेमका हाच घटक देशी गाईच्या दुधामध्ये नसतो. त्यामुळे देशी गाईच्या दुधाची गुणवत्ता व औषधी गुणधर्म देखील वाढतात. भारतात अढळणार्‍या सर्व भागातील देशी गाईचे दुध ए-2 प्रकारातीलच आहे. याबाबत जाणकरांनी इंटरनेटवरून अधिक माहिती शोधावी.\nदेशी गोवंशाबाबत शेतकर्‍यांच्या मनात आजही आत्मियता आहे. भाजप प्रणित केंद्र व राज्य शासनाने गाईचे केवळ धार्मिक महत्त्व न सांगता. आपल्या देशी गाईचे शेतीसाठी उपयोगिता मूल्य दाखवून द्यायला हवे. तसेच जास्त दूध देणार्‍या देशी जाती सहजपणे शेतकर्‍याला उपलब्ध करून दिल्या तर रासायनिक शेतीच्या दुष्परिणामांपासून आपण वाचू. आज देशातील कोणत्याही फळबाग पट्ट्यातून आपण फिरलो. तर फळबागांच्या हंगामाच्या काळात अक्षरश: दररोज कोट्यावधी लिटर किटकनाशके फवारली जातात. म्हणजे फळ फुलोर्‍यात आल्यापासून ते पिकवून तुमच्या हातात येईपर्यंत किटकनाशकात बुडवून ठेवले जाते, असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. डॉ. सुभाष पाळेकर यांचे नैसर्गिक शेती तंत्रज्ञान यशस्वी करणारे शेतकरी देखील आज लाखोंच्या घरात आहे. कळस (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील शशिकांत पवार (मो. 9423034897) या शेतकर्‍याने कोणत्याही खत, किटकनाशकांच्या मदतीशिवाय नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून डाळिंबांचे यशस्वी उत्पादन घेतले. या शेतकर्‍याचे उदाहरण द्यायचे कारण म्हणजे, सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधक संस्थेने या शेतकर्‍याच्या डाळिंब बागेचा सलग तीन दिवस अभ्यास केला. डाळिंबावर तेल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रार्दुभाव होतो. तेल्या रोगाने डाळिंब बागपट्टा उद्ध्वस्त होतो. मात्र केवळ देशी गाईच्या गोमुत्रापासून तयार केले जीवामृत, दशपर्णी अर्क, निम अर्क, सिताफळाच्या बीयांचे तेल यापासून डाळिंब बागेतील किड व रोगव्यवस्थापन शशिकांत पवार यांनी केले. या झिरो बजेट शेतीमधून पवार यांनी कोणत्याही उत्पादन खर्चाशिवाय लाखो रूपयांचे उत्पन्न मिळवले. आज रासायनिक शेतीमध्ये कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च लाखोंच्या घरात जातो. रब्बी, खरिप हंगामात किटकनाशक, बुरशीनाशक उत्पादक कंपन्या समोर ‘टार्गेट’ ठेवून लाखो लिटर रसायने विकतात. भांडवली व्यवस्थेला बळी पडलेली आपली कृषी विद्यापिठे, कृषी विभाग आणि शेतीतज्ज्ञ देखील क्षणिक लाभासाठी नैसर्गिक शेतीच्या तंत्राकडे दुर्लक्ष करून रासायनिक शेतीला बळ देतात. रासायनिक शेतीत उत्पादित होणारा आणि सर्वसमान्य माणसाच्या आहारात येणारा रोजचा भाजीपाला, फळे, दूध, धान्य यामुळे ‘स्लो पॉयझेनिंग’ होत आहे. याकडे मात्र साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे. राहता राहिला मुद्दा शेतकर्‍यांच्या सध्याच्या अवस्थेचा तर कोणत्याही पिकाचा उत्पादन खर्च शून्य असेल तर मिळणारे सर्व उत्पादन हा त्या शेतकर्‍याचा नफा ठरेल. आंध्रप्रदेश सरकारने नैसर्गिक शेतीसाठी स्वतंत्र विभाग तयार केला. तेथील शेतकर्‍यांना वेळोवेळी नैसर्गिक शेतीचे धडे मिळावेत. यासाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे. तेथील राज्य सरकार नैसर्गिक शेतीच्या कार्यशाळा आयोजित करून शेतकर्‍यांना ‘झिरो बजेट’ शेतीचे धडे देत आहेत. हे स्वत: सुभाष पाळेकर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मात्र आपले राज्य शासन या शेती तंत्राला शेतकर्‍यांपर्यंत पोहचवण्यास फारसे उत्सुक दिसत नाही. तसेच केवळ पुरस्कार देऊन या शेतीतंत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्या, शेतकर्‍यांनी कर्जमाफी आणि शेतकर्‍यांची कर्जमुक्ती यासर्व विषयांवर अनेक पर्याय येथील काही जाणकारांकडे आहेत. केवळ भांडवली फायदे न पाहता शेतकर्‍यांच्या उद्धारासाठी प्रत्येक पर्यायाचा सकारात्मक विचार व्हायला हवा. तरच शेती हा नफ्याचा व्यवसाय ठरेल.\nहे ही अवश्य वाचा\nअसं म्हणतात की शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानंच गावा असा पोवाडा गाणारे, छत्रपती शिवाजीमहाराजांचं चरित्र जगाला...\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या संघर्षावर आधारित असलेल्या ‘शिवप्रताप’ या उमेश सणसलिखित...\nमाणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ\n‘अक्षर गणगोत’ या अंकात विनोद श्रा. पंचभाई यांनी ‘दरवळ’चे लिहिलेले परीक्षण. संपादक पांडुरंग पुठ्ठेवाड यांचे यांचे विशेष आभार. ...\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/tag/jejus-christ-reality/", "date_download": "2022-12-01T12:56:35Z", "digest": "sha1:O2J4BPF4735FJ2CAB5JE2SVTH4JAI7IW", "length": 7050, "nlines": 60, "source_domain": "chaprak.com", "title": "jejus christ reality Archives - साहित्य चपराक", "raw_content": "\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nयेशू ख्रिस्त : एक काल्पनिक व्यक्ती\nयेशू ख्रिस्त आणि त्याचे जीवन हा नेहमीच चर्चेचा आणि वादांचा विषय राहिला आहे. श्रद्धाळू ख्रिश्चनांचा बायबलवर अढळ विश्वास असल्याने अर्थात ते या वादांकडे आणि विद्वानांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्यास आणि आक्रमक होत असल्यास आश्चर्य वाटायचे कारण नाही परंतु संशोधनाच्या आणि चिकित्सेच्या जगात श्रद्धेला स्थान नसते. किंबहुना अनेक श्रद्धा अंधश्रद्धा बनण्याच्या मार्गावर असताना चिकित्सा या श्रद्धांचा भंग करत मानवी जगाला स्वच्छ आणि नितळ दृष्टी द्यायचे कार्य करत असते. ख्रिस्ती धर्माची मान्यता आहे की पॅलेस्टाइनमधील जेरूसलेमजवळील बेथलेहेम नावाच्या लहानशा गावात एका यहुदी (ज्यू) कुटुंबात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. वयाच्या 27-30…\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/tvachevr-lava-papaya-face-pack/", "date_download": "2022-12-01T14:42:40Z", "digest": "sha1:TIPZ66CBAMWJQXH7XRRBFLSP2VMSSFOS", "length": 14701, "nlines": 84, "source_domain": "live46media.com", "title": "बेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर… – Live Media बेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर… – Live Media", "raw_content": "\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nपपई पोटासाठी खूपच गुणकारी असते आणि हि खाल्ल्याने पोटासंबंधित अनेक आजार लवकर बरे होतात. आरोग्याशिवाय पपई त्वचेसाठी देखील खूपच उत्तम मानली जाते.\nआणि याच्या मदतीने त्वचेसंबंधी अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. पपईचा प्रयोग अनेक प्रकारची सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी केला जातो. कारण या फळामध्ये असेलेले घटक त्वचेवर प्रभावी ठरतात.\nपपईचा फेस पॅक सहजरित्या घरामध्ये तयार केला जाऊ शकतो आणि या फेस पॅकच्या मदतीने चेहऱ्यासंबंधी अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. चला तर जाणून घेऊया पपईचा फेस पॅक कशाप्रकारे बनवावा आणि यासंबंधी फायदे.\nपपई फेस पॅक बनवण्याची पद्धत\nडाग धब्बे गायब करण्यासाठी\nपपई व्यवस्थित सोलून घ्यावी आणि तिची पेस्ट बनवावी. आता यामध्ये टोमॅटोचा रस घाला. या दोन्ही गोष्टींना एकत्र मिक्स करून घ्या. हे पॅक आठवड्यामधून तीन दिवस लावावे. हे पॅक लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग गायब होतील.\nपपईच्या पेस्टमध्ये कच्चे दुध मिसळून घ्या आणि फेस पॅक तयार करा. हि पेस्ट चेहऱ्यावर आणि गळ्यावर चांगली लावावी आणि थोडा वेळ ती सुखु द्यावी नंतर थंड पाण्याने चेहरा आणि गळा चांगला धुऊन घ्यावा. हि पेस्ट लावल्याने त्वचा मुलायम बनून राहील आणि चेहऱ्यावर निखार येईल. वास्तविक, पपईमध्ये पोटॅशियम असते जे त्वचेचा कोरडेपणा दूर करते.\nचेहऱ्यावर सुरुकुत्या आल्या असतील तर पपईमध्ये अॅेलोवेरा जेल मिसळून पेस्ट बनवून घ्यावी आणि हि पेस्ट एक महिना रोज लावावी. हि पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतील आणि चेहरा तरुण दिसू लागेल. पपई अँटिऑक्सिडेंट सारखे काम करते आणि सुरकुत्या दूर करते.\nचेहऱ्यावर मुरूम आले असल्यास पपई, मध आणि लिंबू एकत्र करून याचा फेस पॅक तयार करा. पपईचे छोटे छोटे तुकडे करून ते बारीक वाटून घ्यावेत आणि यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिसळावा. हा पॅक चेहऱ्यावर लावावा. १५ मिनिटाने पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. दररोज हा पॅक लावल्याने मुरुमांच्या समस्येतून मुक्तता मिळेल आणि ते मुळांपासून दूर होतील.\nपपई चांगली वाटून यामध्ये अंड्याचा पांढरा हिस्सा घाला. या दोन्ही गोष्टी चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. हे पॅक चेहऱ्यावर कमीत कमी १५ मिनिटे लावावे. १५ मिनिटानंतर चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावा. हे पॅक लावल्याने त्वचेची छिद्र भरण्यास मदत होईल.\nपपईच्या पेस्टमध्ये संत्र्याचा रस घालून फेस पॅक बनवून घ्या. हा फेस पॅक चेहऱ्यावर २० मिनिटे राहू द्यावा आणि जेव्हा तो सुखेल त्यावेळी पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. हि पेस्ट लावल्याने तेलकट त्वचेपासून आराम मिळेल.\nतांदळाचे काही दाणे बदलू शकतात तुमचे बिघडलेले नशीब, फक्त करा हे उपाय मिळेल सुख-समृद्धी..’\nजेवताना आधी चपाती खावी की भात आपल्या शरीरासाठी सर्वोत्कृष्ट काय आहे हे जाणून घ्या…\nऔषधीय गुणांनी परिपूर्ण आहे कडुलिंबाचे पाणी, रोज हे पाणी पिल्याने दूर होतात हे घातक रोग\nPrevious Article दोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nNext Article मुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B9-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T14:18:18Z", "digest": "sha1:GW2RH6FY7IIP7ONKHDJSK6RZO5RNLX2U", "length": 1716, "nlines": 57, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "विरह चारोळी Archives - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » विरह चारोळी\nवाईट कदाचित ही वेळ असेल उगाच सोबत घेऊ नकोस \nसुखी क्षणांच्या आठवांना तू असेच सोडून जाऊ नकोस \nबरंच काही आहे मनात मनात त्या साठवू नकोस \nभरल्या डोळ्यांनी आज तू असेच सोडून जाऊ नकोस \nमी दोन पावले पुढे येईल तूही तिथे थांबू नकोस \nजड त्या पावलांन सवे तू असेच सोडून जाऊ नकोस \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/author/marathilekh/page/2/", "date_download": "2022-12-01T14:36:32Z", "digest": "sha1:RCB4SGSJJMSSAQNL5H27OZQNNL4ZSURN", "length": 6045, "nlines": 77, "source_domain": "marathilekh.com", "title": "Puja Shinde, Author at Marathi Lekh - Page 2 of 119", "raw_content": "\nमराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.\nमुलांना काळ्या वर्णाच्या मुलींशी लग्न का करावे वाटत नाही\nऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा ॥ संत चोखामेळा महाराजांचा हा अभंग प्रसिद्ध आहे़. डोंगा …\nब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरले\n2010 या वर्षाचा जून महिना 21 तारीख, कधीही न कल्पिलेला प्रसंग माझ्यासोबत घडला. बरं ते ब्रेकअप होतं की आणखी काही …\nप्रेम म्हणजे बालपण आणि त्याने स्वतःच शुद्धलेखन पूर्ण असताना माझ्यासोबत खाल्लेली छडी. प्रेम म्हणजे तुला तो आवडतो ना असं मैत्रिणीने …\nआपण स्वतःशी प्रेम कसे करू शकतो मला तर माझ्यात फक्त दोष दिसतात.\nसंपूर्ण भारतात उत्साहात साजरा करणारा हा सण दहा दिवसांचा असतो आणि हा दिवस गणेश देवाचं जन्म दिवस मानाला जातो. परंतु …\nमागच्या महिन्यात मुंबईत झालेल्या मुसळधार पावसात मेंनहोलमध्ये वाहून जाऊन बॉम्बे हॉस्पिटलचे प्रसिद्ध पोटविकार तज्ञ डॉ. अमरापूरकर यांचा दुर्दैवी अंत झाला. …\nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/delhi-traffic-air-pollution-crisis-use-public-transport-oj05", "date_download": "2022-12-01T12:39:41Z", "digest": "sha1:7BWGZ4FUHGBHYW4MIBUNDRZVQ2A4RWPG", "length": 8971, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "Delhi Pollution : राजधानीत ‘वर्क फ्रॉम होम’ शक्य | Sakal", "raw_content": "\nDelhi Pollution : राजधानीत ‘वर्क फ्रॉम होम’ शक्य\nनवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना काळाप्रमाणे वर्क फ्रॉम होम धोरण लागू होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील वाढते प्रदूषण लक्षात घेता दिल्ली सरकारने नागरिकांना घरातूनच काम करण्याचा सल्ला दिला आहे. पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी वाहनांपासून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.\nदिल्लीत बुधवारी प्रदूषणाने गंभीर पातळी गाठली. त्यामुळे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिल्लीकरांना घरातूच काम करण्याचे आवाहन केले आहे. खासगी गाड्यांचा वापर शक्यतो टाळावा असे म्हटले आहे. प्रदूषणात ५० टक्के वाटा हा गाडीतून निघणाऱ्या धुरांचा आहे. तसेच दिल्लीतील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी जनतेला काही नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.\nगोपाल राय म्हणाले, की प्रदूषण कमी करण्याचे प्रयत्न स्वत:पासून सुरू करावे लागतील. आपल्या जे काही करणे शक्य आहे, ते करावे लागेल. दुसऱ्याच्या कामावर अवलंबून राहून वेळ दवडण्यात अर्थ नाही. काल दिल्ली सरकारने भाजप मुख्यालयास बांधकाम थांबविण्याची नोटीस बजावली होती. तसेच खासगी कंपनी लार्सन ॲड टुब्रो लिमिटेडला बांधकाम आणि पाडकामाच्या निर्बंधाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाच लाखाचा दंड ठोठावला होता.\nऑपरेशन क्लिन दिल्ली अभियान सुरू\nदेशाच्या राष्ट्रीय राजधानीने स्वच्छतेकडे आणि साफसफाईकडे लक्ष द्यायला हवे. जेणेकरून आगामी ‘जी-२०’ च्या बैठकीत सहभागी होणाऱ्या पाहुण्यांच्या मनावर दिल्लीचा चांगला प्रभाव पडेल, असे मत नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मांडले. त्यांच्या हस्ते काल ‘ऑपरेशन क्लिन दिल्ली’ अभियानाला सुरुवात झाली.\nराजधानी दिल्लीत बांधकामाशी निगडित असलेले फोटो ग्रीन दिल्ली ॲपवर पाठवा\nकामावर जाणाऱ्या नोकरदारांनी, नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा\nरस्त्यावर वाहने कमीत कमी आणावीत. शक्यतो घरातूनच काम करावे\nकोळसा किंवा लाकूड जाळले जात असेल तर सरकारला तत्काळ कळवा\nथंडीपासून बचाव करण्यासाठी वीज हिटरचा वापर करावा, शेकोटी करू नये\nफटाके उडविण्याचे टाळावे. सध्याच्या खराब वातावरणात फटाके उडविणे पर्यावरणाला आणखी मारक ठरू शकते.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/strict-action-toddy-selling-businessmen-administration-against-baramati-ps01", "date_download": "2022-12-01T13:01:20Z", "digest": "sha1:URGAT7XWCQXFXVGHID5ODPRJBXVZYMVX", "length": 9860, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune ताडी-विक्री व्यवसायिकांविरुद्ध प्रशासनाकडून कडक कारवाई | Sakal", "raw_content": "\nबारामतीत दोन युवकांच्या मृत्यूस कारणीभूत ताडी-विक्री यासाठी निषेध मोर्चा\nPune : ताडी-विक्री व्यवसायिकांविरुद्ध प्रशासनाकडून कडक कारवाई\nमाळेगाव : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे अवैद्य ताडी विक्री, गावटी दारू विक्री प्रकरणातील आरोपींवर तातडीने कारवाई व्हावी, या पार्श्वभूमीवर येथील सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांनी आज निषेध मोर्चा काढला. गावातील अवैध धंदे कायमचे बंद झालेच पाहिजे आदी घोषणा देत मोर्चेकर्‍यांनी गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.\nविशेषतः विषारी ताडी पिल्याने माळेगावातील भटक्या समाजातील दोन युवकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. राजू लक्ष्मण गायकवाड ( वय 35 ), हनुमंता मारुती गायकवाड (वय40, दोघे रा. चंदननगर, माळेगाव बुद्रुक ता.बारामती ) हि मयत युवकांची नावे आहेत. या प्रकरणाचे पडसाद आजच्या मोर्चामध्ये स्पष्टपणे दिसून आले. मोर्चेकर्‍यांमध्ये कार्यकर्ते मच्छिंद्र टिंगरे, अविनाश भोसले , रामभाऊ वाघमोडे , विक्रम कोकरे, संतोष वाघमोडे, विश्वास मांढरे , आशाताई नवले, अशोक सस्ते, अंजूताई वाघमारे, कल्पना जगताप, माया चव्हाण आदी पदाधिकाऱ्यांनी निर्णय भूमिका घेतली.\nमाळेगावतील दोन युवकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ताडी-विक्री व्यवसायिकांविरुद्ध कडक कारवाई व्हावी, ताडी तयार करण्यासाठी रसायन पुरवठा करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करा, गावातील अवैद्य व्यवसाय पूर्णतः बंद करण्यासाठी जुजबी कारवाई उपयोगाची नाही तर त्या प्रकरणात तडीपारी कारवाई झाली पाहिजे, एक्साईज इन्स्पेक्टरवर कारवाई झाली पाहिजे, आदी मागण्यांच्या पार्श्वभूमीवर वरील पदाधिकाऱ्यांनी निर्णय भूमिका घेतली.\nमोर्चेकरांची निवेदन स्वीकारण्यासाठी बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे उपस्थित होते, तर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचार यांनी चोक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.\nमृत्युमुखी पडलेल्यांना तावरे यांची आर्थिक मदत…\nमाळेगाव बुद्रुक येथील चंदन नगर परिसरातील भटक्या समाजातील दोन युवकांनी विषारी ताडीचे सेवन केल्याने नुकतेच मृत्यूमुखी पडले होते. अर्थात संबंधितांचे कुटुंबीय उघड्यावर आल्याने त्यांच्या पुनर्वसनासाठी माळेगावचे कार्यकर्ते रविराज तावरे यांनी दोन्ही कुटुंबाला सुमारे 22 हजार रुपयांचे आर्थिक मदत केली. तसेच एसपी सराफ यांच्या वतीने पाच हजार रुपये मदत झाली, याशिवाय जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे प्रमोद जाधव यांच्या वतीने संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत संबंधित निराधार कुटुंबीयांना शासन स्तरावर मदत मिळवून देण्याचा प्रयत्न होत आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.govnokri.in/rkvy-training-2022-apply-online/", "date_download": "2022-12-01T14:36:27Z", "digest": "sha1:DJCXHZI6MT2LTGXXXPHXMXKBOK46QDXZ", "length": 23063, "nlines": 262, "source_domain": "www.govnokri.in", "title": "RKVY Training 2022 Apply online", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\nRKVY Training- रेल्वे कौशल्य विकास योजनेतून विनामुल्य प्रशिक्षण-ऑनलाईन अर्ज करा\nRKVY Training- रेल्वे कौशल्य विकास योजनेतून विनामुल्य प्रशिक्षण-ऑनलाईन अर्ज करा\nTalathi Bharti -राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा\nShikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार\n१७१३० पदांच्या पोलीस भरतीस अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर\nसरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच\nमहाराष्ट्र वन विभागा मार्फत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर\nMaharashtra SRPF १२०१ पदांची भरती करण्यास मुदतवाढ\nआरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर\nआपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स -येथे पहा\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा\nRKVY २०२२ चे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nरेल्वे कौशल्य विकास योजनेतून विनामुल्य प्रशिक्षण-ऑनलाईन अर्ज करा\nRKVY 2022: रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे कौशल्य विकास योजनेसाठी (Railway Skill Development Scheme, RKVI) अर्जाची प्रक्रिया १२ मार्च २०२२ पासून सुरु झाली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये स्थापन केलेल्या प्रशिक्षण केंद्रांमध्ये अनेक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (Skill Development Training Program) सुरु आहेत. यासाठी इच्छुक उमेदवार railkvy.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. उमेदवारांना २५ मार्च २०२२ रात्री ११.५९ पर्यंत अर्ज करता येणार आहे.\nरेल्वे मंत्रालयाच्या या योजनेंतर्गत एसी मेकॅनिक, कारपेंटर, सीएनएसएस (कम्युनिकेशन नेटवर्क अँड सर्व्हिलन्स सिस्टम), कॉम्प्युटर बेसिक, काँक्रीटिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन, फिटर, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स), मशीनिस्ट, रेफ्रिजरेशन आणि एसी, टेक्निशियन मेकॅट्रॉनिक्स, ट्रॅक लेइंग, वेल्डिंग, बार बेंडिंग आणि बेसिक्स ऑफ आयटी आणि एस अँड टी च्या मूलभूत गोष्टींच्या अभ्यासक्रमांसाठी तीन आठवडे (१८ दिवस) प्रशिक्षण दिले जाते.\nरेल्वे कौशल्य विकास योजनेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त मंडळातून दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ११ मार्च २०२२ पर्यंत उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.\nरेल्वे मंत्रालयाच्या कौशल्य आधारित प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड दहावीतील गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाणार आहे.\nनिर्धारित कालावधीनंतर, उमेदवारांना लेखी चाचणी आणि प्रात्यक्षिक परीक्षेत बसावे लागेल.\nज्यामध्ये अनुक्रमे ५५ टक्के आणि ६० टक्के गुण मिळालेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.\nरेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, उमेदवारांना या योजनेअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शुल्क जमा करण्याची आवश्यकता नाही. असे असले तरीही उमेदवारांना प्रशिक्षण कालावधीत निवास आणि भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागेल. तसेच प्रशिक्षणासाठी कोणताही प्रवास भत्ता दिला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्या.\nअर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा\nRKVY २०२२ चे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nQualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) ✅ १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)\n✅बँक जॉब्स (Bank Jobs) ✅सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)\n✅इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) ✅ फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)\n✅सरकारी जॉब्स (Government Jobs) ✅आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)\n✅पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) ✅प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)\n✅मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) ✅MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)\n✅ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) ✅पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)\nDistrict Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \n✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2020/02/blog-post_91.html", "date_download": "2022-12-01T14:31:13Z", "digest": "sha1:LRR7UDOI4J3VSWFPTXJKBEBOJIQVNVJ3", "length": 7631, "nlines": 53, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "जांब येथे दोन अल्पवयीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यु", "raw_content": "\nमुख्यपृष्ठनांदेडजांब येथे दोन अल्पवयीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यु\nजांब येथे दोन अल्पवयीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यु\nमहामार्ग रस्त्याच्या पुलाचे काम करण्यासाठी खोदले होते खड्डे\nमुखेड / महेताब शेख\nमुखेड तालुक्यातील जांब बु पासुन जवळच ५०० मी. अंतरावर असलेल्या १० फुटाच्या खोल खडयात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना दि. २२ फेब्राुवारी रोजी साडेबाराच्या दरम्यान दुर्दैवी घटना घडली.\nशिरुर अनंतपाळ येथील माधव अंतेश्वर सगर व नायगांव जि.नांदेड तालुक्यातील ज्ञानेश्वर अशोक हुलगुलवाड या अकरा ते बारा वयोगटातील अल्पवयीन शाळकरी मुले वडील नसल्याने आजोबाकडे आजुळी जांब बु. येथील जि.प. शाळेत शिक्षण घेत होते. जांब बु. लगत राज्य महार्गावरील पुलाचे बांधकाम करण्यासाठी मोठा खड्डा गेल्या अनेक दिवसापासुुन करण्यात आला होता त्या खडयात पाणी तुडुंब भरुन होते. त्यारस्त्यालगत जात असताना माधव अंतेश्वर सगर वय १२ वर्ष व ज्ञानेश्वर अशोक हुलगुलवाड वय ११ वर्षे यांचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. घटना कळताच जांब बु येथील पोलिस चौकीचे बिट जमादार नागोराव पोले, पो.कॉ. आत्माराम कामजळगे, पो.कॉ.मारोती मेकलवाड गावातील सामाजिक कार्यक्रते बाळासाहेब पुंडे, संजय यरपुरवाड व इतर जनांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मयतांना बाहेर काढून शवविच्छेदनासाठी जांब बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. याप्रकरणी मुखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु होती यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे व पो.नि.\nनरसिंग आकुसकर ,यांनी घटनास्थळी भेट दिली.\nया घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली जांब बु चौकीच्या पोलिस उपनिरीक्षक अनिता ईटुबोने हया करीत आहेत.\nबु ते कंधार या राज्य महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने होत असल्याने यापुर्वी सुध्दा छोटे मोठे किरकोळ अपघात झालेले होते पण याकडे दुर्लक्ष केल्याने व सदरच्या खडयाजवळ काम करणाऱ्या कंपनीचा कर्मचारी नसल्याने सदर घटना घडली असल्याने या परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असुन या निराधार पाल्यांचा मृत्यू झाल्याने संबंधीत यंत्रणेकडून तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी जनतेतून होत आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kalakar.info/sunflower-web-series-sunil-grover-zee5/", "date_download": "2022-12-01T12:51:48Z", "digest": "sha1:ZEAR6EIFLH3TMHNKRT53S2ZLDE5V6SXQ", "length": 11922, "nlines": 84, "source_domain": "kalakar.info", "title": "सनफ्लॉवरः सुनील ग्रोव्हरच्या थरारक वेब सीरिजमधील फर्स्ट लूक - kalakar", "raw_content": "\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nप्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर\nबिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..\nलग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण\nआणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क ​​​रंग लावला हो..\nविक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा.. दोघेही एकदा गाडीवर बसून मैत्रिणीला..\nHome / मालिका / सनफ्लॉवरः सुनील ग्रोव्हरच्या थरारक वेब सीरिजमधील फर्स्ट लूक\nसनफ्लॉवरः सुनील ग्रोव्हरच्या थरारक वेब सीरिजमधील फर्स्ट लूक\nझी५ ने नुकताच अद्वितीय खून रहस्य आणि हास्य असलेली वेब मालिका ११ जून २०२१ रोजी प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले. यामध्ये सुनील ग्रोव्हर हा मुख्य भूमिकेत असून सनवीर फ्लॉवर सोसायटीत इंस्पेक्टर दिगेंद्र, इंस्पेक्टर तांबे, गिरीश कुलकर्णी, आशिष विद्यार्थी दिलीप अय्यर, मुकुल यांची भूमिका आहे. श्री. अहुजा म्हणून चड्डा, त्यांची पत्नी श्रीमती आहूजा यांच्या रूपात राधा भट्ट आणि राज कपूर म्हणून आशिष कौशल, श्रीमती कपूर यांच्या भूमिकेत शोनाली नागरानी, श्री कपूर आणि सलोनी खन्ना यांच्यासह इतर अनेक दिग्ग्ज कलाकार सहभागी आहेत.\nविकास बहल यांनी लिहिलेल्या आणि राहुल सेनगुप्ता आणि विकास बहल यांच्या सह-दिग्दर्शित, सूर्यफूलमध्ये रणवीर शोरे, आशिष विद्यार्थी, गिरीश कुलकर्णी, मुकुल चड्डा, राधा भट्ट, राज कपूर आणि शोनाली नागरानी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. सनफ्लॉवर वेब सीरिजमधे एका अनोख्या खुनाच्या गूढतेचे आश्वासन दिग्दर्शकांनी दिले आहे.\nनुकतेच सुनील ग्रोव्हर सोनूच्या भूमिकेत असलेल्या या शो चे फर्स्ट लूक पोस्टर जाहीर केले आहे. अभिनेता गुन्हेगारीच्या विळख्यात घेरलेल्या त्याच्या चकमक डोळ्याकडे बोट दाखवत आहे. पोस्टरमध्ये कथेबद्दल बरेच काही न सांगता फक्त अंदाज लावता येतो. वेब सीरीज ही विचित्र कथा असलेल्या मुंबईतील ‘सनफ्लॉवर’ नावाच्या मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थेची आहे. थरारक, विनोदी संबंध असलेल्या पात्रांच्या आसपास केंद्रित आहे, सोसायटीच्या भोवती घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला रोलर-कोस्टर राइडमध्ये घेऊन जाण्याचे प्रयत्न करते.\nसुनील ग्रोव्हर पहिल्यांदाच एका हत्येच्या रहस्यात पाहणे आश्चर्यकारक ठरणार आहे, आणि तेही लीड कलाकार म्हणून. एक गोष्ट त्यांनी दाखविली ती म्हणजे सुनील केवळ एक महान हास्य प्रतिभापेक्षा कितीतरी जास्त आहे आणि यावेळी तो लोकांसमोर कोणत्या प्रकारची कला सादर करतो हे पाहण्याची आतुरता वाटत आहे . रिलायन्स एंटरटेनमेंट आणि गुड कंपनी निर्मित ही मालिका विकास बहल यांनी लिहिली असून सह-दिग्दर्शन राहुल सेनगुप्ता यांनी केले आहे.\nसंकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.\nPrevious मराठी सृष्टीतील ही अभिनेत्री आहे खऱ्या आयुष्यात PSI …\nNext सामाजिक बांधिलकी जपणारी मराठमोळी अभिनेत्री…\nबिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार ४ वाईल्डकार्ड एन्ट्री..\n​बाळाच्या जन्मानंतर काही महिन्यातच अभिनेत्री मालिकेत झाली सक्रिय..\n​सुमबुलच्या वागण्यावर सलमान खान नाराज.. शालीनलाही दिली समज\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C/", "date_download": "2022-12-01T14:37:30Z", "digest": "sha1:QCDDLMO5MZMCZNBE2W57ZNO6ELJN5457", "length": 5526, "nlines": 82, "source_domain": "navakal.in", "title": "नवापूर आणि विसरवाडीतील जनावरांचा बाजार बंद आदेश - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nनवापूर आणि विसरवाडीतील जनावरांचा बाजार बंद आदेश\nनवापूर – नंदुरबार जिल्ह्यातील लंपी स्किन डिसीज या गुरांवरील आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवापूर व विसरवाडी येथील जनावरांचा बाजार बंद केला आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतकरी बांधवांना गुरे-ढोरे, जनावरे बाजार आवारात विक्रीस पुढील आदेश येईपर्यंत आणू नये; असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अमोल पिंपळे यांनी केले आहे.\nराज्यामध्ये सध्‍या लंपी स्किन डिसीज या जनावरावरील साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यास अनुसरुन नंदुरबार जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरे बाजार व जनावरे वाहतूक बंद करण्याच्या सुचना मिळालेल्या आहेत.शासन अधिसूचना असाधारण १६७ व ८ सप्टेंबर २०२२ च्या नुसार प्राप्त झालेल्या आहेत.त्याअनुषंघाने कृषि उत्पन्न बाजार समिती नवापूर, उपबाजार विसरवाडी येथील जनावरे बाजार पुढील सुचना प्राप्त होईपर्यंत बंद करीत आहेत.\nमुंबई विमानतळाचे सर्व्हर डाऊन झाले\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nPrevPreviousसातपुडा पर्वत रांगेतील चांदसैली घाटातील रस्ता खचण्याचे सत्र सुरूच\nNextआयसीसीचे माजी अंपायर असद रऊफ यांचे निधनNext\nमुंबई विमानतळाचे सर्व्हर डाऊन झाले\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/05/14/bani-kpoor-khulasa-on-shridevi/", "date_download": "2022-12-01T14:11:33Z", "digest": "sha1:XOHHRS5BNI3OVSX4UWO3KKZYO6EYELOI", "length": 9150, "nlines": 51, "source_domain": "news32daily.com", "title": "3 वर्षांनंतर श्रीदेवीच्या शेवटच्या रात्रीचे एक एक सत्य आले जगासमोर, स्वतः बोनी कपूरने केला खुलासा!! - ENEWS MARATHI", "raw_content": "\n3 वर्षांनंतर श्रीदेवीच्या शेवटच्या रात्रीचे एक एक सत्य आले जगासमोर, स्वतः बोनी कपूरने केला खुलासा\nश्रीदेवीने या जगाला निरोप दिल्यानंतर 3 वर्षे उलटून गेली आहेत. 24 फेब्रुवारी 2018 ची ती काळी रात्र होती जेव्हा अभिनेत्रीने या जगाला निरोप दिला. विशेष म्हणजे बाथटबमध्ये बु’डण्यामुळे सुपरस्टार श्रीदेवीनेया जगाला निरोप दिला. ही संपूर्ण घटना दुबईतील एका हॉटेलमध्ये घडली, त्यावेळी पती बोनी कपूर तीच्याबरोबर त्या हॉटेलमध्ये होता.\nश्रीदेवी गेल्यानंतर तिचा नवरा बोनी कपूरने त्या रात्रीची संपूर्ण कहाणी सांगितली. त्या रात्री त्याने सांगितले की बोनी कपूरचे संपूर्ण कुटुंब एका लग्नात सहभागी होण्यासाठी दुबईला गेले होते. 20 फेब्रुवारी रोजी हे लग्न झालंं होते, नंतर बोनी कपूरचे काही तरी काम होते, त्यामुळेे तो भारतात आला. पण जेव्हा तो भारतातून पुन्हा दुबईला गेला तेव्हा त्याने त्याच्या पत्नीला निर्जीव अवस्थेत बाथटबमध्ये पडलेले पाहिले.\nवास्तविक, त्या रात्रीचे संपूर्ण सत्य बोनी कपूरने त्याची खास मैत्रिण कोमल नहताला सांगितले होते, जे नंतर त्याने एका ब्लॉगद्वारे उघड केले. हेच बोनीने कोमलला सांगितले होते की, ’24 फेब्रुवारी रोजी सकाळी मांझे श्रीदेवींशी संभाषण झाले होते, त्या वेळी आम्ही कॉलवर बोललो होतो. पापा (श्रीदेवी बोनीला त्याच नावाने हाक मारत असत), मी तुझी आठवण काढत आहे. ‘पण मी संध्याकाळी तीला भेटायला दुबईला येत आहे असं मी तीला सांगितले नाही.\nजाह्नवीलासुद्धा मी दुबईला यावं अशी तीचीही इच्छा होती. आश्चर्यचकित करण्यासाठी बोनी कपूर संध्याकाळी दुबईला पोहोचला आणि खोलीची डुप्लिकेट चावीही घेतली. श्रीदेवीने त्याला सांगितले की, तिला माहित होते की तू मला भेटण्यासाठी नक्कीच दुबईला येशील. यानंतर बोनी कपूर फ्रेश होण्यासाठी गेला. जेव्हा तो परत आला, तेव्हा मी त्याला रोमांटिक डिनरसाठी प्रस्ताव दिला.\nबोनी च्या म्हणण्यानुसार, “श्रीदेवी रात्रीच्या जेवणासाठी आंघोळीसाठी गेली होती आणि मी भारत दक्षिण आफ्रिका सामन्याबद्दल अपडेट होण्यासाठी लिविंग रूम मद्ये बसलो होतो. मग मला अचानक वाटलं की आज शनिवार आहे, म्हणून सर्व हॉटेल्समध्ये गर्दी होती, तेव्हा 8 वाजले होते. मग मी श्रीदेवीला आवाज दिला पण दोनदा आवाज दिल्या वरही तिने काहीच प्रतिसाद दिला नाही.\nआवाज देताना मी बेडरूममध्ये आलो, मी बाथरूमचा दरवाजा ठोठावला आणि पुन्हा आवाज दिला. पण तरीही आवाज आला नाही, बाथरूममधून नळाचा आवाज सतत येत होता. मी पुन्हा एकदा माझा आवाज दिला, पण यावेळीसुद्धा आवाज आला नाही तेव्हा मी धक्का देऊन बाथरूमचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच मला दिसले की बाथटबमध्ये श्रीदेवी निर्जीव अवस्थेत पडली होती, त्यावेळी तिच्या शरीरात कोणतीच हालचाल नव्हती.\nपुन्हा एकदा ‘त्या’ अनोळखी व्यक्तीसोबत दिसली जान्हवी कपूर हातात हात घेऊन करतेय रोमांन्स…\nबीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..\nपहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अक्षयची लाडकी लेक नितारा, असे आहे या स्टारकीड चे आयुष्य\nPrevious Article 3 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आता मालायकाचा अर्जुनसोबत लग्नाला नकार \nNext Article संजू बाबाची मुलगी आहे बॉलिवूड अभिनेत्र्यांपेक्षाही हॉट.. फोटोज पाहून थक्क व्हाल..\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/food/ghavan-recipe-children-fed-up-giving-bhaji-poli-box-every-day-wheat-paste-aak11", "date_download": "2022-12-01T14:37:15Z", "digest": "sha1:ABCLN4SZCUD6NQ2655S6FABH3CFKDLJN", "length": 7779, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ghavan Recipe : रोज रोज डब्यात भाजी पोळी देऊन मुल वैतागली आहेत? मग बनवा गव्हाचे घावण | Sakal", "raw_content": "\nGhavan Recipe : रोज रोज डब्यात भाजी पोळी देऊन मुल वैतागली आहेत मग बनवा गव्हाचे घावण\nGhavan Recipe : मुलांना रोज रोज काय डब्यात द्यावं हा प्रश्न असतोच; शिवाय ते नुसतीच भाजी पोळी केली ते ती टेस्टी नसते आणि काहीतरी टेस्टी देण्याचं जरी म्हटल तरी ते पोटभरणार हवं; गव्हाच घावण ही जेवढी टेस्टी आणि नवी तेवढीच पोट भरणारी रेसिपी आहे; शिवाय मुलांनाही काहीतरी नवीन खाण्याचा आनंद; शिवाय तुम्ही हे आपला नाश्ता म्हणूनही बनवू शकतात.\nहेही वाचा: Winter Recipe: घरच्या घरी बनवा अगदी रेस्टॉरंट सारखे चवदार टोमॅटो सूप...\n2 कप गव्हाचे पीठ\n1 कांदा बारीक चिरून\n1 टोमॅटो बारीक चिरून\n3 मिरच्या बारीक तुकडे करून\n1/2टीस्पून आलं लसूण पेस्ट\nहेही वाचा: Winter Recipe: मेथीचे पौष्टीक लाडू कसे तयार करायचे \nएका भांड्यात गव्हाचे पीठ, रवा, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो, मिरच्या, आलं लसूण पेस्ट, जिरं, आणि चवी प्रमाणे मीठ टाकून एकत्र करून घ्या. आवश्यक तेवढे पाणी घालून मिश्रण तयार करून घ्या. (खूप पातळ करू नये). मिश्रण ५ मिनिटे मुरण्यासाठी ठेवून द्या. (यात तुम्ही आवडीप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या घालू शकता जसं किसलेले गाजर, कांद्याची पात, पालक इत्यादी).\nहेही वाचा: Food Recipe : रोज पोळी खाऊन कंटाळा आलाय; हॉटेलसारखी मऊसूत रुमाली रोटी बनवा घरच्या घरी\nगॅसवर एक तवा/पॅन ठेवा. गरम झाला की थोडं तेल लावून घ्या आणि पळीने मिश्रण गोल पसरून घावन घालून घ्या. बाजूने थोडे तेल सोडून २-३ मिनिटे झाकण द्या. आता दुसऱ्या बाजूने पालटून घ्या आणि२मिनिटांनी. काढून घ्या.\nआपले गव्हाच्या पीठाचे घावने तयार आहेत. हे नुसते पण खूप छान लागतात. शक्यतो हे गरम गरमच खावेत.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C/", "date_download": "2022-12-01T13:20:52Z", "digest": "sha1:DFRYVUKQ4UJPDBTBXLX5ULZMWZLKTP2B", "length": 6318, "nlines": 107, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "मूर्तिजापूर न्यूज Archives - MahaVoiceNews", "raw_content": "\n महाव्हाईस न्यूजच्या सत्काराने भारावून गेले १०७ स्वच्छता रक्षक…\n‘महाव्हाईस न्यूज’ मूर्तिजापूर टीमच्या वतीने १०७ सफाई कामगारांचा सत्कार…२९ नोव्हेंबरला शहरात आयोजन…\nमूर्तिजापूर | अल्पभूधारक शेतकऱ्यासह शेतमजुराची आत्महत्या…सलग दोन आत्महत्यांनी हादरला तालुका…\nछत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा इकबाल हकीम याची जामीनावर सुटका…\n बोगस ७/१२ तयार करून ‘या’ सोंगाड्या तलाठ्याने अल्पभूधारक शेतकऱ्याला गंडवलं…शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी…\nअखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या व्यक्ती वर कार्यवाही करा – गौरव मोरे…\nमूर्तिजापूर | पीकविमा कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या ६ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_87.html", "date_download": "2022-12-01T12:20:56Z", "digest": "sha1:COG3PUUSFQA6H4BJ4QSUNHCT5QNE6TJJ", "length": 21646, "nlines": 185, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "खंडाळा ! लोणंदच्या नगरपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा : नगराध्यक्षपदी मधुमती पलंगे तर उपनगराध्यक्षपदी शिवाजीराव शेळके-पाटील | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\n लोणंदच्या नगरपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा : नगराध्यक्षपदी मधुमती पलंगे तर उपनगराध्यक्षपदी शिवाजीराव शेळके-पाटील\nलोणंद नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुमती पलंगे यांची दहा विरूद्ध सात मताने निवड झाली तर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीच्याच शिवाजीराव शेळके-पाटील यांचीही दहा विरूद्ध सात मताने निवड करण्यात आली.\nआज झालेल्या नगराध्यक्ष- उपनगराध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत अपेक्षेप्रमाणेच दहा नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीने दोन्ही पदावर आपलेच उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवून लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकावला.\nनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून प्रभाग क्रमांक सात मधून निवडून आलेल्या मधुमती पलंगे यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून राष्ट्रवादीचे रवींद्र क्षीरसागर तर अनुमोदक म्हणून राष्ट्रवादीच्याच नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या दुसऱ्या उमेदवार सीमा वैभव खरात यांनी सह्या केल्या होत्या. तर काँग्रेसकडून अर्ज दाखल केलेल्या दिपाली निलेश शेळके यांच्या अर्जावर सूचक म्हणून प्रविण व्हावळ यांची तर अनुमोदक म्हणून आसिया बागवान यांनी सही केलेली.\nआज लोणंद नगरपंचायतच्या सभागृहात प्रांत शिवाजीराव जगताप आणि प्रभारी मुख्याधिकारी संजय गायकवाड यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विषेश सभेला सुरवात झाली यामधे राष्ट्रवादीच्या उमेदवार मधुमती पलंगे यांनी दहा मते मिळवत बाजी मारली तर विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार दिपाली निलेश शेळके यांना सात मते पडली. तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडून शिवाजीराव शेळके यांनी भाजपच्या उमेदवार दिपाली संदिप शेळके यांचा दहा विरूद्ध सात अशा मतांनी पराभव केला. या निवडीवेळी सभागृहात भरत शेळके,रविद्र क्षीरसागर, सचिन शेळके,गणीभाई कच्छी,भरत बोडरे, सुप्रिया शेळके, सीमा खरात,राशिदा इनामदार, प्रविण व्हावळ,आसिया बागवान,तृप्ती घाडगे, राजश्री शेळके,ज्योती डोनीकर आदी नगरसेवक उपस्थित होते.\nसध्या लोणंद नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक दहा नगरसेवक आहेत तर भाजपा आणि काँग्रेसचे प्रत्येकी तीन नगरसेवक असून एक अपक्ष नगरसेवक असे बलाबल आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्याच उमेदवारांची नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. आज झालेल्या निवडीनंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष मधुमती पलंगे व उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील यांचे विधानपरिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जननायक आमदार मकरंद पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष दयानंद खरात ,लोणंद शहराध्यक्ष विनोद क्षीरसागर , डाॅक्टर नितीन सावंत आदींनी अभिनंदन केले.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n प्रेमविवाह करणाऱ्या प्रेयसीच्या भावाचा व आईचा प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर या ठिकाणी शेजारी असणाऱ्या सज्ञान मुलगी व मुलगा यांचे क...\nदुप्पट गाळप क्षमतेने भीमापाटस कारखाना सुरू होणार : उपमुख्यमंत्री अजित पवार\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी दौंड तालुक्यातील भिमापाटस कारखाना शेजारील कर्नाटक राज्यातील कारखानदार चालवण्य...\n गूढ आवाजाने चार तालुके हादरले : तर रात्रीच्या वेळी अवकाशातून बिनआवाजाच्या लाईट पाळतानाचा व्हिडिओ 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या हाती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यात ...\n प्रेमविवाह करणाऱ्या प्रेयसीच्या भावाचा व आईचा प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर या ठिकाणी शेजारी असणाऱ्या सज्ञान मुलगी व मुलगा यांचे क...\nदुप्पट गाळप क्षमतेने भीमापाटस कारखाना सुरू होणार : उपमुख्यमंत्री अजित पवार\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी दौंड तालुक्यातील भिमापाटस कारखाना शेजारील कर्नाटक राज्यातील कारखानदार चालवण्य...\n गूढ आवाजाने चार तालुके हादरले : तर रात्रीच्या वेळी अवकाशातून बिनआवाजाच्या लाईट पाळतानाचा व्हिडिओ 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या हाती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यात ...\n एकाच वेळी दोन परिक्षा उत्तीर्ण : बारामती तालुक्यातील होळ येथील श्रद्धा होळकर यांचे राज्यकर निरीक्षक व मंत्रालय कक्ष अधिकारीपदी निवड\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ निरा : विजय लकडे नुकत्याच झालेल्या राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा सन 2021-22 परिक्षेचा निकाल ल...\n निंबुत येथील केंज्याच्या खून प्रकरणी कांबल्या आणि सोल्जर वर वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत येथे केंज्या कठीन काळे वय ४० रा. निंबुत पठारवस्त...\n नीरा जेऊर रस्त्यावर उसाने भरलेला ट्रक पलटी : उसाखली दबून एक ठार एक जखमी\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ नीरा : प्रतिनिधी पुरंदर तालुक्यातील जेऊर रेल्वे गेट नजीक सोमेश्वर कारखान्याच्या दिशेने निघालेल्या उस...\nवाघळवाडीतील एका माथेफिरुचा शासकीय अधिकाऱ्यांपासून ते सर्वसामान्यांना नाहक त्रास \nसोमेश्वर रिपोर्टर टीम - - - सोमेश्वरनगर प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाघळवाडी -सोमेश्वरनगर येथील एका माथेफिरूने शासकीय अधिका...\n अजित पवारांना 'माळेगाव'ची मोळी टाकू देणार नाही : रंजन तावरे\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी माळेगाव कारखान्याच्या ९० टक्के सभासदांनी दहा गावे जोडण्याच्या निर्णयाला विरोध...\n वरवे येथील तलावात भोरचे तलाठी बुडाले : शोधकार्य सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- भोर : संतोष म्हस्के पुणे सातारा महामार्गावरील वरवे ता.भोर येथील तलावात भोर तालुक्यात कार्यरत असणारे त...\n झोपेतच गळा कापून युवकाचा खून : फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील घटना\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ लोणंद : प्रतिनिधी पाडेगाव ता फलटण येथील शिवंचामळा येथील राहुल नारायण मोहीते या तरूणाचा घरासमोर झोपले...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : खंडाळा लोणंदच्या नगरपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा : नगराध्यक्षपदी मधुमती पलंगे तर उपनगराध्यक्षपदी शिवाजीराव शेळके-पाटील\n लोणंदच्या नगरपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा : नगराध्यक्षपदी मधुमती पलंगे तर उपनगराध्यक्षपदी शिवाजीराव शेळके-पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/p/blog-page_1.html", "date_download": "2022-12-01T12:52:25Z", "digest": "sha1:UMXKT22XWPTW5V4JQWYHGGF3NGQLN32U", "length": 2380, "nlines": 39, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "संपर्क", "raw_content": "\nश्रीराम विठठल क्षीरसागर — संपादक\nसंपर्क क्रमांक — 9850277543\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.udyojakghadwuya.com/2022/11/blog-post_04.html", "date_download": "2022-12-01T14:39:59Z", "digest": "sha1:IM6F4WFXJ7QU5V6EIOGWXOAAZQZIBWD4", "length": 14370, "nlines": 221, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "- चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया प्रेरणा प्रोस्ताहन सकारात्मक विचार सुविचार\nचला उद्योजक घडवूया ७:०० AM प्रेरणा प्रोस्ताहन सकारात्मक विचार सुविचार\n“हार मानणे आणि आपली मर्यादा ओळखून माघार घेणे ह्यामध्ये फरक आहे.”\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n“गरीब मध्यम वर्गीय लोकांसाठी घर हे स्वप्न असते तर...\nजर तुमचा व्यवसाय हा तोट्यात चालला आणि तुम्हाला नै...\nएका बँकेच्या सरकारी अधिकारीने घडविलेला सकारात्मक बदल.\n“हार मानणे आणि आपली मर्यादा ओळखून माघार घेणे ह्या...\n“कधी कधी तुमच्याकडे एकच पर्याय असतो, घाबरून जा कि...\n“मध्यम वर्गीय अर्थव्यवस्थाच उत्तम आहे ना कि श्रीम...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://aroehan.org/farm-pond-sustainable-source-of-water/", "date_download": "2022-12-01T12:22:01Z", "digest": "sha1:FIGS5P66OFVPVQ7YY7CBRFBUPIZGECEV", "length": 15331, "nlines": 158, "source_domain": "aroehan.org", "title": "दुर्गम शेतकऱ्यांसाठी जलकुंडे ठरली वरदान – AROEHAN", "raw_content": "\nदुर्गम शेतकऱ्यांसाठी जलकुंडे ठरली वरदान\nठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी जलकुंडांची निर्मिती वरदान ठरली आहे.\nया भागात कार्यरत आरोहण स्वयंसेवी संस्थेने ‘फळझाड वाडी तेथे जलकुंड’ ही संकल्पना येथे राबवली. कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे तांत्रिक मार्गदर्शन घेतले. ऑक्टोबरनंतर पाण्याचा शाश्‍वत स्रोत तयार होऊन शेतकऱ्यांसाठी बारमाही शेती करणे शक्य झाले आहे. रोजगारासाठीचे स्थलांतरही थांबले आहे. ठाणे जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार या भागात पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो. परंतु जमिनीला असलेला तीव्र उतार, डोंगर-दऱ्या आणि खडकांमुळे पाणी साठवण न होता पाणी वाहून जाते. पावसाळ्याच्या चार महिन्यांनंतरची तीव्र पाणीटंचाई, त्यामुळे होणारी हंगामी शेती, रोजगार उपलब्ध नसणे यामुळे बरीच कुटुंबे ऑक्टोबरनंतर रोजगारासाठी स्थलांतर होतात. पाण्याचे स्रोत उपलब्ध असले तरी शेतापासून जास्त दूर आहेत. पाणी आणणे खर्चिकही आहे. परिणामी वर्षानुवर्षे काही जमिनी पडीकच राहिलेल्या दिसून येतात. फळबाग लागवडीला चालना आदिवासी बहुल भागातील बहुतांश कुटुंबे अल्पभूधारक आहेत. शेतीत नवे तंत्रज्ञान अवलंबण्याची त्यांची क्षमताही कमी आहे. मोखाडा तालुका आर्थिक गरिबी व कुपोषणाच्या अडचणींनी ग्रासला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आदिवासींच्या मदतीला आरोहण संस्था धावली. सन २००६ पासून जव्हार, मोखाडा, डहाणू, पालघर आदी भागांत संस्था शेती, जलसंधारण व पाणी व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, आदी विषयात कार्य करते आहे. सन २०११ मध्ये संस्थेने बारमाही पाणीसाठा असलेल्या शेतकऱ्यांचे गट तयार केले. फळबाग, भाजीपाला, फूलशेती लागवडीला चालना दिली. त्यातून शेती हा बारमाही उपजीविकेचा शाश्वत स्रोत होऊ शकतो हे शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागले. प्रयोगशील शेतकऱ्यांकडे अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात आले. जलसंधारणावर भर मोखाडा दुर्गम तालुका असल्याने शेतमाल १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील बाजारपेठेत विक्रीस नेण्यात अनेक अडचणी होत्या. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी गटशेतीचा आधार घेण्यात आला. अर्थात पाणी ही मुख्य समस्या होतीच. बऱ्याच गावांमध्ये वर्षातील अर्धा काळ पिण्यासाठी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा होतो. अशा परिस्थितीत दुबार शेती करणे आव्हानाचे होते. यासाठी अभ्यास करून काही गावांमध्ये छोटे बंधारे बांधण्यात आले. बारमाही नद्या किंवा तलाव असलेल्या ठिकाणी सौरपंपाच्या माध्यमातून पाणी आणण्यात आले. जलकुंडांची निर्मिती अजूनही डोंगर-टेकडीवर जमीन असलेले मोठ्या संख्येने आदिवासी शेतकरी बाकी होते. त्याचबरोबर ओसाड-पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी संस्थेने वाडी लागवड कार्यक्रमात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा तयार करण्याकडे लक्ष दिले. कोकणातील जांभ्या जमिनीत निचऱ्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे फळझाडांचे पाणी व्यवस्थापन करणे अवघड जाते. कोरडवाहू फळझाडांना सुरुवातीच्या तीन वर्षांत सिंचनाची गरज असते. यासाठी ‘फळझाड वाडी तेथे जलकुंड’ ही भूमिका संस्थेने घेतली.\nसुमारे अर्धा एकर क्षेत्रावर ७० पर्यंत झाडांच्या लागवडीचे नियोजन करून त्या क्षेत्रात सहा बाय पाच बाय एक मीटर आकाराचे जलकुंड बनवले.\nपावसाळ्यानंतर पुढील आठ महिने त्यातून पाणी पुरवठा होईल असा विचार करून आकारमान निश्‍चित\nपावसाळ्यानंतर प्रति रोपासाठी आठवड्याला १० लिटर या प्रमाणात ७० रोपांना आठ महिन्यांसाठी एकूण २५ हजार लिटर एवढ्या पाणीसाठ्याची आवश्यकता होती.\nबाष्पीभवनाचा विचार करता साधारणतः ३० हजार लिटर साठवण होईल असाही विचार केला.\nमोकाट जनावरांपासून भविष्यात रोपांचे संरक्षण व्हावे यासाठी लागवड क्षेत्राला चारही बाजूने सागरगोटा या काटेरी वनस्पतीची लागवड\nसुमारे २५० शेतकऱ्यांकडे अशा पद्धतीने लागवडीचे नियोजन\nलागवडीचे ५ बाय ५ मीटर अंतर निश्‍चित. आंबा १०, काजू १५, लिंबू ५, जांभूळ ५, पेरू ५, आवळा ५, साग ५, पपई ५, शेवगा ५, बांबू १० असे नियोजन.\nऑक्टोबरनंतर जवळपास पाणीस्रोत उपलब्ध नसल्याने दरवर्षी मार्चअखेर ५० टक्क्यांपर्यंत होणारी रोपांची मरतुक यंदा मात्र २५ टक्क्यांपर्यंतच जाणवली. त्यातही बरीचशी मरतुक अतिपावसामुळे झाली होती.\nपूर्वी शेतकरी दूर अंतरावरून पाणी वाहून आणायचे. त्यावेळी आठवड्याला जास्तीत जास्त पाच लिटर प्रति रोपाप्रमाणे पाणी दिले जायचे. नोव्हेंबरपर्यंत शेतीकामे पूर्ण झाल्यानंतर पाणी देण्यास डिसेंबरनंतर सुरुवात होत असे. या ताणामुळे रोपांची वाढ योग्य होत नसे. मागील वर्षी जलकुडांमुळे पाऊस उघडल्यानंतर ऑक्टोबरपासून आठवड्यातून दोनवेळा पाणी देणे शक्य झाले. त्यामुळे रोपांची वाढ चांगली झाली.\nकेव्हीकेचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथील तज्ज्ञांकडून वेळोवेळी प्रशिक्षण. यात रोपांना आधार देणे, कीड-रोग, खते, पाणी व्यवस्थापन आदींचा समावेश. झालेले सर्वेक्षण\nजलकुंड साठवण क्षमता फेब्रु-मार्चमधील साठा लिटरमध्ये जलकुंड संख्या\n३० हजार लिटर १०, ००० च्या आत ३५\n१०,००० ते १४,००० ६५\n१५,००० ते २०,००० ६०\n२०,००० ते २५,००० ९०\nमार्च ते मे या तीन महिन्यात रोपे जगवण्यासाठी १० हजार लिटर पाण्याची आवश्यकता\nअनेक शेतकऱ्यांकडे योग्य नियोजनामुळे चांगला पाणीसाठा उपलब्ध झाला.\nजलकुंडाच्या माध्यमातून शाश्वत पाणी स्रोत मिळाल्याने शेतकरी फळबागांसोबत मोगरा, भाजीपाला पिके घेऊ लागले.\nआदिवासींचे शहराकडे होणारे स्थलांतर कमी झाले.\nसंपर्क- उत्तम सहाणे-७०२८९००२८९ (लेखक कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)\nआरोहन बद्दल बोलताना संस्थेचे विश्वस्त\nदुर्गम शेतकऱ्यांसाठी जलकुंडे ठरली वरदान\nएका लग्नामागचे क्रौर्य … \nजीवन मरणाच्या कांट्यावर शेड्याचा पाडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.bluepad.in/article?id=148178", "date_download": "2022-12-01T12:24:46Z", "digest": "sha1:KIMC4MZNJZQJJDXJ7WMHQZOG6AXJT6EV", "length": 7997, "nlines": 32, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepad", "raw_content": "\nपुस्तक _एक अनमोल खजिना.\nआपल्या आयुष्यात अशी काही खास नाती असतात जी थेट हदयाशी जोडलेली असतात.ती नाती रक्ताचीच असावी हे आवश्यक नाही कधी कधी कोणासह आपण अशा नात्यात बांधले जातो ज्या नात्याला काहीच नाव नसते तरीही ती व्यक्ती व ते नाते आपल्यासाठी आयुष्यात विशेष महत्वाचे बनते.अगदी अचानक आपल्या आयुष्यात सामावलेल्या त्या व्यक्तीने कधी आपल्या जीवनात महत्वाची जागा बनवली हे कळतही नाही त्या व्यक्तीसह आपण आनंद आणि दुःखाची वाटणी करू शकतो आणखी बर्याचशा गोष्टींवर सल्लामसलत करू,चर्चा करू शकतो तासनतास त्या व्यक्तीसह गप्पा मारू शकतो त्याच्यासह घालवलेला वेळ खरोखर अविस्मरणीय असतो. 😊😊😊😊😊😊😊\nया नात्यात कोणतेच बंधन नसते ना अपेक्षाअसतो फक्त विश्वास एकमेकांचा सन्मान आदर.अशा हदयातील नात्याची गरज असते आयुष्यात जेव्हा आपण दुःखी कष्टी ऊदास होतो तेव्हा ही हदयातील नाती आयुष्य सुंदर असल्याची जाणिव करून देतात आपल्याला. ही नाती आपला विश्वास आशा अपेक्षा तुटू देत नाहीत आपल्याला एकट पडू देत नाहीत किंवा आपण एकटे नाही आहोत याची जाणिव करून देतात या नात्यातल्या भेटीचे सुंदर क्षण आपल्या चेहेरयावर नेहमीच मधुर हास्य आणतात 😊😊😊😊😊\nया नात्यात बांधलेल्या लोकांना माहीती असते एकमेकांसाठी आपण काय आहेत किती महत्वाचे आहोत, म्हणूनच नेहमीच ते या नात्यात चांगले जोडण्याचा प्रयत्न करतात ही नाती जीवण जगण्यासाठी नवा दृष्टीकोण देतात अशा अनमोल नात्यांना प्रमाणे बांधुन ठेवायला हवे कोणत्याही परिस्थितीत ती नाती गमावता कामा नये. शिंपला जसा मोत्याला लपवुन सुरक्षित ठेवतो तसेच या नात्यांना हदयात ठेवायला हवे 😊😊😊\nहदयापासुन हदयाशी जोडलेली नाती आपल्या आयुष्य भराची कमाइ असते.\n.पाऊस वेचताना.काव्यसंग्रह माध्यान्ह आत्मचरित्र लवकरच येत आहे.मुठेच्या काठावरून. ....ललितलेखन.दिल से दिल तक\nहमारी ज़िन्दगी में कुछ ख़ास रिश्ते होते हैं जो दिल से जुड़े होते हैं l जरुरी नहीं की ये खून के रिश्ते हो , कभी कभी किसी के साथ हम ऐसे रिश्ते में बंध जाते हैं , जिस रिश्ते का कोई नाम नहीं होता , पर फिर भी वो रिश्ता, वो इंसान हमारी जिंदगी में ख़ास होता है l अचानक से जिंदगी में शामिल हुआ ये इंसान कब हमारे जीवन में उसकी जगह बना लेता है , हमें पता भी नहीं चलता l उस इंसान से हम ख़ुशी और गम दोनों बाँट सकते हैं , कई बातों पर सला मशवरा कर सकते हैं , घंटों तक उसके साथ बातें कर सकते हैं l उसके साथ बिताया वक्त बोहोत यादगार होता है l\nइस रिश्ते में कोई बंदिश नहीं होती, उम्मीदें नहीं होती , बस विश्वास होता है , एक दूसरे के प्रति सम्मान होता है l ऐसे दिल के रिश्तों का हमारी जिंदगी में होना जरुरी है l जब हम मायूस होते हैं , तब ये रिश्ते हमें जिंदगी के खूबसूरत होने का एहसास दिलाते हैं l ये रिश्ते हमारी उम्मीद खोने नहीं देते, हमें कभी अकेला महसूस होने नहीं देते l इस रिश्ते के खूबसूरत और यादगार लमहे हमारे चेहरे पर हमेशा एक प्यारी मुस्कान ले आते हैं l\nइस रिश्ते में बंधे लोगों को पता होता है की वो एक दूसरे के ज़िन्दगी में क्या मायने रखते हैं , तभी तो वो इस रिश्ते में हमेशा कुछ अच्छा जोड़ने का प्रयास करते हैं l ये रिश्ते ज़िन्दगी जीने का एक अलग नज़रिया देते हैं .\nऐसे नायाब रिश्तों को बड़े प्यार से संझोके रखना चाहिए . इन्हे किसी भी कीमत पर खोना नहीं चाहिए. सीपी जैसे खुद में मोती को छुपाकर रखती है , वैसे ही इन रिश्तो को हमेशा अपने दिल मे रखना चाहीए. ये दिल से दिल तक जुड़े रिश्ते हमारी जिंदगी की पुंजी होती है.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/nivruttinath/sadhak-badhak-n-bandhi-janak/", "date_download": "2022-12-01T13:55:52Z", "digest": "sha1:2IJXGMAAFQ3AFIYJC3B2LYKYASVKZBXR", "length": 5476, "nlines": 118, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "साधक बाधक न बाधी जनक - संत निवृत्तीनाथ अभंग - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nसाधक बाधक न बाधी जनक – संत निवृत्तीनाथ अभंग\nसाधक बाधक न बाधी जनक – संत निवृत्तीनाथ अभंग\nसाधक बाधक न बाधी जनक \nसर्व हरि एक आम्हां असे ॥ १ ॥\nहरिविण नाहीं हरिविण नाहीं \nहरि हेंचि पाही एकरूप ॥ २ ॥\nहरिमाझा जन हरि माझें धन \nहरि हा निर्गुण सर्वांठायीं ॥ ३ ॥\nनिवृत्ति हरिलीळा दिनकाळ फळला \nनिमिशोनिमिषकळा हरिजाणे ॥ ४ ॥\nअर्थ: तो हरि आमचा झाल्या पासुन अनुकुल प्रतिकुल साधक बाधकता आम्हाला बांधु शकत नाही. हरिविण दुसरे काही आम्ही पाहात नाही तोच हरि एकत्वाने आम्ही पाहतो. सर्वाठायी निर्गुण असणारा तो हरी माझे जन ही आहे व धन ही आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या हरिलीलेने प्रत्येक क्षणची कळा हरिमय झाली.\nसाधक बाधक न बाधी जनक – संत निवृत्तीनाथ अभंग\nसंत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-71/", "date_download": "2022-12-01T14:38:41Z", "digest": "sha1:M7R6WYO5KJ5GLCJYBEHM7GY5C6Q4OA7D", "length": 4814, "nlines": 117, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "उतरलों पार संसारसिंधू हा - संत सेना महाराज अभंग - ७१ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nउतरलों पार संसारसिंधू हा – संत सेना महाराज अभंग – ७१\nउतरलों पार संसारसिंधू हा – संत सेना महाराज अभंग – ७१\nसंसारसिंधू हा दुस्तर ॥१॥\nसर्व निवाली आंगे ॥२॥\nसुख संतोषा पडे मिठी\nआवडी पोटी होती तें ॥ ३॥\nसेना राहिला निराळा ॥४॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nउतरलों पार संसारसिंधू हा – संत सेना महाराज अभंग – ७१\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00632.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/6766", "date_download": "2022-12-01T14:09:12Z", "digest": "sha1:MNH3OS2CYXOZ5AJ4FFO3VZO37BLLIWB3", "length": 11132, "nlines": 136, "source_domain": "dhanlabh.in", "title": "गुंतवणूक संधी—- – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nबरोडा पायोनियर ऍसेट मॅनेजमेंट कंपनीने डेट फंडातील ‘बरोडा पायोनियर अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन फंड’ नावाने नवीन योजना गुंतवणुकीसाठी बाजारात सादर केली आहे. डेट ओपन एंडेड प्रकारातील योजनेचा एनएफओ (न्यू फंड ऑफर) २४ मे पासून ते २९ मे पर्यंत उपलब्ध असणार आहे. योजनेचा एनएफओ खरेदी करण्यासाठी कमीत कमी ५००० रुपयांची गुंतवणूक बंधनकारक आहे.\nनवीन योजना ३ ते ६ महिन्यांच्या गुंतवणूक कालावधी असलेल्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करणार आहे. या योजनेतीळ गुंतवणूक प्रामुख्याने सरकारी व कॉर्पोरेट सिक्युरिटीज मध्ये गुंतवले जाणार आहेत. ऍसेट अलोकेशनच्या मर्यादेत राहून टी- बिल्स, कमर्शिअल पेपर्स, कॉर्पोरेट रोखे अशा मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्‌समध्ये योजनेचे व्यव्थापन केले जाणार आहे. या नवीन योजनेसाठी एन्ट्री किंवा एक्झिट लोड आकारण्यात येणार नाही.\nबरोडा पायोनियर अंतर्गत फिक्स्ड इन्कम विभागाचे प्रमुख अलोक साहू आणि डेट फंडाचे व्यवस्थापक हेतल शाह हे या नवीन योजनेचं व्यवस्थापन करणार आहेत.\nगौतम अदानी, बाबा रामदेव यांच्या कंपन्यांचे IPO याच महिन्यात\n‘डीएसपी’चा टी.आय.जी.ई.आर. फंड गुंतवणुकीसाठी खुला\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/7954", "date_download": "2022-12-01T13:47:21Z", "digest": "sha1:3EPJCISDM6ZN45VDKMTG4FLTRKXD7AVB", "length": 13929, "nlines": 145, "source_domain": "dhanlabh.in", "title": "‘मिस-सेलिंग’ म्हणजे नक्की काय? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n‘मिस-सेलिंग’ म्हणजे नक्की काय\n‘मिस-सेलिंग’ म्हणजे नक्की काय\nएखाद्या योजनेची विक्री करताना त्या योजनेची चांगली बाजू रंगवून सांगणे, धोके समजावून न सांगणे व ती योजना खरेदीदारासाठी योग्य आहे की नाही ते तपासून न पाहता केवळ कमिशन जास्त मिळविण्यासाठी अथवा “टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी एखादी योजना ग्राहकाच्या गळ्यात मारणे, याला मिस-सेलिंग’ असे म्हणता येईल.\nविमा व म्युच्युअल फंडांच्या योजनांच्या विक्रीमध्ये होणारे ‘मिस-सेलिंग’चे काही प्रकार पुढीलप्रमाणे –\n1) बॅंकेत मुदत ठेव ठेवण्यास आलेल्या ग्राहकाला पुरेशी माहिती न देता ‘सिंगल प्रिमियम’ विमा पॉलिसी विकणे.\n2) गुंतवणूक व विमा एकत्र करून, त्यावर सुरवातीला व नंतर दरवर्षी अनेक चार्जेस लावणे.\n3) लॉकर अथवा गृहकर्ज घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाला विमा अथवा म्युच्युअल फंडाची योजना घेण्यास भाग पाडणे.\n4) निवृत्तीनंतर ही दीर्घकाळापर्यंत मोठे हप्ते भरावे लागतील, अशी विमा योजना गळ्यात मारणे.\n5) बॅंकेत ‘पीपीएफ’सारखे सुरक्षित खाते उघडण्यासाठी आलेल्या ग्राहकाला ‘ईएलएसएस’सारख्या 100 टक्के गुंतवणूक शेअर्समध्ये करणाऱ्या योजनेत, जास्त परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगणे.\n6) जास्ती परताव्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिक मिड कॅप, स्मॉल कॅप फंडात गुंतवणूक करण्यास सांगणे.\n7) कमिशन अधिक मिळते म्हणून ‘युलीप’ व म्युच्युअल फंडाच्या ‘एनएफओ’; तसेच दीर्घ मुदतीच्या ‘क्‍लोज एंडेड’ योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देणे.\n‘मिस सेलिंग’पासून वाचायचे असल्यास, सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही योजना खरेदी करताना, त्या योजनेचे फायदे-तोटे, धोके व ती योजना आपल्याला खरोखरच गरजेची आहे का, हे तपासून पाहणे अत्यावश्‍यक असते. ज्याच्याकडून आपण एखादी योजना खरेदी करतो, त्याला योजनेच्या विक्रीमध्ये ‘रस’ असल्याने तो योजनेची दुसरी बाजू अथवा धोके व तोटे सांगणार नाही, असे गृहीत धरूनच ‘दुसरी बाजू’ ग्राहकाला स्वतःलाच समजून घ्यावी लागते व ते शक्‍य नसल्यास आपल्या विश्‍वासू आर्थिक सल्लागाराचे मत घेणे हितावह ठरते.\nविमा व म्युच्युअल फंड व्यवसायाचे भवितव्य उज्ज्वल आहे, अशावेळी स्वच्छ व पारदर्शक व्यवहार करून ग्राहकहिताला प्राधान्य दिल्यास या व्यवसायांची वाढ झपाट्याने होईल, यात शंका नाही.\n‘रिच डॅड, पुअर डॅड’\nबिर्ला म्युच्युअल फंडाची नवीन गुंतवणूक योजना\nसेबीकडून म्युच्युअल फंडांसाठीच्या स्वतंत्र नियामक संस्थेचा प्रस्ताव\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%82/", "date_download": "2022-12-01T12:50:52Z", "digest": "sha1:L4V7PGB2KGDPFDVWDLRWHJDZWEYNHBZG", "length": 12951, "nlines": 134, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "प्रेम माझं || HRUDAYSPARSHI KAVITA || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » प्रेम कविता » प्रेम माझं || HRUDAYSPARSHI KAVITA ||\nते व्यक्त करायला जावं\nहातात गुलाबाचं फुल देताना\nनेमकं तिच्या बाबांनी पहावं\nबाबा हाच आला होता\nतिने अस का म्हणावं\nआणि पुढचे काही दिवस मग\nप्रेम हे मी कधी\nतिने येड्या सारखं हसावं\nचार पानी लिहुन ते\nतिला हळुच नेऊन द्यावं\nआणि तिने ते वाचताना\nप्रेम हे लांबुन मी\nआणि पावशेर पोराने ही\nउगाच भाव खाऊन जावं\nप्रेम हे मी कधी\nनेमकं मांजर आडव यावं\nआणि तिच्या आईने तेव्हा\nलग्नाची पत्रिका देऊन जावं\nरात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||\nभेट अधुरी त्या वाटेवरची || एक प्रेम कविता मनातली || एक अधुरी प्रेम कहाणी || Marathi kavita ||\nपौर्णिमेचा चंद्र || कोजागिरी पौर्णिमा कविता || मराठी कविता || Poems ||\nवाट हरवून जावी || अव्यक्त प्रेमाच्या आठवणी || Sundar Kavita || Poems ||\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2022-12-01T13:46:11Z", "digest": "sha1:5ZAAEHXFMDTUOF76QJMCGY6G3RBL4VDB", "length": 10048, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nफिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार\nफिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम चित्रपटाला दिला जातो. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. सर्वात पहिला सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार १९५४ साली दो बिघा जमीन ह्या चित्रपटासाठी बिमल रॉयला देण्यात आला होता.\n१९५४ - दो बीघा जमीन\n१९५५ - बूट पॉलिश\n१९५७ - झनक झनक पायल बाजे\n१९५८ - मदर इंडिया\n१९६२ - जिस देश में गंगा बहती है\n१९६३ - साहिब बीबी और गुलाम\n१९६६ - हिमालय की गोद में\n१९७९ - मैं तुलसी तेरे आंगन की\n१९८४ - अर्ध सत्य\n१९८६ - राम तेरी गंगा मैली\n१९८७ - पुरस्कार नाही\n१९८८ - पुरस्कार नाही\n१९८९ - कयामत से कयामत तक\n१९९० - मैने प्यार किया\n१९९३ - जो जीता वही सिकंदर\n१९९४ - हम हैं राही प्यार के\n१९९५ - हम आपके हैं कौन..\n१९९६ - दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे\n१९९७ - राजा हिंदुस्तानी\n१९९८ - दिल तो पागल है\n१९९९ - कुछ कुछ होता है\n२००० - हम दिल दे चुके सनम\n२००१ - कहोना प्यार है\n२००४ - कोई.. मिल गया\n२००७ - रंग दे बसंती\n२००८ - तारे जमीन पर\n२००९ - जोधा अकबर\n२०१० - ३ इडियट्स\n२०१२ - जिंदगीना मिलेगी दोबारा\n२०१४ - भाग मिल्खा भाग\n२०१५ - क्वीन – वायकॉम १८ मोशन पिक्चर्स आणि फॅंटम फिल्म्स - अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने\n२ स्टेट्स – धर्मा प्रोडक्शन्स आणि नाडियाडवाला ग्रॅंडसन एनटरटेंनमेंट - करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला\nहैदर - यूटीव्ही मोशन पिक्चर्स आणि विशाल भारद्वाज पिक्चर्स - विशाल भारद्वाज आणि सिद्धार्थ रॉय कपूर\nमेरी कोम – एस् एल् बी फिल्म्स आणि वायकॉम १८ मोशन पिक्चर्स - संजय लीला भन्साळी\nपीके - राजकुमार हिरानी फिल्म्स आणि विनोद चोप्रा प्रोडक्शन्स - राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा\n२०१६ - बाजीराव मस्तानी\nसर्वोत्तम चित्रपट • सर्वोत्तम दिग्दर्शक • सर्वोत्तम अभिनेता • सर्वोत्तम अभिनेत्री • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता • सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री • सर्वोत्तम पदार्पण दिग्दर्शक • सर्वोत्तम पदार्पण अभिनेता • सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक • सर्वोत्तम गीतकार • सर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक • सर्वोत्तम महिला पार्श्वगायक\nसर्वोत्तम चित्रपट (समीक्षक) • सर्वोत्तम अभिनेता (समीक्षक) • सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक)\nटाइम्स वृत्तसमूह • फिल्मफेअर • फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण • बॉलिवूड\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०२२ रोजी २३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/11/06/solar-panel-scheme-2022-2/", "date_download": "2022-12-01T14:42:19Z", "digest": "sha1:WG5YQGA6736JUW4PGHU6CTPQFT6OL5A4", "length": 25455, "nlines": 82, "source_domain": "todaymarathi.com", "title": "solar panel scheme 2022 | मोफत सौर पॅनल नोंदणी – प्रधानमंत्री सौर पॅनेल योजना नोंदणी -", "raw_content": "\nsolar panel scheme 2022 | मोफत सौर पॅनल नोंदणी – प्रधानमंत्री सौर पॅनेल योजना नोंदणी\n“solar panel scheme” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/सरकारी नोकरी या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण solar panel scheme बद्दल माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण् या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. पोस्ट आवडल्यास आमच्या व्हाटसाप ग्रुप ला नक्की जॉइन व्हा. “solar panel scheme”\n“solar panel scheme” या ब्लॉगचा मुख्य उद्देश लोकांना सूर्यमाला आणि त्याच्या विविध भागांबद्दल जागरूक करणे हा आहे. बहुतेक लोक सौर पॅनेलला संपूर्ण सौर यंत्रणा मानतात परंतु प्रत्यक्षात सौर पॅनेल हा सौर यंत्रणेचा अविभाज्य भाग आहे आणि आपण Google वर सौर यंत्रणा शोधली तरी आपल्याला फक्त सौर यंत्रणेबद्दल माहिती मिळेल. पण सध्या सौरमालेची व्याख्या बदलत आहे. आता सौर पॅनेल, सोलर इन्व्हर्टर आणि बॅटरी इत्यादींच्या एकत्रितास सौर यंत्रणा म्हणतात. “solar panel scheme”\n👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\n“solar panel scheme” निसर्गाने आपल्याला कधीही न संपनारी ऊर्जा म्हणजेच ‘सुर्य’ दिलेला आहे. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा म्हणजेच सौर ऊर्जी होय आपण आपल्या दैनंदिन जिवनात या और ऊर्जेचा पुरेपुर उपयोग करून घ्यायला हवा आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी सौर उर्जेचा विद्युत ऊर्जेत रूपांतर करतो. | सौर ऊर्जा खरेदी करण्यासाठी सरकार अनुदान पण देत आहे. त्यामुळे लाखो लोक या योजनेचा लाभ घेत आहेत ज्या ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर केला जातो त्याठिकाणची उपकरणे ही विद्युत ऊर्जेवर चालणारी असतात परंतु ती | विदयुत ऊर्जा ही सौर ऊर्जेपासून मिळवलेली असते. “solar panel scheme”\n👉 हे सुद्धा वाचा :- रेशन कार्ड बंद झाले…. फक्त याच नागरिकांना मिळणार आता राशन यादीमध्ये तुमचे नाव पहा👈\nसौर ऊर्जा ही अनेक कामांसाठी उपयोगात येते\n“solar panel scheme” जसे की विजनिर्मिती विदयुत उपकरणे चालवणे, इत्यादी सौर ऊर्जेमुले आर्थिक खर्च देखील वाचतो. आणि त्या उपकरणांचे अनेक फायदे आहेत. शेतीविषयक कामामध्ये देखील सौर ऊर्जेचा वापर केला जातो. सौर ऊर्जेचा 20% वापर हा गरम पाण्याच्या वापराशी संबंधित आहे. सौर ऊर्जा ही उर्जा वस्तूंना उष्देणता देवू शकते. सौर ऊर्जेला वायरिंगची आवश्यकता नसते | सौर उर्जा आपण कोणत्याही ठिकाणी ठेऊ शकतो. सौर ऊर्जेसाठी कोणतेही इनधन लागत नाही. | यामुळे प्रदुषण देखील होत नाही. “solar panel scheme”\n👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\nजर शासनाने सौरपॅनल खरेदीसाठी अनुदान दिले नाही तर उच्च प्रतिष्ठापण खर्च होतो.\nसौरपॅनल अभ्यास करण्यासाठी पुरेशी जागा हवी असते.\nजर याच्या उत्पादनातून रासायनिक कचरा किवा रसायन जमिनीवर पडले तर जमिनींच्या सुपीकतेवर त्याचा परिणाम होतो.\nजर कधी धगाळ वातावरण असेल तर उन मिळणारी किरणे ही अधिक तीव्र नसतील त्यामुळे उपकरणांना सुरळीत चालण्यासाठी लागणारी ऊर्जा ही पुरेशी नसेल, यामुळे उत्पादनावर त्याचा परिणाम होईल.\nउत्पादन रोखल्या गेल्यामुळे औदयोगिक विकासाची गती मंदावेल\nहवामानात होणाऱ्या बदलाचा परिणाम हा पूर्णपणे सौर उर्जेच्या उत्पादनावर होणाऱ्या बदलास कारणीभूत ठरतो\n👉 हे सुद्धा वाचा :- कापसाला या तालुक्यांमध्ये मिळाला तब्बल 21 हजार रुपये क्विंटलचा भाव👈\nसौर उर्जेमुळे आपला वायरिंगचा, बंधनांचा खर्च वाचला\nअनेक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या\nसौर उर्जेच्या वापरामुळे नैसर्गिक साधनांचा किंवा उर्जेचा योग्य असा वापर झाला\nकोणत्याही क्षेत्रातील उपकरणे आपण और ऊर्जेच्या माध्यमातून चालवू शकतो.\n👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\nआंघोळीसाठी पाणी गरम करण्याकरिता\nहॉटेल्स, वसतिगृह, मंदिरे, गुरुदतारे,२- ठिकाणी विदयार्थ्याच्या प्रात्यक्षिकांसाठी विविध शाळांमध्ये\nनिरनिराळ्या हॉस्पिटल्समध्ये घरगुती कृषी प्रक्रिया उदयोगासाठी\nसौर चुलीचा घरगुती स्वयंपकासाठी विविध प्रकारचे पदार्थ भाजण्यासाठी\nअशुद्ध पाण्याचे शुद्ध पाण्यात रूपांत्तर करण्यासाठी हिस्टील वॉटर तयार करण्यासाठी खान्या पाण्याचे\nगोड्या पाण्यात रूपांतर करण्यासाठी विदयुत निर्मिती करण पाण्याचे बाष्पीभवन करणे.\n👉 हे सुद्धा वाचा :- भारतीय रेल्वे विभागात 65 हजार 636 जागांसाठी मेगा भरती👈\nसौर पॅनेल कसे कार्य करतात\n“solar panel scheme” सौर पॅनेलसाठी ऊर्जा सूर्यापासून मिळविली जाते, जी वीज आणि उष्णता निर्माण करण्यासाठी वापरली जाऊ शकते. हे तंत्रज्ञान फोटोव्होल्टेइक प्रभावाचा उपयोग करून थेट सूर्यप्रकाशाचे विजेमध्ये रूपांतर करते. हे प्रकाशाच्या संपर्कात असताना व्होल्टेज किंवा विद्युत प्रवाह तयार करते. “solar panel scheme”\n👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\nमला किती सोलर पॅनेल लागतील\n“solar panel scheme” तीन बेडरूमची, अर्ध-पृथक मालमत्ता चार लोकांसाठी साधारणतः 10 सौर पॅनेलची आवश्यकता असते. खूप जास्त खरेदी करणे हा एक अनावश्यक खर्च असू शकतो तर खूप कमीमुळे तुमची खरेदी फायदेशीर होऊ शकते.त्या आकाराच्या घरामध्ये दरवर्षी 2,900 किलोवॅट तास (kWh) वार्षिक वीज वापरण्याची शक्यता असते. 1kWh एका उपकरणाला एक तासापर्यंत वीज पुरवण्यास सक्षम आहे. “solar panel scheme”\n👉 हे सुद्धा वाचा :- महावितरण मध्ये भरती सुरू तात्काळ आपला अर्ज करा अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख👈\nघरावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी किती खर्च येईल\n“solar panel scheme” सौर पॅनेल स्वस्त नाहीत. मार्च 2022 मध्ये, एनर्जी ट्रस्टने नोंदवले की चार लोकांच्या निवासस्थानाच्या तीन बेडरूमच्या, अर्ध-पृथक मालमत्तेसाठी स्थापनेसाठी अंदाजे 100000 खर्च येतो. मनी सेव्हिंग एक्सपर्टच्या मते, जर तुम्ही दिवसा घरी असाल, तर तुमचे पैसे परत करण्यासाठी तुम्हाला कमी वेळ लागेल. तुम्ही देशाच्या मध्यभागी राहात असल्यास, तुम्ही सरासरी 13 वर्षांमध्ये इंस्टॉलेशन खर्च पुनर्प्राप्त कराल. तुलनेने, जर तुम्ही फक्त संध्याकाळी घरी असाल, तर तुम्हाला 24 वर्षे लागू शकतात. बर्‍याच लोकांना सोलर पॅनेल बसवायला आवडेल, पण एवढा मोठा खर्च अवास्तव आहे. “solar panel scheme”\nसौर ऊर्जा स्थापनेसाठी आर्थिक मदत आहे का\n“solar panel scheme” सरकारकडून आर्थिक मदत उपलब्ध आहे. 1 एप्रिल 2019 पर्यंत, लोकांना त्यांच्या घरांना उर्जा देण्यासाठी अक्षय ऊर्जा वापरण्यास प्रोत्साहित करण्याच्या प्रयत्नात फीड-इन टॅरिफ (FIT) योजना ऑफर करण्यात आली होती. पण आता सरकारला असे वाटत नाही की व्यक्तींना तितके अनुदान देणे आवश्यक आहे, कारण सौर पॅनेलच्या किंमती कमी झाल्या आहेत. फीड-इन टॅरिफ बंद केल्यापासून, नवीन स्मार्ट निर्यात हमी (SEG) सरकारने पर्याय म्हणून देऊ केली आहे. नवीन योजनेमुळे घरांना त्यांनी निर्माण केलेल्या कोणत्याही अतिरिक्त अक्षय उर्जेसाठी पैसे मिळू शकतात.\\ याचा अर्थ तुम्ही वारा किंवा सूर्यासारख्या नैसर्गिक स्रोतांपासून घरामध्ये ऊर्जा निर्माण केल्यास, तुम्ही वापरत नसलेली कोणतीही वस्तू विकू शकता. “solar panel scheme”\n👉 हे सुद्धा वाचा :-राज्यातील ‘या’ पाटबंधारे विभागात नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा👈\nसौर पॅनेल कुठे लोकप्रिय आहेत\n“solar panel scheme” ऊर्जा मिश्रणात सौर ऊर्जा आधीच महत्त्वाची भूमिका बजावते. 2017 मध्ये, EU ने 3.6 टक्के ऊर्जा फोटोव्होल्टेईक्समधून निर्माण केली आणि 2040 पर्यंत, सौरऊर्जेमध्ये ब्लॉकच्या विजेच्या मागणीच्या 20 टक्के भाग पूर्ण करण्याची क्षमता आहे. परंतु सौर उर्जा संपूर्ण EU आणि UK मध्ये स्वच्छ ऊर्जेचा प्रशंसनीय आणि विकसित स्त्रोत बनण्यासाठी, खर्च कमी करणे आणि त्यांची कार्यक्षमता सुधारणे आवश्यक आहे. असे असूनही, स्वीडन, फिनलंड, लाटविया, ऑस्ट्रिया आणि डेन्मार्क सध्या त्यांच्या एकूण वीजपैकी 30 टक्क्यांहून अधिक वीज नवीकरणीय स्रोतांमधून तयार करतात. फ्रान्समध्ये, तुम्‍ही उत्‍पादित विजेचा काही भाग स्‍वत:साठी वापरण्‍याची योजना करत असल्‍यास आणि त्‍याचा काही भाग नॅशनल ग्रीडला परत विकण्‍याचा विचार करत असल्‍यास राज्य अनुदान उपलब्‍ध आहे – ज्याला vente en surplus म्‍हणून ओळखले जाते. स्पेनमध्ये असताना, प्रादेशिक अनुदान अधूनमधून दिले जाते, परंतु उपलब्ध निधीच्या मर्यादेसह. हे अनुदान साधन-चाचणी केलेले नाहीत, परंतु एनआयई क्रमांकासह स्पॅनिश निवासाचा पुरावा आवश्यक आहे. “solar panel scheme”\nसौर पॅनेल वापरण्यासाठी पुरेसे सनी आहे का\n“solar panel scheme” राखाडी आणि ढगाळ हवामानासाठी त्याची प्रतिष्ठा असूनही, यूकेला फ्रान्स आणि स्पेनमधील काही भागांइतकीच सौर ऊर्जा मिळते. आणि स्वीडन, फिनलंड आणि लॅटव्हिया सारख्या उच्च सौर उर्जेचा वापर करणारे देश हे सिद्ध करतात की, उष्णतेची कमतरता ही समस्या नाही कारण पेशी सूर्याच्या प्रकाशासह कार्य करतात. अनेक विद्युत उपकरणांप्रमाणे, सौर फोटोव्होल्टेइक पेशी आश्चर्यकारकपणे थंड परिस्थितीत सर्वोत्तम कामगिरी करतात, म्हणून सौर ऊर्जा जगात कुठेही कार्य करते. “solar panel scheme”\n👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\n👉 हे सुद्धा वाचा :- ग्रामपंचायत मधील सर्व चालू योजनांची यादी👈\nसौर पॅनेलमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आता चांगली वेळ आहे का\n“solar panel scheme” सौर पॅनेल ही एक महत्त्वपूर्ण गुंतवणूक आहे, परंतु सुरुवातीच्या खर्चानंतर, ते तुमचे पैसे वाचवण्याची अधिक शक्यता असते. तुम्ही स्मार्ट एक्सपोर्ट गॅरंटी (SEG) साठी पात्र असल्यास, तुम्हाला काही पैसे परत करण्याची देखील संधी आहे. जगण्याच्या संकटाची किंमत आणखी वाढल्याने, तुमच्या पॅनलद्वारे निर्माण होणारी वीज तुमच्या ऊर्जा बिलांची किंमत कमी करू शकते – आणि त्याच वेळी तुम्ही तुमचा कार्बन फूटप्रिंट कमी कराल. “solar panel scheme”\nसौर ऊर्जेसाठी सरकारकडून अनुदान मिळण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे\nराहतो ते घर स्वतःच्या मालकीचे असावे\nइत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहे\nअनुदान मिळण्यासाठी तुम्ही अर्ज कसा करणार\n“solar panel scheme” सर्वप्रथम तुम्हाला सोलर च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जायचं आहे. नंतर तुम्हाला तिथे रजिस्ट्रेशन असा ऑप्शन दिसेल. रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर ईमेल आयडी टाकून व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे. व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला सब्मिट या बटनावर क्लिक करायचे आहे. संमेक बटणावर क्लिक केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होईल. रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर एक मेसेज येईल. त्या मेसेज मध्ये तुम्हाला तुमचा आयडी आणि पासवर्ड मिळेल. तू आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर तुम्हाला वापर च्या अधिकृत वेबसाइटवर जायचं आहे. वापस वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तेथे लॉगीन असा एक ऑप्शन दिसेल. मग त्या लोगिन बटनावर क्लिक करा आणि पूर्ण भरून घ्या. “solar panel scheme”\n👉 हे सुद्धा वाचा :- एका झटक्यात 40 रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल, लोकांचा आनंद गगनात मावेना, कुठे मिळाला हा दिलासा👈\n👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\nRates of cement and iron 2022 | स्वस्तात घर बांधायची हीच वेळ ‘इतक्या’ रुपयांनी कमी झाले लोखंड आणि सिमेंटचे दर…\nMaharashtra Gharkul Yojana 2022 | नवीन घरकुल यादी आली ,अशी पहा ऑनलाइन, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लिस्ट महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-102/", "date_download": "2022-12-01T12:17:48Z", "digest": "sha1:LUPVMTJ6WGH5UBGMHEMGQHZPSKWQZLJD", "length": 4735, "nlines": 117, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "देई मज जन्म देवा - संत सेना महाराज अभंग - १०२ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nदेई मज जन्म देवा – संत सेना महाराज अभंग – १०२\nदेई मज जन्म देवा – संत सेना महाराज अभंग – १०२\nदेई मज जन्म देवा\nकरीन सेवा आवडी ॥१॥\nमुखीं नाम नारायण ॥२॥\nसुख दुःखा चाड नाहीं ॥३॥\nसेना म्हणे जिवा चित्ता ॥४॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nदेई मज जन्म देवा – संत सेना महाराज अभंग – १०२\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/56464/", "date_download": "2022-12-01T13:35:49Z", "digest": "sha1:7QZTYDQY77XFLJ2QDNNBXFO63CEGJIR4", "length": 9787, "nlines": 108, "source_domain": "mnews.esy.es", "title": "thane fire: Thane Fire : ठाण्यात प्लास्टिकची दोन गोदामे जळून खाक, ६ तासांनंतर… – thane mumbra shilphata area two godowns gutted in fire | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra thane fire: Thane Fire : ठाण्यात प्लास्टिकची दोन गोदामे जळून खाक, ६...\nठाण्यातील शिळफाटा परिसरात प्लास्टिकच्या गोदामांना आग\nभीषण आगीत गोदामातील माल जळून खाक\nसहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात\n…तर मोठा अनर्थ घडला असता\nठाणे : ठाण्यातील मुंब्रा येथील शिळफाटा परिसरात काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास प्लास्टिकच्या दोन गोदामांना अचानक आग लागली. या आगीत दोन्ही प्लास्टिकची गोदामे जळून खाक झाली आहेत. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.\nठाण्यातील मुंब्रा येथील शिळफाटा परिसरात रोडलगत मोठ्या प्रमाणात भंगार, वाहने, पत्रे, बांबू, लाकूड अशी अनेक गोदामे आहेत. याच शिळफाटा परिसरात दोस्ती कॉम्प्लेक्सजवळ असलेल्या खान कंपाउंड येथे प्लास्टिकच्या गोदामाला काल रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत आजूबाजूला लागून असलेली दोन दुकाने जाळून खाक झाली आहेत. या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून, मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा भंगारातील माल जाळून खाक झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दलाचे दोन अग्निबंब, दोन पाण्याचे टँकर, एक जम्बो पाण्याचा टँकर, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि मुंब्रा पोलीस घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले.\nनियम पायदळी तुडवून बैलगाडा शर्यती; अंबरनाथमध्ये ५० ते ६० जणांविरोधात गुन्हा\nकल्याणमध्ये दुकानांना भीषण आग; प्राणी, पक्षी आणि मासे…\nप्लास्टिकच्या गोदामांना ही आग कशामुळे लागली यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. मात्र वेळीच पोहचून अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या गोदामाच्या आजूबाजूला अनेक भंगाराची, वाहनांची, पत्रे, बांबू, लाकडाची गोदामे आहेत. ही आग आटोक्यात आली नसती, तर आगीने रौद्ररूप धारण केले असते. यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nDombivli news: ताडी प्यायल्याने दोन तरूणांचा मृत्यू; फरार ताडीविक्रेत्याला २४ तासांत अटक\nNext articleदिल्लीतील गाझीपूर फ्लॉवर मार्केटमधून पोलिसांनी IED जप्त केला | दिल्ली बातम्या\ndhule police, पार्टीसाठी घरातून बाहेर पडला, मात्र सकाळी थेट मृतदेह आढळला; गळ्यावर व्रण असल्याने कुटुंब हादरलं\nudayanraje bhosale, भाजपमधूनच उदयनराजेंची कोंडी\nराज्याच्या निर्णयात भेदभाव नाही; आषाढी पालख्यांबाबतची याचिका फेटाळली\n'वडिलांनी दुसरं लग्न केल्यावर आईचा आत्महत्येचा प्रयत्न'\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-arpita-khan-aayush-sharmas-romantic-vacation-photos-5171186-PHO.html", "date_download": "2022-12-01T13:19:52Z", "digest": "sha1:2BOAYTN3QOD6XO4CZNT6CX6XAVVX67ZJ", "length": 3844, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "लग्नाचा पहिला वाढदिवस, कधी न्यूयॉर्क तर कधी लंडन-पेरिसमध्ये फिरले अर्पिता-आयुष | Arpita Khan & Aayush Sharmas Romantic Vacation Photos - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलग्नाचा पहिला वाढदिवस, कधी न्यूयॉर्क तर कधी लंडन-पेरिसमध्ये फिरले अर्पिता-आयुष\nएन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान शर्मा आज (18 नोव्हेंबर) आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहे. गेल्यावर्षी आयुष शर्मासोबत अर्पिता विवाहबद्ध झाली आणि आता लवकरच आई होणारेय.\nहनीमूनसाठी हे कपल न्यूझिलंडच्या प्रसिद्ध बोरा बोरा आयलँडवर गेले होते. मात्र केवळ याच ठिकाणी नव्हे तर जगाच्या वेगवेगळ्या देशांत या दोघांनी क्वॉलिटी वेळ एकत्र घालवला आहे. गेल्या वर्षभरात अर्पिता आणि आयुष यांनी न्यूयॉर्क, फ्रान्स आणि लंडन या देशांची सफर केली आहे.\nसलमानच्या 'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या शूटिंगच्या काळात हे दोघे काश्मीरमध्येही पोहोचले होते. अर्पिता आपल्या ट्रिप्सची छायाचित्रे इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. अर्पिता-आयुषच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचे औचित्य साधत divyamarathi.com तुम्हाला या दोघांच्या वेकेशन्सची निवडक छायाचित्रे दाखवत आहे.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा, अर्पिता-आयुषचे रोमँटिक क्षण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.bluepad.in/article?id=148323", "date_download": "2022-12-01T12:47:47Z", "digest": "sha1:KSKWQFI445GIMNDUYM7BUBACUHXSQL6U", "length": 3543, "nlines": 25, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepad", "raw_content": "\nतरुण म्हणाला, आता तुम्ही मला काही सांगणार आहात का. किमयागार म्हणाला 'नाही' तुला जेवढी माहिती पाहिजे तेवढी तुला आहे. मी तुला खजिन्याची दिशा सांगणार आहे. तरुण म्हणाला पण युद्ध चालू आहे ना. किमयागार म्हणाला 'नाही' तुला जेवढी माहिती पाहिजे तेवढी तुला आहे. मी तुला खजिन्याची दिशा सांगणार आहे. तरुण म्हणाला पण युद्ध चालू आहे ना. किमयागार म्हणाला, वाळवंटात काय चालले आहे ते मला माहिती असते.\nतरुण म्हणाला, मला आत्ता तरी खजिना सापडला आहे असेच वाटते. माझ्याकडे उंट आहेत, माझ्याकडे क्रिस्टल दुकानात मिळवलेले पैसे आहेत आणि पन्नास सोन्याची नाणी आहेत. माझ्या देशात तर मी श्रीमंत माणूस समजला जाईन.‌ किमयागार म्हणाला पण यातले काही पिरॅमिड मुळे मिळालेले नाही. तरुण म्हणाला, मला फातिमा मिळाली आहे ती पण एखाद्या खजिन्यासारखीच आहे.\nते आता शांतपणे जेवण करत होते. किमयागाराने एक बाटली उघडली व त्यातील लाल पेय तरुणाच्या ग्लास मध्ये ओतले. तरुणाने आतापर्यंत चाखलेल्या वाईनमधील ही सर्वात छान वाईन होती. तरुण म्हणाला, इथे वाईनला बंदी आहे ना \nकिमयागार म्हणाला, \" माणसाच्या तोंडातून आत जाते ते वाईट नसते, तर माणसाच्या तोंडातून जे निघते ते वाईट असते \".\nकिमयागाराचे वागणे घाबरवणारे असले तरी, वाइन घेतल्यानंतर तरुण थोडा सावरला होता.\nजेवण झाल्यावर ते दोघे बाहेर आले. शितल चांदणे पडले होते. किमयागार म्हणाला, तुला अजून वाईन घ्यायची असेल तर घे. मजा कर. किमयागाराच्या लक्षात आले होते की तरुण थोडा सावरला आहे.\nतू युद्धाच्या तयारीत असलेल्या वीराप्रमाणे आज रात्री विश्रांती घे. तुझे हृदय सांगेल तेथे तुला खजिना सापडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/3347", "date_download": "2022-12-01T14:32:55Z", "digest": "sha1:5PNUDPLXP3KPD4VEVVELOK5I6W7REZWC", "length": 12444, "nlines": 141, "source_domain": "dhanlabh.in", "title": "नवीन फंडांचा समावेश केव्हा करावा ?? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nनवीन फंडांचा समावेश केव्हा करावा \nनेमका केव्हा नवीन फंडांचा समावेश करावा\n१. अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी नवीन आर्थिक ध्येयाची निर्मिती करण्याची गरज निर्माण होते. उदाहरणार्थ, कुटुंबात नवीन सदस्यांचे आगमन.\nनवीन बाळाच्या आगमनामुळे वेगळ्या प्रकारच्या आणि वेगळ्या कालावधीत या वित्तीय ध्येयाची पूर्तता करणे गरजेचे असते. या वित्तीय ध्येयासाठी नव्याने तरतूद करण्याची असल्याने सर्वार्थाने नवीन फंडांचा संच विचारात घेणे आवश्यक असते.\n२ .पगारवाढ , पदोन्नती , ह्यापायी सुद्धा उत्पन्न वाढ होते व त्यापायी सुद्धा आपण एखादे नवे आर्थिक ध्येय ठरवून नवी SIP सुरु करू शकतो \n३. गुंतवणूक योग्य रक्कमेत वाढ झाल्यामुळे एखाद्या कुटुंबातील पती अथवा पत्नीच्या उत्पन्नात वाढ होते. परदेशी नोकरी मिळाल्याने अथवा गृहकर्ज फिटल्याने दरमहा गुंतवणूक योग्य रक्कम हाताशी शिल्लक राहाते. कुटुंबाच्या गुंतवणूक योग्य रक्कमेत ५० टक्कय़ांहून अधिक कायम स्वरुपाची वाढ झाल्यामुळे नवीन फंडाचा समावेश करणे योग्य होईल.\n४ . जमीन किंवा मोठा खरेदी / विक्री व्यवहार झाल्यास हातात मोठी रक्कम येते व हि रक्कम liquid फंडात ठेवणे सुलभ असते.\nया वाढीव गुंतवणूक योग्य रकमेमुळे जोखीम स्वीकारण्याची क्षमता वाढलेली असते किंवा वाढीव रकमेमुळे एखादे वित्तीय ध्येयाचा नव्याने समावेश झालेला असतो. मिड कॅप गुंतवणुकीत अधिक जोखीम असल्याने गुंतवणूक रक्कम कमी असल्यामुळे वित्तीय नियोजकाने मिड कॅप फंडांचा आधीच्या गुंतवणुकीत समावेश केला नसल्यास वाढीव गुंतवणूक योग्य रक्कमेमुळे नव्याने समावेश केला जाऊ शकतो.\nव ह्यासाठी मात्र सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा असे धनलाभ तर्फे सांगण्यात येत आहे .\nलवकर निघा – सुरक्षित पोहोचा—\nम्युच्युअल फंडात गुंतवणूकीचे फायदे\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T13:44:02Z", "digest": "sha1:DVEIGEZ2CKCIDSRBYUQAA5BPR23YEZ2D", "length": 13754, "nlines": 75, "source_domain": "live46media.com", "title": "सुहागरात्रीच्या पहिल्याच रात्री पत्नीचे कपडे काढताच बेशुद्ध झाला पती, शुद्धीवर येताच बोलला ती स्त्री नसून एक…’ – Live Media सुहागरात्रीच्या पहिल्याच रात्री पत्नीचे कपडे काढताच बेशुद्ध झाला पती, शुद्धीवर येताच बोलला ती स्त्री नसून एक…’ – Live Media", "raw_content": "\nसुहागरात्रीच्या पहिल्याच रात्री पत्नीचे कपडे काढताच बेशुद्ध झाला पती, शुद्धीवर येताच बोलला ती स्त्री नसून एक…’\nउत्तर प्रदेशमधील उन्नाव येथून नुकतीच एक आश्चर्यकारक बातमी समोर येत आहे. वास्तविक येथे एक नवविवाहित पति आपल्या पत्नीसमवेत हनीमून साजरा करण्यासाठी खूप उत्सुक होता. पण या वराला धीर धरणे शक्य नव्हते.\nत्याला शक्य तितक्या लवकर आपल्या पत्नी समवेत सुहाग रात्र साजरी करायची होती, परंतु जशी त्याने सुहाग रात्र साजरी करण्यास सुरुवात केली, तेव्हा अचानकच त्याने आपल्या होणाऱ्या पत्नी समवेत पाहिलेल्या स्वप्नांचा अगदी चक्काचूर झाला आणि तो खाली पडला. खरं तर तो जा स्त्री सोबत आपले संपूर्ण आयुष्य काढणार होता.\nती एक स्त्री नव्हती तर तो एक किन्नर होता. बिचारा तो मुलगा ज्याने आपल्या होणाऱ्या पत्नी सोबत कितीतरी स्वप्न पहिली असतील, पण नशिबाने त्याच्याशी असा विनोद केला की त्याच्या संपूर्ण आयुष्याची वाट लागली. आता जेव्हा असे सत्य समोर आले होतेच तेव्हा कुठले प्रेम आणि कुठला रोमांस आता होणार होता.\nतो फक्त धिगाणाच, इकडे पती ओरडायला लागला, मग पत्नीनेही जोरात ओरडायला सुरुवात केली. या परिस्थितीत आपल्या मुलाला पाहून त्याच्या घरातील सदस्य देखील हैराण होते. तोपर्यंत वराने देखील घाईघाईने आपल्या सासरच्यांना फोन लावला कारण त्यांना हे संपूर्ण सत्य माहित होतेच.\nपण जेव्हा त्या वराने त्यांना तत्काळ बोलावून घेतले तेव्हा त्या मुलीच्या घरातील सदस्यांनी देखील हंगामा करायला सुरुवात केली. त्यांनी त्या मुलाच्या कुटूंबावर दबाव आणायला सुरुवात केली की आता लग्न झाले आहे आणि आता मुलगी किन्नर तर त्यात काय हरकत आहे आपण हे लग्न अजिबात मोडू शकत नाही.\nवराला आपल्या पत्नीबद्दल जाणून मिळालेला धक्का आणि आता त्या मुलीच्या कुटूंबातील सदस्यांचा असणारा दबाव पाहून तेव्हा त्याने पोलिसात जाणे उच्चीत समजले. आता पोलिस हे प्रकरण समजून घेण्याचा आणि दोन्ही बाजूकडील लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.\nतथापि किन्नर मुलीचा कोणत्याही प्रकारे आम्ही स्वीकार करणार नाही असे त्या मुलांकडील लोकांचे म्हणे होते आणि आता हे प्रकरण कोर्टात गेले आहे.\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nPrevious Article लग्न झाल्यांनंतरही पती गर्लफ्रेंडसोबत करायचा नको ते काम, वैतागलेल्या पत्नीने केलं असं काही जे पाहून रडायला लागला पती…’\nNext Article नेहमी पोट दुखायचं म्हणून केली सोनोग्राफी, रिपोर्ट पाहिल्यावर मोठमोठयाने रडायला लागली मुलगी’ पहा काय झाले…’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2022-12-01T13:53:29Z", "digest": "sha1:T35KZXON26IFPLDVQLVHT3E6U7DXH3KM", "length": 7441, "nlines": 55, "source_domain": "marathitimes.in", "title": "शनीच्या राशीत मंगळाचे संक्रमण सावधान! असणार अत्यंत धोकादायक काळ. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nशनीच्या राशीत मंगळाचे संक्रमण सावधान असणार अत्यंत धोकादायक काळ.\nशनीच्या राशीत मंगळाचे संक्रमन सावधान या तीन राशींसाठी असणारा अत्यंत धोकादायक काळ. २६ फेब्रुवारीला मंगळ आपली राशी बदलणार आहे. मंगळाच्या राशी बद्दल सर्व राशींवर खूप मोठा बदल करणार आहेत.\nज्या राशीना मंगळाची कृपा आहे किंवा ज्यांच्या राज्य स्वामी मंगळाचा मित्र आहेत त्यांच्यासाठी हा बदल चांगला असेल. पण तीन राशी असलेल्यांसाठी मंगळाचे हे संक्रमण खूपच त्रासदायक ठरू शकते. चला तर जाणून घेऊयात त्या कोणत्या आहेत भाग्यवान राशी.\nत्या आधी जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेँट मध्ये जय स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. तर चला मग जाणून घेऊया. पहिली राशी आणि धनु राशी\n१) धनु राशी- धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण आर्थिक परिस्थितीवर परिणाम करणारा असेल. या प्रकरणात मालमत्तेची संबंधित वाद-विवाद होऊ शकते. किंवा जुना वाद पुन्हा डोके वर काढू शकतो. या काळात वाद टाळता पैसा व्यवहारात सावधगिरी बाळगा.\n२) कर्क राशि- मंगळाचे हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी योग्य असणारा नाही. त्यांच्या आयुष्यात या राशी बदल्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन भागीदारी आणि करिअरमध्ये अडचणी येतील. हा काळ तुमच्यासाठी कठीण असू शकते.\n२) कुंभ राशी- कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला नाही. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय यावेळी घेऊ नका. नोकरी करत असाल तर वरिष्ठांशी आरामात बोला. प्रवास होतील पण त्यातून विशेष काही निष्पन्न होणार नाही. या काळात संयमाने वागावे लागेल.\nतर मित्रांनो आजच्या माहितीमध्ये आपण खूप काही जाणून घेतले. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा.\nकाही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mikastkar.com/tag/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2022-12-01T14:02:40Z", "digest": "sha1:LBYFDOA33VL77JVXNXII3XK3DZYUUPQY", "length": 3344, "nlines": 81, "source_domain": "mikastkar.com", "title": "ट्रॅक्टर अनुदान अनुदानावर ट्रॅक्टर ट्रॅक्टर साठी अनुदान – मी कास्तकार", "raw_content": "\nट्रॅक्टर अनुदान अनुदानावर ट्रॅक्टर ट्रॅक्टर साठी अनुदान\nTag: ट्रॅक्टर अनुदान अनुदानावर ट्रॅक्टर ट्रॅक्टर साठी अनुदान\nTractor Anudan – या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर 2020.\nTractor Anudan – या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर 2020 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांसाठी प्रगतीशील होण्यासाठी…\nAadhar card आधार कार्ड हरवले किंवा चोरी गेले तर\nमित्रांनो, mikastkar.com ब्लॉग वर आम्ही फक्त शेतकरी वर्गाकरिता नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान, शासन निर्णय, योजना, पिकांचे व्यवस्थापन याविषयी माहिती देत असतो हा ब्लॉग आपणास जरूर आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.accessoryruihexuan.com/semi-finished-metal-buttons-and-raw-materials", "date_download": "2022-12-01T12:41:40Z", "digest": "sha1:K6XRLQQZV7GYKJADT4XEVJL55QCSW43N", "length": 14431, "nlines": 186, "source_domain": "mr.accessoryruihexuan.com", "title": "चायना सेमी फिनिश मेटल बटणे आणि कच्चा माल उत्पादक आणि कारखाना - रुईहेक्सुआन", "raw_content": "\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nघर > उत्पादने > अर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nअॅल्युमिनियम जीन्स बटण नखे\nअॅल्युमिनियम रिव्हेट बटण खिळे\nस्टेनलेस स्टील जीन्स बटणाचा मागील भाग\nअॅल्युमिनियम जीन्स बटणाचा मागील भाग\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल उत्पादक\nZhejiang Ruihexuan Import & Export Co., Ltd ही मोठ्या प्रमाणावर आहेसेमी फिनिश मेटल बटणेआणिकच्चा मालचीनमधील वस्त्र अॅक्सेसरीज उत्पादनांचे निर्माता आणि पुरवठादार.\nआम्ही पितळ, स्टेनलेस स्टील आणि मिश्र धातुच्या सर्व वस्तू जसे की जीन्स बटणाचा मागील भाग, बटण नखे, स्नॅप बटण भाग, मेटल रिवेट्स, अलॉय बटणे, बटण नायलॉन इन्सर्ट, प्रॉन्ग स्नॅप बटणे, आयलेट्स इ.\nसर्व उत्पादने युरोप आणि अमेरिकेतील ROHS आणि रीचच्या पर्यावरणीय मानकांची पूर्तता करू शकतात आणि त्यांनी OEKO-TEX ® मालिका प्रमाणपत्र.\nअॅल्युमिनियम जीन्स बटण नखे\nकपड्यांचे सामान उत्पादकांसाठी घाऊक अॅल्युमिनियम जीन्स बटण नखे, सामग्री पितळ आणि अॅल्युमिनियम सानुकूलित केली जाऊ शकते, रंग: सोने, चांदी, कांस्य किंवा स्वीकार्य सानुकूलित, आकार: 6.5/ 7.5/ 8.5/ 9 मिमी (स्टेम लांबी)\nअॅल्युमिनियम रिव्हेट बटण खिळे\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणात अॅल्युमिनियम रिव्हेट बटण नेल उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत\nस्टेनलेस स्टील जीन्स बटणाचा मागील भाग\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणावर स्टेनलेस स्टील जीन्स बटणाचा बॅक पार्ट निर्माता आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nअॅल्युमिनियम जीन्स बटणाचा मागील भाग\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणात अॅल्युमिनियम जीन्स बटणाच्या बॅक पार्टची निर्माता आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. चीनमधील मोठ्या प्रमाणात बटन नायलॉन इन्सर्ट उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. बटण नायलॉन इन्सर्टचा चांगला किमतीचा फायदा आहे आणि बहुतेक आग्नेय आशियाई बाजारपेठा कव्हर करतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणात ब्रास स्नॅप बटण पार्ट्स उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nRuihexuan अनेक वर्षांपासून अर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल उत्पादन करत आहे आणि चीनमधील व्यावसायिक अर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल उत्पादक आणि पुरवठादारांपैकी एक आहे. शिवाय, आम्ही प्रमाणपत्रे उत्तीर्ण केली आहेत. आमचे उत्पादन अर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल केवळ उच्च गुणवत्तेचे नाही तर कमी किमतीला देखील समर्थन देते. तुम्हाला आमच्या उत्पादनांमध्ये स्वारस्य असल्यास, आम्ही तुम्हाला समाधानकारक किंमत देऊ आणि किंमत सूची देऊ. सल्लामसलत आणि वाटाघाटीसाठी आमच्या कारखान्याला भेट देण्यासाठी आम्ही नवीन आणि जुन्या ग्राहकांचे मनापासून स्वागत करतो.\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/10/11.html", "date_download": "2022-12-01T14:18:08Z", "digest": "sha1:6BMFGGNHNBOCSYQ3ZBC7CMCXVRNHLGVS", "length": 14656, "nlines": 36, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना 11 टक्के दिवाळी बोनस ; चेअरमन यशराज देसाईंची घोषणा.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nलोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना 11 टक्के दिवाळी बोनस ; चेअरमन यशराज देसाईंची घोषणा.\nऑक्टोबर ०६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nलोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रम संपन्न.\nपाटण| कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nलोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना हा जिल्हयातील इतर कारखान्यांपेक्षा कमी क्षमतेचा कारखाना असला तरी आपण प्रत्येक गळीत हंगामामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी गाळपास दिलेल्या ऊसापोटी एफ.आर.पी.प्रमाणे होणारी ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करत आलो आहोत. लोकनेते बाळासाहेब देसाई व स्व.शिवाजीराव देसाई (आबा) यांचे विचारांचा वारसा जोपासत लोकनेते बाळासाहेब उद्योग समुहाचे प्रमुख महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने नेहमीच ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांचे हिताला प्राधान्य देण्याचे धोरण राबविले आहे. त्यानुसार गत वर्षीच्या गळीत हंगामाध्ये कारखान्यास गाळपास आलेल्या ऊसाची एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई (दादा) यांनी केले.\nते दौलतनगर,ता.पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे विजया दशमी दसऱ्याचे शुभमुहुर्तावर आयोजित बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई(दादा),अशोकराव पाटील, डॉ.दिलीपराव चव्हाण,संचालिका सौ.दिपाली पाटील,श्रीमती जयश्री कवर, ॲङमिलिंद पाटील, डी.पी.जाधव, प्रकाशराव जाधव, बबनराव भिसे, विजयराव मोरे, शंकरराव पाटील, जालंदर पाटील, टी.डी.जाधव, कार्यकारी संचालक सुहास देसाई, फायनान्स मॅनेजर विनायक देसाई यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.तत्पुर्वी बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमानिमित्त कारखान्याचे संचालक सुनिल पानस्कर व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.मंगल सुनिल पानस्कर यांचे हस्ते सत्यनारायण महापुजा आयेाजित केली होती.\nयाप्रसंगी बोलताना चेअरमन यशराज देसाई पुढे म्हणाले की, यंदाच्या गळीत हंगामामध्ये ऊसाची उपलब्धता जास्त आहे. त्यामुळे गळीत हंगाम लवकर सुरु करावा लागणार आहे.सध्या कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून गळीत हंगाम सुरु करण्याची तयारी पूर्ण झाली आहे.आपल्या जिल्हयातील इतर साखर कारखान्यांचा विचार करता जिल्हयामध्ये जास्त क्षमतेचे कारखाने असून सध्या स्पर्धेच्या युगात टिकणे गरजेचे आहे. सहकारी साखर कारखान्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी साखरेसह इथेनॉलचे उत्पादन करण्याबाबत केंद्र सरकारने धोरण आणले आहे. त्यामुळे आगामी दोन तीन वर्षामध्ये सहप्रकल्प उभारणे गरजेचे असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, गत गळीत हंगामातील एफ.आर.पी.ची 90 टक्के रक्कम ही यापूर्वीच शेतकऱ्यांना दिली आहे.उर्वरित एफ.आर.पी.ची रक्कम देण्याची तयारी केली असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग केली जाणार आहे. गत गळीत हंगामामध्ये जिल्हयातील सर्वच कारखान्यांना ऊस तोडणी मजूरांची कमतरता भासली परंतु यंदा ऊस तोडणी मजूर यंत्रणा कमी पडणार नाही याची काळजी कारखाना व्यवस्थापनाने घेतली आहे.आगामी काळात कारखाना कार्यक्षेत्रामध्ये यंत्राणे ऊस तोडणीचे नियोजनाबरोबर स्थानिक ऊस तोडणी यंत्रणा सुरु होण्याची गरज असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने साखर निर्यातीचे धोरणांमध्ये काही बदल करण्याची गरज असून गत तीन वर्षामध्ये गळीत हंगाम सुरु असताना केंद्र सरकारने एफ.आर.पी.च्या रक्कमेत वाढ केली परंतु सन 2019 साली साखरेचा जो किमान विक्री दर आहे तो आजही तसाच असून साखरेचा किमान विक्री दर 36 रुपये होणे गरजेचे आहे. ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने अडचणीचा काळ असूनही विस्तारीकरणा शिवाय पर्याय नसल्याने कारखान्याच्या विस्तारीकरणाचा धाडसी निर्णय घेतला.तसेच सध्या विस्तारीकरणाच्या पहिल्याचे काम अंतिम टप्प्यात येण्यासाठी सर्व कर्मचारी यांनी चांगले काम केले आहे.यंदाचा गळीत हंगाम हा महत्त्वाचा असून सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कारखान्यामध्ये काम करता असताना प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काटेकोरपणाने पार पाडावी.तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी आपला पिकवलेला संपूर्ण ऊस हा कारखान्यास गळीतास घालून हा गळीत हंगाम यशस्वी करावा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.दिलीपराव चव्हाण तर आभार अशोकराव पाटील यांनी मानले.\nलोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांना 11 टक्के बोनस जाहिर.\nगत दोन वर्षामध्ये कोविडचे संकट असतानाही ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना प्रशासनाने आर्थिक धोरणा चांगले राबविले. सध्या कारखान्याचे विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून गळीत हंगामाची संपूर्ण तयारी झाली असताना लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे परंपरेप्रमाणे कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीसाठी यंदा 11 टक्के बोनस देत असल्याचे चेअरमन मा.यशराज देसाई यांनी बॉयलर अग्निप्रदिपन कार्यक्रमप्रसंगी जाहिर करताच फटाक्यांची आतिष बाजी केली. तसेच कारखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांचेवतीने चेअमन यशराज देसाई यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/sports/18083/", "date_download": "2022-12-01T14:37:03Z", "digest": "sha1:ZU26V7MO25QNAZXF7P44O5VMQNISXP3R", "length": 9957, "nlines": 107, "source_domain": "mnews.esy.es", "title": "KKR विरुद्ध पराभव; धोनीच्या पाच वर्षाच्या मुलीला बलात्काराची धमकी | Maharashtra News", "raw_content": "\nHome Sports KKR विरुद्ध पराभव; धोनीच्या पाच वर्षाच्या मुलीला बलात्काराची धमकी\nKKR विरुद्ध पराभव; धोनीच्या पाच वर्षाच्या मुलीला बलात्काराची धमकी\nनवी दिल्ली: २०२० मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची () कामगिरी फार निराशजनक झाली आहे. बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईला १६८ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. त्यांचा १० धावांनी पराभव झाला. या सामन्यानंतर सोशल मीडियावर युझर्सनी चेन्नईच्या फलंदाजांवर टीका केली आणि त्यांना ट्रोल देखील केले. यात केदार जाधवचा देखील समावेश होता. त्याने १२ चेंडूत फक्त ७ धावा केल्या होत्या.\nसामना गमावल्यानंतर खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ट्रोल केले जाते ही गोष्ट नवी नाही. पण चेन्नईच्या पराभवानंतर काळीज करणारी गोष्टी म्हणजे काही युझर्सनी महेंद्र सिंह धोनीची () पाच वर्षाच्या मुलगी झिवाला () धमकी दिली आहे आणि तिच्याबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. याआधी देखील खेळाडूंच्या खराब कामगिरीवर पत्नी आणि गर्लफेंडला ट्रोल केले गेले होते. यात विराटने खराब कामगिरी केली की अनुष्काला ट्रोल गेले आहे. आता थेट क्रिकेटपटूच्या मुलीला धमकी दिली गेली आहे.\nवाचा- धोनीच्या संघाचा पराभव झाल्यानंतर त्याच्या पाच वर्षाच्या मुलीला टार्गेट केले गेले. काही युझर्सनी अशा पद्धतीच्या पोस्ट फेसबुक आणि ट्विटवर केल्याचे आढळले आहे. यात बलात्काराच्या धमकीचा देखील समावेश आहे.\nआयपीएल २०२० मध्ये चेन्नईने पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध विजय मिळवला होता. त्यानंतर ६ सामन्यात त्यांनी फक्त २ मध्ये विजय मिळवला आहे. आणि चेन्नईच्या कामगिरीवर गेल्या काही दिवसांपासून टीका होत आहे. पण आता झिवावर करण्यात आलेल्या पोस्ट नंतर धोनी आणि चेन्नईचे चाहते देखील संतापले आहेत.\nधोनीच्या मुलीवर बलात्काराची धमकी; शिवसेनेच्या महिला खासदार भडकल्या\nया घटनेवरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे तर ट्रोलर्सची चांगलीच कानउघडणी केली आहे.\nसोशल मीडियाचा वापर किती चुकीच्या पद्धतीनं केला जातो याचं हे किळसवाणं उदाहरण आहे. या वृतीच्या लोकांकडे दुर्लक्ष केलं तर आपण अशा विकृत मानसिकतेच्या लोकांनी जे स्त्रियांबद्दल वाईट विचार करतात त्यांच्या वागणूकीला खतपाणी घालतोय, असं ट्विट प्रियांका चतुर्वेदी यांनी केलं आहे.\nPrevious articleJio vs Airtel vs VI: २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा\nNext articleशिवसेना खासदाराचा युनिसेफकडून गौरव; 'या' पुरस्कारानं सन्मानित\n या क्रिकेटपटूंना खेळवलं तरच जिंकू शकतो वर्ल्ड कप, वाचा कोण आहेत...\ndavid beckham five star hote rate, फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी दिवसाला २० लाख रुपयांचे भाडे देतोय स्टार खेळाडू; सुविधा वाचाल तर… – fifa world cup...\nmexican fan used marriage money travel qatar, भावी पत्नीला म्हणाला, मला माफ कर; लग्नासाठी साठवलेले पैसे घेऊन थेट गाठलं… – fifa world cup mexican...\ngram panchayat election, गावोगावी निवडणुकांचं धुमशान, ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, सरपंचांची निवड मतदार करणार –...\nठाण्यात ऑक्सिजन अभावी ४ करोनाबाधितांचा मृत्यू; नातेवाईकांचा आरोप\neknath shinde news today, ‘शिंदे सरकार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अडीच हजार रुपयांची दाढी करतंय’ –...\n'लसचे साइड इफेक्ट दिसल्यास पीडितास नुकसान भरपाई देणार'\nakshaya deodhar: नथ, गजरा अन् ४० वर्ष जुनी साडी; अभिनेत्रीच्या मराठमोळ्या लुकवर चाहते फिदा –...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://19216811.tel/mr/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2022-12-01T13:58:18Z", "digest": "sha1:UTOB6J6A535LS3BHZNK34ME6EHNCSX66", "length": 26639, "nlines": 116, "source_domain": "19216811.tel", "title": "गोपनीयता धोरण", "raw_content": "\nखाजगी IP पत्ता सूची\nवेबसाइट ब्राउझ करताना संकलित केल्या जाणाऱ्या वापरकर्त्यांच्या वैयक्तिक डेटाच्या उपचार आणि संरक्षणाबाबत मालक तुम्हाला त्याच्या गोपनीयता धोरणाची माहिती देतो: https://19216811.te\nया अर्थाने, मालक वैयक्तिक डेटाच्या संरक्षणावर, 3 डिसेंबरच्या ऑर्गेनिक कायदा 2018/5 मध्ये प्रतिबिंबित झालेल्या, वैयक्तिक डेटाच्या संरक्षणावरील वर्तमान नियमांचे पालन करण्याची हमी देतो आणि डिजिटल अधिकारांची हमी (LOPD GDD) . हे नैसर्गिक व्यक्तींच्या (RGPD) संरक्षणासंबंधी युरोपियन संसदेच्या आणि एप्रिल 2016, 679 च्या परिषदेच्या नियमन (EU) 27/2016 चे देखील पालन करते.\nवेबसाइटचा वापर या गोपनीयता धोरणाची स्वीकृती तसेच त्यात समाविष्ट असलेल्या अटींचा अर्थ सूचित करतो कायदेशीर सूचना.\nडेटा प्रक्रियेमध्ये लागू केलेली तत्त्वे\nआपल्या वैयक्तिक डेटाच्या उपचारात, मालक नवीन तत्त्वे लागू करतात जी नवीन युरोपियन डेटा संरक्षण नियमन (आरजीपीडी) च्या आवश्यकतांचे पालन करतात:\nकायदेशीरपणा, निष्ठा आणि पारदर्शकतेचे तत्त्व: वैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेसाठी मालकाला नेहमी संमती आवश्यक असेल, जे एक किंवा अधिक विशिष्ट हेतूंसाठी असू शकते ज्याबद्दल मालक पूर्वी वापरकर्त्याला पूर्ण पारदर्शकतेसह सूचित करेल.\nडेटा मिनिमायझेशनचे तत्त्व: धारक ज्या उद्देशासाठी किंवा ज्या उद्देशांसाठी विनंती केली आहे त्यासाठी काटेकोरपणे आवश्यक असलेल्या डेटाचीच विनंती करेल.\nसंवर्धन कालावधीच्या मर्यादेचे तत्त्व: धारक उपचाराच्या उद्देशासाठी किंवा उद्देशांसाठी काटेकोरपणे आवश्यक असलेल्या वेळेसाठी गोळा केलेला वैयक्तिक डेटा ठेवेल. धारक उद्देशानुसार संबंधित संवर्धन कालावधी वापरकर्त्यास सूचित करेल.\nसबस्क्रिप्शनच्या बाबतीत, होल्डर नियमितपणे याद्यांचे पुनरावलोकन करेल आणि त्या वेळेस त्या निष्क्रिय रेकॉर्डस दूर करेल.\nएकात्मता आणि गोपनीयतेचे तत्त्व: संकलित केलेला वैयक्तिक डेटा अशा प्रकारे हाताळला जाईल की त्याची सुरक्षा, गोपनीयता आणि अखंडता याची हमी दिली जाईल.\nतृतीय पक्षाद्वारे त्याच्या वापरकर्त्यांचा डेटाचा अनधिकृत प्रवेश किंवा चुकीचा वापर रोखण्यासाठी मालक आवश्यक ती खबरदारी घेतात.\nवैयक्तिक डेटा मिळवत आहे\nवेबसाइट ब्राउझ करण्यासाठी तुम्हाला कोणताही वैयक्तिक डेटा प्रदान करण्याची आवश्यकता नाही.\nमालक आपल्याला सूचित करतो की आपला यावर हक्क आहेः\nसंग्रहित डेटामध्ये प्रवेशाची विनंती करा.\nदुरुस्ती किंवा हटवण्याची विनंती करा.\nआपल्या उपचार मर्यादेची विनंती करा.\nतुम्ही डेटा पोर्टेबिलिटीचा अधिकार वापरू शकत नाही.\nया अधिकारांचा वापर वैयक्तिक आहे आणि म्हणून स्वारस्य असलेल्या पक्षाने थेट मालकाकडून विनंती करून त्याचा वापर केला पाहिजे, याचा अर्थ असा की कोणताही क्लायंट, सदस्य किंवा सहयोगी ज्याने कधीही त्यांचा डेटा प्रदान केला आहे, तो मालकाशी संपर्क साधू शकतो आणि माहितीची विनंती करू शकतो. त्याने संग्रहित केलेल्या डेटाबद्दल आणि तो कसा मिळवला गेला आहे, त्याच्या दुरुस्तीची विनंती करा, उपचारांना विरोध करा, त्याचा वापर मर्यादित करा किंवा धारकाच्या फाइल्समधील उक्त डेटा हटविण्याची विनंती करा.\nतुमचे अधिकार वापरण्यासाठी, तुम्ही तुमची विनंती तुमच्या राष्ट्रीय ओळख दस्तऐवजाच्या छायाप्रतीसह किंवा ईमेल पत्त्याच्या समतुल्य पाठवा:[ईमेल संरक्षित]\nया अधिकारांच्या वापरामध्ये कोणताही डेटा समाविष्ट नाही जो धारक प्रशासकीय, कायदेशीर किंवा सुरक्षितता हेतूंसाठी ठेवण्यास बांधील आहे.\nआपणास प्रभावी न्यायालयीन संरक्षणाचा अधिकार आहे आणि आपण या प्रकरणात स्पॅनिश डेटा प्रोटेक्शन एजन्सीकडे सुपरवायझरी प्राधिकरणाकडे दावा दाखल करण्याचा अधिकार आहे, जर आपण आपल्यासंदर्भातील वैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेचे नियमन उल्लंघन करीत असल्याचे समजले तर.\nवैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेचा हेतू\nजेव्हा तुम्ही मालकाला ईमेल पाठवण्यासाठी, त्यांच्या वृत्तपत्राची सदस्यता घेण्यासाठी वेबसाइटशी कनेक्ट करता, तेव्हा तुम्ही वैयक्तिक माहिती प्रदान करता ज्यासाठी मालक जबाबदार असतो. या माहितीमध्ये तुमचा IP पत्ता, नाव आणि आडनाव, भौतिक पत्ता, ईमेल पत्ता, टेलिफोन नंबर आणि इतर माहिती यासारख्या वैयक्तिक डेटाचा समावेश असू शकतो. ही माहिती प्रदान करून, तुम्ही तुमची माहिती संकलित, वापरली, व्यवस्थापित आणि संग्रहित करण्यास संमती देता — डेव्हिड डेलानो — फक्त पृष्ठांवर वर्णन केल्याप्रमाणे:\nमाहिती कॅप्चर सिस्टमनुसार वैयक्तिक डेटा आणि मालकाद्वारे उपचारांचा हेतू भिन्न आहे:\nइतर हेतू आहेत ज्यासाठी मालक वैयक्तिक डेटावर प्रक्रिया करतो:\nकायदेशीर सूचना पृष्ठावर आणि लागू कायद्याच्या अटींचे पालन करण्याची हमी देण्यासाठी. यामध्ये साधने आणि अल्गोरिदम विकसित करणे समाविष्ट असू शकते जे वेबसाइटला संकलित करत असलेल्या वैयक्तिक डेटाच्या गोपनीयतेची हमी देण्यासाठी मदत करतात.\nया वेबसाइटद्वारे ऑफर केलेल्या सेवांना समर्थन देण्यासाठी आणि सुधारण्यासाठी.\nवापरकर्ता नेव्हिगेशनचे विश्लेषण करण्यासाठी. मालक वेबसाइट ब्राउझ करताना वापरकर्त्याच्या संगणकावर डाउनलोड केलेल्या कुकीजच्या वापराद्वारे प्राप्त केलेला इतर न ओळखणारा डेटा संकलित करतो ज्याची वैशिष्ट्ये आणि उद्देश पृष्ठावर तपशीलवार आहेत. कुकीज धोरण.\nआपल्या वैयक्तिक डेटाचे रक्षण करण्यासाठी, मालक सर्व वाजवी खबरदारी घेतो आणि त्याचे नुकसान, गैरवापर, अयोग्य प्रवेश, प्रकटीकरण, बदल किंवा त्याचा नाश टाळण्यासाठी उद्योगातील सर्वोत्तम पद्धतींचे अनुसरण करते.\nतुमचा डेटा मेलिंग सूची फाइलमध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो, ज्यापैकी धारक त्याच्या व्यवस्थापन आणि उपचारांसाठी जबाबदार आहे. तुमच्या डेटाच्या सुरक्षिततेची हमी दिली जाते, कारण धारक सर्व आवश्यक सुरक्षा उपाय घेतो आणि वैयक्तिक डेटा केवळ दिलेल्या उद्देशांसाठी वापरला जाईल याची हमी देतो.\nधारक वापरकर्त्याला सूचित करतो की त्यांचा वैयक्तिक डेटा तृतीय संस्थांकडे हस्तांतरित केला जाणार नाही, अपवाद वगळता डेटाचे हस्तांतरण कायदेशीर बंधनात समाविष्ट आहे किंवा जेव्हा सेवेची तरतूद प्रभारी व्यक्तीशी कराराच्या संबंधाची आवश्यकता दर्शवते. उपचार. नंतरच्या प्रकरणात, तृतीय पक्षाकडे डेटाचे हस्तांतरण तेव्हाच केले जाईल जेव्हा धारकास वापरकर्त्याची स्पष्ट संमती असेल.\nतथापि, काही प्रकरणांमध्ये इतर व्यावसायिकांसह सहकार्य केले जाऊ शकते, अशा प्रकरणांमध्ये, सहयोगकर्त्याची ओळख आणि सहयोगाचा उद्देश याबद्दल माहिती देणाऱ्या वापरकर्त्याची संमती आवश्यक असेल. हे नेहमीच कडक सुरक्षा मानकांसह केले जाईल.\nया वेबसाइटच्या पृष्ठांमध्ये अंतःस्थापित सामग्री (उदाहरणार्थ व्हिडिओ, प्रतिमा, लेख इ.) समाविष्ट होऊ शकते. इतर वेबसाइट्सची अंतःस्थापित सामग्री आपण दुसर्‍या वेबसाइटला भेट दिली त्याप्रमाणेच वागणूक देते.\nया वेबसाइट्स आपल्याबद्दल डेटा संकलित करू शकतात, कुकीज वापरू शकतात, अतिरिक्त तृतीय-पक्षाचा ट्रॅकिंग कोड एम्बेड करू शकतात आणि हा कोड वापरुन आपल्या परस्परसंवादाचे परीक्षण करू शकतात.\nया वेबसाइटला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आपल्याला कुकीज वापरण्याची आवश्यकता आहे, जी आपल्या वेब ब्राउझरमध्ये संग्रहित केलेली माहिती आहे.\nच्या पानावर कुकीजचे संकलन आणि उपचार करण्याच्या धोरणाशी संबंधित सर्व माहितीचा सल्ला घेऊ शकता कुकीज धोरण.\nतुमच्या डेटाच्या उपचारासाठी कायदेशीर आधार आहे:\nमालकाद्वारे प्रक्रिया केलेल्या वैयक्तिक डेटाच्या श्रेण्याः\nविशेष संरक्षित डेटा श्रेणींवर प्रक्रिया केली जात नाही.\nजोपर्यंत तुम्ही तो हटवण्याची विनंती करत नाही तोपर्यंत मालकाला दिलेला वैयक्तिक डेटा ठेवला जाईल.\nGoogle Analytics मध्ये गूगल, इंक. द्वारा प्रदान केलेली वेब analyनालिटिक्स सेवा आहे, ज्याचे मुख्य कार्यालय 1600 अ‍ॅम्फीथिएटर पार्कवे, माउंटन व्ह्यू (कॅलिफोर्निया), सीए 94043, युनायटेड स्टेट्स (\"गूगल\") येथे आहे.\nवापरकर्त्यास वेबसाइट कशा वापरतात हे विश्लेषित करण्यासाठी मालकास मदत करण्यास Google विश्लेषक आपल्या संगणकावर असलेल्या मजकूर फायली असलेल्या \"कुकीज\" वापरतात. वेबसाइटच्या वापराबद्दल कुकीद्वारे व्युत्पन्न केलेली माहिती (आयपी पत्त्यासह) थेट अमेरिकेतील सर्व्हरवर Google द्वारे थेट प्रसारित केली जाईल आणि दाखल केली जाईल.\nAdSense जाहिराती सुधारण्यासाठी कुकीज वापरते, वापरकर्त्यांशी संबंधित सामग्रीवर आधारित जाहिरात लक्ष्य करते आणि मोहिमेचे कार्यप्रदर्शन अहवाल सुधारते.\nतुम्ही Google गोपनीयता धोरण पृष्ठावर कुकीज आणि इतर माहितीच्या वापरासंबंधित गोपनीयता कशी व्यवस्थापित करते ते पाहू शकता: https://policies.google.com/privacy\nतुम्ही Google आणि त्याच्या सहयोगींनी वापरलेल्या कुकीजच्या प्रकारांची सूची आणि त्यांच्या जाहिरात कुकीजच्या वापराशी संबंधित सर्व माहिती येथे देखील पाहू शकता:\nGoogle ने वापरलेल्या कुकीजचे प्रकार\nGoogle जाहिरातींमध्ये कुकीज कसे वापरते.\nवेबसाइट ब्राउझ करताना, ओळख नसलेला डेटा संकलित केला जाऊ शकतो, ज्यामध्ये IP पत्ता, भौगोलिक स्थान, सेवा आणि साइट कशा वापरल्या जातात याची नोंद, ब्राउझिंग सवयी आणि इतर डेटा जो तुम्हाला ओळखण्यासाठी वापरला जाऊ शकत नाही.\nवेबसाइट खालील तृतीय-पक्ष विश्लेषण सेवा वापरते:\nमालक सांख्यिकीय डेटा प्राप्त करण्यासाठी, ट्रेंडचे विश्लेषण करण्यासाठी, साइटची व्यवस्था करण्यासाठी, नेव्हिगेशन पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी आणि लोकसंख्याशास्त्रविषयक माहिती एकत्रित करण्यासाठी प्राप्त माहितीचा वापर करतात.\nधारक वेब पृष्ठांद्वारे केलेल्या वैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेसाठी जबाबदार नाही ज्यात वेबसाइटमध्ये असलेल्या वेगवेगळ्या लिंक्सद्वारे प्रवेश केला जाऊ शकतो.\nअचूकता आणि वैयक्तिक डेटाची सत्यता\nआपण सहमती देता की मालकास प्रदान केलेली माहिती योग्य, पूर्ण, अचूक आणि वर्तमान आहे तसेच त्यास योग्यरित्या अद्यतनित ठेवून आहे.\nवेबसाइटचा वापरकर्ता म्हणून, वेबसाइटवर पाठवलेल्या डेटाच्या सत्यतेसाठी आणि अचूकतेसाठी तुम्ही पूर्णपणे जबाबदार आहात, या संदर्भात मालकाला कोणत्याही जबाबदारीपासून मुक्त करा.\nवेबसाइटचा वापरकर्ता म्हणून, तुम्ही घोषित करता की तुम्हाला वैयक्तिक डेटाच्या संरक्षणाशी संबंधित अटींबद्दल माहिती देण्यात आली आहे, तुम्ही या गोपनीयता धोरणात सूचित केलेल्या रीतीने आणि हेतूंसाठी मालकाद्वारे त्यावरील उपचार स्वीकारता आणि संमती देता.\nमालकाशी संपर्क साधण्यासाठी, एका वृत्तपत्राची सदस्यता घ्या किंवा या वेबसाइटवर टिप्पण्या द्या, आपण हे गोपनीयता धोरण स्वीकारले पाहिजे.\nहे गोपनीयता धोरण नवीन कायदे किंवा न्यायशास्त्र, तसेच उद्योग पद्धतींशी जुळवून घेण्याचा बदल करण्याचा अधिकार मालकास आहे.\nही धोरणे इतरांनी योग्यरित्या प्रकाशित केल्याशिवाय सुधारित केल्या जातील.\n» सर्व IP पहा\n192.168.1.1.tel © - राउटर कॉन्फिगरेशन प्रविष्ट करण्यासाठी माहितीपूर्ण वेबसाइट - कायदेशीर सूचना: सर्व ट्रेडमार्क आणि लोगो त्यांच्या संबंधित मालकांची मालमत्ता आहेत. आयपी निर्देशिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/269/20872", "date_download": "2022-12-01T12:40:50Z", "digest": "sha1:64HX26HBRAPPMSJZCBAZ65ZVXSQJHLBK", "length": 24547, "nlines": 142, "source_domain": "bookstruck.app", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha महाराष्ट्रात महानुभाव - Marathi", "raw_content": "\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha / महाराष्ट्रात महानुभाव\n: यादवराजांच्या कारकीर्दीत, बाराव्या शतकात, महाराष्ट्रात महानुभाव पंथ उद्यास आला. सामान्यांना त्यांच्या भाषेत मोक्षमार्ग सुलभ करून सांगणारे जैन, नाथ, लिंगायत, आदी पंथ यापूर्वीच प्रस्थापित झाले होते. या काळात कर्मकांडाचे प्रस्थ वाढून सकाम भक्तीचे बंड माजले होत. सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या महानुभव पंथाने जातिनिरपेक्षतेचा आणि अहिंसा तत्त्वाची पुरस्कार केला. ‘महानुभाव’ या नावने हा पंथ जरी आज ओळखला जात असला, तरी त्याची ‘महात्मा’, ‘अच्युत’, ‘जयकृष्णी’, ‘भटमार्ग’, ‘परमार्ग’ अशी अन्य नावेही आहेत. गुजराततेत ‘अच्युत पंथ’ व पंजाबात ‘जयकृष्णी पंथ’ ही नावे लोकप्रिय आहेत. ही दोन्ही श्रीकृष्णभक्तीचा द्योतक आहेत. या पंथातील अनुयायी परस्परांस ‘महात्मा’ म्हणत. ‘भटमार्ग’ हे नाव पंथसंस्थापक चक्रघरांचा पट्टशिष्य नागदेव किंवा भटोबास याच्या नावावरून आलेले आहे. महानुभाव’ शब्दाचा ‘महान् अनुभवः तेजः बलं वा यस्य’ असाही अर्थ केला जातो. डॉ. वि. भि. कोलते यांच्या मताप्रमाणे या संप्रदायाचे मूळ नाव ‘परमार्ग’ असेच होते (लोकशिक्षण, वर्ष ७, अंक ४/५). चक्रधरोक्त ⇨सिद्धांतसूत्रपाठाप्रमाणेच गीता हा या पंथाचा प्रमुख धर्मग्रंथ असून श्रीकृष्णलीलावर्णन करणारे भागवत ते प्रमाण मानतात. कृतयागात हंसावतार, त्रेतायुगात दत्तावतार, द्वापारयुगात श्रीकृष्ण आणि कलियुगात श्रीचक्रधर असे चार अवतार त्यांच्या मते असून त्यांचा दत्त हा एकमुखी होय. द्वारकाधिश कृष्ण, दत्तात्रय, द्वारावतीचे चांगदेव राऊळ, ऋद्धिपूरचे गोविंदप्रभु आणि प्रतिष्ठानचे चक्रधर असे कृष्णाचे पाच अवतार ते मानतात. त्यांपैकी श्रीदत्तात्रय, श्रीकृष्ण श्रीचक्रधर हे उभयदृश्य पूर्णावतार होत. जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर ही अनादि व अनंत मूळ चार तत्त्वे असून परमेश्वर नेहमी मनुष्यरूप धारण करून अवतार घेतो. मनुष्यरूपानेच प्राणिमात्रांचे उद्धरण परमेश्वरास करता येईल, अशी त्यांची श्रद्धा आहे. प्रपंच हा अनित्य असून अनादि अविद्यायुक्त जीव बद्धमुक्त, देवता नित्यबद्ध आणि परमेश्वर हा नित्यमुक्त आहे; जीव अनंत असून परमेश्वराचे अवतारही अनंत आहेत. जीवेश्वराचा संबंध हा स्वामिभृत्यासारखा आहे, असे ते मानतात. या दृष्टीने हा पंथ द्वेती असून आत्मा आणि परमात्मा वेगळे मानणारा आहे. देवतांचे नऊ थोवे महानुभावीयांनी कल्पिले असून त्यांची प्रत्येक ब्रह्मांडातील संख्या एक्क्याऐंशी कोटी सव्वा लक्ष दहा इतकी आहे. त्या नित्यबद्ध, भावरूप पण अव्यक्त आणि ज्ञान, सुख, ऐश्वर्य, प्रकाश व सामर्थ्य यांनी युक्त असल्या, तरी परमेश्वरूप नव्हेत. देवतांचे मुख्य कार्य सृष्टीतील जीवांना त्यांच्या कर्मांची सुखदुःखात्मक फळे देणे हे आहे. अद्वैत वेदान्तामध्ये ब्रह्मस्वरूप हे अंतिम सत्य व ईश्वर हे ब्रह्माचे सोपाधिक म्हणजे गौण स्वरूप मानले आहे. महानुभाव तत्त्वज्ञानानुसार परमेश्वराचे (१) अवतरदृश्यावतार, (२) परदृश्यावतार, (३) उभयदृश्यावतार असे तीन प्रकारचे अवतार आहेत. परमेश्वर नित्यमुक्त असल्याने तोच जीवाचा उद्धार करू शकतो. त्या त्या युगातील देहधारी जीव साकार परमेश्वराच्या सन्निधानाने आपला उद्धार करून घेतात. मात्र जीवाचे उद्धरण म्हणजे अद्वैत्यांची मुक्ती नव्हे. मुक्तीनंतरही जीवाचे अस्तित्व टिकून राहते. महानुभावांच्या मराठीविषयक आत्मीयतेच्या भावनेमुळे या पंथातील व्यक्तींनी विविध वाङ्मयप्रकारांत रचना करून मराठी साहित्य समृद्ध केला आहे. स्मृति-संकलनात्मक गद्य चरित्रवाङ्मय ही या पंथाची मराठी साहित्यास लाभलेली महत्त्वाची देणगी होय. महानुभाव वाङ्मयात चरित्रे, सूत्रवाङ्मय, टीकावाङ्मय, न्याय-व्याकरणादी शास्त्रे, क्षेत्र व व्यक्तिमहात्मवर्णने, स्तोत्रे इ. प्रकारचा समावेश आहे. निरनिराळ्या काळात पंथातील प्रतिभासंपन्न कवींनी लिहिलेल्या सात काव्यांना ⇨साती ग्रंथ म्हटले जाते. यात नरेंद्रांचे रुक्मणीस्वयंवर; भास्करभट्ट बोरीकरांचे शिशुपालवध व उद्धवगीता. दामोदर पंडितांचा वछाहरण, रवळो व्यासकृत सैह्याद्रिवर्णन, पंडित विश्वनाथ बाळापूरकर यांचा ज्ञानप्रबोध आणि पंडित नारायण व्यास वहाळिये यांचे ऋद्धिपूरवर्णन यांचा समावेश होतो. हे साती ग्रंथ परमार्गाच्या परंपरेने मान्य केलेले आहेत. श्रीचक्रधर ल श्रीगोविंदप्रभू या ईश्वरावतारांच्या लीळा त्यांच्या भक्तांकडून मिवून म्हाइंभट्टांनी चक्रधरांच्या जीवनावरील लीळाचरित्र आणि गोविंदप्रभूंच्या जीवनावरील ऋद्धिपूरचरित्र हे चरित्रग्रंथ तयार केले आणि पंथीयांच्या नित्यस्मरणाची मोठी सोय केली. महानुभाव पंथाने प्रस्थापित आचारधर्मावर प्रहार करून एक नवा विचारप्रवाह निर्माण केला. चक्रधरांनी गीतेवरील भाष्याच्या स्वरूपात पारंपारिक पद्धतीने आपले विचार न मांडता स्वतंत्रपणे मांडले. श्रीकृष्ण हा पूर्णावतार मानून त्यांनी पंचकृष्णांखेरीज अन्य देवता क्षुद्र मानल्या. स्त्रीशुद्रादिकांना संन्यासाचा अधिकार देऊन मोक्षमार्ग सर्वासाठी त्यांनी खुला केला. पंथीय तत्त्वविचार लोकभाषेत, मराठीत मांडले मराठी वाङ्मय समृद्ध झाले; परंतु सामान्यांच्या बौद्धिक पातळीचा विचार न करता या पंथातील संस्कृतज्ञ ग्रंथकारांनी लेखन केल्यामुळे त्याच्या प्रसारास मर्यादा पडल्या. महानुभव पंथाच्या वैदिक वा अवैदिक स्वरूपाबाबत वाद आहे. तो वेदानुयायी किंवा वेदविरोधी दोन्ही नसून त्याचे स्वतंत्र रूप आहे. असेही काही मानतात. त्यांचे वेदविरोधकत्व सांगताना (१) वेद हे कर्मरहाटीचे शास्त्र म्हणून त्याज्य आहे, हे चक्रधरांचे मत, (२) देवतांची उपसना परमेश्वरप्राप्तीच्या दृष्टीने अप्रमाण, (३) चक्रधर वचने हीच महानुभवांची श्रुती असून वेदवचने ते प्रमाण मानीत नाहीत. महानुभाव ह्या प्रमुख संप्रदायांपैकी महानुभाव, वारकरी व रामदासी हे तीन वैष्णव पंथ आहेत. यादव काळात, सुमारे १३ व्या शतकात महानुभाव हा अत्यंत लोकप्रिय पंथ होता. या पंथाची स्थापना चक्रधर स्वामींनी केली. त्यांना \"पंचकृष्णा\" पैकी एक अवतार मानीत असत. या पंथांची वैदिक धर्मावर श्रद्धा नसली तरी त्याबद्दल आस्था होती. एक सामाजिक गरज म्हणून चातुर्वर्ण्यावर महानुभावांचा विश्वास आहे. मात्र तत्त्व म्हणून ते जातिभेद, स्त्री-पुरुष भेद मानीत नाहीत. ते कृष्णभक्त आहेत आणि कृष्णाचे पाच अवतार झाले असे मानतात. ते भक्तिमार्गी असून काही नियम पाळतात. त्यातील प्रमुख चार नियम म्हणजे शणागती, प्रसाद सेवा, मूर्तिध्यान वा मूर्तिज्ञान आणि नामस्मरण हे होत. या पंथांवर जैन व बौद्ध धर्मांचा बराच प्रभाव पडलेला दिसून येतो. यतिधर्म (संन्यास) व गृहस्थधर्म या दोहोवर त्यांचा भर आहे. स्त्रियांना मठात संन्यासिनी म्हणून जगण्याचा अधिकार आहे. मात्र विधवांना हा हक्क नाही. ते अहिंसा, शाकाहार, सात्विक जीवन, भिक्षा मागणे व देशभ्रमण या गोष्टी काटेकोरपणे पाळतात. त्यानी एक सांकेतिक लिपी शोधून काढली. ती नऊ तऱ्हांनी लिहिता येते. मराठी भाषेवर महानुभावांचे फार मोठे उपकार आहेत; तसेच त्यांनी भारतीय तत्वज्ञानात मोलाची भर घातली आहे. त्यांचे सुत्रपाठ, सतिग्रंथ, आख्यान काव्य, साधना ग्रंथ, टीकाग्रंथ आणि भाष्यग्रंथ अत्यंत मोलाचे आहेत. सोळाव्या शतकात महानुभाव पंथाचा प्रसार पंजाबमध्ये झाला. कृष्णराज नावाच्या पंजाबी व्यापाऱ्याने हा धर्मग्रंथ तिकडे नेला. ते पुढे कृष्णमुनी म्हणून प्रसिद्धीस आले. त्यांचा हा संप्रदाय जयकृष्ण पंथ म्हणून पंजाबमध्ये प्रसिद्ध आहे. मराठीत लिहिलेले सूत्रपाठ हिंदी अथवा पंजाबी मातृभाषा असलेले अनुयायी अद्यापही वाचतात. सतराव्या शतकात मोगल बादशहा औरंगजेब याने पंथाला जिझिया करापासून मुक्त केले. कारण त्याला हिन्दू फकीर वाटले. गेली साडेसातशे वर्षे हा पंथ महाराष्ट्रात, मध्य प्रदेशात व पंजाबमध्ये अस्तित्वात आहे. महानुभावांची कृष्णाची मंदिरे मुंबई, दिल्ली व अमृतसर या ठिकाणी आढळतात. संदर्भ :- http://bhagvans.blogspot.in\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालावल\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://rukkuwrites.com/2016/10/20/sajan-daari-ubha/", "date_download": "2022-12-01T13:24:23Z", "digest": "sha1:AY43TACDS3BGAR3AUPOH76ICEOIMHQX3", "length": 7239, "nlines": 96, "source_domain": "rukkuwrites.com", "title": "Sajan daari ubha… – rukkuwrites", "raw_content": "\nपिया येणार म्हणजे कधीचीच हुरहुर लागलेली अस्ते… तो आल्यावर आपली भेट कशी बरं होईल हे स्वप्न डोळे उघडेच ठेवून पाहिलेले असते … तो आपल्याला ओळखेल का हे स्वप्न डोळे उघडेच ठेवून पाहिलेले असते … तो आपल्याला ओळखेल का आपल्याकडे पाहून हसेल का आपल्याकडे पाहून हसेल का मग आपण काय करू मग आपण काय करू दार उघडू की त्याच भानच राहणार नाही नुसताच लाजू कि हळूच हसू नुसताच लाजू कि हळूच हसू त्याने आपल्याला लगेच मिठीत घेतला तर… असेच बरेचसे विचार करत पिया येणार म्हणजे “सेन्दुरी से मांग अपनी सजी …रुप सैया के कारण सजाया ” ही अवस्था झालेली असते …असे पिया जिया मध्ये सामावलेले असतात\nपण जर कधी अनपेक्षित पणे साजण दारी उभा ठाकला तर कसली धांदल उडते त्याला कसे सामोरे जावे अजून तरी काहीच साज शृंगार झालेला नाही. छे अजून केस विंचरले नाहींत… न्हायले नाही … काजळ तर दूरच …\nपण हा “साजण” असाच अनपेक्षित येतो … त्या करता ना “अंगण” तयार असते न “साजणी”… हया देहाचे अंगण आणि आत्म्याची साजणी ह्यांची कधीच तयारी झालेली नसते … “साजण” पण असा हुश्शार की नेमकी आपली परीक्षाच घ्यायला आतूर … असं म्हणतात “त्याला” पाहायला एक दिव्य दृष्टी लागते. आत्म्याला हे माहित असतं पण अजून ही देह बाहेरचा शृंगारात मग्न असतो. त्या दिव्य दृष्टीचे अंजण डोळ्यात पडलेले नसते\nहा क्षणिक मिळालेला दुबळा देह आपण गोंजारत बसतो , दुःखे कवटाळून बसून राहतो … जे प्राण त्या “सख्या”वर ओवाळून टाकायचे, ते ह्या भौतिक जगातच अडकून पडलेले असतात … स्वतःला अजून ओळखला नसतं, निरखलं नसतं … आता देह रुपी अंगणा पलीकडे जाऊन साजणाला भेटायचा असतं खरं पण मन मात्र मागे ह्या शाश्वत जगा कडे वळून वळून पहाता …\nसाजण परत दार ठोठावतो … परत आपण भानावर येतो … अरे हीच साद तो कित्येक जन्मापासून आपल्याला घालतोय … आपण ऐकून न ऐकल्या सारखे करतोय … तो आपला प्रियकर आहे , राधेचा कान्हा आहे, मीरेचा गिरीधर गोपाल आहे … आपण त्याची राधिका आहोत … आणि “तो” आणि “मी” काही वेगळे नाहीत … मग माझी मलाच मी कशी मिठी मारू … हृदय माझे कसे मीच हृदयी धरू … घर कधी आवरू … मज कधी सावरू\nसजण दारी उभा, काय आता करू \nमी न केली सखे, अजुन वेणीफणी,\nमी न पुरते मला निरखिले दर्पणी\nअन्‌ सडाही न मी टाकिला अंगणी;\nमी न दुबळी कुडी अजुन शृंगारिली\nमी न सगळीच ही आसवे माळिली,\nप्राणपूजा न मी अजुनही बांधिली;\nकाय दारातुनी परत मागे फिरू बघ पुन्हा वाजली थाप दारावरी :\nहीच मी ऐकिली जन्मजन्मांतरी;\nहृदय माझे कसे मीच हृदयी धरू \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22a05963-txt-ratnagiri-today-20221016115651", "date_download": "2022-12-01T14:36:06Z", "digest": "sha1:YW6CIDT2OV2U2OIC76PLKDZ4ULK7765C", "length": 14118, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "सदर ः शिक्षण लोकल टु ग्लोबल | Sakal", "raw_content": "\nसदर ः शिक्षण लोकल टु ग्लोबल\nसदर ः शिक्षण लोकल टु ग्लोबल\n११ ऑक्टोबर टुडे पान ३ वरून लोगो व लेखकाचा फोटो घेणे\nशिक्षण ः लोकल टू ग्लोबल---लोगो\n-rat१६p८.jpg ः गजानन पाटील\nअध्यापनशास्त्र हा अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा गाभा आहे. तणावमुक्त वातावरणामध्ये अध्ययन घडून यावे यासाठी विविध पद्धतींमागील अध्यापनशास्त्र माहिती असणे आवश्यक आहे. आजपर्यंत व्याख्यान पद्धती, पाठ्यपुस्तक केंद्रित चर्चा व खडू-फळा यांच्याशी संबंधित पद्धतींचा वापर केला जात आहे. या पद्धती अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी खूप कमी प्रमाणात प्रभावी ठरतात; परंतु काही शिक्षक विद्यार्थ्यांच्या गरजा व संदर्भ यानुसार अध्यापनशास्त्राचा वापर करतात किंवा स्वतः असे अध्यापनशास्त्र विकसित करतात. त्यास नावीन्यपूर्ण अध्यापनशास्त्र असे संबोधता येईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर बदलणाऱ्या अध्ययन अध्यापनाच्या गरजा आणि येणारे नवीन विचारप्रवाह यांचा विचार करून अध्ययनार्थी केंद्रित अध्ययन अध्यापनशास्त्राचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे. या दृष्टीने शिक्षकांना अशा नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती व त्याचे अध्यापनशास्त्र या विषयी मार्गदर्शन मिळावे आणि प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापनामध्ये त्यांचा वापर व्हावा यासाठी शिक्षकपर्व हा उपक्रम राष्ट्रीय स्तरावरून आयोजित करण्यात आला आहे.\n- डॉ. गजानन पाटील\nशिक्षकपर्व ः नाविन्यपूर्ण अध्यापन दिग्दर्शन उपक्रम\nअध्ययनार्थीला आनंददायी पद्धतीने त्याच्या गरजांचा विचार करून तसेच त्याच्या सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीचा विचार करून अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी नावीन्यपूर्ण अध्यापनशास्त्राचा वापर करून बहुविद्याशाखीय, सर्वसमावेशक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास प्राधान्य देणाऱ्या अध्ययन-अध्यापन पद्धतींचे शिक्षकांना ज्ञान व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राज्यातील डायटमार्फत राबवण्यात येत आहे. याकरिता प्रत्येक डायटमार्फत नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित दिग्दर्शन पाठ व आंतरक्रियात्मक सत्र घेण्यात आले. डायट रत्नागिरीने अशा पद्धतीची सत्रे ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेतली. यामध्ये जिल्ह्यातील २५३ केंद्रांमध्ये मॉडेल लेसन घेण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, रत्नागिरीमधील प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सधन व्यक्तींना मार्गदर्शन करून साधन व्यक्तींनी प्रत्येक तालुकास्तरावरील शिक्षण परिषदेमध्ये मॉडेल पाठाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून सादरीकरण केले. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करून त्याचा व्हिडिओ प्रत्येक तालुक्यातील साधन व्यक्तींच्या गटाने तयार केलेल्या यु ट्यूब चॅनेलवर अपलोड केले. त्याचा उपयोग २५३ केंद्रातील सर्व शिक्षकांना होणार आहे. या सत्रासाठी नावीन्यपूर्ण आनंददायी तसेच अध्ययनार्थ्याला गुंतवून ठेवणाऱ्या पद्धतींचा वापर करण्यात आला. त्यासाठी प्रत्येक विषयनिहाय अध्यापन पद्धतींचे वेळापत्रक डायटकडून तयार केले गेले. यामध्ये ज्ञानरचनावाद, सहकार्यात्मक अध्ययन, सहाध्यायी अध्ययन, अनुभवात्मक अध्ययन, खेळ आधारित अध्यापनशास्त्र, तंत्रज्ञान अनुदेशित अध्यापन पद्धती, पृच्छा पद्धती, स्वयंअध्ययनास चालना देणाऱ्या अध्यापन पद्धतींचा वापर करण्यात आला होता तसेच ज्या अध्ययन निष्पत्तींवर काम करणे आवश्यक आहे (NAS, अध्ययन स्तर निश्चिती यांच्या आधारे) अशा अध्ययन निष्पत्तींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला होता. विशेष म्हणजे सदर नियोजन करत असताना शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या गरजा, निवडण्यात आलेल्या विषयाशी संबंधित अध्यापनशास्त्र यांचाही विचार करण्यात आला होता. शिक्षकपर्व कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शकांना नावीन्यपूर्ण अध्यापनशास्त्र संकल्पना, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती व त्यामागील अध्यापनशास्त्र, त्यांचा अध्ययन-अध्यापनातील वापर, त्यातून साध्य होणाऱ्या अध्ययन निष्पत्ती यांची सविस्तर माहिती देण्यात आली होती. कोणत्याही एका नावीन्यपूर्ण पद्धतीवर आधारित किमान २० मिनिटे कालावधीचा डेमो घेण्यासाठीचे नियोजन करण्याविषयी सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने तज्ञ मार्गदर्शकांनी घेतलेले सत्राचे व्हिडिओ, सहभागी शाळांमार्फत किंवा शाळेतील शिक्षकांमार्फत किमान चार ते पाच फोटो, सत्राविषयीच्या कमाल ५०० शब्दांच्या मर्यादेतील अभिप्राय व माहितीसह विद्याअमृत पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून अध्यापन पद्धतीत आमुलाग्र बदल घडून येणार आहे.\n(लेखक प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व समुपदेशक असून स्तंभलेखक आहेत.)\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2022-12-01T14:03:23Z", "digest": "sha1:S766KRZJ4HP3XK3RVQCSZGWXI4VVIXPP", "length": 4687, "nlines": 67, "source_domain": "bolbhidu.com", "title": "नेहरू आणि क्रिकेट Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nपंडित जवाहरलाल नेहरू क्रिकेटची बॅट घेऊन मैदानात उतरले होते \nभारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायचा म्हंटलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या कितीतरी वेगवेगळ्या पैलूंचा वेगवेगळ्या बाजूंनी विचार करावा लागतो. एका संपन्न कुटुंबाची पार्श्वभूमी असूनही स्वतःला देशाच्या…\nहे ही वाच भिडू\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना…\nगुजरात मध्ये भाजपचं नाही तर काँग्रेसने सुद्धा मुस्लिम…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\nटीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७…\nगुजरातमध्ये आपने उतरवलेल्या ओटीपी फॉर्म्युलामुळे…\nराज्यपालांना परत पाठवणं राज्याला शक्य असतंय का \nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/16835", "date_download": "2022-12-01T13:25:47Z", "digest": "sha1:2NKMQIO72BCAIT7OURKYLZVXOTLZUEVK", "length": 15621, "nlines": 138, "source_domain": "dhanlabh.in", "title": "घराचा विमा – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n२०२१ सुरू झाल्या झाल्या उत्तराखंडमध्ये हिमप्रपात आला आणि भारतातील अनेक ठिकाणी नैसर्गिक आपत्ती येण्याचे प्रमाण खूपच वाढू लागले आहे. अशा आपत्तीमुळे मालमत्तेचे अपरिमित नुकसान होत आहे, त्यामुळे घराचा विमा घेण्याचे महत्त्व वेगळे सांगायची गरज नाही आणि त्यावर सक्रियपणे विचार केला गेला पाहिजे. तुमच्या घराचे नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी गृह विमा पॉलिसी अत्यंत महत्त्वाची आहे. तीन प्रकारची गृह विमा उत्पादने तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. केवळ बांधकाम समाविष्ट असलेले उत्पादन, कंटेन्ट उत्पादन आणि बांधकाम अधिक कंटेन्ट उत्पादन.\nस्ट्रक्चर ओन्ली किंवा केवळ बांधकाम उत्पादनाच्या माध्यमातून घराचा मालक घराच्या संपूर्ण बांधकामाचे संरक्षण करण्याची निवड करू शकतो. असे केल्यास पूर, भूकंप किंवा अशा प्रकारच्या इतर नैसर्गिक आपत्तीमुळे भिंती पडल्या किंवा इतर भागांची हानी झाली तर तर घराचा मालक नुकसानभरपाईसाठी दावा करू शकतो. या उत्पादनाच्या अजून एका व्हिरिअंटमध्ये फक्त वस्तूंना संरक्षण देण्यात येते. घरमालक घरातील गृहोपयोगी वस्तूंचा म्हणजेच फ्रिज, वातानुकूलित यंत्रणा, टीव्ही आणि लॅपटॉप किंवा दागिन्यांसारख्या वस्तूंचा विमा उतरवतो. तिसऱ्या प्रकारामध्ये म्हणजेच बांधकाम आणि वस्तू किंवा सर्व-जोखीमांचा समावेश करून घेणाऱ्या उत्पादनात बांधकाम आणि वस्तू या दोहोंनाही संरक्षण मिळते.\nगृहविमा केवळ घरमालकांसाठीच आहे हा एक गैरसमज आहे. भाडेकरूंसाठीही गृहविमा तितकाच गरजेचा आहे. विशेषतः तुम्ही वारंवार कुलुप किल्लीच्या भरोशावर घराबाहेर जात असाल तर हे उत्पादन अधिकच महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत कंटेन्ट कव्हर हे सर्वोत्तम असते. गृहोपयोगी वस्तू, उपकरणे किंवा दागिन्यांचे नुकसान झाल्यास तुम्ही नुकसान भरपाईचा दावा करू शकत असल्यामुळे हे विमा संरक्षण अत्यंत संबंधित आहेत.\nविम्याची रक्कम ही बांधकामाच्या बाबतीत विम्याची रक्कम गुणिले बांधकामाचा वाजवी खर्च एवढी निश्चित केली जाते तर कंटेन्ट्साठी त्या उत्पादनाचे सध्याची बाजारातील किंमत वजा घसारा (डेप्रिसिएशन) मूल्य (वार्षिक १०%) लागू होतो. दागिन्यांच्या बाबतीत सरकारी मान्यताप्राप्त ज्वेलरचा मूल्यांकन अहवाल वैध मानला जातो.\nगृहविम्याची परिणामकारकता वाढविण्यासाठी ग्राहक त्याच्या उत्पादनामध्ये अनेक प्रकारचे अॅड-ऑन करण्याचाही विचार करू शकतात. यात सार्वजनिक दायित्व (यात प्रॉपर्टीचे नुकसान होताना घराबाहेरील व्यक्तींना इजा झाल्यास नुकसानभरपाईचा दावा करता येतो.), महत्त्वाची रिप्लेसमेंट आणि पॉलिसीधारक, त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्यासाठी वैयक्तिक अपघात विमा अशा उत्पादनांचा समावेश आहे. याचा सारांश म्हणजे घरमालक आणि भाडेकरू यांनी गृहविम्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. वर नमूद केलेली उत्पादने आता उपलब्ध असली तरी ज्याप्रमाणे २०२० साली आरोग्य विम्याचे प्रमाणीकरण करण्यासाठी भारतातील विमा नियंत्रकांनी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती, त्याचप्रमाणे गृह विम्याचे प्रमाणीकरण करण्यासाठीही ती जारी केली केली आहेत, याची कृपया नोंद घ्यावी.\nबँकेशी व्यवहार करताना सावधानता हवी \nम्युच्युअल फंड —- पुन्हा गुंतवणूक बहर\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/amazon-carnival-sale/", "date_download": "2022-12-01T13:31:39Z", "digest": "sha1:AYOWKFEFZ7TWNXE7ILZIDLYZXDXIS4EM", "length": 2787, "nlines": 54, "source_domain": "kokanshakti.com", "title": "Amazon carnival sale ✒ Kokanshakti", "raw_content": "\nAmazon चा मान्सून सेल सुरु, ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काऊंट\nमुंबई : अ‍ॅमेझॉनवर सध्या मान्सून कार्निव्हल सेल सुरू आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन, टीव्ही आणि इतर वस्तुंवर बंपर डिस्काउंट दिला जातोय. अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/category/health-tips-in-marathi/health-related-articles/page/2/", "date_download": "2022-12-01T14:35:20Z", "digest": "sha1:LTKCQKRELU7AWQQCQJYBVMWLV45IU22K", "length": 9466, "nlines": 141, "source_domain": "m4marathi.com", "title": "आरोग्य विषयक लेख – Page 2 – m4marathi", "raw_content": "\nCategory: आरोग्य विषयक लेख\nजलजन्य साथरोग टाळण्यासाठी हे करा..\nसाथीचे आजार हे मुख्यतः पाण्यामुळे पसरतात. दुषित पाण्याचा पुरवठा किंवा रहिवाशी भागाच्या आजूबाजूला साचलेली पाण्याची डबकी हि याची दोन प्रमुख कारणं. अशा रोगांना ‘जलजन्य साथरोग असे म्हणतात. कॉलरा,\nभाजल्यास अशी घ्या काळजी\nदिवाळीचा सण जवळ आला आहे. फटके फोडतांना लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता असते. फटके फोडतांना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने भाजल्यास काय करावे यासाठी उपयुक्त माहिती खाली देत आहोत,\nइंग्रजीत एक सुप्रसिद्ध म्हण आहे, ‘An Apple keeps doctor away’ अर्थात ‘रोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरला दूर ठेवता येते’ आणि हे खरेही आहे. हे कित्येकांना ठावूक असले तरीही\n स्वरयंत्रात काही बिघाड झाल्यास आवाजासंबंधी तक्रार संभवते. आवाज फाटणे, आवाज बसणे, बोलताना घशात वेदना जाणवणे आदी त्रास होत असल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. बरेचदा घशाच्या\nपाण्याचे फायदे -तोटे ……\nपाणी हे किती उपुक्त आहे आपल्या जीवनात . जाणून घ्या आजच्या लेखात पाण्याचे फायदे-तोटे 1.सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी पिणे चांगले असते. त्यामुळे पोट साफ राहते. पाणी प्यायल्याने\nजागतिक हृदय दिन निमित्ताने…..\nकाल २९ सप्टेंबर रोजी सर्वत्र जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. आजकाल हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे ही बाब एखादया विशिष्ट वयानंतर होऊ\nविद्यार्थीदशेत मुलांच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी……\nसध्याचे जीवन फारच धकाधकीचे आहे. विद्यार्थ्यांपासून, नोकरदार, व्यावसायिक, उद्योगपती कुणाजवळही स्वतःकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सारखी आपली धावपळ त्यात विद्यार्थीदशा म्हणजे ज्ञानाबरोबरच शरीराच्याही जडण-घडणीचा काळ. ह्याकाळात शरीराकडे व्यवस्थित\nअमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राचे अध्यक्ष चक्क आपल्या पत्नीला घाबरतात यावर कुणाचा विश्वास बसेल मात्र हे खरं आहे मात्र हे खरं आहे हे त्यांनी स्वतः संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान कबुल केलं आहे. याचे कारणही\nअपघातामध्ये अवयव तुटल्यास काय कराल\nएकदा तुटलेले झाडाचे पान पुन्हा त्याठिकाणी तसेच लावणे दुरापास्त ह्यावरूनच एक म्हणही प्रचलीत आहे, ‘तोडणे सोपे, जोडणे अवघड’ ह्यावरूनच एक म्हणही प्रचलीत आहे, ‘तोडणे सोपे, जोडणे अवघड’ मानवी अवयावांचेही असेच. एकदा तुटून शरीरावेगळा झालेला मानवी अवयव पुन्हा\nआपल्या दातांना आपले आरोग्य व सौंदर्याचा आरसा मानला जातो. मात्र बहुतेक जणांना कमी वयातच दातांच्या दुखण्याला सामोरे जावे लागत असते. दात व तोंड व्यवस्थित स्वच्छ न करणे हेच\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/tag/dinvishesh-18-january/", "date_download": "2022-12-01T14:23:03Z", "digest": "sha1:XX72Z4OR2CALZUSGZN2JSAZ7NOBC6ZJD", "length": 1869, "nlines": 56, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "Dinvishesh 18 January Archives - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\n१. अर्थशास्त्रज्ञ अमर सेन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. (१९९९)\n२. X-ray या मशीनचे पहिले प्रात्यक्षिक अमेरिकेत करण्यात आले. (१८९६)\n३. इग्नासी जन पडेरूसकी पोलंडचे पंतप्रधान झाले. (१९१९)\n४. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत गोळीबार, कित्तेक लोक जखमी झाले , मृत्यूमुखी पडले. (१९५६)\n५. मदनमोहन पूंछी यांनी भारताचे २८वे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. (१९९८)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-49/", "date_download": "2022-12-01T12:20:17Z", "digest": "sha1:UVKW6MMJTK4YY7GZLQ5OAV6DL3UYAJB4", "length": 4944, "nlines": 117, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "शरणागत आहे वैभवाचा - संत सेना महाराज अभंग - ४९ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nशरणागत आहे वैभवाचा – संत सेना महाराज अभंग – ४९\nशरणागत आहे वैभवाचा – संत सेना महाराज अभंग – ४९\nशरणागत आहे वैभवाचा धनी\nसत्य भावें मानी अर्पिले तें ॥१ ॥\nआपणा वेगळें नेदी उरो कांहीं\nभावेंचि दावी आपणामाजी ॥२॥\nदशा आपली अंगा नेणें जाणे कांहीं \nआपणाचि होय इच्छा त्याची ॥३॥\nधाकुट्यासी माता करी स्तनपान\nसेना म्हणे जिणें बरें हेंचि ॥४॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nशरणागत आहे वैभवाचा – संत सेना महाराज अभंग – ४९\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/chola-dynasty-and-their-navy/", "date_download": "2022-12-01T12:32:34Z", "digest": "sha1:YWFZ2T7WAB4UM4MSWLKXYMI2AIT746PT", "length": 22403, "nlines": 120, "source_domain": "bolbhidu.com", "title": "नुसतं भारतातलं नव्हे तर जगातलं सर्वात मोठ्ठं नौदल \"चोल\" राजांच होतं...", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nनुसतं भारतातलं नव्हे तर जगातलं सर्वात मोठ्ठं नौदल “चोल” राजांच होतं…\nपीएस-1 पिक्चर ३० सप्टेंबर रोजी रिलीज झाला. या पिक्चरची चर्चा तशी फार आधीपासूनच सुरू होती. सगळी दाक्षिणात्य स्टारकास्ट, त्यात चोल साम्राज्याचा वैभवशाली इतिहास आणि हिरॉईन म्हणून ऐश्वर्या राय या कारणांमुळे हा पिक्चर चांगलीच गर्दी खेचत आहे. पहिल्या दिवशीच या पिक्चरने ४० कोटीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन होते.\nया पिक्चर मध्ये ९ व्या शतकातला इतिहास डोळ्यांसमोर उभा केला आहे. हे सगळं उभा करायचे म्हणजे काय सोप्पी गोष्ट नाही. यात मोठमोठी जहाजं दाखवण्यात आलीयेत, या जहाजांवर युद्ध होतं, सौनिकांचे घोडे जहाजांमधून निघतात. बघायला भारी वाटतं,\nपण एक प्रश्न पडतो की त्याकाळात युद्धनौका होत्या का तेही इतक्या खतरनाक तर उत्तर आहे हो. भारतातलं नाही तर एकेकाळी जगातलं सगळ्यात ताकदवान नौदल चोल राजांनी उभं केलं.\nनुसतं उभं नाही केलं, तर या नौदलाच्या जीवावर आपल्या साम्राज्याच्या सीमा दूरवर पोहोचवल्या.\nकोण होते हे चोल राजा \nदक्षिण भारतातल्या तमिळ राजांनी उभं केलेलं हे चोल साम्राज्य, आजही जगातलं सगळ्यात जास्त काळ राज्य करणारं साम्राज्य म्हणून ओळखलं जातं. चोलांनी इसवीसन पूर्व चौथं शतक ते इसवीसन १२७९ पर्यंत राज्य केलं. म्हणजे जवळपास १३०० वर्ष चोल राजे सत्ताधीश होते.\nचोल साम्राज्याचा इतिहास तीन कालखंडात सांगितला जातो.\nपहिला कालखंड म्हणजे इसवीसन पूर्व चौथं शतक ते इसवीसन २०० हा ६०० वर्षांचा काळ. या कालखंडात उत्तरेत मौर्य राजाचं साम्राज्य होतं, दक्षिणेकडचा भाग चोलांच्या अधिपत्याखाली होता. त्यानंतर विजयालया चोल हा कालखंड इसवीसन ८४८ ते १०७० असा होता, तर चालुक्य चोल हा कालखंड १०७० ते १२७९ सालापर्यंत होता. चोल साम्राज्याचा विस्तार दक्षिण भारतापासून ते पार पश्चिम बंगाल, ओडिसा, श्रीलंकेचा काही भाग आणि अंदमान निकोबार बेटांपर्यंत पोहोचला होता.\nचोल साम्राज्य अजिंक्य आणि बलवान बनलं ते इसवीसन नवव्या शतकात आणि याचा कर्ताधर्ता होता, राजराजा चोल पहिला. प्रचंड दूरदृष्टी असलेल्या या राजानं चोलांचंच नाही, तर जगाचं भविष्य बदलून टाकणारे काही निर्णय घेतले असं सांगितलं जातं. पहिल्या राजराजाचा कालखंड इसवीसन ९८५ ते १०१४ असा आहे. याकाळात त्यानं दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या.\nपहिलं म्हणजे त्यानं शक्तिशाली नौदल उभारलं आणि या नौदलाच्या ताकदीवर पार आपल्या साम्राज्याची राजकीय, आर्थिक आणि सामरीक ताकद वाढवली.\nराजराजा चोलानं नौदलाचा वापर कसा केला \nसमुद्रावर अंमल असणारा पहिला राजा म्हणून राजराजा चोलाचं नाव घेतलं जातं. चोल साम्राज्याकडे साध्या नौका होत्या, पण समुद्रावर राज्य प्रस्थापित केलं, तरच आपण साम्राज्याचा विस्तार करु शकतो, हे राजराजा चोलानं ओळखलं. आर्थिक ताकद वाढवण्यासाठी राजराजानं चीन आणि अरब देशांशी समुद्री व्यापार करायला सुरुवात केली. चोल चीनमध्ये मसाले पाठवायचे आणि त्याबदल्यात कापूस आणि लोखंडाची आयात करायचे. तर अरब देशांकडून चोल राजानं उंची घोड्यांची आयात करायला सुरुवात केली. या दोन्ही देशांमधून राजराजानं काही माणसंही भारतात आणली.\nही माणसं मोठमोठी जहाजं आणि युद्धनौका बांधण्यात एक्स्पर्ट होती…\nराजराजानं आता व्यापारच नाही, तर समुद्री मार्गाचा वापर करुन आपल्या साम्राज्याचा विस्तार करायचं ठरवलं. राजराजानं अगदी रोममध्येही आपला व्यापार पोहोचवल्याचं सांगण्यात येतं. भारताच्या पश्चिम आणि पूर्व किनाऱ्यावर ताकद राखून असणारे हे चोल राजे मालदीव, चीन, रोम, अरब देश, फिलिपाईन्स असे सर्वदूर पसरले होते, तेही फक्त व्यापाराच्या आणि नौदलाच्या जोरावर.\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या…\nचोलांचं नौदल रणभूमीतही पराक्रम गाजवणारं ठरलं, राजराजा चोलाच्या काळात त्यांनी श्रीलंकेचा राजा महिंदा पंचम याचा पराभव केला आणि सगळी श्रीलंका आणि केरळ (तेव्हाचं मलबार) आपल्या अधिपत्याखाली आणलं. श्रीलंकेवर हल्ला करण्यासाठी राजराजा चोलानं नौदलाचाच वापर केला होता.\n१०१२ ते १०४४ असा कालखंड असलेला राजेंद्र चोल हा राजराजा चोलाचा मुलगा. यानं आपल्या वडिलांनी उभं केलेलं नौदल आणखी शक्तिशाली बनवलं. राजेंद्र चोलानं व्यापार तर वाढवलाच पण सोबतच नौदलाची ताकद काही पटींनी वाढवली. या ताकदीच्या आधारे त्यानं इंडोनेशिया (तेव्हाचं श्रीविजय) आपल्या अधिपत्याखाली आणलं. आजचा नकाशा बघितला तर भारताच्या समुद्र सीमेपासून इंडोनेशिया तब्बल २३४१ नॉटिकल माईल्स लांब आहे.\nइतक्या लांबच्या देशावर समुद्रातून पूर्ण ताकदीनिशी हल्ला करणारं आणि तो देश ताब्यात घेणारं नौदल किती सुसज्ज असेल याचा आपल्याला सहज अंदाज येतो. राजेंद्र चोल नुसता इंडोनेशिया ताब्यात घेऊन स्वस्थ बसला नाही, त्यानं चीन, सुमात्रा, म्यानमार इथं आपले दूतही पाठवले होते.\nपण हे नौदल नेमकं होतं कसं त्याची रचना कशी होती \nचोल साम्राज्याच्या नौदलात नौकांचे चार प्रकार होते –\nथिरीसदाई – ही होती चोल साम्राज्याची सगळ्यात मोठी युद्धनौका, यावर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र असायची आणि सोबतच या नौकेत एकाचवेळी दोन शत्रूंना झुंजत ठेवण्याची ताकद होती.\nधरणी – या त्यांच्या नौदलातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या नौका, ज्यावर तोफा, घोडे आणि मोठ्या प्रमाणावर शस्त्रसज्ज सैन्य असायचं.\nलुला – मोठ्या नौकांसोबत जाणाऱ्या हल्ला करण्याची आणि संकटकाळी ‘रेस्क्यू बोट’ म्हणून काम करण्याची जबाबदारी या नौकांवर असायची.\nवज्र – आकारानं छोट्या पण हल्ला करु शकणाऱ्या या वेगवान नौका चोलांचं नौदल आणखी मजबूत करणाऱ्या होत्या.\nएवढंच नाही तर नौदलातल्या अधिकाऱ्यांना आपापल्या जबाबदाऱ्या आणि पदंही वाटून देण्यात आली होती.\nचोल साम्राज्याच्या सर्व सेनेचा अधिपती ‘चक्रवर्ती’ या नावानं ओळखला जायचा. ‘जलथीपथी’ या पदावरचा अधिकारी हा नौदलाचा प्रमुख असायचा. तर जहाजांच्या ताफ्याचा जो प्रमुख अधिकारी असायचा त्याला अथीपथी, देवरन किंवा नयगन या नावांनी ओळखलं जायचं.\nथोडक्यात ज्या प्रकारे आज भारतीय सैन्यात अधिकाऱ्यांना पद आणि जबाबदाऱ्या वाटण्यात आल्या आहेत, अगदी त्याचप्रकारे चोल राजांनी पार नवव्या आणि दहाव्या शतकात आपल्या नौदलाचं नियोजन केलं होतं.\nआजही आपल्याकडे युद्धनौका आणि लढाऊ विमानांना वेगवेगळी नावं दिलेली असतात. त्याचप्रमाणे चोल साम्राज्यातही नौकांना वेगवेगळी नावं देण्यात आली होती. ‘आक्रमंधम’ या जहाजातून फक्त राजघराण्यातली लोकं प्रवास करायची. त्यांच्यासाठी शाही थाटातल्या रूम्सही या जहाजावर बांधण्यात आल्या होत्या. दुसरा प्रकार होता ‘नीलमंधम.’ राजकीय अधिकारी, आणि राजे या जहाजाचा वापर करायचे. यात राजकीय बैठकाही व्हायच्या. तर सर्पमुगम नावाचं जहाज नदीतल्या प्रवासासाठी वापरलं जायचं. ज्यात अग्रभागी सापाचं शिल्प उभं केलेलं असायचं.\nयाच नौदलाच्या जोरावर चोलांनी आपलं साम्राज्य प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढवलं. त्यांच्या नौदलाची ताकद इतकी अजस्त्र होती की, एकेकाळी चोल साम्राज्याकडे जगातलं सगळ्यात मोठं नौदल होतं. या साम्राज्यानं भारताला मोठमोठी मंदिरं बांधत स्थापत्याचा वारसा तर दिलाच, पण सोबतच नौदलातून पार दहाव्या-अकराव्या शतकात भारताचा जगभर दबदबा तयार केला.\nहे ही वाच भिडू:\nछ.शिवाजी महाराजांनी पोर्तुगीजांपासून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी एक धाडसी योजना आखली होती\nमोदींनी नौदलाचा ध्वज छत्रपतींना समर्पित केलाय; मराठा आरमाराचे हे १० फॅक्ट्स माहित असू द्या\nनौदलात सगळ्यात जास्त पुरस्कार पटकवण्याचा मान एका मराठी माणसाला जातो…\nइकडं मुलीचं लग्नाचं वय २१ करण्याचं चालू आहे आणि मुस्लिमांमध्ये १५ वर्षातच लग्न कसं…\nअयोध्या, कुतुबमिनार ते ज्ञानवापी हिंदू पक्षासाठी लढणाऱ्या वकिलांची जोडी सगळीकडे…\nखरी गोड बातमी आलीये… पोरांच्या तुलनेत पोरींची संख्या वाढतीये\nकुपोषण आदिवासींच्या पाचवीला पुजलंय अन् मंत्री म्हणतायेत कुपोषणाने एकही मृत्यू नाही\nआत्ता तिसावी सवलत, गेल्या 8 वर्षात सवलतीपायी एसटीचे 9 हजार कोटी खर्च झालेत\nमनीष सिसोदियांच्या दोन पॉलिसी : एकामुळं छापा पडला, एकामुळं न्यूयॉर्क टाइम्समध्ये नाव…\nहे ही वाच भिडू\nगहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nनेहरूंनी आधी शांततेचा मार्ग निवडला पण वेळेवर मिलिटरी…\nगुजरात मध्ये भाजपचं नाही तर काँग्रेसने सुद्धा मुस्लिम…\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना…\nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\nमौत का सौदागर ते फेकू अशी अनेक नावं काँग्रेसने मोदींना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/7959", "date_download": "2022-12-01T13:35:07Z", "digest": "sha1:ULL6HKTKULJKJAP6CANN32RHJO7ZZLTF", "length": 17970, "nlines": 142, "source_domain": "dhanlabh.in", "title": "‘इन्स्टंट’ कर्ज हवंय? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nतातडीच्या गरजेसाठी कर्ज देणारी वेगवेगळी ऍप्स आणि वेबसाइट्‌स उपलब्ध आहेत. संबंधित कंपनीच्या निकषांत बसत असल्यास आणि वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास तातडीनं कर्ज मिळू शकतं. अशीच काही ऍप्स आणि वेबसाइट्‌स यांच्याविषयी माहिती.\nकर्ज काढणं ही एकेकाळी अतिशय अवघड असलेली गोष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सोपी करून टाकली आहे. अनेक ऍप्स, वेबसाइट्‌स अडीअडचणीच्या काळात हात देतात. तुम्ही संबंधित कंपन्यांच्या निकषांत बसलात आणि ठराविक कागदपत्रांची, नियमांची पूर्तता केली, तर अक्षरशः पुढच्या 15 मिनिटांमध्ये त्या कंपन्या तुमच्या बॅंक खात्यात पैसे जमा करतात. कागदपत्रांची मोठी फाइलच सादर करणं, 10-15 दिवस बॅंकेचे उंबरठे झिजवणं, असं काहीही इथं करावं लागत नाही. तुम्हाला फक्त तुमच्या स्मार्ट फोनमध्ये मनी लेन्डिंग (कर्ज देणारं) ऍप डाऊनलोड करावं लागतं. त्यावर तुमचं नाव, नोकरीचं ठिकाण, पगाराची माहिती किंवा उत्पन्नाचा मार्ग अशी काही विशिष्ट माहितीसह हव्या असलेल्या कर्जाची रक्कम भरून द्यावी लागते. पुढच्या काही सेकंदात तुम्ही कर्जाला पात्र आहे की नाही हे ठरवलं जातं. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅंक स्टेटमेंट आणि पगाराची स्लिप अशी काही कागदपत्रं “अपलोड’ केली, की साधारणतः पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये मंजूर रक्कम तुमच्या खात्यावर जमा होते. मात्र, या बहुतेक कंपन्यांच्या कर्जांचे दर हे बॅंकांपेक्षा जास्त असतात, हेही लक्षात घेतलं पाहिजे.\nअशीच वेगवेगळी ऍप्स आणि वेबसाइट्‌सबद्दल आपण माहिती घेऊया.\nअर्ली सॅलरी (Early Salary) ही कंपनी तिच्या नावाप्रमाणंच पगारदारांना- विशेषतः त्यातल्या तरुण पगारदारांना कर्ज देते. ज्याप्रमाणं काही वेळा पगाराची रक्कम गरजेनुसार तुम्ही आगाऊ उचलता किंवा क्रेडिट कार्डद्वारे कॅश घेण्याचा पर्याय जसा असतो, त्याचप्रमाणं ऍपच्या माध्यमातून तुमच्या पगारानुसार कर्ज दिलं जातं. यामध्ये कर्ज घेतलेली रक्कम तुम्हाला तीस दिवसांच्या आत व्याजासह परत करावी लागते. आतापर्यंत अंदाजे 15 लाख ग्राहकांनी हे ऍप डाऊनलोड केलं आहे.\nशुभ लोन्स – बारा हजारांपेक्षा जास्त पगार असणाऱ्यांना या ऍपद्वारे कर्ज दिलं जातं. जास्तीत जास्त चार वर्षांच्या मुदतीसाठी पाच लाखांपर्यंतची कर्जं मंजूर केली जातात. हप्त्याची रक्कम पारंपरिक बॅंकाप्रमाणं न ठरवता शुभ लोन्सनं विकसित केलेल्या मॉडेलनुसार आणि तुम्हाला शक्‍य असलेल्या क्षमतेवर आधारित निश्‍चित करून दिली जाते.\nव्होट फोर कॅश “तुमची समाजातली पत ही क्रेडिट रेटिंग संस्थांनी ठरवलेल्या पतमानांकनापेक्षा जास्त महत्त्वाची आहे,’ या तत्त्वानुसार या ऍपद्वारे कर्ज मंजूर केलं जातं. या ऍपवर खातं उघडण्यासाठी फेसबुक किंवा लिंक्‍डइनसारख्या माध्यमांद्वारे तुम्ही लॉगिन करू शकता. ऍपवर कर्जमंजुरीसाठी सिल्व्हर, गोल्ड आणि प्लॅटिनम असे तीन प्रकार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये सुरुवातीला सहा महिन्यांसाठी तीस हजार रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात येतं. त्यानंतर तुमच्या व्यवहारपद्धतीनुसार कर्जाचा कालावधी आणि रक्कम चाळीस आणि साठ हजार रुपयांपर्यंत वाढवली जाते.\nलेन्डबॉक्‍स.इन ः लेन्डबॉक्‍स ही भारतातील आघाडीची “पी टू पी’ कंपनी आहे. या कंपनीमार्फत आतापर्यंत एक लाख 21 हजार ग्राहकांनी कर्ज सुविधेचा फायदा घेतला असून, बारा हजारांपेक्षा जास्त नोंदणीकृत गुंतवणूकदारांना “लेंडर’ म्हणून मोबदला मिळाला आहे.\nफेअरसेन्ट.कॉम – या वेबसाइटमार्फत आतापर्यंत जवळजवळ पन्नास लाख लोकांनी स्वतःला “लेंडर’ म्हणून रजिस्टर केलं आहे. वेबसाईट सुरू झाल्यापासून तब्बल शंभर कोटी रुपयांचं कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. “लेंडर्स’साठी कमी जोखीम- ते उच्च जोखीम अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येतं.\nलेनदेन क्‍लब.कॉम – लेनदेन क्‍लबवर पाच लाख रुपयांपर्यंतचं वैयक्तिक कर्ज मंजूर करण्यात येतं. सर्वच प्रकारच्या कर्जवाटपाबरोबरच क्रेडिट कार्डचं कर्ज भरून कमी दरात ते फेडण्याची सुविधा वेबसाइटवर देण्यात आली आहे. बारा हजारांपेक्षा जास्त पगार असणाऱ्या आणि जानेवारी 2012 नंतर कर्जफेड चांगली असलेल्या आणि बॅंक डिफॉल्ट नसलेल्या 21 ते 55 वयोगटातल्या ग्राहकाला कर्ज मंजूर करण्यात येतं.\nद्या अनोखी दिवाळी भेट \nअपत्याच्या नावे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते का\nईएलएसएसचा लॉक पिरीयड संपल्यावर काय \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.srtmun.ac.in/mr/administration/election-cell.html", "date_download": "2022-12-01T12:28:01Z", "digest": "sha1:2X5JXZOGJNZGVONKSLIVRNWPPSDSLWUA", "length": 8594, "nlines": 194, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "सभा व निवडणूक कक्ष", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता\nनॅक पुर्नमुल्यांकन \"ब++\" दर्जा CGPA 2.96\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nशैक्षणिक कार्यक्रम / संस्था\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक (मान्यता ) विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nएनआयआरएफ व एआरआयआयए (स्वारातीमवि)\nवित्त व लेखा विभाग\nसभा व निवडणूक कक्ष\nसभा व निवडणूक कक्ष\nसभा व निवडणूक कक्ष\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://amnews.live/news/44/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%90/", "date_download": "2022-12-01T14:51:40Z", "digest": "sha1:3ZWSXFIH3GTFVNCMAZANI3UKFLB3WJ4V", "length": 8207, "nlines": 60, "source_domain": "amnews.live", "title": "अखेर एलियन्सचा आवाज आला ऐकू? अमेरिका आणि चीनची उडाली झोप… – AM News", "raw_content": "\nगुरूवार, डिसेंबर 01, 2022\nअखेर एलियन्सचा आवाज आला ऐकू अमेरिका आणि चीनची उडाली झोप…\nअखेर एलियन्सचा आवाज आला ऐकू अमेरिका आणि चीनची उडाली झोप…\nसप्टेंबर 30, 2022 अदिती भागवत\nअंतराळातून पृथ्वीवर एलियन्स हल्ला करण्याच्या तयारीत आहेत असा दावा करण्यात आलाय\nMistery audio: ही आता बातमी आहे व्हायरल मेसेजची. अंतराळातून पृथ्वीवर एलियन्स हल्ला करण्याच्या तयारीत आहेत असा दावा करण्यात आलाय. तब्बल 82 तासांत अंतराळातून रहस्यमय सिग्नल्स येत ( fast radio burst) असल्याने शास्त्रज्ञांची झोपच उडाली आहे. खरंच एलियन्स हल्ल्याच्या तयारीत आहेत का. हे अंतराळातून सिग्नल कसले येतायत ( Signals from space) हे अंतराळातून सिग्नल कसले येतायत ( Signals from space) नक्की काय आहे हा प्रकार जाणून घेऊयात या बातमीतून\nएलियन्स पृथ्वीवर हल्ल्याच्या तयारीत\nअंतराळातून 82 तासांत 1863 वेळा रहस्यमय सिग्नल\nएलियन्सच्या रेडिओ सिग्नलमुळे शास्त्रज्ञांची झोप उडाली\n ते जमिनीवर हल्ल्याचा प्लॅन करतायत अंतराळातून रहस्यमय सिग्नल येत असल्याने हे एलियन्सचेच असल्याचं बोललं जातंय. शास्त्रज्ञांना सतत अंतराळाच्या एका कोपऱ्यातून सिग्नल मिळतायत. हे सिग्नल 82 तासांत जवळपास 1863 वेळा आले. तएक प्रकारचे नवीन रेडिओ सिग्नल असल्यामुळे शास्त्रज्ञांची झोप उडाली आहे. हे सिग्नल सामान्य फास्ट रेडिओ बर्स्ट पेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे हे नेमके कुणाचे सिग्नल आहेत अंतराळातून रहस्यमय सिग्नल येत असल्याने हे एलियन्सचेच असल्याचं बोललं जातंय. शास्त्रज्ञांना सतत अंतराळाच्या एका कोपऱ्यातून सिग्नल मिळतायत. हे सिग्नल 82 तासांत जवळपास 1863 वेळा आले. तएक प्रकारचे नवीन रेडिओ सिग्नल असल्यामुळे शास्त्रज्ञांची झोप उडाली आहे. हे सिग्नल सामान्य फास्ट रेडिओ बर्स्ट पेक्षा वेगळे आहेत. त्यामुळे हे नेमके कुणाचे सिग्नल आहेत एलियन्स हल्ल्याच्या तयारीत तर नाहीत ना एलियन्स हल्ल्याच्या तयारीत तर नाहीत ना असे अनेक प्रश्न शास्त्रज्ञांना पडले आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञ डोळ्यात अंजन घालून या सिग्नलवर लक्ष ठेवून आहेत.\nहे सिग्नल आकाशगंगेतून येत असल्याची माहिती आहे. सिग्नल दर 0.2 सेकंदाला तीन सेकंदांसाठी येतोय. सिग्नलला शास्त्रज्ञांनी FRB 20201124A असं नाव दिलं आहे. चीनच्या फाईव्ह हंड्रेड मीटर अपर्चर स्फेरिकल रेडिओ टेलिस्कोपने पकडले आहेत. चीनमधील खगोलशास्त्रज्ञ हेंग शू या सिग्नलचा अभ्यास करत आहेत.\nया सिग्नलनं अमेरिका आणि चीनची झोप उडवलीय. आता या देशांमधील शास्त्रज्ञ या सिग्नलवर अभ्यास करणार आहेत. हे सिग्नल शास्त्राज्ञांपासून सगळ्यांच्या कल्पनापलिकडील रहस्यमयी आवाज आहेत. त्यामुळे एलियन हे जगाशी संपर्क साधत तर नाहीत ना, असा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला आहे.\nTaarak Mehta Ka Ooltah Chashmah : तारक मेहता….च्या चाहत्यांची चिंता वाढवणारी बातमी; गेल्या काही दिवसांपासून जेठालाल…\nजेवल्या जेवल्या लगेच ‘या’ गोष्टी करू नका, अन्यथा होईल मोठं नुकसान\nएक्स एम्प्लॉईचा दावा – कंपनीने रोबोटिक्स टीममधील 3,500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले\nरेल्वे कर्मचाऱ्यांना बोनसची घोषणा:1 हजार 832 कोटी रुपयांचा बोनस, ऑइल मार्केटिंग कंपन्यांना ₹ 22,000 कोटींची मदत\n‘महाभारत’ फेम अभिनेत्याच्या लग्नात वादळ; चार वर्षांपासूनच्या एकटेपणावर घटस्फोटाचा पूर्णविराम\nएप्रिल 3, 2022 एप्रिल 3, 2022\nएक्स एम्प्लॉईचा दावा – कंपनीने रोबोटिक्स टीममधील 3,500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले\nLML Star electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरसाठी फ्रीमध्ये बुकींग सुरु, पाहा लूक\nअक्षय कुमारने अजय देवगणला टाकले मागे:रामसेतूचे ओपनिंग कलेक्शन थँक गॉडपेक्षा दुप्पट\nब्रह्मास्त्र OTT रिलीज:थिएटरनंतर आता OTT वर धूम करणार रणबीर-आलियाचा चित्रपट, डिस्ने प्लस हॉटस्टारवर होऊ शकतो स्ट्रीम\nमोफत मिळेल तुमच्या आवडीचा VIP मोबाइल नंबर, ‘ही’ टेलिकॉम कंपनी देत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-IFTM-infog-12-upcoming-horror-movies-that-prove-that-2018-will-be-a-scary-year-5815491-NOR.html", "date_download": "2022-12-01T13:39:45Z", "digest": "sha1:25TDOQXL6GVBVDWT2M6ALDLXOUZ4OIOS", "length": 3576, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "2018मध्ये येणार आहेत हे 12 हॉरर चित्रपट, बघून उडेल प्रेक्षकांची घाबरगुंडी | 12 Upcoming Horror Movies That Prove That 2018 Will Be A Scary Year - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n2018मध्ये येणार आहेत हे 12 हॉरर चित्रपट, बघून उडेल प्रेक्षकांची घाबरगुंडी\nमुंबईः अनुष्का शर्मासाठी करिअरच्या दृष्टीने 2016-17 ही दोन वर्षे ठिकठाक गेली. 2016 मध्ये रिलीज झालेल्या तिच्या 'सुल्तान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. तर 2017 मध्ये रिलीज झालेले 'हेरी मेट सेजल' आणि 'फिल्लौरी' मात्र फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. 11 डिसेंबर 2017 रोजी अनुष्का तिचा बॉयफ्रेंड आणि क्रिकेटपटू विराट कोहलीसोबत विवाहबद्ध झाली. लग्नानंतर आता अनुष्काचा 'परी' हा चित्रपट येत्या 2 मार्च 2018 रोजी रिलीज होणार आहे. या हॉरर चित्रपटाचे विराटने तोंडभरुन कौतुक केले आहे. या नवीन वर्षात प्रेक्षकांची घाबरगुंडी उडवायला 'परी'शिवाय आणखी 11 हॉरर चित्रपट बॅक टू बॅक रिलीज होणार आहेत. या पॅकेजधून आम्ही तुम्हाला यावर्षभरात रिलीज होणा-या अशाच 12 हॉरर चित्रपटांविषयी सांगत आहोत. चित्रपटांविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/09/blog-post_68.html", "date_download": "2022-12-01T13:28:48Z", "digest": "sha1:YLDQPHCB5IPLSZ7QFN4E675ORDK4GI65", "length": 6849, "nlines": 35, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त महत्त्वाची- ह.भ.प. रामदास महाराज", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nआयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त महत्त्वाची- ह.भ.प. रामदास महाराज\nसप्टेंबर २९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nआयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे. पूर्वीच्या काळी ‘छडी लागे छम छम, विद्या येई घमघम’ अशी म्हण होती. या उक्तीनुसार शिक्षकांच्या कडक शिस्तीमुळे विद्यार्थी घडत असत असे मत श्री राम वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक कीर्तनकार ह.भ.प.रामदास महाराज आरेवाडीकर यांनी व्यक्त केले.\nस्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य आणि डाकवे परिवार यांच्या वतीने वै.राजाराम डाकवे (तात्या) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या समाजप्रबोधनपर कीर्तन सोहळयात ह.भ.प.रामदास महाराज बोलत होते. यावेळी त्यांना ह.भ.प.मधुकर महाराज, मोहन आण्णा, ह.भ.प.निवृत्ती महाराज, ह.भ.प.दादा महाराज, ह.भ.प.तुषार महाराज, ह.भ.प.शाहिद महाराज, ह.भ.प.सदाशिव आचरे व अन्य सहकारी यांची सुरेल साथ लाभली. रामदास महाराज यांनी अभंगांचे साध्या सोप्या भाषेत विवेचन करुन लोकांना मार्गदर्शन केले.\nते पुढे म्हणाले, ‘‘सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे’’ अशी मनुष्याच्या संसाराची अवस्था आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अध्यात्माची सांप्रदायाची आवश्यकता आहे. ‘‘देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे’’ अशा उक्तीप्रमाणे आपण का करत राहिले पाहीजे. नेहमी चांगले कर्म केले पाहजे’’ यावेळी त्यांनी पुराणातील अनेक दाखले देवून उपस्थितांना मार्गदर्शन केले.\nह.भ.प.रामदास महाराज म्हणाले, ‘‘वै.राजाराम डाकवे उर्फ तात्यांचा स्वभाव सर्वांना हवाहवासा होता. समाजात त्यांनी लोकांना चांगल्या पध्दतीने मार्गदर्शन केले. तात्यांसारख्या व्यकित्मत्त्वाची आज समाजाला खऱ्या अर्थाने गरज आहे.\nया कीर्तन सोहळयाप्रसंगी 30 बाल वारकरी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी डाॅ.संदीप डाकवे, भरत डाकवे, प्रकाश चव्हाण, प्रथमेश डाकवे, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, वारकरी मंच महाराष्ट्र राज्यचे सर्व पदाधिकारी, डाकेवाडीतील भजनी मंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि समस्त डाकवे परिवाराने विशेष परिश्रम घेतले.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.recetin.com/mr/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4.html", "date_download": "2022-12-01T13:06:29Z", "digest": "sha1:WFKZZOQWAOCU4FOA5V3RRT2RWWS6UDG2", "length": 6514, "nlines": 71, "source_domain": "www.recetin.com", "title": "खरबूज आणि टरबूज पेय, उन्हाळा फळ! - कृती | कृती", "raw_content": "\nखरबूज आणि टरबूज पेय, उन्हाळा फळ\nअँजेला | | वर अपडेट केले 22/07/2019 13:31 | मुलांसाठी पेय, मुलांसाठी मेनू\nआपण उन्हाळ्याच्या राणीच्या फळांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे का कदाचित आपल्याकडे काही फळ कोशिंबीर असेल टरबूज आणि खरबूज, किंवा स्कीवर, परंतु कदाचित आपल्याला दोन्ही फळांचा रस वापरुन पहावा लागेल.\nपेय रीफ्रेश, खूप चवदार आणि हायड्रेटिंग सुट्टीच्या शेवटच्या पुलचा आनंद घेण्यासाठी.\nसाहित्य: 400 जीआर सोललेली आणि बियाणे नसलेली टरबूज, 250 ग्रॅम गॅलिया किंवा कॅन्टलअप खरबूज, अर्धा लिंबू, 200 मि.ली. खनिज पाणी, 6 चमचे साखर, दालचिनी\nतयार करणे: टरबूज आणि खरबूज चिरून घ्या आणि लिंबाचा रस आणि साखर एकत्र करून घ्या. एकदा रस द्रव झाल्यावर आपल्याला हवे असल्यास पाणी आणि दालचिनी घालावी. ते पिण्यापूर्वी आम्ही ते फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थंड होऊ देतो.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: रीसेटिन » पाककृती » मुलांसाठी पेय » खरबूज आणि टरबूज पेय, उन्हाळा फळ\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमाझ्या ईमेलमध्ये पाककृती प्राप्त करा\nदालचिनीसह सफरचंद, समृद्ध सिरपसह\nस्ट्रास्किटेला आईस्क्रीम, मलई आणि चॉकलेट\nआपल्या ईमेल मध्ये पाककृती\nआपल्या ईमेलमधील सर्व पाककृती\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.zhakkasbahu.com/new-sad-status-marathi/2/", "date_download": "2022-12-01T13:39:42Z", "digest": "sha1:IHAFGUHACNZVKJ2UH3DEA62Z4JOWAC5C", "length": 9548, "nlines": 219, "source_domain": "www.zhakkasbahu.com", "title": "40+ New Sad Status Marathi - Zhakkas Bahu", "raw_content": "\nAsk Question – तुमचे प्रश्न विचारा\nकोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो,\nमाझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो…\nअसे का होते की आपण ज्या व्यक्तीवर प्रेमकरावे,\nत्या व्यक्तीने क्षणात आपल्याला सोडून जावे.\nकदाचित मी तो नाही ज्याचे स्वप्न तू बघतेस\nपण हे नक्की कि, ती तूच आहेस जिचे स्वप्न मी बघतअसतो.\nविसरावं म्हटलं तरी विसरता येत नाही \nपाऊस पडून गेला तरी आठवणीँचे आभाळ मोकळं होत नाही \nतुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव … माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.\nकिती‬ सहज ‪हात_सुटून‬ जातो\nत्या व्यक्तीचा..ज्याचा ‪‎हात‬ हातात\nकाॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना Ringtone होती.आता दिड वर्ष झाली Mobile Silent वर आहे …\nआयुष्यात‬ ऐक ‪‎वेळ‬ अशी येते जेव्हा ‪प्रश्न‬ नको असतात फक्त ‪साथ‬ हवी असते..\nजी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.\nकधी येईल तो दिवसतु एका क्षणात समोर येशील आणि म्हणशील ‪मी‬ तूझ्याशीवाय जगूचशकत नाही.\nहे सुधा नक्की बगायला विसरू नका.\nजे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही … आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.\nएखाद्याला खुप जीव लावुनपण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत …\nप्रेमाचे गणितच अवघड असते, जे सर्वांनाच सोडविता येत नाही, करणारे तर असतात सर्व जन प्रेम, .पण शेवट पर्यंत कोणाचे टिकत नाही..\nप्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका … कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन.\nमी तुला लहानपणीच मागायला हव होत. …कारण थोडस रडल कि घरातले जे हव ते आणुन द्यायचे.\nती म्हणायची … डोळ्यांत तुझ्या पाहिलं,की आरश्यात पहावसच वाटत नाही हृदयात तुझ्या राहते मी,आणि आत्ता घरी रहावसच वाटत नाही\nमला तुझं हसणं हवं आहे, मला तुझं रुसणं हवं आहे,\nतु जवळ नसतांनाही मला तुझं असणं हवं आहे …\nजगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत,\nकदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत.\nसाली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली\nमाझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …\nहे सुधा नक्की बगायला विसरू नका.\nनेहमी दुःख लपवून हसलो फक्त तुझ्यासाठी,\nआणि थोडी का होईना तु कधी रडली का माझ्यासाठी.\nतिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो…\nपण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…\nआयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस\nभावनांशी खेळायला ईथे प्रत्येकाला जमतं ,\nआपलं काम झालं कि नातं आपोआप संपतं ..\nबाकीच्या मुलींचे कितीही ‪Messages‬ आले … तरीपण या ह्दयाला खरा ‪Current‬ तर तिचाच Messages वाचूनच बसतो …\nहे सुधा नक्की बगायला विसरू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-libra-horoscope-in-marathi-03-09-2021/", "date_download": "2022-12-01T13:43:10Z", "digest": "sha1:5SU3I4JZ34A6KTGLP7ZW2NBNNYDQSDRD", "length": 13423, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays tula (Libra) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nतुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला\nअजगराचा 5 वर्षाच्या मुलावर हल्ला, त्याला स्विमिंग पूलमध्ये ओढलं आणि मग...\nबिग बॉसच्या अनुपस्थितीत रोहित चॅलेंजर्स सोबत घेणार पंगा; काय घडणार घरात\nआई तशी मुलगी; मायराच्या आईबरोबर हटके पोझेस\nपुढची मुख्यमंत्री महिलाच असेल; उद्धव ठाकरेंच्या विधानाने पुन्हा चर्चांना उधाण\nबैलगाडा शर्यतीचं इतकं खूळ का आहे या शर्यतीची सुरुवात ते वाद, सर्वकाही...\nVideo : झोप नाही, गाडी चालवायची कशी एसटी ड्रायव्हरची अवस्था पाहून बसेल धक्का\nNo Shave November: कोल्हापूरच्या तरुणांनी गोळा केली कॅन्सरग्रस्तांसाठी मदत,Video\nनार्को टेस्टमध्ये आफताबची कबुली, श्रद्धाचा मोबाईल अन् कपड्यांबाबत सांगितलं\n सापडलेली सोन्याची चैन केली परत, मालकाने काय केलं पाहा\nलग्नानंतर वर्षातच तरुणीचा शेवट; आई-वडिलांनीच हत्या करून मृतदेह बॅगेत भरला अन्...\nनार्को टेस्टमध्ये गुन्हेगार सत्य सांगतात या प्रश्नांमुळे आफताबचा पर्दाफाश होणार\nबिग बॉसच्या अनुपस्थितीत रोहित चॅलेंजर्स सोबत घेणार पंगा; काय घडणार घरात\nआई तशी मुलगी; मायराच्या आईबरोबर हटके पोझेस\nसमांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी थेट गाठणार 'हा' देश\nराणा दा पाठक बाईंचा खास लुक; ग्रँड हळदी सेलिब्रेशनची पहिली झलक पाहाच\nBCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ३ माजी क्रिकेटपटूंची वर्णी\nस्टीव्ह स्मिथने डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी केली बरोबरी, हिटमॅनला दिलं आव्हान\nबांगलादेश दौऱ्यानंतर ३ सामन्यात का खेळणार नाहीत विराट, रोहित\nइंग्लंडची कसोटीत टी20 सारखी फटकेबाजी, पाकिस्तानच्या गोलंदाजांची केली धुलाई\nरिटेल Digital Rupee म्हणजे काय क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल रुपीमधला फरक\nतुमचं या बँकेत Loan आहे का भरावा लागणार जास्त EMI\nफेक सल्लागारांवर SEBIची मोठी कारवाई, तुम्ही तर पैसे गुंतवले नाही ना\nAirport शेजारी घर असेल तर मिळणार नाही ही सुविधा, तुमचं होऊ शकतं नुकसान\nतुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला\nअंजलीला लागली रानादाची हळद आणि मेहंदी; पण लग्नापूर्वी का लावली जाते माहितीये\nहिवाळ्यात खा हे 10 सुपरफूड; आजार राहतील दूर, तज्ञांनीच दिला सल्ला\n...म्हणून लोकांना आवडते जुनी दारू; तुम्हाला माहितीये का कारण\nHealth Tips : निरुपयोगी समजून फेकू नका आल्याची बहुमोल साल, असा करा उपयोग\nक्रिकेटपासून हिंदूहृदयसम्राटांपर्यंत; पु. ल. देशपांडेंचे 7 भन्नाट किस्से\nहरपलं देहभान... विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन वारकरी; पहा वारीचे सुंदर PHOTO\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\nतुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला\nअजगराचा 5 वर्षाच्या मुलावर हल्ला, त्याला स्विमिंग पूलमध्ये ओढलं आणि मग...\nगोठलेल्या तलावात अडकली महिला आणि मुलगा... रेस्क्यूऑपरेशनचा Video Viral\nआपल्याच भावासोबत रिलेशनशिपमध्ये तरुणी, एका गोष्टीने पलटलं नात्याचं समीकरण\nयंदा 7 डिसेंबरला आहे दत्त जयंती; जाणून घ्या श्रीदत्तात्रेयाचे अवतार, धार्मिक कथा\nसंध्याकाळच्या वेळेस चुकून पण ही कामं करू नयेत; त्याचं वास्तुशास्त्र समजून घ्या\n'पंचका'मध्ये कोणाचा मृत्यू झाल्यास काय करावं अंत्यसंस्कारावेळी करा हे काम\n2023 हे वर्ष `या` पाच राशींसाठी असेल विशेष शुभफलदायी\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nबौद्धिक कामे व चर्चेत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यातील प्रगती समाधानकारक असेल. विनाकारण वादविवाद व चर्चेत न पडण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. प्रकृतीच्या बाबतीत पचनक्रियेशी संबंधीत तक्रारी राहतील. प्रिय व्यक्तीची भेट सुखावह होईल.\nतूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.\nबुधाच्या संक्रमणाने तयार होतोय भद्रराज योग; या 3 राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस\nया 6 राशींसाठी बुधादित्य योग भाग्यशाली; नोकरी-व्यवसायात मिळतील सुखद वार्ता\nया 5 राशींचे लोक असतात जरा जास्तच इमोशनल; भावनिक निर्णयाचा बसतो फटका\nआजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/zero-coronavirus-vaccine-wastage-1-lakh-unused-remedesivir-vials-return-to-centre-kerala-rp-550363.html", "date_download": "2022-12-01T14:35:34Z", "digest": "sha1:PJK3Y435FHXABJOZKKHT5SA4WIZUTMAF", "length": 10495, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "औषधं वाया घालवली नाही, केरळ सरकारनं रेमडेसिवीरचे 1 लाख डोस केंद्राला केले परत – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /\n एकही लस वाया घालवली नाही; आता रेमडेसिवीरचे 1 लाख डोसही केंद्राला केले परत\n एकही लस वाया घालवली नाही; आता रेमडेसिवीरचे 1 लाख डोसही केंद्राला केले परत\nकोरोना विषाणूचा चांगल्या प्रकारे सामना केलेल्या केरळ सरकारनं (Kerala Corona) आणखीन एक चांगली कामगिरी केली आहे.\nकोरोना विषाणूचा चांगल्या प्रकारे सामना केलेल्या केरळ सरकारनं (Kerala Corona) आणखीन एक चांगली कामगिरी केली आहे.\nBCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ३ माजी क्रिकेटपटूंची वर्णी\nबांगलादेश दौऱ्यानंतर ३ सामन्यात का खेळणार नाहीत विराट, रोहित\nLeggings घातली म्हणून शिक्षिकेसोबत गैरवर्तन, मुख्याध्यापिकेने दिलं धक्कादायक...\nएक खेळाडु किती सहन करेल सॅमसनवरून पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने BCCIला सुनावलं\nनवी दिल्ली, 12 मे : एकीकडे लशीचं राजकारण सुरू आहे. केंद्र सरकारकडून पुरेशा लशी उपलब्ध नाहीत, म्हणून अनेक सरकारं एकमेकांवर दोषारोप करत आहेत. अशा वेळी आपल्या नेमक्या आणि व्यवस्थित कोरोना व्यवस्थापनाने दक्षिणेतला डाव्यांचा बालेकिल्ला मानला गेलेला प्रदेश मात्र सरस ठरतो आहे. कोरोना विषाणूचा चांगल्या प्रकारे सामना केलेल्या केरळ सरकारनं (Kerala Corona) आणखीन एक चांगली कामगिरी केली आहे. केरळ सरकारनं केंद्र सरकारकडे न वापरलेले रेमडेसिवीरच्या (Remdesivir Injection) इंजेक्शनचे 1 लाख डोस परत केले आहेत. सरकारी सूत्रांनी बुधवारी ही माहिती दिली. केरळ सरकारनं रेमेडिसवीरचे डोस केंद्राकडं परत केले आहेत, जेणेकरून हे औषध आवश्यक असलेल्या राज्यांमध्ये पुन्हा वाटप करता येतील. महत्त्वाचे म्हणजे केरळ सरकारनं रेमडेसिवीर औषध अशा काळात परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यावेळी इतर राज्यांमध्ये या औषधासाठी अनोगोंदी निर्माण झाली आहे. त्यामुळं त्यांच्या या निर्णयाचं कौतुक होत आहे.\nगेल्या आठवड्यातच रेमडेसिवीर औषधाची पुरेशी उपलब्धता व्हावी, यासाठी केंद्र सरकारनं 16 मेपर्यंत सर्व राज्यांना या औषधाचं वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्रीय रसायन व खते मंत्री सदानंद गौडा यांनी हा निर्णय घेतला व औषध विभाग आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने संयुक्तपणे राज्यांमध्ये औषध वाटप करण्याची योजना तयार केली.\nभारतातील दुसरी लाट घसरणीला\nकेंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने 21 एप्रिल ते 16 मे दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 53 दशलक्ष रेमडेसिवीरचे डोस देण्याचे ठरवले आहेत. या औषधाचा कोरोना उपचारात फायदा होत असून ते कोरोनावर प्रभावी ठरत आहे. पुरवठा योजनेनुसार सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना वेळेवर पुरवठा करावा यासाठी कंपन्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरुन कोणत्याही रुग्णाला या साथीच्या रोगाचा त्रास होऊ नये, असे गौडा म्हणाले.\nहे वाचा - लॉकडाऊन काळात कोरोना सक्रिय रुग्ण एक लाखांनी घटले; रुग्णसंख्या घटली तरी लॉकडाऊन राहणार कायम\nकेंद्रीय रसायन व खते मंत्रालयाने सांगितले की, औषधे पुरवण्याच्या योजनेनुसार जायडस कॅडिला 21 एप्रिलपासून 16 मेपर्यंत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये रेमडेसिवीरचे एकूण 9,82,100 डोस दिले आणि हेटेरो 17,17,050 लसींची पूर्तता करणार आहे. या दरम्यान माइलान कंपनी 7,28,000 डोस आणि सिप्ला 7,32,300 डोस पुरवणार आहेत. परिपत्रकात असेही सांगण्यात आले आहे की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जुबिलेंट कंपनी 4,45,700 डोस आणि सिंजेन/सन 3,73,000 डोस तर डॉ. रेड्डीज कंपनी 3,21,850 डोस पुरवणार आहेत. त्यामुळे आता या औषधाची कमतरता भासणार नाही.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathisky.com/pratapgad-makes-history-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:49:34Z", "digest": "sha1:2ITG5LAADSNRPZWL35L5Z3ZOLBJQHUEP", "length": 10971, "nlines": 87, "source_domain": "marathisky.com", "title": "प्रतापगड किल्ल्याचा इतिहास Pratapgad makes history in Marathi - मराठी स्काइ", "raw_content": "\nPratapgad makes history in Marathi – नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण प्रतापगडचा इतिहास पाहणार आहोत, प्रतापगढ किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात सातारा शहरापासून 20 किमी अंतरावर आहे. हे मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिकाराखाली होते.\nनीरा आणि कोयना नद्यांच्या बाजूने सुरक्षा वाढवण्याच्या उद्देशाने त्यांनी हा किल्ला बांधला. 1656 मध्ये किल्ल्याचे बांधकाम पूर्ण झाले. त्याच वर्षी 10 नोव्हेंबर रोजी या किल्ल्यावरून शिवाजी आणि अफजल खान यांच्यात युद्ध झाले आणि या युद्धात शिवाजी विजयी झाला. या विजयामुळे मराठा साम्राज्याचे धैर्य आणखी वाढले.\n2 प्रतापगड किल्ल्याचा इतिहास (History of Pratapgad fort)\n4.1 भवानी मंदिर –\n4.2 हनुमान मंदिर –\n4.3.1 हे पण वाचा\nप्रतापगड किल्ल्याचा इतिहास (History of Pratapgad fort)\nछत्रपती शिवाजी महाराज आणि अफझल खान यांच्या भेटीपासून आजूबाजूचे पर्वत आणि खोल दरी असलेल्या महाबळेश्वरजवळील प्रतापगढ किल्ल्याचे वैभव टिकून आहे. अफजल खान शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित झाला आणि त्याने त्याच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला, पण जेव्हा त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने शिवाजीवर मागून हल्ला केला. कपड्यांच्या आत असलेल्या लोखंडी चिलखतीमुळे त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही. त्याला प्रतिसाद म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला मारले होते आणि त्याचे हात फाटलेले होते, हातात वाघ घातला होता.\nप्रतापगढ किल्ला शिवाजीच्या शौर्याचे प्रतिक आहे. किल्ल्याच्या आत आणखी एक किल्ला होता. दोन भागांमध्ये विभागलेला, त्याचा खालचा किल्ला 320 मीटर लांब आणि 110 मीटर रुंद आहे, तर वरचा किल्ला 180 मीटर लांब आहे. वरच्या किल्ल्यात महादेवाचे मंदिर आहे, मंदिरासमोर कोणीही खोटे बोलू नये म्हणून मंदिरासमोर विशाल दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.\nया ठिकाणांनाही भेट द्या (Also visit these places)\nअसे मानले जाते की या मंदिराची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी 1661 मध्ये केली होती. मंदिरात 50 फूट लांब, 30 फूट रुंद आणि 12 फूट उंच खांब आहेत. मंदिरात प्रवेश करण्यासाठी, नागदा हॉलमधून जावे लागते, जिथे मोठा ढोल ठेवला जातो, ज्याची प्रतिध्वनी विशेष सणांवर ऐकू येते. येथे मराठा सैनिकांनी वापरलेले भाले आणि इतर प्रकारची साधने सापडतील.\nमंदिराच्या आत साडीत आठ हात असलेली भवानी देवीची मूर्ती आहे. छत्रपती शिवाजीची तलवारही मंदिरात ठेवलेली आहे, ज्यातून त्याने एकट्या प्रतापगढच्या युद्धात अफझल खानच्या सैन्यातील 600 सैनिक मारले.\nशिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामींनी येथे या मंदिराची स्थापना केली होती. मंदिराची विशेष गोष्ट अशी आहे की हनुमान जी येथे बसलेले असे स्वरूप इतरत्र कुठेही दिसत नाही.\nप्रतापगढ किल्ला पाहून निःसंशयपणे एक चांगला अनुभव सिद्ध होईल, पण जर तुम्ही इथे येऊन महाबळेश्वरला भेट दिली नाही तर ते खूप काही गमावल्यासारखे होईल. आठवड्याच्या शेवटी, आपण येथे थांबून पर्वत आणि घाट आणि परिसरातील सुंदर दृश्ये एक्सप्लोर करू शकता. वेणा सरोवरात तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. या व्यतिरिक्त, आर्थर सीट देखील एक अतिशय रोमांचक ठिकाण आहे.\nया जागेला आर्थर सीट असे नाव पडले कारण इथेच सर आर्थर मालेट बसून सावित्री नदी पाहत असत, ज्यात एका घटनेदरम्यान त्यांची पत्नी आणि मुले हरवली होती. विल्सन पॉईंट हा महाबळेश्वरचा सर्वात उंच बिंदू आहे, जिथून उगवता आणि मावळणारा सूर्य पाहणे खरोखरच संस्मरणीय आहे.\nमुंबईपासून अंतर – 208 किमी\nहवाई मार्गाने– सर्वात जवळचे विमानतळ पुणे आहे.\nरेल्वेने – वीर दासगाव हे या ठिकाणापासून जवळचे रेल्वे स्टेशन आहे.\nरस्त्याने – प्रतापगढ महाबळेश्वरपासून 24 किमी दूर आहे, जेथे दिवसा जाणे चांगले होईल. तसे, पनवेल ते पोलादपूर पर्यंत बस सुविधा देखील उपलब्ध आहे. तुम्हाला पोलादपूर मध्ये थांबावे लागेल, त्यानंतर तुम्हाला वाडा गावात पोहोचावे लागेल जिथून तुम्ही कार बुक करून सहज गडावर पोहोचू शकता.\nडॉ आंबेडकर यांचा इतिहास\nसंत तुकडोजी महाराज यांचा इतिहास\nअलेस्सांद्रो व्होल्टा यांचे जीवनचरित्र Alessandro Volta Information in Marathi\nकांद्याची संपूर्ण माहिती Onion Information in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.digit.in/mr/news/mobile-phones/jiophone-5g-specifications-leak-103793.html", "date_download": "2022-12-01T14:38:05Z", "digest": "sha1:AIVAL2NPMATM2WVNLEFTTEPJGLAN6YD2", "length": 10796, "nlines": 142, "source_domain": "www.digit.in", "title": "JioPhone 5G चे स्पेसिफिकेशन लाँचपूर्वीच आले समोर, मिळतील उत्तम फीचर्स | Digit Marathi", "raw_content": "\n10000 च्या आतील बेस्ट फोन्स\nJioPhone 5G चे स्पेसिफिकेशन लाँचपूर्वीच आले समोर, मिळतील उत्तम फीचर्स\nJioPhone 5G चे स्पेसिफिकेशन्स लीक\nफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असू शकते\nतर, हा फोन 8 ते 12 हजार रुपयांच्या किंमतीसह येण्याची शक्यता आहे.\nJioPhone 5G चे स्पेसिफिकेशन लाँचपूर्वीच आले समोर, मिळतील उत्तम फीचर्स\nवापरकर्ते JioPhone 5G ची आतुरतेने वाट पाहत आहेत. कंपनीने अद्याप फोनची लाँच डेट कन्फर्म केलेली नाही, परंतु त्याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक होऊ लागले आहेत. लीकनुसार, Jio Phone 5G चे कोडनेम 'गंगा' आणि मॉडेल नंबर LS1654QB5 आहे. जिओचा हा आगामी फोन 4 GB रॅमसह येईल आणि त्यात स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट असेल, असे सांगितले जात आहे. कंपनी हा फोन LYF च्या भागीदारीत लाँच करू शकते आणि Jio Phone True 5G moniker सोबत त्याची विक्री केली जाईल.\nहे सुद्धा वाचा : ट्रेनचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही WhatsApp वर PNR स्टेटस तपासा, मिळतील लाइव्ह अपडेट्स\nआगामी फोनचे संभावित फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स\nलीकनुसार, कंपनी JioPhone 5G मध्ये 6.5-इंच लांबीचा HD + LCD पॅनल ऑफर करणार आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. सॅमसंगचा 4 GB LPDDR4X रॅम आणि 32 GB इंटरनल स्टोरेज फोनमध्ये दिले जाऊ शकते. प्रोसेसर म्हणून कंपनी यामध्ये स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट देऊ शकते. फोटोग्राफीसाठी तुम्ही फोनमध्ये LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप पाहू शकता.\nयात 13-मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सोबत 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळेल, अशी माहिती मिळाली आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. OS बद्दल बोलायचे झाले तर फोन Android 12 वर बॉक्सच्या बाहेर काम करेल. यासोबतच कंपनी Jio ऍपसह प्री-लोडेड गुगल मोबाइल सेवाही देणार आहे.\nयाव्यतिरिक्त, फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन 8 ते 12 हजार रुपयांच्या किंमतीसह येण्याची शक्यता आहे.\n WhatsApp च्या कोट्यवधी युजर्सचा डेटा चोरी, ऑनलाइन विक्री करत आहेत हॅकर्स\nजगातील सर्वात मोठ्या iPhone फॅक्टरीमध्ये काठ्या घेऊन लोकांनी CCTV कॅमेरे फोडले, पहा Video\nJIO नंतर AIRTEL ने दिला झटका 'या' 5 प्लॅन्सचे OTT बेनिफिट्स झाले कमी, बघा डिटेल्स...\nनवीन आणि बजेटमध्ये TV खरेदी करायचंय Amazonवर मिळतायेत भन्नाट ऑफर, लगेच बघा...\n2023 पर्यंत वाट पाहावी लागणार नाही, Pathaan पूर्वीच थिएटरमध्ये दिसणार शाहरुख-दीपिकाची जोडी\n WhatsApp च्या कोट्यवधी युजर्सचा डेटा चोरी, ऑनलाइन विक्री करत आहेत हॅकर्स\nजगातील सर्वात मोठ्या iPhone फॅक्टरीमध्ये काठ्या घेऊन लोकांनी CCTV कॅमेरे फोडले, पहा Video\nJIO नंतर AIRTEL ने दिला झटका 'या' 5 प्लॅन्सचे OTT बेनिफिट्स झाले कमी, बघा डिटेल्स...\nनवीन आणि बजेटमध्ये TV खरेदी करायचंय Amazonवर मिळतायेत भन्नाट ऑफर, लगेच बघा...\n2023 पर्यंत वाट पाहावी लागणार नाही, Pathaan पूर्वीच थिएटरमध्ये दिसणार शाहरुख-दीपिकाची जोडी\n५००० च्या किंमतीत येणारे टॉप १० स्मार्टफोन्स\n३००० रुपयाच्या किंमतीत येणारे भारतातील टॉप १० स्मार्टफोन्स\nभारतात उपलब्ध असलेले बेस्ट स्मार्टफोंस\nहॉट डील्स सर्व पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/solapur/shinde-group-shiv-sena-district-chief-sugar-cane-weight-own-expense-farmer-sugar-factory-solapur-rj01", "date_download": "2022-12-01T14:12:26Z", "digest": "sha1:TRBKSCRN7JC443E26ZVED4PUHUSBHFPK", "length": 9455, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "शेतकऱ्यांना आता उसाचे वजन मोफत करून मिळणार, जिल्हा शिवसेना प्रमुख चवरे यांचा निर्णय | Sakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांना आता उसाचे वजन मोफत करून मिळणार, जिल्हा शिवसेना प्रमुख चवरे यांचा निर्णय\nमोहोळ : सध्या संपूर्ण राज्यात साखर कारखान्यांच्या उसाच्या वजन काट्या बाबत दूषित वातावरण तयार झाले आहे. अनेक संघटना, विविध शेतकरी संघटनांनी कारखानदार उसाचा काटा मारतात असा धडधडीत आरोप केला आहे. त्यावर आंदोलनही झाली आहेत. त्यावर पर्याय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी पेनुर येथे स्वखर्चातून वजन काटा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून कुठल्याही कारखान्याला जाणाऱ्या उसाचे वजन मोफत करून देणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख चवरे यांनी दिली. त्यांच्या या निर्णयाचे शेतकरी, ऊस तोडणी मजूर व वाहन मालक यांनी स्वागत केले आहे.\nया संदर्भात अधिक माहिती देताना जिल्हाप्रमुख चवरे म्हणाले, मी ही शेतकरी आहे. जिल्हाप्रमुख नंतर. सध्या शेतकऱ्यांना एक टन उसापासून कारखानदारांना किती पैसे मिळतात याची माहिती झाली आहे. काटा मारण्या शिवाय त्यांच्यापुढे पर्याय नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह अन्य विविध शेतकरी संघटनांनी कारखानदारांच्या काटामारी विरोधात वेळोवेळी टिकेची झोड उडवली आहे. या सर्वांचा विचार करून मी काटा बसविण्याचा निर्णय घेतला असल्याचे जिल्हाप्रमुख चवरे यांनी सांगितले. हा काटा पंढरपूर आळंदी या पालखी मार्गावरील पेनुर नजीक असणार आहे. त्याची 50 टन वजन क्षमता असून, त्यासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.\nकारखानदारा पुढे आता दुसरा काही पर्याय नसल्याने काटा मारणे हा एकच पर्याय आहे. ऊस तोडणी मजूर, ऊस पुरवठा करणारी वाहने व शेतकरी यांचा त्यामुळे मोठा तोटा होतो. अगोदरच उसाला दर नाही त्यात काटामारीने शेतकरी त्रस्त झाला आहे. या काटयावरून कोणत्याही कारखान्याला जाणाऱ्या उसाचे वजन मोफत करून देणार आहे, त्यामुळे शेतकरी, वाहन मालक व ऊस तोडणी मजूर यांची होणारी फसवणूक टाळणार आहे. सध्या मोहोळ तालुक्यात टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून त्या निवडणुकीत उसाचा वजन काटा हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा सभासदासमोर मांडला जातोय. येत्या पंधरा दिवसात वजन काट्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार असल्याचेही जिल्हाप्रमुख चवरे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या उसाचे मोफत वजन करून देण्याचा हा प्रयोग जिल्ह्यातील पहिलाच आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/nivruttinath/chetavi-chetavi-savdhan-jivi/", "date_download": "2022-12-01T14:06:41Z", "digest": "sha1:4SIMY6Q43JN6J5BB3ZF7XJ5EY6RCPIQE", "length": 5878, "nlines": 116, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "चेतवि चेतवि सावधान जिवीं - संत निवृत्तीनाथ अभंग - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nचेतवि चेतवि सावधान जिवीं – संत निवृत्तीनाथ अभंग\nचेतवि चेतवि सावधान जिवीं – संत निवृत्तीनाथ अभंग\nचेतवि चेतवि सावधान जिवीं \nप्रकृति मांडवी लग्न वोजा ॥ १ ॥\nप्रपंचबोहरि रामनामें ॥ २ ॥\nनिवृत्तिदेवीं अद्वैत परणिली शक्ति \nनिरंतर मुक्ति हरि नामें ॥ ३ ॥\nअर्थ: हे जीवा अज्ञानाच्या झोपेतून जागा हो ज्ञानचेतना घे हे सावधान मंगलाष्टक आहे. अविद्येच्या मंडपात माये बरोबर तुझे लग्न लागले आहे. मातृका म्हणजे मायेचे पूजन असते शक्तीची रुपे आहेत किंवा शक्ती म्हणजेच माया तिची रुपे आहेत अश्या ह्या मायिक मातृकांचे पुजन करुन त्या प्रपंचा सह रामनाम घेत त्यालाच देऊन टाक. निवृत्तीनाथ म्हणतात ती माया देऊन टाकल्यामुळे मुक्ती नावाची कन्या प्राप्त होते व तिच्याशी परिणय केला म्हणजे शक्तीरुप निरंतर मुक्ती प्राप्त होते.\nचेतवि चेतवि सावधान जिवीं – संत निवृत्तीनाथ अभंग\nसंत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00640.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/driving-license-without-any-test/", "date_download": "2022-12-01T12:52:19Z", "digest": "sha1:THFHKHZ4TUA74LYODS7ET752XL3IO54O", "length": 10304, "nlines": 97, "source_domain": "shetkaree.com", "title": "ड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test - शेतकरी", "raw_content": "\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nDriving License Without Any Test प्रशिक्षण केंद्रांबाबत रस्ते व परिवहन मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटी देखील आहेत. ज्यामध्ये प्रशिक्षण केंद्रांच्या क्षेत्रापासून ते प्रशिक्षकाच्या शिक्षणापर्यंतचा समावेश आहे. चला हे समजून घेऊया.\n1. अधिकृत एजन्सीने हे सुनिश्चित केले पाहिजे की दुचाकी, तीन चाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी किमान एक एकर जमीन, मध्यम आणि अवजड प्रवासी वस्तू वाहने किंवा ट्रेलर्ससाठी प्रशिक्षण केंद्रासाठी दोन एकर जागा आवश्यक आहे.\n2. प्रशिक्षक किमान 12 वी पास असावा आणि किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, रहदारीच्या नियमांमध्ये तो पारंगत असावा.\n3. मंत्रालयाने अध्यापन अभ्यासक्रमही हे शिक्षण निर्धारित केले आहे. हलकी मोटार वाहने चालविण्यासाठी, कोर्सचा कालावधी जास्तीत जास्त 4 आठवडे 29 तासांपर्यंत असेल. या ड्रायव्हिंग सेंटरचा अभ्यासक्रम दोन भागात विभागला जाईल. थेरी आणि प्रॅक्टिकल.\n4. लोकांना मूलभूत रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहर रस्ते, रिव्हर्सिंग आणि पार्किंग, चढ आणि उतारावर वाहन चालविणे इ. चालविण्यास शिकण्यात 21 तास घालवावे लागतात. थेरी भागात संपूर्ण कोर्सच्या 8 तासांचा समावेश असेल, त्यामध्ये रस्ते शिष्टाचार, रस्ता रेज, ट्रॅफिक शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि इंधन कार्यक्षमतेचा समावेश असेल\nआशाप्रकारे मित्रांनो ड्रायव्हिंग चे वरीप्रमाणे नियमाचे पालन करून आपण driving licence मिळवू शकता. आपल्याकडे थोडा वेळ असेल तर आमच्या आई मराठी aai marathi आणि अद्भुत मराठी adbhut marathi या ब्लॉगला क्लीक करून भेट देऊ शकता.\nRTO ऑफिस वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00641.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/how-congress-pune-turned-into-bjp-pune/", "date_download": "2022-12-01T14:54:07Z", "digest": "sha1:EXURJMFLINLEYVA6Z7CGEQRHLRUUVGBF", "length": 26605, "nlines": 120, "source_domain": "bolbhidu.com", "title": "काँग्रेसचा गड असणारं पुणे, भाजपचा बालेकिल्ला कसं बनत गेलं..?", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nकाँग्रेसचा गड असणारं पुणे, भाजपचा बालेकिल्ला कसं बनत गेलं..\nपुणे… गणेशोत्सव, विद्येचं माहेरघर, १ ते ४ झोप आणि पाट्या यामुळं कायम चर्चेत असणारं शहर. गेल्या काही वर्षात पुण्याचा निवांतपणा हरवून त्याची जागा आता गर्दीनं आणि झपाट्यानं बदलणाऱ्या तंत्रज्ञानानं घेतली आहे, हे कोणताही पुणेकर मान्य करेल. सोबतच आणखी एक गोष्ट बदलली आहे, ते म्हणजे पुण्याचं राजकारण.\nएक जमाना होता, जेव्हा काँग्रेसच्या उमेदवारासमोर डिपॉझिट वाचलं तरी खूप असं लोकं म्हणायची. पण गेल्या काही वर्षातली स्थिती पाहिली, तर भाजपनं या काँग्रेसच्या गडावर पूर्णपणे वर्चस्व मिळवलंय. सलग दोन टर्म खासदार, महानगरपालिकेत स्वबळावर सत्ता, शहरातल्या ८ पैकी ७ विधानसभा मतदारसंघांवर वर्चस्व, या ताकदीमुळं सध्या लोकसभा निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सेफ मतदारसंघ म्हणून पुण्याची चर्चा होतीये.\nफडणवीसांबद्दल फक्त चर्चा असल्या, तरी चंद्रकांत पाटील यांच्यावेळी भाजपनं बालेकिल्ला म्हणून पुण्यालाच पसंती दिल्याचं बघायला मिळालं होतं. अर्थात हा बदल एका रात्रीत झालेला नाही, काँग्रेसचा गड असणारं पुणे भाजपचा बालेकिल्ला कसं बनलं तेच पाहुयात…\nआधी हे बघणं महत्त्वाचं आहे की, काँग्रेसचा पुण्यावरचा होल्ड कसा होता \nतर पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस हे काँग्रेसचेच. १९५२ मध्ये त्यांनी पुण्याचे महापौर म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यानंतर बरेच वर्ष महापालिकेवर काँग्रेसनं एकहाती सत्ता गाजवली. भाई वैद्यांसारख्या समाजवादी नेत्यानं काँग्रेसला शह देण्याचं काम १९७४ मध्ये केलं होतं. मात्र तरीही काँग्रेसनं पुणे महानगरपालिकेत आपले पाय घट्ट रोवले होते.\nविठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनंतर सुरेश कलमाडी पुण्याच्या राजकारणातले सबसे बडा खिलाडी ठरले आणि आपल्या नेतृत्वात १९९२, ९७ आणि २००२ अशी सलग तीनवेळा पुणे महानगरपालिकेची सत्ता मिळवली.\n२००७ मध्ये मात्र राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या तीन पक्षांनी एकत्र येत ‘पुणे पॅटर्न’ राबवला आणि काँग्रेसच्या हातून महापालिकेची सत्ता गेली.\nत्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवलं होतं. २०१२ च्या महानगरपालिका निवडणुकानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं एकत्र येत सत्ता मिळवली होती. २०१७ च्या निवडणुकांमध्ये मात्र भाजपनं सगळ्याच पक्षांना झटका दिला आणि ९७ उमेदवार निवडून आणत पहिल्यांदा महापालिकेवर सत्ता स्थापन केली.\nहे झालं महापालिकेचं, पण लोकसभेच्या गणितातही काँग्रेसचंच पारडं जड होतं.\n१९५१ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकांमध्ये पुणे मध्यमधून नरहर गाडगीळ आणि पुणे दक्षिणमधून इंदिरा मायदेव या काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारली. त्यानंतर प्रजासमाजवादी पक्षाचे नारायण गोरे, संयुक्त समाजवादी पक्षाचे एसएम जोशी, मोहन धारियांनी भारतीय लोकदलाकडून लढवलेली एक टर्म सोडली तर १९८९ पर्यंत काँग्रेसनं पुण्यातून ५ वेळा लोकसभेची जागा जिंकली होती.\nविठ्ठलराव गाडगीळ १९८०, ८४ आणि ८९ असे तीन टर्म पुण्याचे खासदार. त्यांचे वडील खासदार नरहर गाडगीळ हे नेहरूंच्या मंत्रिमंडळातले मंत्री, तर विठ्ठलराव गाडगीळ राजीव गांधींच्या मंत्रीमंडळातले मंत्री. विठ्ठलराव पुण्याच्या काँग्रेसचेच नाही, तर पुण्याच्या राजकारणाचेच बॉस होते. फक्त १९८९ मध्ये त्यांना ९ हजार मतांच्या निसटत्या विजयावर समाधान मानावं लागलं होतं.\nत्यावेळी विरोधात होते भाजपचे अण्णा जोशी. १९९१ मध्ये देशात पुन्हा निवडणूका लागल्या आणि यावेळी मात्र विठ्ठलरावांना पराभव स्वीकारावा लागला, अण्णा जोशींच्या रूपात भाजपला पुण्यात पहिला खासदार मिळाला. मात्र यावेळी अण्णा जोशींना काँग्रेसमधल्याच शरद पवार आणि सुरेश कलमाडींच्या कार्यकर्त्यांनी बळ दिल्याचं आजही बोललं जातं. त्यामुळं भाजपला पहिल्यांदा पुणे जिंकायलाही काँग्रेसचीच छुपी मदत घ्यावी लागली होती.\n१९९६ मध्ये काँग्रेसविरोधी लाट असूनही सुरेश कलमाडी पुण्याचे खासदार झाले, मात्र २ वर्षांनी पुन्हा निवडणूका लागल्या. ज्यात कलमाडींचं तिकीट कट झालं आणि त्यांनी पुणे विकास आघाडी नावाचा पक्ष स्थापन करुन रिंगणात उडी घेतली, त्यांची निवडून येण्याची शक्यता बघून खुद्द अटलबिहारी वाजपेयींनी पुण्यात भाजपचा उमेदवार न देता कलमाडींना पाठिंबा दिला.\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना काय…\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\nस्वतःच्या भावाच्या निधनानंतरही कलमाडींसाठी सभा घेतली, पण निवडून आले काँग्रेसचे विठ्ठलराव तुपे. काँग्रेसची पुण्यावरची पकड इतकी जबरदस्त होती.\nत्यानंतर १९९९ मध्ये भाजपनं पुण्यात जोरदार प्रचार केला आणि प्रदीप रावत यांनी बाजी मारली. मात्र २००४ मध्ये कलमाडींनी पुन्हा एकदा आपला गड खेचून आणला. २००९ मध्येही कलमाडींनी भाजपच्या अनिल शिरोळेंचा पराभव केला आणि खासदारकी मिळवली. मात्र २००९ मध्ये कलमाडींचं मताधिक्य फक्त २६ हजारांचं होतं.\nत्यानंतर मात्र २०१४ मध्ये अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये गिरीश बापट यांच्या रुपानं भाजपच्या गळ्यात विजयाची माळ पडली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातल्या आठही विधानसभा मतदार संघांवर भाजपनं विजय मिळवला आणि काँग्रेसचं संस्थान खालसा झालं.\nसाहजिकच प्रश्न पडतो, इतके वर्ष सत्ता गाजवूनही काँग्रेसच्या हातातून पुणे कसं गेलं याचं मुख्य कारण सांगण्यात येतं ते म्हणजे कालमाडींचा एकहाती कारभार. कलमाडी यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे इतर नेते उदयाला येऊ शकले नाहीत. त्यात कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा प्रकरणात कलमाडी यांना तिहार जेलमध्ये जावं लागलं आणि काँग्रेसच्या पुण्यातल्या वर्चस्वाला मोठा धक्का बसला.\nमंत्री असताना दर आठवडयाला पुण्याला येणारे कलमाडी आणि त्यांच्या स्वागताला हजर असणारा महापालिकेतला लवाजमा हे चित्र दिसेनासं झालं. त्याचवेळी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं पुणे महानगरपालिकेची सत्ता मिळवली आणि सबसे बडा खिलाडी ही कलमाडींची ओळख हळूहळू पुसली गेली.\n२०१४ मध्ये विश्वजित कदम, २०१९ मध्ये मोहन जोशी यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली, पण त्यांना भाजपच्या उमेदवारापेक्षा निम्मी मतंही मिळवता आली नाहीत.\nविशेष म्हणजे, काँग्रेस हायकमांडनंही पुण्यात पूर्वीसारखं लक्ष दिलं नाही. २०१९ मध्ये पुण्यातल्या एका कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती वगळता राहुल गांधींनी पुण्यात फारशी हजेरी लावलेली नाही. राज्यातल्या इतर नेत्यांप्रमाणं पुण्यातून काँग्रेस नेतृत्व उभं राहिलं नाही. त्यामुळं २०१२ ला महानगरपालिका निवडणुकीत चौथ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या काँग्रेसला २०१४ आणि २०१९ मध्ये शून्य आमदारांवरच समाधान मानावं लागलं.\nत्यात अंतर्गत गटबाजीचे हादरेही बसले आणि कधीकाळी गर्दीनं गजबजलेलं महानगरपालिकेच्या अगदी शेजारीच असलेलं काँग्रेस भवन अनेकदा रिकामंच दिसू लागलं.\nभाजपनं मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही विरोधकांचं पॉवर हाऊस असलेल्या पुण्यात प्रचंड ताकद लावली. प्रत्येक मोठ्या निवडणुकीआधी नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या सभा गेमचेंजर ठरल्या.\nमोदी लाटेमुळं भाजपमध्ये जोरदार इनकमिंग झालं आणि काँग्रेस-राष्ट्रवादीला अगदी नगरसेवक पातळीवरही खिंडार पडलं. पुण्यातल्या महत्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या उदघाटनांच्या कार्यक्रमासाठी मोदींनी पुण्याला तीन वेळा भेट दिली. त्यांनी महानगरपालिकेत घेतलेला कार्यक्रम, प्रचार सभांमध्ये केलेली भाषणं या गोष्टी गाजल्या आणि भाजपचं पुण्यातलं महत्त्व आणखी वाढत गेलं.\nफक्त मोदीच नाही, तर अमित शहा, स्मृती इराणी या भाजपमधल्या नेत्यांनीही वारंवार पुणे भेटी सुरू ठेवल्या. प्रकाश जावडेकर यांच्या रुपानं पुण्याला ७ वर्ष केंद्रीय मंत्रीपदही मिळालं. त्यामुळं भाजप ९७ नगरसेवक आणि ७ आमदार यांच्याच भरवश्यावर न राहता, पुण्याचा भोज्जा कायम शिवत राहिलं आणि कार्यकर्त्यांची, नेत्यांची फळी मजबूत केली.\nसोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं पुण्यात मोठं प्रस्थ आहे. ज्याचा फायदा भाजपला कार्यकर्त्यांची मोठी फौज उभी करताना होतो. अगदी पुण्याचे माजी महापौर असणारे मुरलीधर मोहोळही संघाच्या मुशीतच घडलेले, त्यामुळं स्वयंसेवक ते नेता अशी मजल मारणारे अनेक जण भाजपकडे आहेत. त्यामुळं भाजप नेतृत्वाला भाकरी फिरवणं सोपं जातं.\n२०१७ च्या निवडणुकीवेळी तत्कालीन राज्य सरकारनं पुण्यात ४ उमेदवारांचा एक प्रभाग अशी रचना केली. यामुळं भाजपला पुण्यावर जास्त लक्ष केंद्रित करता आलं आणि उमेदवारांच्या वैयक्तिक ताकदीपेक्षा पक्षाची ताकद वाढवता आली.\nआगामी महानगरपालिका निवडणुकांचा विचार केला, तर एका बाजूला कुठलाच खिलाडी नसलेली काँग्रेस मरगळलेली आहे, राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेत येण्यासाठी मोठी झेप मारावी लागणार आहे, शिवसेनेची अस्तित्वाची लढाई सुरू आहे आणि मनसेला दोन आकडी नगरसेवक आणण्याचं आव्हान पेलायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला भाजपला तुलनेनं सोपा ड्रॉ आहे.\nया सगळ्या कारणांमुळे आमदारकी असो किंवा खासदारकी कधीकाळी काँग्रेसचा गड असणारं पुणे भाजपसाठी ‘सेफ मतदारसंघ’ ठरलंय.\nतुम्हाला काय वाटतं, पुण्यात काँग्रेस कमबॅक करेल, राष्ट्रवादी झेप घेईल की भाजप गड राखेल\nहे ही वाच भिडू :\nजावडेकरांच्या मंत्रिपदाचा फायदा ना पुणेकरांना झाला ना पुण्याच्या भाजपला…\nएक काळ होता पुणे महापालिकेत कलमाडींच्या डोळ्यात डोळे घालून बोलायची कोणात हिंमत नव्हती\nभारताच्या विजेत्या संघात पुणेकर नसला, तरी जग बॅडमिंटन खेळतं ते पुण्यामुळेच\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं पण शिंदे काय मनावर…\nकाशी प्रमाणेच पंढरपूर कॉरिडोर मध्ये सुद्धा ऐतिहासिक वास्तूंचं नुकसान होणार आहे\nतुघलकाला दिलेला शाप खरा ठरला अन् तेंव्हापासून म्हण फेमस झाली…दिल्ली अभी दूर है\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nस्वत:ला मिळालेली संधी मोठ्या मनाने दुसऱ्याला देण्याचा वल्लभभाई पटेलांचा तो किस्सा..\nनेटफ्लिक्स वर आलेल्या सिरीजमुळे चर्चेत आलेली “अक्कू यादव केस” काय होती..\nहे ही वाच भिडू\nकाशी प्रमाणेच पंढरपूर कॉरिडोर मध्ये सुद्धा ऐतिहासिक…\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\nगुजरातमध्ये आपने उतरवलेल्या ओटीपी फॉर्म्युलामुळे…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nभीतीमुळे मंत्रालयातील केबिन नंबर ६०२ मध्ये बसायला…\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना…\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/maharashtra-govt-up-to-90-discount-on-outstanding-penalty-if-fine-is-paid-before-31st-july", "date_download": "2022-12-01T14:35:19Z", "digest": "sha1:LI7X2VFNPQPO6EM3YT42CWJCWK6N3ZXM", "length": 7671, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "थकित शास्तीवर ३१ जुलैपूर्वी दंड भरल्यास ९० टक्क्यांपर्यंत सवलत - द वायर मराठी", "raw_content": "\nथकित शास्तीवर ३१ जुलैपूर्वी दंड भरल्यास ९० टक्क्यांपर्यंत सवलत\nमुंबई: राज्यभरात १ एप्रिलपासून सुरु असलेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेचा पहिला टप्पा ३१ जुलै २०२२ रोजी संपत आहे. थकित मुद्रांक शुल्क व शास्ती अथवा थकित शास्ती भरण्यासाठी संबंधितांना नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकांमार्फत नोटीस देण्यात आल्या आहेत. संबंधितांनी मुद्रांक शुल्क दंड सवलत योजनेमधील थकित शास्तीवर ३१ जुलै २०२२ पूर्वी दंड भरल्यास ९० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. तर या मुदतीत संबंधितांनी दंड न भरल्यास दुसऱ्या टप्प्यातील शर्तीप्रमाणे थकित शास्तीवर ५० टक्के दंड भरावा लागणार आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी दिली.\nमहाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलमान्वये मुद्रांक शुल्क शास्तीच्या संदर्भात ३१ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी नोटीस प्राप्त झालेल्यांसाठी ही माफी योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. ही योजना १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत कार्यान्वित राहणार आहे. ही माफी योजना मुद्रांक शुल्काच्या तुटीच्या भागावर देय शास्तीच्या सवलतीसाठी जाहीर करण्यात आली आहेत.१ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम भरल्यास अथवा मुद्रांक शुल्क यापूर्वीच भरले असल्यास दंडाच्या रकमेत ५० टक्के सूट मिळेल.\nयाबाबतची सविस्तर माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याबाबत कोणतीही अडचण असल्यास आपल्या जिल्ह्याचे सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी अथवा विभागाच्या 8888007777 या टोल फ्री क्रमांकावर आणि [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा, असे आवाहन नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.\nपात्र मतदारांकडून सरपंच पदाची निवडणूक\nब्राझील – ‘राष्ट्रपती भवनात एक खुनी लपलाय’\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/dukkha-na-anand-hi-marathi-lyrics/", "date_download": "2022-12-01T13:41:29Z", "digest": "sha1:QZFP76SLLVGRWDVFZYD2HXIBGZIGJS2Q", "length": 4063, "nlines": 72, "source_domain": "marathilekh.com", "title": "दुःख ना आनंदही | Dukh Na Ananadahi Marathi Lyrics - Marathi Lekh", "raw_content": "\nगीत – आरती प्रभु\nसंगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर\nस्वर – लता मंगेशकर\nअल्बम – मैत्र जिवाचे\nदुःख ना आनंदही अन्‌ अंत ना आरंभही,\nनाव आहे चाललेली कालही अन्‌ आजही.\nमी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,\nमी नव्हें की बिंब माझें मी न माझा आरसा.\nयाद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,\nनाद आहे या घड्याला अन्‌ घड्याच्या भोवती.\nसांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा\nनाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.\nएकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा\nजीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.\nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25319/", "date_download": "2022-12-01T14:08:00Z", "digest": "sha1:RV5LUBYCNDLO7UZG2FX5UTX2WHIQDKL4", "length": 15633, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सँफायर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसँफायर : [सी-फेनेल लॅ. क्रिथ्मम मॅरिटिमम कुल-अंबे-लिफेरी (एपिएसी)]. फुलझाडांपैकी [⟶ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] ह्या मांसल, गुळगळीत, बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) ⇨ ओषधीचा प्रसार ग्रेटब्रिटनच्या समुद्रकिनाऱ्यावर, प. यूरोप खंडात व भूमध्य सामुद्रिक प्रदेशात आहे. क्वचित तिची बागेत व वाफ्यांच्या कडेने लागवड करतात तिची उंची सामान्यतः ३० सेंमी. पेक्षा जास्त नसते व बुंध्याशी ती काहीशी कठिण (काष्ठयुक्त) असते. संयुक्त पाने द्विगुण-त्रिदली किंवा त्रिगुण-त्रिदली (दोनदा किंवा तीनदा विभागलेली असून प्रत्येक भाग त्रिदली असतो) खंड जाड व रेखीय (अरुंद व लांबट) असून फुले संयुक्त चामरकल्प [चवरीसारख्या ⟶ पुष्पबंध] फुलोऱ्यावर येतात पाकळ्या फार लहान फळ लहान (०.६ सेंमी.) व लंबगोल. हिची इतर सामान्य शारीरिकलक्षणे ⇨ अंबेलेलीझ गणात (चामर गणात) वर्णन केल्याप्रमाणे असतात. नवीन लागवड ताज्या बियांपासून व तळाशी विभागून मिळालेल्या भागांनी करतात. भरपूर प्रकाशात, समुद्रकिनाऱ्यापासून काहीशा आतील क्षेत्रात चांगले पीक येते. खारी पाने कोशिंबिरीत घालतात व मसाल्यातही वापरतात तसेच व्हिनेगरमध्ये [⟶ शिर्का] स्वादाकरिता व लोणच्याकरिता घालतात. या वनस्पतीच्या बियांचा बार्लीच्या बियांशी असलेल्या साम्यावरून बार्लीच्या ग्रीक शब्दाचे नाव या वनस्पतीच्या प्रजातीला दिले आहे या प्रजातीतही फक्त एकच जाती आहे. सँफायर हे इंग्रजी नाव खाऱ्या दलदलीत वाढणाऱ्या एका अन्य झुडपाला (सॅलिकॉर्निया हर्बेसिया) दिलेले आढळते. याचे ⇨ माचुरा या वनस्पतीशी काही लक्षणांत साम्य आहे.\nपहा : अंबेलेलीझ बार्ली.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/meeting-of-murtijapur-traders-federation-concluded-for-amrit-mahotsav-of-independence/", "date_download": "2022-12-01T13:34:57Z", "digest": "sha1:MSQYPHDNF72AE4EYXXJGTMIYDZIOTTHT", "length": 8125, "nlines": 124, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करिता मूर्तिजापूर व्यापारी महासंघाची बैठक संपन्न... - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeग्रामीणस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करिता मूर्तिजापूर व्यापारी महासंघाची बैठक संपन्न...\nस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव करिता मूर्तिजापूर व्यापारी महासंघाची बैठक संपन्न…\nमूर्तिजापूर शहरातील सर्वच प्रकारच्या व्यवसायिक पदाधिकाऱ्यांची व्यापारी महासंघ द्वारे दिनांक 2 ऑगस्ट रोजी विठ्ठल मंदिर स्टेशन विभाग येथे सभा आयोजित करण्यात आली होती.\nसदर सभेत स्वातंत्र्य त्याचा अमृत महोत्सव साजरा करण्या करिता आप आपल्या दुकान व घरा वर झंडा लाऊन तसेच कॉम्प्लेक्स,चौक वर तिरंगी विद्युत रोषणाई करून साजरा करण्याचे आवाहन व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक भावनांनी यांनी केले.\nकरिता व्यापारी महासंघातर्फे प्रत्येक आस्थापनेस झेंडा देण्याचेही नियोजित करण्यात आले आहे. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चांगल्या पद्धतीने आणि स्वयं स्फूर्ती ने साजरा करण्याच्या हिशोबाने लोकांना प्रेरणा मिळावी.\nयाकरिता दिनांक 13 रोजी सकाळी ९ते १० दरम्यान श्री स्वामी समर्थ मंदिर जुनी वस्ती येथून स्टेशन विभागातील जयस्थंभ चौक पर्यंत सर्व व्यापारींची मोटरसायकल रॅली काढण्याचे सुद्धा नियोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीमध्ये शहरातील सर्व आस्थापनांचे मालक सर्व पदाधिकारी ची उपस्थिती होती\nआम्ही शिवसेना सोडली नाही…एकनाथ शिंदे गट…उद्या होणार सुनावणी…\nअकोल्यात RPI(A)च्या जिल्हाध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा दाखल…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00642.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/269/20879", "date_download": "2022-12-01T14:04:18Z", "digest": "sha1:HAAHME6S5KYU52SC767VSS5P7Q35HBGE", "length": 41987, "nlines": 142, "source_domain": "bookstruck.app", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा.. - Marathi", "raw_content": "\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha / आग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा.. Pic 1 : मुमताझबेगमला तिच्या मृत्युपश्चात बुऱ्हाणपुरात ज्या ठिकाणी पुरली ती जागा. Pic 2 : जवळपास सहा महिन्यानंतर तिचे प्रेत उकरुन आग्र्यात ज्या ठिकाणी ठेवले होते ती जागा Pic 3 : ताजमहालावरची गणेशसदृश नक्षी Pic 4 : ताजमहालाच्या हत्ती दरवाज्यातील रिकामा गणेश कोपरा Pic 5 : ॐ सदृश कोरीवकाम Pic 6 : ताजमहालाची मागील बाजु, त्याबाजुला असणारे अनेक कक्ष दिसत आहेत. Pic - 7 : ताजमहालाच्या दरवाज्यावर दिसणारी वेलबुट्टीची नक्षी आता ह्या संदर्भातले मुघल दरबाराचे दुसरे पत्र म्हणजे औरंगजेबाचे. औरंगजेब हा सन १६५२ मध्ये दिल्लीच्या उत्तरेस मुक्कामास असताना शहाजहानने त्याला दक्षिणेचा सुभेदार म्हणून नियुक्त केले आणि देवगिरी (दौलताबाद) पासून पाच मैल लांब असलेल्या खडकी नगरात जाऊन रहायला सांगितले. दक्षिणेतील नविन हुद्दयावर रुजु होण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत जात असताना आग्र्यात त्याने मुक्काम केला. त्या प्रसंगी आपल्या अम्मीची नविन कबर पाहण्यासाठी तो गेला, त्या कबरीच्या सौंदर्याचे वर्णन करणारे एक पत्र त्याने आपल्या अब्बाजानला पाठवले. हे पत्र औरंगजेबाच्या तीन बखरीमध्ये ( यादगारनामा, आदाब-ए-आलमगिरी आणि मुरक्का-ए-अकबराबादी ) उपलब्ध आहे. औरंगजेबाच्या या पत्राप्रमाणे ……. “…….. दुसरा दिवस शुक्रवार असल्यामुळे मी त्या पवित्र थडग्याला भेट द्यायला गेलो जेथे आपल्या आदेशाने दफनविधी झाला होता. त्या इमारतीचा घुमट उत्तरेच्या बाजुस पावसाळ्यात दोन-तीन ठिकाणी गळतो. तसेच वरच्या मजल्यावर ज्या राजेशाही खोल्या आहेत त्या, घुमटाच्या चारही बाजुला असलेले चार छत्रे, त्याचे उत्तरेकडील भाग आणी त्यातील गुप्त खोल्या, सात मजली इमारतीची छते व मोठ्या घुमटाचे जामपोश ह्या सर्व ठिकाणी पाणी मुरुन ते चालु पावसाळ्यात गळत असलेले मी पाहिले, मी त्या सर्वाची तात्पुरती डागडुजी केली आहे, पण ह्या परिसरातील विविध घुमट, मशिदी, जमायतखाना (धर्मशाळा) वगैरे इमारतींची पुढे येणाऱ्या अनेक पावसाळ्यात खुपच वाईट अवस्था होईल. ह्या सर्वांची काळजीपुर्वक उत्तम दुरुस्ती होणे आवश्यक आहे. वरच्या मजल्याचे छत उघडून चुना, विटा, दगड वापरुन ते नीट सुधारणे आवश्यक आहे. लहान मोठ्या बुरुजांची नीट दुरुस्ती केली तर ह्या इमारतीची पडझड होणे थांबेल. आपण बादशहा सलामतांनी ह्याकडे लक्ष पुरवून दुरुस्ती करवावी. मेहताब बाग (अर्थात चंद्र उद्यान) सारे पाण्यात थबथबून भयाण दिसते. पुर ओसरल्यावरच पुन्हा ह्या बागेचे सौंदर्य प्रगट होईल. ह्या इमारतीचा पिछाडीचा नदीकाठचा भाग मात्र सुरक्षित आहे ह्याबद्दल मला फार आश्चर्य वाटते……….” शहजादा औरंगजेबाच्या वरील पत्रातही ’ताजमहाल’ ह्या शब्दाचा उल्लेख नाही. सध्या पुरातत्व खात्याने ताजमहालाच्या प्रवेशद्वारापाशी हिंदीत व इंग्रजीत दोन शिलांवर असे लिहुन ठेवले आहे की शहाजहानने मुमताझची कबर म्हणून सन १६३१ ते १६५३ ह्या काळात ताजमहाल नवा कोरा बांधुन काढला. हे जर खरे असते, तर सन १६५२ मध्येच सर्व इमारती जीर्ण झाल्याने गळत आहेत व त्यांची जुजबी दुरुस्ती मी करुन जात असून बादशहा सलामतने आणखीन पक्की दुरुस्ती करणे आवश्यक आहे असा उल्लेख औरंगजेबाच्या पत्रात आलाच नसता. शहजादा मेहताब बागेचा उल्लेख करतो, त्याअर्थी तेजोमहालयाच्या उद्यानास पुर्वापार चंद्रोद्यान म्हणत व त्या बागेत संगमरवरी तेजोमहालयाची शुभ्रकांती चंद्राच्या पांढऱ्या शुभ्र प्रकाशात उजळलेली पहाणे ही प्राचीन हिंदु परंपरा असल्याचे स्पष्ट होते. भर पावसाळ्यात सगळीकडे पावसाचे पाणी तुडूंब भरलेले असताना तेजोमहालयाच्या मागच्या बाजुस वाहणाऱ्या यमुना नदीला दुथडी भरुन पुर आलेला असून सुद्धा तिचे पाणी तेजोमहालयाच्या भिंतींपासून दूर कसे वाहते ह्याबद्दल शहजादा औरंगजेबाने आश्चर्य प्रकट केलेले आहे. शहाजहानच्या कारकिर्दीत मोघल कारागिरांनी सन १६५२ मध्ये जर ताजमहाल बांधुन पुर्ण केला असता, तर तत्पुर्वी किंवा बांधकाम चालु असताना तिथे पोहोचलेल्या औरंगजेबाने स्वत: तिथल्या तिथे बांधकाम करणाऱ्या कारागिरांना हा प्रश्न विचारला असता की नाही गंगा, यमुना, सरस्वती वगैरे संपुर्ण भारतात पसरलेल्या नद्यांवर ठाईठाई कित्येक वर्षे टिकणारे भक्कम घाट बांधणाऱ्या हिंदुंनाच या नद्यांचा जोरदार प्रवाह बांधकामांपासून दुरवरुन वाहावत नेण्याचे तंत्र माहिती होते. या कामगिरीसाठी आग्रा येथे वापरण्यात आलेले तंत्र म्हणजे तेजोमहालयाच्या पाठीमागच्या जमीनीत विहीरीच्या घेराचे मोठमोठे भरभक्कम बुरुज बांधुन काढलेले असून, हे बुरुज यमुनेचे पाणी तेजोमहालयाच्या तटापासून दूर ठेवतात. शहजाद्याने त्याच्या वरील पत्रात मशिद म्हणून ज्याचा उल्लेख केला आहे, ती प्रत्यक्षात मशिद नसून तेजोमहालयाची धर्मशाळा आहे. हुबेहुब एकाच आकाराच्या दोन धर्मशाळा तेजोमहालयाच्या पुर्वेस आणि पश्चिमेस आहेत, पण बादशहाने तो परिसर ताब्यात घेतल्यापासून पश्चिमेकडील धर्मशाळा मुसलमान लोकं मशिद म्हणून वापरतात. वरील दोन अस्सल कागदपत्रांशिवाय अजुन काही पुरावे आहेत, त्यातील जयपूर संस्थानाच्या महाराजांच्या वैयक्तिक कागदपत्रांत तेजोमहालयासंदर्भात दोन महत्वाची कागदपत्रे आहेत. १) फर्मानाची प्रत दि. २६ जमाद उल आखिर, १०४३ हिजरी सन, शहाजहान बादशहाच्या राज्यकारभाराचे सहावे वर्ष, १८ डिसेंबर १६३३ मोघल दरबारातर्फे मिर्जा राजा जयसिंगाला लिहिलेले पत्र, तेजोमहालयाच्या मोबदल्यात जयपूरच्या महाराजांस चार हवेल्या देण्यासंबंधीचे पत्र. २) फर्मान दि. २६ जमाल-उल-आखिर, हिजरी सन १०४३, शहाजहान बादशहाच्या राज्यकारभाराचे सहावे वर्ष, डिसेंबर १८, १६३३ मोघल दरबाराकडुन मिर्जा राजा जयसिंगास आलेले पत्र, त्यात असे म्हटले आहे की “ताजमहालासाठी” राजा मानसिंगाची हवेली आणि त्याच्या सभोवतालचा जो परिसर मोघल दरबाराने घेतला त्याच्या मोबदल्यात जयसिंगास चार हवेल्या देण्यात आल्या, त्या चार हवेल्यांच्या पाच स्वामींची नावे – भगवानदास, माधवसिंग, रुपाजी बैरागी, सुरत आणि स्वरुपसिंहाचा पुत्र चंद्रसिंग. चार हवेल्यांचे पाच मालक जयपूर राजघराण्याचे असण्याचे कारण की आग्र्या शहर जयपूर राजघराण्यानी ताब्यात घेतल्यानंतर तेजोमहालय / मानसिंह महाल याची निर्मिती झाली, त्या राजमहालावर पिढ्यानपिढ्या जयपूर संस्थानाचाच हक्क होता. शहाजहानच्या कारकिर्दीच्या वेळी तेजोमहालय परिसरातील चार प्रमुख इमारती पाच जणांच्या मालकीच्या झाल्या. त्या चार हवेल्यातील एक हवेली म्हणजे लाल दगडाचे सात मजली भव्य प्रवेशद्वार, दुसरी हवेली म्हणजे वर संगमरवर आणि खाली लाल दगडाचा तेजोमहालय, तिसरी सात मजली हवेली म्हणजे संगमरवरी तेजोमहालयाकडच्या पश्चिमेकडील इमारत जी सध्या मशिद म्हणून वापरली जाते आणि चौथी सात मजली हवेली म्हणजे पश्चिमेकडील धर्मशाळेच्या जोडीची पुर्वेस असणारी इमारत / धर्मशाळा. ह्या पत्रांखेरीज तेजोमहालयाच्या संदर्भात शहाजहान बादशहाने मिर्जा राजा जयसिंगांना अजून तीन पत्रे पाठविल्याचे उल्लेख सापडतात. त्या तीन पत्रांमधून बादशहाने संगमरवराची मागणी केल्याचे कळते. कदाचीत जयसिंगांनी संगमरवर पाठवला असेल किंवा नसेलही. ह्या तीन पत्रांशिवाय तेजोमहालयाच्या संदर्भात दरबाराचा काहीही पत्रव्यवहार नाही. खरंच जर शहाजहान बादशहाने ताजमहाल बांधवला असता तर त्या संदर्भातली शेकडो / हजारो पत्रे कुठे तरी उपलब्ध असती, अगदी बाकी कुठे नाही तरी मोघलांच्या कागदपत्रांतुन, बादशहानाम्यातुन वगैरे, पण तसा काहीही उल्लेख नाही. आतापर्यंत सुजाण वाचकांना तेजोमहालय ही इमारत एका हिंदु राज्यकर्त्याची असून, त्या इमारतीचा बादशहा शहाजहान आणि त्याच्या बेगमेच्या प्रेमकथेशी सुतराम संबंध नाही हे बऱ्यापैकी लक्षात आले असावे. याआधी आपण मुघलकालीन अस्सल कागदपत्रे, समकालीन परदेशीय प्रवाशांच्या / वकिलांच्या नोंदी व जयपूर घराण्याकडे असलेले पुरावे ह्याचा संदर्भ पाहिला, आता आपण तेजोमहालयाची रचना कशी आहे त्याचा अभ्यास करुया. तेजोमहालयाची बांधणी ही वैदिक स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. तेजोमहालयाची मुख्य संगमरवरी इमारत अष्टकोनी आहे. भोलेनाथ शंकर हा कैलासपती असून त्याचे वास्तव्य सदोदीत हिमालयात असते, कदाचित म्हणूनच तेजोमहालय संपुर्णत: स्फटिकशुभ्र आहे. त्याची सध्याची इमारत पायापासून कळ्सापर्यंत प्राचीन शिवमंदिरच आहे आणी म्हणूनच ही इमारत मुसलमानी अमलाखाली जाऊन आज जवळ जवळ ३६५ वर्षे उलटुनही त्या मंदिराच्या पुर्वापार प्राचीन परंपरेनुसार संगमरवरी चौथऱ्यावर चढण्यापुर्वी आजही सामान्य प्रेक्षकाला आपले जोडे / चप्पल काढून ठेवावे लागतात. जर मुळातच ताजमहाल हा एक स्मशान / बेगमेची कबर म्हणून बांधला गेला असता, तर तिथे जाण्यासाठी आपले जोडे / चप्पल काढून जायची काहीच गरज नव्हती. याच लाल दगडी अंगणात चप्पल काढून संगमरवरी पायऱ्या चढून आपण चौथऱ्यावर येतो. इथे अंगणात आपल्या पावलांपुढेच एक चौरस शिळा आहे, त्या शिळेवर आपण जर पाय आपटुन पाहीले तर पोकळ आवाज येतो, त्याच्या बाजुच्या शिळेवर पाय आपटुन पाहिला तर तिथे पोकळ आवाज येत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी पोकळ आवाज येतो, त्या ठिकाणी संगमरवरी चौथऱ्यावरुन आतील कक्षात उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्या चिणुन टाकुन तो रस्ता बंद करुन टाकण्यात आला असावा. त्या शिळेच्या जरा पुढे गेले की तिथला मुळ संगमरवर उपटुन त्याठिकाणी हलक्या प्रतीची फरशी लावलेली सहज नजरेत येते. कदाचित या ठिकाणी प्रवेशद्वाराकडे तोंड करुन असेलेल्या नंदीची स्थापना केलेली असावी. अष्टकोनी आकार हे वैदिक स्थापत्याचे वैशिष्ट्य आहे. हिंदु संस्कृतीत आठ या आकड्याला फार मोठे महत्व आहे. अष्टदिशा, अष्टदिक्पाल, अष्टावधानी माणुस, अष्टपैलु विद्वान, मराठेशाहीचे अष्टप्रधान, आठ सिद्धी, अष्टाध्यायी, साष्टांग नमस्कार, मंगलाष्टके, जपाच्या माळेचे १०८ मणी, अष्टधातुंचा कळस इ. तेजोमहालयाच्या परिसरात सर्व छत्रे अष्टकोनी आहेत, मुख्य इमारत अष्टकोनी असून, त्यातील गर्भगृह हे ही अष्टकोनीच आहे. त्यातील संगमरवरी जाळीचे कोंदणही अष्टकोनीच आहे. ताजमहालाच्या संगमरवरी चौथऱ्यावर चार कोपऱ्यांना चार स्तंभ आहेत, ज्यांना चार मिनार म्हणून संबोधतात. ताजमहाल हे जर एक स्मशान आहे, जर त्यात बेगमेचे थडगे आहे, तिचा मृतदेह पुरला आहे, तर अशा स्थळी चार काय एक सुद्धा मिनार नको. पुन्हा ह्या मिनारांची रचना / बांधकाम कसे आहे गंगा, यमुना, सरस्वती वगैरे संपुर्ण भारतात पसरलेल्या नद्यांवर ठाईठाई कित्येक वर्षे टिकणारे भक्कम घाट बांधणाऱ्या हिंदुंनाच या नद्यांचा जोरदार प्रवाह बांधकामांपासून दुरवरुन वाहावत नेण्याचे तंत्र माहिती होते. या कामगिरीसाठी आग्रा येथे वापरण्यात आलेले तंत्र म्हणजे तेजोमहालयाच्या पाठीमागच्या जमीनीत विहीरीच्या घेराचे मोठमोठे भरभक्कम बुरुज बांधुन काढलेले असून, हे बुरुज यमुनेचे पाणी तेजोमहालयाच्या तटापासून दूर ठेवतात. शहजाद्याने त्याच्या वरील पत्रात मशिद म्हणून ज्याचा उल्लेख केला आहे, ती प्रत्यक्षात मशिद नसून तेजोमहालयाची धर्मशाळा आहे. हुबेहुब एकाच आकाराच्या दोन धर्मशाळा तेजोमहालयाच्या पुर्वेस आणि पश्चिमेस आहेत, पण बादशहाने तो परिसर ताब्यात घेतल्यापासून पश्चिमेकडील धर्मशाळा मुसलमान लोकं मशिद म्हणून वापरतात. वरील दोन अस्सल कागदपत्रांशिवाय अजुन काही पुरावे आहेत, त्यातील जयपूर संस्थानाच्या महाराजांच्या वैयक्तिक कागदपत्रांत तेजोमहालयासंदर्भात दोन महत्वाची कागदपत्रे आहेत. १) फर्मानाची प्रत दि. २६ जमाद उल आखिर, १०४३ हिजरी सन, शहाजहान बादशहाच्या राज्यकारभाराचे सहावे वर्ष, १८ डिसेंबर १६३३ मोघल दरबारातर्फे मिर्जा राजा जयसिंगाला लिहिलेले पत्र, तेजोमहालयाच्या मोबदल्यात जयपूरच्या महाराजांस चार हवेल्या देण्यासंबंधीचे पत्र. २) फर्मान दि. २६ जमाल-उल-आखिर, हिजरी सन १०४३, शहाजहान बादशहाच्या राज्यकारभाराचे सहावे वर्ष, डिसेंबर १८, १६३३ मोघल दरबाराकडुन मिर्जा राजा जयसिंगास आलेले पत्र, त्यात असे म्हटले आहे की “ताजमहालासाठी” राजा मानसिंगाची हवेली आणि त्याच्या सभोवतालचा जो परिसर मोघल दरबाराने घेतला त्याच्या मोबदल्यात जयसिंगास चार हवेल्या देण्यात आल्या, त्या चार हवेल्यांच्या पाच स्वामींची नावे – भगवानदास, माधवसिंग, रुपाजी बैरागी, सुरत आणि स्वरुपसिंहाचा पुत्र चंद्रसिंग. चार हवेल्यांचे पाच मालक जयपूर राजघराण्याचे असण्याचे कारण की आग्र्या शहर जयपूर राजघराण्यानी ताब्यात घेतल्यानंतर तेजोमहालय / मानसिंह महाल याची निर्मिती झाली, त्या राजमहालावर पिढ्यानपिढ्या जयपूर संस्थानाचाच हक्क होता. शहाजहानच्या कारकिर्दीच्या वेळी तेजोमहालय परिसरातील चार प्रमुख इमारती पाच जणांच्या मालकीच्या झाल्या. त्या चार हवेल्यातील एक हवेली म्हणजे लाल दगडाचे सात मजली भव्य प्रवेशद्वार, दुसरी हवेली म्हणजे वर संगमरवर आणि खाली लाल दगडाचा तेजोमहालय, तिसरी सात मजली हवेली म्हणजे संगमरवरी तेजोमहालयाकडच्या पश्चिमेकडील इमारत जी सध्या मशिद म्हणून वापरली जाते आणि चौथी सात मजली हवेली म्हणजे पश्चिमेकडील धर्मशाळेच्या जोडीची पुर्वेस असणारी इमारत / धर्मशाळा. ह्या पत्रांखेरीज तेजोमहालयाच्या संदर्भात शहाजहान बादशहाने मिर्जा राजा जयसिंगांना अजून तीन पत्रे पाठविल्याचे उल्लेख सापडतात. त्या तीन पत्रांमधून बादशहाने संगमरवराची मागणी केल्याचे कळते. कदाचीत जयसिंगांनी संगमरवर पाठवला असेल किंवा नसेलही. ह्या तीन पत्रांशिवाय तेजोमहालयाच्या संदर्भात दरबाराचा काहीही पत्रव्यवहार नाही. खरंच जर शहाजहान बादशहाने ताजमहाल बांधवला असता तर त्या संदर्भातली शेकडो / हजारो पत्रे कुठे तरी उपलब्ध असती, अगदी बाकी कुठे नाही तरी मोघलांच्या कागदपत्रांतुन, बादशहानाम्यातुन वगैरे, पण तसा काहीही उल्लेख नाही. आतापर्यंत सुजाण वाचकांना तेजोमहालय ही इमारत एका हिंदु राज्यकर्त्याची असून, त्या इमारतीचा बादशहा शहाजहान आणि त्याच्या बेगमेच्या प्रेमकथेशी सुतराम संबंध नाही हे बऱ्यापैकी लक्षात आले असावे. याआधी आपण मुघलकालीन अस्सल कागदपत्रे, समकालीन परदेशीय प्रवाशांच्या / वकिलांच्या नोंदी व जयपूर घराण्याकडे असलेले पुरावे ह्याचा संदर्भ पाहिला, आता आपण तेजोमहालयाची रचना कशी आहे त्याचा अभ्यास करुया. तेजोमहालयाची बांधणी ही वैदिक स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना आहे. तेजोमहालयाची मुख्य संगमरवरी इमारत अष्टकोनी आहे. भोलेनाथ शंकर हा कैलासपती असून त्याचे वास्तव्य सदोदीत हिमालयात असते, कदाचित म्हणूनच तेजोमहालय संपुर्णत: स्फटिकशुभ्र आहे. त्याची सध्याची इमारत पायापासून कळ्सापर्यंत प्राचीन शिवमंदिरच आहे आणी म्हणूनच ही इमारत मुसलमानी अमलाखाली जाऊन आज जवळ जवळ ३६५ वर्षे उलटुनही त्या मंदिराच्या पुर्वापार प्राचीन परंपरेनुसार संगमरवरी चौथऱ्यावर चढण्यापुर्वी आजही सामान्य प्रेक्षकाला आपले जोडे / चप्पल काढून ठेवावे लागतात. जर मुळातच ताजमहाल हा एक स्मशान / बेगमेची कबर म्हणून बांधला गेला असता, तर तिथे जाण्यासाठी आपले जोडे / चप्पल काढून जायची काहीच गरज नव्हती. याच लाल दगडी अंगणात चप्पल काढून संगमरवरी पायऱ्या चढून आपण चौथऱ्यावर येतो. इथे अंगणात आपल्या पावलांपुढेच एक चौरस शिळा आहे, त्या शिळेवर आपण जर पाय आपटुन पाहीले तर पोकळ आवाज येतो, त्याच्या बाजुच्या शिळेवर पाय आपटुन पाहिला तर तिथे पोकळ आवाज येत नाही. म्हणजे ज्या ठिकाणी पोकळ आवाज येतो, त्या ठिकाणी संगमरवरी चौथऱ्यावरुन आतील कक्षात उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्या चिणुन टाकुन तो रस्ता बंद करुन टाकण्यात आला असावा. त्या शिळेच्या जरा पुढे गेले की तिथला मुळ संगमरवर उपटुन त्याठिकाणी हलक्या प्रतीची फरशी लावलेली सहज नजरेत येते. कदाचित या ठिकाणी प्रवेशद्वाराकडे तोंड करुन असेलेल्या नंदीची स्थापना केलेली असावी. अष्टकोनी आकार हे वैदिक स्थापत्याचे वैशिष्ट्य आहे. हिंदु संस्कृतीत आठ या आकड्याला फार मोठे महत्व आहे. अष्टदिशा, अष्टदिक्पाल, अष्टावधानी माणुस, अष्टपैलु विद्वान, मराठेशाहीचे अष्टप्रधान, आठ सिद्धी, अष्टाध्यायी, साष्टांग नमस्कार, मंगलाष्टके, जपाच्या माळेचे १०८ मणी, अष्टधातुंचा कळस इ. तेजोमहालयाच्या परिसरात सर्व छत्रे अष्टकोनी आहेत, मुख्य इमारत अष्टकोनी असून, त्यातील गर्भगृह हे ही अष्टकोनीच आहे. त्यातील संगमरवरी जाळीचे कोंदणही अष्टकोनीच आहे. ताजमहालाच्या संगमरवरी चौथऱ्यावर चार कोपऱ्यांना चार स्तंभ आहेत, ज्यांना चार मिनार म्हणून संबोधतात. ताजमहाल हे जर एक स्मशान आहे, जर त्यात बेगमेचे थडगे आहे, तिचा मृतदेह पुरला आहे, तर अशा स्थळी चार काय एक सुद्धा मिनार नको. पुन्हा ह्या मिनारांची रचना / बांधकाम कसे आहे आपण जेव्हा सत्यनारायणाची पुजा करतो, तेव्हा चौरंगाच्या चार कोपऱ्यांना चार केळीचे खांब उभे करतो, अगदी तशीच या चारही मिनारांची रचना आहे. कदाचित प्राचिन काळी या चारी मिनारांवर दिवे / मशाली लावून मंदिराची शोभा वाढवली जात असावी. तेजोमहालयावर पुर्ण कुंभाचा कळस आहे, त्यात वर शेंड्यावर नारळाचा आकार, त्याचे खाली दोन वाकलेली आंब्याची पाने व त्याची खाली कलश अशी ती रचना आहे. एका चंद्रकोरी दांड्यावर मधोमध कळस आहे. हा चंद्रकोरी दांडा म्हणजे भोलेनाथ शिवाच्या कपाळावर असलेल्या गंधातील आडवा पट्टा आहे. ह्या कळसाखाली असलेली चंद्रकोर सरळ आहे. तेंव्हा हे चिन्ह म्हणजे इस्लाम धर्माचा चाँदतारा आहे, असा समज कोणीही करुन घेऊ नये. ताजमहालाच्या चारही कमानीवर आडवे / उभे कुराण जडवलेले दगड बसवलेले आहेत, त्यांचे जर बारकाईने निरिक्षण केले तर एक गोष्ट सहज लक्षात येते, ती म्हणजे हे कुराणाच्या लिखावटीचे दगड सरळ सपाट नसून छोटी छोटी ठिगळे करुन लावलेले दिसतात, त्या शिवाय ह्या दगडांचा रंगही एकसारखा नाही. विविध छटांचे लहान मोठे संगमरवरी तुकडे चिकटवल्यासारखे वाटतात. कदाचित तेथे पुर्वी असलेल्या हिंदु मुर्ती, संस्कृत शिलालेख, किंवा शिवस्तुतीतील श्लोक कोरले असावेत, व ते सर्व उपटुन त्या ठिकाणच्या जागा भरुन काढण्यासाठी कुराण लिहिलेले तुकडे चिकटवले असावेत. जितकी मला मुसलमान धर्माबद्दल माहिती आहे, त्या प्रमाणे मुसलमान बांधव नमाजाच्या वेळी खाली फरशीवर बसून किंवा मक्केकडे तोंड करुन नमाज पढतात, त्यांचा पवित्र धर्मग्रंथ कुराण-ए-शरीफ वाचतानाही कुणी मान वर करुन, आकाशाकडे / शिखराकडे पाहात किंवा थोड्या थोड्या तुकड्यांत जोडलेले कुराण नक्कीच वाचणार नाहीत. कोणत्याही धर्माचा माणुस असो, आपल्या इष्टदेवतेसमोर वाकूनच त्या देवतेची आराधना करेल ना आपण जेव्हा सत्यनारायणाची पुजा करतो, तेव्हा चौरंगाच्या चार कोपऱ्यांना चार केळीचे खांब उभे करतो, अगदी तशीच या चारही मिनारांची रचना आहे. कदाचित प्राचिन काळी या चारी मिनारांवर दिवे / मशाली लावून मंदिराची शोभा वाढवली जात असावी. तेजोमहालयावर पुर्ण कुंभाचा कळस आहे, त्यात वर शेंड्यावर नारळाचा आकार, त्याचे खाली दोन वाकलेली आंब्याची पाने व त्याची खाली कलश अशी ती रचना आहे. एका चंद्रकोरी दांड्यावर मधोमध कळस आहे. हा चंद्रकोरी दांडा म्हणजे भोलेनाथ शिवाच्या कपाळावर असलेल्या गंधातील आडवा पट्टा आहे. ह्या कळसाखाली असलेली चंद्रकोर सरळ आहे. तेंव्हा हे चिन्ह म्हणजे इस्लाम धर्माचा चाँदतारा आहे, असा समज कोणीही करुन घेऊ नये. ताजमहालाच्या चारही कमानीवर आडवे / उभे कुराण जडवलेले दगड बसवलेले आहेत, त्यांचे जर बारकाईने निरिक्षण केले तर एक गोष्ट सहज लक्षात येते, ती म्हणजे हे कुराणाच्या लिखावटीचे दगड सरळ सपाट नसून छोटी छोटी ठिगळे करुन लावलेले दिसतात, त्या शिवाय ह्या दगडांचा रंगही एकसारखा नाही. विविध छटांचे लहान मोठे संगमरवरी तुकडे चिकटवल्यासारखे वाटतात. कदाचित तेथे पुर्वी असलेल्या हिंदु मुर्ती, संस्कृत शिलालेख, किंवा शिवस्तुतीतील श्लोक कोरले असावेत, व ते सर्व उपटुन त्या ठिकाणच्या जागा भरुन काढण्यासाठी कुराण लिहिलेले तुकडे चिकटवले असावेत. जितकी मला मुसलमान धर्माबद्दल माहिती आहे, त्या प्रमाणे मुसलमान बांधव नमाजाच्या वेळी खाली फरशीवर बसून किंवा मक्केकडे तोंड करुन नमाज पढतात, त्यांचा पवित्र धर्मग्रंथ कुराण-ए-शरीफ वाचतानाही कुणी मान वर करुन, आकाशाकडे / शिखराकडे पाहात किंवा थोड्या थोड्या तुकड्यांत जोडलेले कुराण नक्कीच वाचणार नाहीत. कोणत्याही धर्माचा माणुस असो, आपल्या इष्टदेवतेसमोर वाकूनच त्या देवतेची आराधना करेल ना तेजोमहालयात जी शिवलिंगे होती त्या जागी मुमताझची कबरींची स्थापना झाली, पण शिवलिंगाभोवती प्रदक्षिणेसाठी केलेले पाच मार्ग मात्र तसेच राहीले. एक प्रदक्षिणा मार्ग सोन्याच्या कठड्याच्या बाहेरुन, दुसरा मार्ग संगमरवरी जाळीच्या बाहेरुन, तिसरी मार्ग म्हणजे अष्टकोनी गर्भगृहाच्या बाहेरुन, चौथा मार्ग संगमरवरी चौथऱ्यावरुन आणि पाचवा मार्ग म्हणजे लाल दगडाच्या अंगणातून. जयपूरचे कछवाह कुलोत्पन्न राजे हे शिवशंकराचे परमभक्त होते, शिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवदर्शनासाठी उसळणाऱ्या अलोट गर्दीसाठी ही अनोखी व्यवस्था केली गेली असावी. अष्टकोनी कक्षाच्या बाहेरुन फिरत असताना भिंतीवर संगमरवरात कोरलेले नक्षिकाम लक्षपुर्वक पाहीले तर त्यात फुलांना ’ॐ’ चा आकार असल्यासारखे वाटते. शिवाय कोरलेल्या रोपांच्या पानांचा आकार शंखाचा असल्यासारखे वाटते. संगमरवरी चौथऱ्यावर उभे राहुन तेजोमहालयाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीवर असलेल्या नक्षींकडे नीट निरखुन पाहिले तर नागनागिणींची अनेक युगुले एकमेकांवर फणा काढून टकामका पहात असल्यासारखे वाटते. ह्या नागनागिणींच्या नक्षीच्या बरोबर खाली असलेल्या संगमरवरावर घंटांची रांग जडवल्याप्रमाणे नक्षी आहे. गर्भगृहात संगमरवरी जाळ्यांचे अष्टकोनी कोरीव काम आहे, त्या कोरीव कामातील घुमटही बरोबर १०८ आहेत. मुमताझच्या कबरीजवळ उभे राहुन घुमटाच्या नक्षीवरुन नजर फिरवली तर त्या नक्षीत आधी अष्टदिशादर्शक आठ बाणांचे चिन्ह आहे, नंतर १६ नागांचे वर्तुळ, त्यानंतर ३२ त्रिशुळाकृतीचे वर्तुळ आणि त्याच्याही पलीकडे ६४ कमळांच्या कळ्यांचे वर्तुळ असे सुरेख कोरीव काम दिसते. कदाचीत या सगळ्या खुणा मिटवण्यासाठीच बादशहाने जयसिंगाकडुन संगमरवरी दगडाची मागणी केली असावी, आणि ती कदाचीत पुरवली गेली नसावी. तेजोमहालयाच्या बदामी रंगाच्या महिरपी कमानीच्या दारातुन आत शिरताना थोडे थांबुन आपल्या डाव्या-उजव्या हातास पाहिले तर घुमट असलेल्या नारिंगी रंगाच्या दगडानी बनवलेल्या इमारती दिसतात. ह्या इमारती राजा जयसिंग, राजा मानसिंग यांचे वाडे आहेत. खरंतर कधी काळी संपुर्ण आग्रा शहरच जयपूर घराण्याच्या मालकीचे होते, पण ते १६३१ साली त्यांच्याकडुन हिरावले गेले, आणि जयपूर खानदानाचे वाडे तेवढे कोटाच्या बाहेरच्या बाजुस राहीले. कोणत्याही ठिकाणच्या नारिंगी, बदामी, भगव्या रंगांच्या इमारती इस्लामी राजकारण्यांच्या असूच शकत नाहीत, पण भारतातील बहुतेक ऐतिहासिक इमारती ह्याच रंगांच्या आहेत. इमारती ह्या रंगांच्या आहेत, म्हणजे त्यांना बांधायला लागणारा दगडपण कुठेतरी जवळपासच असला पाहिजे असा विचार सगळ्यांच्या मनात येणारच, एखादी गोष्ट जवळच कुठेतरी मुबलक प्रमाणात असली की ती मुक्तहस्ते वापरात आणता येते असा आपला सर्व सामान्यांचा समज आणि अनुभव, पण तेजोमहालयाच्या बांधकामाच्या बाबतीत मात्र हा समज एकदम खोटा ठरतो. भारताची भौगोलिक रचना पाहिली तर आग्रा, दिल्ली, घोलपुर, ग्वाल्हेर, झाशी, फत्तेपुरसिक्री, ओसच्छा, दतिया, भरतपुर या ठिकाणी नारिंगी, बदामी रंगाच्या दगडाचा वापर विस्तृत प्रमाणात केला गेला आहे, पण तिथली माती / जमीन विशेषत: ज्या जमिनीवर सामान्य जनतेचे वाडेहुडे, दुमजली, तीनमजली महाल बांधले आहेत, त्याच्या पायाखालचे दगड नारिंगी / बदामी / भगव्या रंगाचे अजिबात नाही आहेत. ह्याचाच अर्थ असा की भारतीय वैदिक पद्धतीचे बांधकाम करण्यासाठी हिंदु संस्कृतीचा जो केशरी / नारिंगी / बदामी रंगाचे फत्तर दूरदूरच्या खाणींमधुन आणवून पांडवांपासून पृथ्विराजापर्यंत हिंदु सम्राटांनी विपुल महाल, वाडे, किल्ले यांची रचना केली. उर्वरीत भाग उद्या.... संदर्भ :- medhakanitkar blog\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालावल\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/shruti-haasan-slam-trollers-for-bodyshaming-her-by-sharing-a-photo-collage-on-instagram-mhmj-438508.html", "date_download": "2022-12-01T14:32:48Z", "digest": "sha1:N2CLC2S4MLKQYVLYPL5JM2YPIPBYHHNF", "length": 10470, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बॉडी शेमिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांना श्रुती हसननं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली... shruti haasan slam trollers for bodyshaming her by sharing a photo collage on instagram – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nबॉडी शेमिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांना श्रुती हसननं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली...\nबॉडी शेमिंगवरुन ट्रोल करणाऱ्यांना श्रुती हसननं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली...\nश्रुतीला बॉडी शेमिंगमुळे सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं होता. मात्र श्रुतीनं तिच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.\nश्रुतीला बॉडी शेमिंगमुळे सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं होता. मात्र श्रुतीनं तिच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.\nसमांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी थेट गाठणार 'हा' देश\nकाही केल्या शांत होईना अर्जुन कपूरचा राग; पोस्ट करत म्हणाला 'तुमच्या कर्माची फळं\nआजपासून ठीक 365 दिवसांनी रिलीज होणार विक्की कौशलचा Sam Bahadur\nशारीरिक छळ, धमकी आणि मारहाण; बिग बॉसच्या गोल्डन बॉयवर पत्नीनं केलेत गंभीर आरोप\nमुंबई, 28 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ब्रेकअपमुळे सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या श्रुतीनं त्यानंतर एका मुलाखतीत या ब्रेकअपमुळे ती कशी नशेच्या आहारी गेली होती आणि त्यानंतर ती यातून कशी बाहेर पडली याचा खुलासा केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा श्रुतीला बॉडी शेमिंगमुळे सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागलं. मात्र श्रुतीनं तिच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.\nश्रुती हसननं तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत प्लास्टिक सर्जरी बद्दल सांगितलं आहे. यासोबतच तिला तिच्या लुकवरून ट्रोल करणाऱ्यांना तिनं सडेतोड उत्तरही दिलं आहे. तिनं एक कोलाज फोटो शेअर करत लिहिलं, मला लोकांच्या विचारांनी काहीही फरक पडत नाही. पण जेव्हा लोक तुम्हाला पुन्हा पुन्हा तू जाड आहेस किंवा बारीक आहेस असं म्हणतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण कठिण होतं. या दोन्ही फोटोंमध्ये फक्त 3 दिवसांचा फरक आहे. मला खात्री आहे की माझ्यासारख्या महिला मला समजून घेतील. अनेकदा तुम्ही तुमच्या हार्मोन्सवर अवलंबून असता. आपल्या शरिरात बदल झालेले पाहणं सोपं नसतं पण मी माझी नाती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.\nश्रुतीनं पुढे लिहिलं, हे माझं आयुष्य आहे आणि हो मी प्लास्टिक सर्जरी केली आहे. मला याची अजिबात लाज वाटत नाही. मी या गोष्टीला प्रमोट करत नाहीये किंवा याच्या विरोधात जात नाही आहे. मी फक्त माझं आयुष्य जगण्याचं ठरवलं आहे. आपण नेहमीच आपल्या शरीरात होणारे बदल स्वीकारायला शिकलं पाहिजे. प्रेम द्या आणि शांत राहा. मी प्रत्येक दिवशी स्वतःवर थोडं जास्त प्रेम करायला शिकत आहे. कारण ही माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर लव्ह स्टोरी आहे.\nया पोस्टनंतर श्रुतीला सर्व स्तरातून खूप पाठिंबा मिळत आहे. मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर असलेली श्रुती लवकरच लाबम आणि क्रॅक या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%AE-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%AB-%E0%A4%91/", "date_download": "2022-12-01T13:31:44Z", "digest": "sha1:7NL75DK5TQ3D7ZPYRO76H77BXOIXZ4JO", "length": 11528, "nlines": 57, "source_domain": "marathitimes.in", "title": "तूळ राशी २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर सुखाचा काळ आनंदाने फुलून येईल जीवन. या काळामध्ये सर्व इच्छा होतील पूर्ण. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nतूळ राशी २८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर सुखाचा काळ आनंदाने फुलून येईल जीवन. या काळामध्ये सर्व इच्छा होतील पूर्ण.\n२८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर या काळामध्ये बनत असलेली ग्रहनक्षत्रांची स्थिती ग्रहांची होणारी राशांतरे गृहयुत्या आणि एकूणच गृह नक्षत्रांच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव तूळ राशीच्या जीवनावर दिसून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे यांच्या जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. आता यांचा भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.\nमार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. ज्या कामात ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत करणार आहात त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते. आपल्यासाठी जीवनातील सकारात्मक काळ ठरणार आहे. ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. या काळामध्ये आर्थिक प्राप्ती चांगली आपल्याला होणार आहे.\nआर्थिक प्राप्ती चांगली झाल्यामुळे बचत करू शकाल. छोटे मोठे प्रवास सुद्धा करू शकतात. कुटुंबामध्ये थोडे बहुत मतभेद होऊ शकतात. त्यामुळे कुटुंबामध्ये तनावाचे वातावरण निर्माण झाले तरी घाबरू नका. बुद्धी आणि विवेकाने कामे घेतल्यास प्रत्येक अडचणीतून मार्ग निघेल. गजाननच्या कृपेने मानसिक सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.\nआर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. करियर मध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. कलाकारांसाठी सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. या काळामध्ये चित्रपट नाट्यगृहा संबंधी काम करणाऱ्या लोकांना चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये देखील वाढ होऊ शकतो.\nव्यापाराच्या दृष्टीने आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरणार आहेत. पण निर्णय घेण्या अगोदर सर्व बाजूने विचार देखील आपल्याला करावा लागेल. तज्ञांचा सल्ला घेणे देखील आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाची बाहर आपल्या वाट्याला येणार आहे. शिक्षणासाठी परदेशामध्ये जाण्याचे योग्य येऊ शकतात. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येईल.\nहाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण राहील. काही बदल देखील संभावतात. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. मना सारखा रोजगार मिळण्याचे योग आहेत. जमिनीविषयक कामे वेळेवर पूर्ण कमी करून घ्यावी लागणार आहेत. मानसिक ताण आता पूर्णपणे दूर होईल.\nगजाननाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. आता जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. प्रेम जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेमाचे नाते अधिक मधुर बनेल. प्रेम जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार असून प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. जीवनात हा काळ सर्वात उत्तम काळ ठरू शकतो.\nजेवढे जास्त मेहनत कराल तेवढे मोठे यश आपल्या पदरामध्ये या काळात पडू शकते. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. काही पुरस्कार देखील या काळात प्राप्त होऊ शकतात. मन प्रसन्न व शांत राहू शकते. धार्मिकतेकडे मनाचा कल राहील. घरात एखाद धार्मिक कार्य करू शकते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण राहील.\nकौटुंबिक जीवनामध्ये भाऊबंदकी मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. गजाननच्या आशीर्वादाने जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/indian-polity-quiz-part-9/", "date_download": "2022-12-01T13:14:31Z", "digest": "sha1:I6P2UXDLDGVTZLAWCV7BKEIMPZ4VGKZ4", "length": 16458, "nlines": 266, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "भारतीय राजकीय प्रश्न: भाग ९ - MPSC Today", "raw_content": "\nHome » Quiz » Polity » भारतीय राजकीय प्रश्न: भाग ९\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ९\n0.1 #1. भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट चारमध्ये कशाचा समावेश आहे\n0.2 #2. विधेयक वित्त विधेयक आहे का नाही असा प्रश्न उदभवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो\n0.3 #3. भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत\n0.4 #4. भारतीय संविधानाच्या १९(१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही\n0.5 #5. राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटने कडून स्वीकारले आहे\n0.6 #6. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ.. अ)येथे लोकशाही आहे ब)राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो क)येथे संसदीय पद्धती आहे ड)पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते\n0.7 #7. भारतीय राज्यघटनेच्या कलम......मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगीरी किंवा या सारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पत्र असेल.\n0.8 #8. राष्ट्रपती निवडणूक २०१७ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे\n0.9 #9. भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे अ)बिहार ब)कर्नाटक क)तेलंगणा ड)मध्यप्रदेश\n0.10 #10. राज्य निर्मितीचा क्रम चढत्या श्रेणीने लावा. अ)हरियाणा ब)मेघालय क)तेलंगणा ड)झारखंड इ)गुजरात\nआपण वेबसाइटवर दररोज तपासणी करत रहा आणि लाभ घेत राहा MPSC Today आपल्या सहकार्याची अपेक्षा करीत आहेत.\nआजच्या या पोस्टमध्ये, सराव प्रश्न दिले जात आहे. याअंतर्गत महत्त्वपूर्ण प्रश्न दिले जात आहेत\n#1. भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट चारमध्ये कशाचा समावेश आहे\nराज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व\nराज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व\nराष्ट्रपती , पंतप्रधान वगैरे यांचे वेतन व भत्ते\nराष्ट्रपती , पंतप्रधान वगैरे यांचे वेतन व भत्ते\nराष्ट्रपती , मंत्री, न्यायाधीश वगैरे यांनी घ्यायवायच्या शपथा\nराष्ट्रपती , मंत्री, न्यायाधीश वगैरे यांनी घ्यायवायच्या शपथा\n#2. विधेयक वित्त विधेयक आहे का नाही असा प्रश्न उदभवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो\n#3. भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत\n#4. भारतीय संविधानाच्या १९(१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही\nभाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य\nभाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य\nभरताचया राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्यं\nभरताचया राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्यं\nविनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य\nविनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य\n#5. राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटने कडून स्वीकारले आहे\nकेंद्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना\nकेंद्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना\nप्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना\nप्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना\nराष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारा संबंधित तरतुदी\nराष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारा संबंधित तरतुदी\n#6. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ.. अ)येथे लोकशाही आहे ब)राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो क)येथे संसदीय पद्धती आहे ड)पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते\n#7. भारतीय राज्यघटनेच्या कलम......मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगीरी किंवा या सारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पत्र असेल.\n#8. राष्ट्रपती निवडणूक २०१७ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे\nविधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य हे त्याच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते\nविधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य हे त्याच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते\nसंसद सदस्यांच्या मताचे मूल्य हे सर्वांच्या सारखेच असते\nसंसद सदस्यांच्या मताचे मूल्य हे सर्वांच्या सारखेच असते\nउत्तम प्रदेश विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वाधिक होते\nउत्तम प्रदेश विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वाधिक होते\nगोवा विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वात कमी होते\nगोवा विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वात कमी होते\n#9. भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे अ)बिहार ब)कर्नाटक क)तेलंगणा ड)मध्यप्रदेश\n#10. राज्य निर्मितीचा क्रम चढत्या श्रेणीने लावा. अ)हरियाणा ब)मेघालय क)तेलंगणा ड)झारखंड इ)गुजरात\nराज्यघटनेवरील प्रश्नसंच भाग १\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग २\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ३\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ४\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ५\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ६\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ७\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ९\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ८\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १०\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग ११\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १२\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १३\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १४\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १५\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १६\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १७\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १८\nभारतीय राजकीय प्रश्न: भाग १९\nमित्रांनो, जर आमची quiz मराठी मित्रांना फायदेशीर वाटली तर शेअर करा\nकोणत्याही प्रश्नाच्या उत्तरात काही चुकत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, तुमचे सहकार्य अपेक्षित आहे.\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nPrevious भारतीय राजकीय प्रश्न: भाग ७\nNext भारतीय राजकीय प्रश्न: भाग ८\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/06/02/5572/", "date_download": "2022-12-01T12:27:47Z", "digest": "sha1:NWWBVH4NFYRNNAQZ25GYLV6SWHZICHRR", "length": 14933, "nlines": 145, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "सिमकार्ड बंद झाल्याने बेरोजगार ग्रामिण व शहरी कामगार यांचा संपर्क तुटला – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nसिमकार्ड बंद झाल्याने बेरोजगार ग्रामिण व शहरी कामगार यांचा संपर्क तुटला\nसिमकार्ड बंद झाल्याने बेरोजगार ग्रामिण व शहरी कामगार यांचा संपर्क तुटला\n*सिमकार्ड बंद झाल्याने बेरोजगार ग्रामिण व शहरी कामगार यांचा संपर्क तुटला*\nनाशिक (नितीन आतकर पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-मोबाईल नेटवर्क सेवा देणाऱ्या कंपन्यांचे डोके ठिकाणावर आहे काय,असाच सवाल ग्रामिण शेतकरी,शेतमजुर, व बेरोजगार करत आहे.\nग्रामिण भागातील असंख्य कुटुंबे रोजगाराच्या आशेने गाव सोडून इतर राज्यात व जिल्ह्यात विखुरलेले आहे. साधारणता 10 वर्षांपूर्वी मोबाईल सिम नेटवर्क देणाऱ्या कंपन्यांनी 999 रु घेऊन लाईफटाईम फ्री इनकमिंग सुविधा दिली होती.आता त्यांनी ती सेवा बंद करून टाकली.\nजास्तीत जास्त फोन सेवा बंद असलेले लोक हे ग्रामिण भागातील लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाले आहे शेतकरीही हवालदिल झाले आहेत अशातच घरखर्चाचाही भार पेलवत नसल्याने सिम रिचार्ज करू शकत नाही.परिणामी दुसऱ्या महिन्यात मोबाईल फोन बंद होऊन संपर्क तुटतो काही दिवसांनी सिम नंबर देखील बंद होतो.यामुळे असंख्य ग्रामिण लोकांचे ऐन शेतीच्या कामांच्या दिवसांत फोन बंद होत आहे.\nसरकारने मोबाईल सिम नेटवर्क देणाऱ्या कंपन्यांना सिम बंद करू नये अशी विनंती करावी अशी मागणी होत आहे.\n🛑 राज्याच्या या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता🛑\nनिमगांवला होमियोपँथिक गोळ्यांचे वाटप;एकता मंडळाचा उपक्रम\n🛑 लाँच आधीच समोर आली iPhone 12 ची किंमत, एकत्र ४ आयफोनची लाँचिंग 🛑\nलोहा येथे आ. सतीश भाऊ चव्हाण यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यकर्ते व पदवीधर मतदारांशी साधला संवाद.\n*पीकविमा व शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण मागण्यांसाठी देगलूरला भव्य धरणे आंदोलन…*\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00643.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mikastkar.com/sharad-pawar-gram-samrudhi-yojana/", "date_download": "2022-12-01T13:36:24Z", "digest": "sha1:YG6JJCFVE22ZWU2GRPX4MDUIIV3YVDPL", "length": 12008, "nlines": 108, "source_domain": "mikastkar.com", "title": "Sharad Pawar Gram Samrudhi Yojana – राज्य सरकारचा शेतकर्‍यांसाठी मोठा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार वैयक्तीक व तीन पट अनुदान 2021 – मी कास्तकार", "raw_content": "\nSharad Pawar Gram Samrudhi Yojana – राज्य सरकारचा शेतकर्‍यांसाठी मोठा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार वैयक्तीक व तीन पट अनुदान 2021\nSharad Pawar Gram Samrudhi Yojana – राज्य सरकारचा शेतकर्‍यांसाठी मोठा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार वैयक्तीक व तीन पट अनुदान 2021\nराज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या स्वयम् योजनेतून sharad pawar gram samrudhi yojana. राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे.\nया बैठकीच्या वेळी अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते.\nया कामातून सामाजिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन. सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील. हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून. Sharad Pawar Gram Samrudhi Yojana राबवण्यात येईल. असे बैठकीमध्ये बोलतांना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले.\nप्रत्येक गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न असून तर प्रत्येक शेतकरी या योजनेतून समृद्ध होईल. Sharad Pawar Gram Samrudhi Yojana तून राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याला गाय, व महेश याकरता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेट बांधणे, कुकुट पालन शेड बांधणी, तसेच कंपोस्टिंग खत तयार करण्यासाठी या योजनेतून लाभ दिला जाणार आहे.\nग्रामीण भागातील लाभार्थ्यांचे वैयक्तिक व सार्वजनिक कामे होतील त्याद्वारे कायमस्वरूपी मत्ता निर्माण करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. व कामासाठी होणारे स्थलांतर थांबवणे. आता उपरोक्त कामासाठी आवश्यक असणारे 60:40 कुशल-अकुशल प्रमाण संतुलित राहण्यासाठी मोग्रारोह्याच्या विविध योजनेच्या जसे की शेततळे, वृक्षलागवड, शोषखड्डे, फळबाग, लागवड इत्यादी खर्चाचे प्रमाण जास्त असल्याचे योजनांच्या स्वयम् योजनेतून या बाबी दिल्याने प्रत्येक शेतकरी समृद्ध लखपती होतील असा Sharad Pawar Gram Samrudhi Yojana उद्देश आहे.\nतसेच शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैश याकरीता पक्का गोठा बांधणी\nजनावरांसाठी गोठे जागाही ओबडधोबड आणि खास खेळते भरलेली असते तसेच ती स्वच्छ नसल्याने जनावरांना विविध आजार होतात. या योजनेतून पक्का गोठा बांधल्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या शेती उपयुक्त साठी शेणखत तसेच मूत्र गोळा करता येणार. तसेच जनावरांसाठी खाण्यासाठी गोठ्यामध्ये गव्हाण बांधणे मूत्र सयच टाके बांधणे.\nलाभार्थी शेतकऱ्यांसाठी पात्र होण्यासाठी स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील एका गोठ्यासाठी 77 हजार 188 रुपये खर्च येईल. यासाठी 6 गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून 2 गुरे ते 6 या करीता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी 6 च्या पटीत म्हणजे बारा गुरांसाठी दुप्पट आणि 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तीन पट अनुदान देय राहील.\n:- शेतकऱ्यांना मिळणार आता शेळीपालनासाठी व शेळी साठी अनुदान.\nतसेच शेतकऱ्यांना शेळीच्या गोठ्यासाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या पैशातून दहा शेळ्या विकत घेता येत नाही. तर सरकारकडून दहा शेळ्या विकत घेण्यासाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे. याचा फायदा भूमिहीन शेतकऱ्यांना होणार आहे तसेच शेळी शेड बांधण्यासाठी 49 हजार 284 रुपये अनुदान सुद्धा मिळणार आहे.\n:- ग्रामीण भागांमध्ये कुकुटपालन शेड बांधणे.\nकुक्कुट पालनाचे शेड बांधण्यासाठी प्रत्येक शेडला 49 हजार 760 रुपये खर्च अपेक्षित आहे. 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणार्‍या लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या 150 च्यावर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल.\n:- कंपोस्टिंग खत तयार करणे.\nशेतकऱ्यांनी जर कंपोस्ट खत तयार केले तर आरोग्य सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते सेंद्रिय पदार्थांत सूक्ष्मजीवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्याचा फायदा जमिनीला होतो. याकरता दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागतो. तर या योजनेसाठी या नाडेपच्या बांधकामासाठी 10 हजार537 रुपये खर्च अपेक्षित आहे.\nTags: कुकुट पालन अनुदान, गाय म्हैश अनुदान, शेतकऱ्यांसाठी अनुदान, शेतकऱ्यांसाठी योजना, शेळी मेंढी अनुदान\nSBI Bank Passbook – तुमचे या बँक मध्ये खाते पासबुक आहे का असेल तर 2020\nAadhar card आधार कार्ड हरवले किंवा चोरी गेले तर\nमित्रांनो, mikastkar.com ब्लॉग वर आम्ही फक्त शेतकरी वर्गाकरिता नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान, शासन निर्णय, योजना, पिकांचे व्यवस्थापन याविषयी माहिती देत असतो हा ब्लॉग आपणास जरूर आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7_%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0", "date_download": "2022-12-01T13:39:39Z", "digest": "sha1:WVTEIAWOURAUTUBGG4EIJDTH4FKZBRU2", "length": 9325, "nlines": 97, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सप्टेंबर १ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(१ सप्टेंबर या पानावरून पुनर्निर्देशित)\n<< सप्टेंबर २०२२ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३०\nसप्टेंबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४४ वा किंवा लीप वर्षात २४५ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\n१.१ इ.स.पूर्व छप्पन्नावे शतक\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइ.स.पूर्व छप्पन्नावे शतकसंपादन करा\n५५०९ - बायझेन्टाईन साम्राज्यातील समजाप्रमाणे या दिवशी सृष्टीची रचना झाली.\n१७१५ - फ्रांसचा राजा लुई चौदावा ७२वर्षांच्या राज्यकारभारानंतर मृत्यू पावला. त्याचा राज्यकाल कोणत्याही युरोपीय राज्यकर्त्यापेक्षा जास्त होता.\n१८६२ - अमेरिकन यादवी युद्ध-उत्तरेच्या जनरल विल्यम टी. शेर्मनने घातलेल्या चार महिन्यांच्या वेढ्याला कंटाळून जनरल जॉन बेल हूडने अटलांटातून पळ काढला.\n१८९४ - हिंकली, मिनेसोटाजवळ लागलेल्या वणव्यात ४००पेक्षा अधिक मृत्युमुखी.\n१८९७ - बॉस्टन सबवेचे उद्घाटन.\n१९०५ - आल्बर्टा आणि सास्काचेवान कॅनडामध्ये दाखल.\n१९१४ - सेंट पीटर्सबर्गचे नाव बदलून पेट्रोग्राड करण्यात आले.\n१९२३ - टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार.\n१९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले व युद्धास तोंड फुटले.\n१९६४ - इंडियन ऑइल रिफायनरीझ आणि इंडियन ऑइल कंपनी यांनी एकत्र येउन इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापली.\n१९६९ - लिब्यात कर्नल मुअम्मर गद्दाफीने सत्ता बळकावली.\n१९७२ - रेक्याविकमध्ये बॉबी फिशरने बोरिस स्पास्कीला हरवून बुद्धिबळाचे जगज्जेतेपद मिळवले.\n१९७४ - एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला.\n१९७९ - पायोनियर ११ हे अंतराळयान शनीपासून २१,००० किमी अंतरावरून गेले.\n१९८३ - शीत युद्ध - कोरियन एर फ्लाइट ००७ हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने सोवियेत संघाच्या लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार.\n१९९१ - उझबेकिस्तानने रशियापासून स्वातंत्र्य जाहीर केले.\n१८७५ - एडगर राइस बरोज, अमेरिकन लेखक.\n१८९६ - ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक.\n१९०६ - होआकिन बॅलाग्वेर, डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.\n१९२१ - माधव मंत्री, भारतीय क्रिकेट खेळाडू.\n१९२६ - अब्दुर रहमान बिश्वास, बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४६ - रोह मू-ह्युन, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९४९ - पी.ए. संगमा, भारतीय राजकारणी.\n१९५१ - डेव्हिड बेरस्टो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९६८ - मोहम्मद अट्टा, सप्टेंबर ११, २००१ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार.\n१९७६ - क्लेर कॉनोर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९९७ - जॉन जंगकुक,बीटीएस बँडचा गायक.\n१०६७ - बाल्ड्विन पाचवा, फ्लँडर्सचा राजा.\n११५९ - पोप एड्रियान चौथा.\n१२५६ - कुजो योरित्सुने, जपानी शोगन.\n१५७४ - गुरू अमरदास, तिसरे शीख गुरू.\n१५८१ - गुरू रामदास, चौथे शीख गुरू.\n१७१५ - लुई चौदावा, फ्रांसचा राजा.\nक्रांती दिन - लिब्या.\nज्ञान दिन - रशिया.\nशिक्षक दिन - सिंगापुर.\nसंविधान दिन - स्लोव्हेकिया.\nस्वातंत्र्य दिन - उझबेकिस्तान.\nबीबीसी न्यूजवर सप्टेंबर १ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑगस्ट ३० - ऑगस्ट ३१ - सप्टेंबर १ - सप्टेंबर २ - सप्टेंबर ३ - सप्टेंबर महिना\nशेवटचा बदल १८ एप्रिल २०२२ तारखेला ००:१७ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०२२ रोजी ००:१७ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/", "date_download": "2022-12-01T13:29:15Z", "digest": "sha1:GE3IYXQFDKMBHTJPZ7VQ4FTRVTZDMEJB", "length": 10463, "nlines": 131, "source_domain": "navakal.in", "title": "एकमेव स्वतंत्र दैनिक - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nपुणे : आज पुण्यात आमदार गोपिचंद पडळकर यांच्या उपस्थित एमपीएससी विद्यार्थ्यांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र ज्या एपीएमसीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित …\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nपुणे : आज पुण्यात आमदार गोपिचंद पडळकर यांच्या उपस्थित एमपीएससी विद्यार्थ्यांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मात्र ज्या एपीएमसीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम आयोजित …\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nयात्रेतील १२ गाड्या ओढताना\nचाक अंगावरुन गेल्याने एकाचा मृत्यू\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nबैरूत – लेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने कहर केला असून भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे.रस्त्यावरून वाहणार्‍या वेगवान पाण्यात अनेक वाहने बुडाली आहेत. देशाच्या हिवाळ्यातील …\nआज घोसला कोई और ले गया\nलेकिन सामने खुला आस्मान है ‘\n४८ हजार वर्षे जुना झोम्बी व्हायरस\nहरियाणात आपच्या ‘झाडू”ने भाजपची सफाई\n१०२ पैकी फक्त २२ जागा जिंकता आल्या\nलिलाव २३ डिसेंबरला कोचीमध्ये\nमुंबई- इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल-२०२३ च्या मिनी लिलावाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.हा लिलाव २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे.त्याच …\nऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर मोठा विजय\n महिला भारतीय संघाचा बांगलादेशवर 59 धावांनी दणदणीत विजय\nपाथर्डीची महिला क्रिकेटर आरती केदार रणजी संघात\nशिंदे गटाचे आमदार 21 नोव्हेंबरला\nकामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार\nमुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. आज या दौऱ्याची तारीख ठरली असून 21 …\nगुजरातच्या खेडाचे भाजप आमदार\nकेसरी सोलंकीचा ‘आप’मध्ये प्रवेश\nकेंद्र सरकार ३ वर्षांत पहिल्यांदाच\nआपल्या खर्चात काटकसर करणार\nअमेरिकन बाजारातील तेजीचा मस्क,\nसंपादकीय : जयश्री खाडिलकर-पांडे\nहेतू संपला की कारवाई थांबते, हेच सर्वात धोकादायक आहे – जयश्री खाडिलकर-पांडे\nभाजपाने ईडी आणि इतर सरकारी यंत्रणांचे खेळणे बनविले आहे आणि आवश्‍यकतेनुसार या यंत्रणा कारवाई करतात असा आरोप होत आहे. आज भाजपाचे केंद्रातील …\n ना. एकनाथ शिंदे नौटंकी बंद करा; कुणावरही कारवाई होणार नाही हे जाणतो\nअपुऱ्या पोलीस दलाचा गंभीर प्रश्न\nपिच्छा पुरवणारे रोग सुरूच\nस्वतःच्या मनाचे ऐका, यावर्षी दहीहंडी नको\nप्रख्यात भरतनाट्यम् नर्तकी बाला सरस्वती\nआज प्रख्यात भरतनाट्यम् नर्तकी बाला सरस्वती यांचा …\nलोकप्रिय ब्राझिलियन फुटबॉलपटू काका\nआज लोकप्रिय ब्राझीलियन फुटबॉलपटू काकाचा वाढदिवस. त्याचा …\nम्युच्युअल फंडांवर गुंतवणूकदारांचा पुनर्विश्वास\nनुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात म्हणजे – २०२१-२२ …\nबँकिंग क्षेत्रात मोठी उलाढाल; अ‍ॅक्सिसने केली सिटी बँकेची खरेदी\nअॅक्सिक बँकेने अमेरिकेची कंपनी सिटी ग्रुपचा भारतातील …\nअनेक फार्मा कंपन्यांनी जीएसटी भरलाच नाही, डीजीजीआयकडून कारवाई\nवस्तू आणि सेवा कर सुरू झाल्यापासून एकदाही …\nअमिताभ, अभिषेक बच्चन सिद्धीविनायक मंदिरात\nविवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशीची मुंबईत १७.९२ कोटींची घर खरेदी\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-unlimited.in/2012/09/heroine-box-office-report/", "date_download": "2022-12-01T14:09:22Z", "digest": "sha1:MHCFYK2Y7G6ALKF62OG2BIUV25R7UPM6", "length": 6920, "nlines": 173, "source_domain": "www.marathi-unlimited.in", "title": "Heroine box office report", "raw_content": "\n‘हिरोईन’ अखेरिस प्रकट झालीय.\nमधुर भांडारकरचे सिनेमे नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर असतात म्हणून प्रेक्षकवर्ग नेहमी त्याच्या चित्रपटाकडे आकर्षित होतात. मधुरच्या चित्रपटाची हिरोईन हीच या सिनेमाची खासियत आहे. हिरोईन हा सिनेमा माही अरोरा या कॅरेक्टरभोवती फिरतो. एका छोट्या शहरातून माही अरोरा हिरोईन बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत येते. तसं तिचं स्वप्न पुढे साकारही होतं. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यावर तिच्या आयुष्यात कसे बदल होतात, यासंदर्भात हा सिनेमा आहे. हिरोईनमधील नायिका माही अरोरा (करीना कपूर) ही एक सुपरस्टार आहे. इतर सर्व हिरोईन्स माहीसोबत स्पर्धा करत असतात. अशी एकापाठून एक माहीच्या आयुष्याला उतरती कळा लागल्याने ती खचते आणि मनोवैज्ञानिकांकडून स्वतःची ट्रिटमेंट करते. फॅशनमध्ये ज्याप्रकारे प्रियांका चोप्रा स्वतःची इमेज पुन्हा जगासमोर वेगळ्या प्रकारे आणते तसेच हिरोईन या चित्रपटात माही देखील स्वतःला अनोख्या प्रकाराने सिद्ध करते. प्रेक्षकांनी मनात जसा हिरोईन चित्रपट बनवला होता तसा त्यांना तो पाहायला मिळाला नाही. सिनेमात खच्चून बोल्ड सिन्स भरले आहेत.\nविक्रम गोखले मराठी अभिनेते\nप्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन\nनागपूर – सततधार पावसाने गारवा आणि सर्वत्र पाणीच पाणी\nरस्तावरील गुपचूप वाला गुपचूप पणे काय करतो ते बघा\nविक्रम गोखले मराठी अभिनेते\nमराठी अनलिमिटेड : माझा महाराष्ट्राचे सूर. इथे आपणांस मराठी भाषेतील सर्व माहिती मिळेल. मराठी भाषेतील लेख, गाणी, कविता, वाचन, पाककला, इतिहास, थोर विचारवंत, दैनिक, गाव, शहर आणि इतर माहिती मराठी भाषेमध्ये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-64/", "date_download": "2022-12-01T13:26:42Z", "digest": "sha1:3PDVTBMSJVHSFJ2RFLAHDMJTS5HVPFBU", "length": 4979, "nlines": 121, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "अन्यायी अन्यायी - संत सेना महाराज अभंग - ६४ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nअन्यायी अन्यायी – संत सेना महाराज अभंग – ६४\nअन्यायी अन्यायी – संत सेना महाराज अभंग – ६४\nकिती म्हणून सांगो काई\nतूं तो उदाराचा राणा\nक्षमा करी नारायणा ॥२॥\nकाम क्रोध लोभ मोहो \nनाडिलों याचेनि पहाहो ॥ ३॥\nनाहीं केली हरिभक्ती ॥४॥\nचित्तीं आस धनाची ॥५॥\nतुज शरण जी दयाळा ॥६॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nअन्यायी अन्यायी – संत सेना महाराज अभंग – ६४\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/05/25/5100/", "date_download": "2022-12-01T14:09:28Z", "digest": "sha1:FF5J7WN76THCL2PS7KU5PJOF2JXTRVQS", "length": 14882, "nlines": 148, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "जालन्यात कोरोनाचा कहर वाढला आणखी दहा पॉझिटिव्ह – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nजालन्यात कोरोनाचा कहर वाढला आणखी दहा पॉझिटिव्ह\nजालन्यात कोरोनाचा कहर वाढला आणखी दहा पॉझिटिव्ह\n*जालन्यात कोरोनाचा कहर वाढला आणखी दहा पॉझिटिव्ह*\n*जालना जिल्ह्याची संख्या 71 वर पोहचली*\n=*जालना,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज*)-===================\n*जालना जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज आणखी नवीन दहा रूग्णांची भर पडली असून जिल्ह्याची संख्या आता 71 वर पोहचली असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे. जालना जिल्हा रुग्णालयातर्फे शनिवारी एकूण 106 संशयीत रुग्णांच्या लाळेचे नमुने घेऊन ते काल रविवारी सकाळी प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 105 अहवाल काल रविवारी रात्री उशिरा प्राप्त झाले आहेत. त्यात जालना शहरातील जुना जालना भागातील नामांकित असलेल्या एका खाजगी रुग्णालयाशी संबंधित पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. तसेच जालना तालुक्यातील पिरपिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत असलेल्या नूतनवाडी येथील 2,अंबड तालुक्यातील पिरनेर येथील 1,मंठा तालुक्यातील हनुमंतखेडा आणि कानडी येथील प्रत्येकी एक अशा एकूण दहा रुग्णांचा समावेश असून त्यात सहा महिला व चार पुरुषांचा समावेश असल्याचे या सुत्रांनी सांगितले*\nदहिवडला तरुण शेतकऱ्यांचा विजेचा शाँक लागून मृत्यू.सर्वत्र हळहळ\nसिद्धांत चौधरी पुणे 10 जुलै पुण्यात पुन्हा कडक लॉक डाऊन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा\nकरोना: पुण्यात २४ तासांत ११ मृत्यू; १६३ नवे रुग्ण, १८४ करोनामुक्त\nदेगलूर मधील बँकाचे ATM बनले कोरोना प्रसारक यंत्र तरी स्थानिक प्रशासनाने घेतली बघ्याची भुमिका*\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00644.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2021/08/blog-post_87.html", "date_download": "2022-12-01T12:57:20Z", "digest": "sha1:WLBS32L7CFDGEJIRJKAEB3DDY6EBMYJJ", "length": 5002, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केली भूम तालुक्यातील चार अवैद खडी केंद्र सील", "raw_content": "\nमुख्यपृष्ठउस्मानाबाद जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केली भूम तालुक्यातील चार अवैद खडी केंद्र सील\nजिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केली भूम तालुक्यातील चार अवैद खडी केंद्र सील\nभूम तालुक्यातील अवैदरित्या चालणारी चार खडी केंद्र दि.27 आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सील केली.यावेळी,अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती आवले यांची उपस्थिती होती.अनाधिकृतपणे चालणारी ही चार खडी केंद्र यांच्या मालका विरोधात भूम पोलीसात गुन्हा दोंद करण्यात आला आहे.\nया कारवाईत उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, तहसीलदार श्रीमती शृंगारे,नायब तहसीलदार सावंत,राठोड, पाटील तसेच मंडळ अधिकारी स्वामी, पाटील,हाके, तलाठी थोरात, केदार, पाटील तसेच पोलीस ठाणे भूम येथील पोलिस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. प्रत्यक्ष ठिकाणी ६०० ब्रास हून अधिक बारीक खडी , कच विनापरवाना साठवल्याचे आढळून आले आहे.तसेच यापूर्वी मोठ्या प्रमाणावर टेकडी फोडून उत्खनन केल्याचे दिसून आले. त्याची इ टी (ets मोजणी करून त्याबाबत कारवाई केली असल्याची माहिती मिळत आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.domkawla.com/cooper-noriega-tik-tok-star-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82-19-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%95/", "date_download": "2022-12-01T14:50:35Z", "digest": "sha1:HXJU4B5MDXK7RAVCCV6TCQY3262T3TC5", "length": 9668, "nlines": 97, "source_domain": "www.domkawla.com", "title": "Cooper Noriega Tik Tok Star मृत्यू: 19 वर्षीय टिक टॉक स्टारचा मृतदेह पार्किंगमध्ये सापडला, खुनाचा संशय - DOMKAWLA", "raw_content": "\nCooper Noriega Tik Tok Star मृत्यू: 19 वर्षीय टिक टॉक स्टारचा मृतदेह पार्किंगमध्ये सापडला, खुनाचा संशय\nकूपर नोरिगा टिक टॉक स्टारचा मृत्यू\nटिकटॉक स्टार कूपर नोरिगियाचा मृतदेह मॉलच्या पार्किंगमध्ये सापडला\nकूपरने मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर ट्विट केले होते\nकूपर नोरिगा टिक टॉक स्टारचा मृत्यूअमेरिकन टिकटॉक स्टार कूपर नोरिगिया यांचे ९ जून रोजी निधन झाले. लॉस एंजेलिस मॉलच्या पार्किंगमध्ये 19 वर्षीय कूपर नोरिगियाचा मृतदेह सापडला होता. लॉस एंजेलिसच्या वैद्यकीय परीक्षकांनी ही माहिती दिली आहे. मात्र, कूपर नोरिगियाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.\nपोलीस या प्रकरणाचा सातत्याने तपास करत आहेत. कूपरचे चाहते सातत्याने योग्य तपासाची मागणी करत आहेत. कूपरबद्दल बोलायचे तर टिक टॉकवर त्याचे १७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. कूपरच्या निधनाच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कूपर नोरिगिया यांनी मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर ट्विट केले होते.\nज्यात त्यांनी लिहिलं आहे की – ‘कोणाला वाटतं की ते लोक तारुण्यातच मरतील’ अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.\n5 जून रोजी कूपरने सोशल मीडियावर डिस्कॉर्ड ग्रुप तयार केला होता. या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या अनुयायांशी मानसिक आरोग्यावर चर्चा केली. या ग्रुपमध्ये टिक कॉट स्टार्स अनेकदा मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या मांडत असत आणि त्यावर सर्वांशी मोकळेपणाने बोलत असत. कूपरने हा गट तयार केला आणि लिहिले, ‘तुम्हाला तुमच्या भावना बाहेर काढायच्या असतील तर या आणि सामील व्हा. मी हे बनवले कारण मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मी त्याच्याशी संघर्ष करत आहे. तुम्ही एकटे नाही आहात हे मला तुम्हाला सुखावह वाटावेसे वाटते.\nकूपरच्या या गोष्टींवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की तो मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांमधून जात होता. कूपर त्याच्या चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 4,27,000 फॉलोअर्स होते. त्याने Jxdn आणि Nessa Barrett सोबत काम केले आहे, जे एक Tik Tok स्टार आणि गायिका आहेत.\nजस्टिन बीबरला गंभीर आजार झाला, अर्धा चेहरा अर्धांगवायू झाला, व्हिडिओ शेअर करून वेदना व्यक्त केल्या\n22 लोकांनी खाल्ले जेवण, बिल आले 48 लाख, जाणून घ्या जॉनी डेपच्या या महागड्या पार्टीचे भारतीय कनेक्शन\nकूपर Noriega चाहतेकूपर नोरिगाकूपर नोरिगा मृत्यूकूपर नोरिगा यांचे निधनटिक टॉक स्टार कूपर नोरिगामनोरंजनहॉलिवूडहॉलिवूड बातम्याहॉलिवूड हिंदी बातम्या\nनयनतारा-विघ्नेश शिवन यांना तिरुपती बालाजी मंदिरात जाणे महागात, नयनताराला मिळाली कायदेशीर नोटीस\nमाजी पती रितेशवर राखी सावंतचे गंभीर आरोप, नवा बॉयफ्रेंड आदिलसोबत पोलीस ठाण्यात पोहोचली\nऐश्वर्या रायचे सारखेच 2 लूक, हे सोशल मीडियावर...\nगणेश चतुर्थी 2022: या बॉलिवूड स्टार्सच्या घरी ‘गजानन’चे...\n‘बिग बॉस’नंतर जस्मिन भसीनला बलात्काराच्या धमक्या, अभिनेत्रीने केला...\nफिल्मफेअर अवॉर्ड्स 2022: विकी कौशलच्या ‘सरदार उधम सिंग’ने...\nफिल्मफेअर अवॉर्ड्स 2022: फिल्मफेअर अवॉर्ड्ससाठी मैदानावर उतरले तारे,...\nसारा अली खान क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत...\n चाहत्यांची इच्छा पूर्ण, विकी कौशल आणि कतरिना...\nबॉलीवूड रॅप: आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी कमाल आर खानला...\nकमाल आर खानला अटक: वादग्रस्त ट्विटमुळे अडकलेला केआरके,...\nकटपुतली: सरगुन मेहताने रिलीजपूर्वी मोठी गोष्ट उघड केली\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-27-march/", "date_download": "2022-12-01T13:20:30Z", "digest": "sha1:LHNHROMHL2ORSZWLNGU333JAB5PRPGTU", "length": 7810, "nlines": 190, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२७ मार्च दिनविशेष - 27 March in History - MPSC Today", "raw_content": "\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 27 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\n१६६७: शिवाजी महाराजांची साथ सोडून मोगलांना जाऊन मिळालेले नेताजी पालकर यांचे सक्तीने धर्मांतर केले गेले.\n१८९३: केशवसुत यांनी तुतारी, ही कविता लिहिली.\n१९९२: ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.\n२०००: चित्रपट निर्माता-चित्रपट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.\n२००१: लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉर्प्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.\n२००४: नासा या अमेरिकेच्या संशोधन संस्थेने एक्स-४३ या सर्वाधिक वेगवान चालकरहित जेट विमानाची निर्मिती केली.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१७८५: लुई (सतरावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ८ जून १७९५)\n१८४५: विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १० फेब्रुवारी १९२३)\n१९०१: कार्ल बार्क्स – सुमारे तीन दशके ’डोनाल्ड डक’ची रुपरेखा चितारुन त्याला जगभर प्रचंड लोकप्रियता मिळवून देणारे हास्यचित्रकार (मृत्यू: २५ ऑगस्ट २०००)\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n१८९८: सर सय्यद अहमद खान, भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक.\n१९६८: युरी गागारीन, पृथ्वीप्रदक्षिणा करणारा रशियाचा पहिला अंतराळवीर.\n१९९२: प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, मराठी साहित्यिक, प्राचार्य, गरवारे वाणिज्य महाविद्यालय.\n१९९७: भार्गवराम आचरेकर, मराठी रंगभूमीवरील गायक-अभिनेता.\n< 26 मार्च दिनविशेष\n28 मार्च दिनविशेष >\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/nivruttinath/gaganvad-drushti-sarv-tatv-shekhi/", "date_download": "2022-12-01T13:44:46Z", "digest": "sha1:AKBR725JDPRDBUFXEJN34VWJSOCDJAJK", "length": 6010, "nlines": 119, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "गगनवाड दृष्टी सर्व तत्त्व शेखीं - संत निवृत्तीनाथ अभंग - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nगगनवाड दृष्टी सर्व तत्त्व शेखीं – संत निवृत्तीनाथ अभंग\nगगनवाड दृष्टी सर्व तत्त्व शेखीं – संत निवृत्तीनाथ अभंग\nगगनवाड दृष्टी सर्व तत्त्व शेखीं \nजीव शिव पोखी कारण सिद्ध ॥१॥\nतेची हें सांवळें स्वरूप गोजिरें \nकृष्णनाम खरें नंदाघरीं ॥२॥\nपृथ्वीचें तळवट अनंत विराट \nआपण वैकुंठ गोपीसंगे ॥३॥\nनिवृत्ति तप्तर लक्षते स्वानंद \nनित्यता आनंद ब्रह्मानंदे ॥४॥\nगगनाहुन जास्त लांब जाणारी दृष्टी असलेले परब्रह्मा मुळे जीव व शिवाची वाढ होते. ते सिध्द तत्व आकाशाहुन मोठे व सर्वांच्या परे आहे. तेच तत्व सगुण सावळे कृष्णरुप घेऊन नंदाच्या घरी अवतरले आहे. मोठेपणाचे माप असलेली पृथ्वी हि त्याच्या पायाशी असुन ते पृथ्वीपेक्षा विराट आहे. ते तत्व श्रीकृष्ण बनुन गोपीसवे क्रीडा करते. निवृत्तिनाथ म्हणतात मी स्वानंदासाठी तत्पर असुन त्यावर लक्ष ठेऊन हा आनंद नित्य उपभोगत असतो.\nगगनवाड दृष्टी सर्व तत्त्व शेखीं – संत निवृत्तीनाथ अभंग\nसंत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00645.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/icc-drops-pak-umpire-asad-rauf-from-champions-trophy/", "date_download": "2022-12-01T13:19:01Z", "digest": "sha1:I6XTDVEJHH5KDPLYPVKO74X7Q4GO3UEM", "length": 6009, "nlines": 104, "source_domain": "m4marathi.com", "title": "पाकिस्तानी अंपायर असद रौफ यांची चॅंपियन्स ट्रॉफीमधून हकालपट्टी… – m4marathi", "raw_content": "\nपाकिस्तानी अंपायर असद रौफ यांची चॅंपियन्स ट्रॉफीमधून हकालपट्टी…\nआयपीएल-६ मध्ये उघडकीस आलेल्या आणि सध्या गाजत असलेल्या\nस्पॉट फिक्सिंग प्रकरणात रोज नवनवीन लोकांची भर पडत असून त्याची व्याप्ती चांगलीच वाढलीय. आता तर त्यात सामन्यादरम्यान निर्णय देणारा पंचही अडकल्याची बाब समोर येतेय. पाकिस्तानी अंपायर असद रौफ यांचे नाव सध्या ह्या प्रकरणात घेतले जातेय. त्याचीच शिक्षा म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आय. सी. सी.) ने चॅंपियन्स ट्रॉफीमधून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविलाय.\n“आयपीएलमधील स्पॉट फिक्‍सींग प्रकरणात रौफ सहभागी असल्याच्या माध्यमांच्या वार्तांकनामुळे रौफ यांना चॅंपियन्स ट्रॉफीसाठीच्या पंचाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,” असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी सांगितले.\nअसद रौफ याधीही एका वादात अडकले होते. मॉडेल लीना कपूर हिने त्यांच्यावर शारीरिक संबध ठेऊन फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले होते.\nसचिनचा शेवटचा ऐतिहासिक कसोटी सामना मुंबईतच….\nविजयाने उन्मंत झालेल्या ब्रिटीश खेळाडूंकडून विकृतपणाचे प्रदर्शन…..\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2022-12-01T14:09:31Z", "digest": "sha1:E3QXXRQYQL3WRQP55G7MIEJPYNP6BHOF", "length": 17834, "nlines": 104, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चर्चा:शुद्धलेखनाचे नियम - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nता.क.:पुढील नियम आपल्या सदस्य पानावर किंवा चर्चा पानावर एका वेळी एक पहाण्या करिता {{शुद्धलेखन}} हा साचा लावावा.\nप्रिय विकिसदस्य, आपल्याला माहित आहे का की\nकवीला र्‍हस्व-दीर्घाच्या बाबतीत पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना शुद्धलेखनाचे नियम काटेकोरपणे पाळणे शक्य नसल्यास तेवढ्यापुरती मोकळीक असते.\nजसे आपणास विदित असेल, मराठी विकिप्रकल्पांच्या अचूकतेस हातभार लागावा म्हणून वेळोवेळी शुद्धलेखनात गती असलेल्या सदस्यांनी मोठेच योगदान केले आहे.फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सक आणि सांगकामे(बॉट्स)तंत्रज्ञानाचे पाठबळसुद्धा तज्ञ सदस्यांनी पुरवून मराठी विकिप्रकल्पांना झळाळी देण्याचे काम करत आहेत. तरीसुद्धा आपल्याला मराठीत केलेले लेखन जतन करण्यापूर्वी किंवा इतरांनी केलेले लेखन फायरफॉक्स शुद्धलेखन चिकित्सकाकडून किंवा गमभन शुद्धलेखन चिकित्सकाकडून तपासून घेता येईल; मराठी विकिपीडियाच्या अचूकतेत भर पडेल .मराठी विकिप्रकल्पात दर्जेदार आणि समृद्ध माहितीचा साठा तयार व्हावा म्हणून आपणास अमूल्य सहकार्याची सादर विनंती आहे.या संदर्भात खालील दूवेसुद्धा अभ्यासावेत हि नम्र विनंती\nआपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\nशुद्धलेखन सुधारण्यात सहभागी सदस्य आणि\n७ सदस्य:Tiven यांचेसोबत त्यांचे चर्चापानावर झालेली चर्चा\nमराठी साहित्य महामंडळाचे पुरस्कृत शासनमान्य शुद्धलेखनाचे नियम\nपरिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे\nमला मराठी विकिपीडियात अशुद्ध लेखन आढळते काय करावे\nमराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते\nमराठी व्याकरण,शुद्धलेखन,शब्दकोश इत्यादी साहित्याची संदर्भ सूची\nअतिशय महत्त्वाच्या लेखाला सुरुवात केल्याबद्दल अभिनंदन आताप्र्यंतच्या लेखाची मांडणी उदाहरणे दिल्यामुळे समजण्यास सोपी झाली आहे. पुढचा भागही असाच वाचनीय असेल अशी अपेक्षा आहे. :-)\n--संकल्प द्रविड 05:21, 29 ऑगस्ट 2006 (UTC)\nकोल्हापुरी 09:20, 1 सप्टेंबर 2006 (UTC)\nअभय नातू 15:12, 1 सप्टेंबर 2006 (UTC)\nअशी काही व्यवस्था येथे नाही काय कि एखादा मराठी शब्द सिलेक्ट केल्यावर त्याचे शुद्धलेखन असलेले शब्द समोर येतील. असल्यास कृपया सांगावे अशी नम्र् विनंती करते. जसे गुगल् मध्ये आहे. -चिबू\nसध्या मराठी भाषा ज्या पध्दतीने बोलली वा लिहिली जाते; तीत जे शब्द आहेत, त्यांना मरठीचे म्हणून मान्यता द्यावी.(तत्सम, तद्भव, परभाषी) असे कुठलेच भेद ठेवू नयेत. आणि नंतर नियम तयार करावेत. ज्यामुळे ती सोपी सुटसुटीत होईल. असे वाटते. -उध्दव दराडे, पैठण. उध्दव दराडे (चर्चा) ०६:५४, १९ जानेवारी २०१८ (IST)\nशुद्धलेखनाबाबत इतर ठिकाणी झालेल्या चर्चांचे येथे खाली एकत्रीकरण केले आहे\nसदस्य:Tiven यांचेसोबत त्यांचे चर्चापानावर झालेली चर्चासंपादन करा\n(येथे नकल-डकव केली आहे.) 'विमानतळ'चे अनेकवचन विमानतळे होत नाही, ते विमानतळच असायला हवे. अकारान्त पुल्लिंगी शब्दाचे अनेकवचन करताना मूळ शब्द तसाच राहतो. उदा० माठ, घाट, तुरुंग, प्रभाव, लेखक, मालक, उठाव, पत्रसंवाद, गाडीतळ, तिरस्कार, सारीपाट, वगैरे शब्दांची अनेकवचने माठ, .... संवाद... सारीपाट अशीच होतात. (तळ हा शब्द पुल्लिंगी आहे\nअकारान्त नपुंसकलिंगी शब्दांची अनेकवचने करताना शेवटच्या 'अ'चा 'ए' होतो. घर-घरें, बेट-बेटें, माणूस-माणसें, निरीक्षण-निरीक्षणें, आत्मकथन-आत्मकथनें, वगैरे. अनेकवचनी रूपांतल्या अंत्याक्षरावरचा अनुस्वार १९६२च्या (अ)शुद्धलेखनाच्या नियमाने बंद झाला, तरी बोलीभाषेत तो अनुस्वार चालूच राहिला. उदा० घरं, माणसं, निरीक्षणं, आत्मचरित्रं, वगैरे. ....ज (चर्चा) १८:५४, २८ डिसेंबर २०१८ (IST)\nअश्याच प्रकारचे दोष हे चुकीचे मराठी आहे. असा प्रकार->असे प्रकार->अशा प्रकारचे->अशा प्रकारांचे. प्रकार हा शब्द पुल्लिंगी आहे, म्हणून अश्याच हे स्त्रीलिंगी रूप होणार नाही.\nअसे पुस्तक->अशी पुस्तके->अशा पुस्तकाने->अश्या पुस्तकांनी .. ज (चर्चा) १६:०२, ७ सप्टेंबर २०१६ (IST)\nमराठीत अनेकवचनासाठी खालील नियम आहेत :\nआ-कारान्त पुल्लिंगी शब्दाचे अनेकवचन ए-कारांत होते. उदा० पिता-पिते, आत्मा-आत्मे, कोल्हा-कोल्हे, रस्ता-रस्ते, चुलता-चुलते, भाचा-भाचे, आजा-आजे, पुतण्या-पुतणे वगैरे. अपवाद - काका, मामा, दादा यांची अनेकवचनी रूपे काका, मामा, दादा अशीच होतात. असे असले तरी, अनादर दाखवण्यासाठी काके-मामे-बापदादे अशी अनेकवचने होतात. तुमचे बापदादे कधी घोड्यावर बसले होते का. तुमचे काम विनामोबदला करायला हे कोण तुमचे काके मामे लागून राहिलेत का. तुमचे काम विनामोबदला करायला हे कोण तुमचे काके मामे लागून राहिलेत का वडील आणि आजोबा या आदरार्थी अनेकवचनी शब्दांना एकवचन नाही.\nआ-कारान्त सोडून अन्य पुल्लिंगी शब्दांचे एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच असतात. उदा० देव, स्तंंभ, खांब, सुतार, उंदीर, दगड (अ-कारान्त); कवी, अग्नी, पक्षी, न्हावी, कोळी, धोबी (ई-कारान्त), हेतू, शत्रू, पेरू, लाडू, भाऊ (ऊ-कारान्त), टाहो, खोखो, फोटो, फोनो (ओ-कारान्त) हे शब्द अनेकवचन होताना तसेच राहतात.\nस्त्रीलिंगी शब्दांची अनेकवचने :\nसंस्कृत शब्द : अस्त्रविद्या, फलाशा, पाठशाला, चालीरीती, भीती, नारी, सुवासिनी आपत्ती, कृती, वधू या शब्दांचे अनेकवचन होताना मूळ शब्दात बदल होत नाही. अपवाद - नदी-नद्या, स्त्री-स्त्रिया, मादी-माद्या. मराठी शब्द : पाच प्रकार - १. माती-माती, रेती-रेती, गर्दी-गर्दी, सर्दी-सर्दी; २. भाकरी-भाकर्‍या, काठी-काठ्या, बी-बिया, भुवई-भुवया ३. वीट-विटा, चिंच-चिंचा. सून-सुना, ४.. भिंत-भिंती, वाघीण-वाघिणी, जात-जाती; ५. सासू-सासवा, जाऊ-जावा, पिसू-पिसवा वगैरे.\nतेव्हा आपत्तीचे अनेकवचन आपत्ती हेच बरोबर, आपत्त्या नाही. ... ज (चर्चा) १५:३७, ३० जानेवारी २०१७ (IST)\nअध्यक्ष, राष्ट्रपती, ग्रंथपाल इत्यादींची स्त्रीलिंगी रूपे अनुक्रमे अध्यक्षा, राष्ट्रपत्‍नी, ग्रंथपालिका अशी होत नाहीत, निदान अशी करू नयेत. ‘मास्तरीण’प्रमाणे अध्यक्षीणबाई होईल, पण अध्यक्षा होऊ नये. ग्रंथपालचे पुल्लिंग ग्रंथसरडा होत नाही; माशीचे पुल्लिंग माशा किंवा मासा होत नाही; सशाचे स्त्रीलिंग सशी होत नाही. निष्कर्ष असा की प्रत्येक पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंग होतेच असे नाही, आणि प्रत्येक स्त्रीलिंगी शब्दाला पुल्लिंग असतेच असे नाही. ... ज (चर्चा) १६:३६, ९ फेब्रुवारी २०१७ (IST)\nग्रंथपालचे पुल्लिंग ग्रंथसरडा होत नाही.:-D :-D :-D\nअयने हेच योग्य. अयन म्हणजे शास्त्र (उदा० रंगायन, ज्योति़षायन), मार्ग, काळ, कक्षा, सहा महिन्यांचा काळ, वगैरॆ.... ज (चर्चा) २२:४६, १३ मार्च २०१७ (IST)\n\"शुद्धलेखनाचे नियम\" पानाकडे परत चला.\nशेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ तारखेला २०:५९ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ रोजी २०:५९ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-17-september/", "date_download": "2022-12-01T13:25:26Z", "digest": "sha1:Z6KVZFDY7MH7WKSKXSCEIYE6IJDZUHKC", "length": 11788, "nlines": 212, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "१७ सप्टेंबर दिनविशेष - 17 September in History - MPSC Today", "raw_content": "\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 17 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही १७ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n3. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन\n१६३०: बॉस्टन शहराची स्थापना झाली\n१९४८: हैदराबादच्या निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.\n१९५७: मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश\n१९८३: वनीसा विल्यम्स ’मिस अमेरिका’ बनणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री ठरली.\n१९८८: दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.\n२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पुन्हा सुरू झाले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१८७९: पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३)\n१८८२: अवंतिकाबाई गोखले – महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व ’हिंद महिला समाज’च्या संस्थापिका (मृत्यू: \n१८८५: केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे – पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३)\n१८९१: दक्षिण अफ्रिकन गणराज्यचे पहिले अध्यक्ष मार्थिनस वेस्सेल प्रेतोरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०९)\n१९००: जे. विलार्ड मेरिऑट – मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८५)\nअनंत पै ऊर्फ ’अंकल\n१९०६: ज्युनिअस जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १ नोव्हेंबर १९९६)\n१९१४: थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १ सप्टेंबर २००८)\n१९१५: मकबूल फिदा हुसेन – चित्रकार व दिग्दर्शक (मृत्यू: ९ जून २०११)\n१९२२: अँगोलाचे पहिले राष्ट्रपती अँगोलांनो नेटो यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर १९७९)\n१९२९: अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११)\n१९३०: लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)\n१९३२: भारतीय-इंग्लिश पत्रकार इंद्रजीत सिंग यांचा जन्म.\n१९३७: सीताकांत महापात्र – १९९३ चा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात ओडिया कवी\n१९३८: दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार (मृत्यू: १० डिसेंबर २००९)\n१९३९: रविंद्र सदाशिव भट – गीतकार (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००८)\n१९४५: भारतीय धार्मिक गुरु भक्ति चारू स्वामी यांचा जन्म.\n१९५०: नरेन्द्र मोदी – गुजरातचे पूर्वमुख्यमंत्री, प्रधानमंत्री भारत (२०१४)\n१९५१: डॉ. राणी बंग – समाजसेविका\n१९८६: भारतीय क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विन यांचा जन्म.\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n१८७७: हेन्‍री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे (जन्म: ११फेब्रुवारी १८००)\nविश्वनाथ वामन तथा वसंत बापट\n१९३६: हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ आक्टोबर १९५०)\n१९९४: व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू (जन्म: २६ जुलै १९५४)\n१९९९: हसरत जयपुरी – गीतकार (जन्म: १५ एप्रिल १९२२)\n२००२: विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार (जन्म: २५ जुलै १९२२)\n< 16 सप्टेंबर दिनविशेष\n18 सप्टेंबर दिनविशेष >\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00646.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-HDLN-VART-last-visuals-of-sridevi-5819636-PHO.html", "date_download": "2022-12-01T13:37:53Z", "digest": "sha1:5EUHFT67GNPSP4NF3OCFMWATYZJ6R7NL", "length": 3627, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "\\'चाँदणी\\'ची अखेरची झलक, लग्नात पाहुण्यांना भेटतानाचे Video ट्वीटरवर झाले शेअर | Last Visuals of #Sridevi - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n\\'चाँदणी\\'ची अखेरची झलक, लग्नात पाहुण्यांना भेटतानाचे Video ट्वीटरवर झाले शेअर\nमुंबई - बॉलिवूडची 'रुप की राणी' श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीबरोबर संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. भाचा मोहीत मारवाह याच्या लग्नासाठी दुबईत गेलेल्या असताना श्रीदेवी यांना अचानक हृद्य विकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. या निधनाने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रावरच शोककळा पसरली आहे.\nश्रीदेवी यांच्या मृत्यूच्या पूर्वी त्यांचा एक व्हिडिओ ट्वीटरवर शेअर झाला होता. पण भाचा मोहीत मारवाहच्या लग्नातील हा त्यांचा व्हिडिओ त्यांच्या जीवनातीलच अखेरचा व्हिडिओ ठरेल असे कोणालाही वाटले नव्हते. लग्नामध्ये ढोल वाजत असताना श्रीदेवी पाहुण्यांना भेटत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.\nमोहित मारवाहच्या लग्नातील श्रीदेवीची शेवटची छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली आहेत.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, श्रीदेवीची दुबईतील शेवटची छायाचित्रे आणि व्हिडिओ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/siddique-kappan", "date_download": "2022-12-01T13:04:09Z", "digest": "sha1:DVQXVGK6WGVQHUARYFSW66PLKIYYYRHY", "length": 5016, "nlines": 60, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Siddique Kappan Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nकप्पन यांची हमी घेण्यासाठी उभ्या राहिल्या ७९ वर्षीय शिक्षणतज्ज्ञ\nनवी दिल्ली: हाथरस कट प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तब्बल दहा दिवसांहून अधिक काळाने अखेरीस केरळमधील पत्रकार सिद्दीक कप्पन यांची ...\nईडीचे गुन्हे असल्याने सिद्दिक कप्पन अजूनही तुरुंगातच\nनवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाकडून नुकताच जामीन मिळालेले केरळचे पत्रकार सिद्दिक कप्पन अद्याप तुरुंगातून बाहेर आलेले नाहीत. त्यांच्याविरोधात ईडीने गुन् ...\nपत्रकार सिद्दीक कप्पन यांना अखेर मंजूर\n५ ऑक्टोबर २०२० रोजी, केरळचे पत्रकार सिद्दीक कप्पन आणि इतर तिघांना हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची बातमी देण्यासाठी जात असताना अटक करण्यात आ ...\nसिद्दिक कप्पनचा जामीन अर्ज अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळला\nनवी दिल्लीः उ. प्रदेशातील हाथरस प्रकरणात केरळचे पत्रकार सिद्दिक कप्पन यांचा जामीन अर्ज गुरुवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळला. कप्पन हे यूएपीए गुन ...\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mikastkar.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2022-12-01T13:50:26Z", "digest": "sha1:5MIJDAFVXYZSMFFC3IMTDJGDQXVBKC3Y", "length": 3351, "nlines": 85, "source_domain": "mikastkar.com", "title": "हवामान अंदाज – मी कास्तकार", "raw_content": "\nWeather Condition In Maharashtra – महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकट व गारपिटीचा इशारा 2020\n तारीख २६, २७, २८ गुरुवार पासून राज्यात पाऊस पडण्याची शक्यता.2020\nRain News In Maharashtra 2020 Rain News In Maharashtra शेतकरी मित्रांनो सावधान पुन्हा पाऊस येण्याची शक्यता…\nAadhar card आधार कार्ड हरवले किंवा चोरी गेले तर\nमित्रांनो, mikastkar.com ब्लॉग वर आम्ही फक्त शेतकरी वर्गाकरिता नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान, शासन निर्णय, योजना, पिकांचे व्यवस्थापन याविषयी माहिती देत असतो हा ब्लॉग आपणास जरूर आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00647.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/36/2470", "date_download": "2022-12-01T14:19:36Z", "digest": "sha1:FVSMOZKWTXCHX7IFOAXLN4RGZRTBQGE2", "length": 13808, "nlines": 261, "source_domain": "bookstruck.app", "title": "स्त्रीजीवन ऐतिहासिक व देशाच्या 2 - Marathi", "raw_content": "\nस्त्रीजीवन / ऐतिहासिक व देशाच्या 2\nदोघे भाऊ अंबारीत बसून शनिवारवाड्यात जातात असे वर्णन आहे. चिमाजीअप्पा व बाजीराव गेले आणि शेवटच्या काळात दुसरे बाजीराव आले. ह्या दुसर्‍या बाजीरावांची एकच ओवी मिळाली :\nचिमणाजी बाजी गेले दुसरे बाजीराव कैसे झाले\nसारें पुणें धुंडाळीलें पैशासाठी\nआणि नारायणरावांच्या वधाची ती दु:खद घटना तिच्यावर हृदयाला घरे पाडणार्‍या अशा ओव्या आहेत :\nनारायणरावाला मारीलें हाडाचे केले फांसे\nनारायणरावांच्या हाडांचे फासे करून आनंदीबाई सारिपाट खेळते, हसते यातील विरोध अत्यंत तीव्र आहे. गंगाबाई गरोदर, माहेरी गेलेली. दुपारची वेळ होती. नारायणराव जेवून उठले होते. लवंग-सुपारी खात होते. मरणाची कल्पनाही ध्यानीमनी नाही :\nनारायणरावाला मारीलें मारीलें दुपारी\nत्यांनी खाल्ली होती नुकती लवंग-सुपारी\nकिती सहृदय व करुण ओवी, देवही नारायणरावांचा साहाय्यकारी झाला नाही. रघुनाथराव आनंदीच्या अर्ध्या वचनात, गंगाबाई माहेरहून येईपर्यंत नारायणरावाचे प्रेत झाकून ठेविले होते. ती आल्यावर रडू लागली. परंतु आनंदीबाई काय करीत होती \nनारायणरावाला मारीलें गंगाबाई रडे\nआनंदीबाईने राज्य स्वत:च्या पतीसाठी व पुत्रासाठी मिळविले.\nआनंदीबाई जशी कैकयी दुसरी\nगिळिलें ग राज्य जसें माणीक सूसरीं\nपुढे राज्य दुसर्‍या बाजीरावाच्या हाती गेले, हा नवा धनी प्रजेला कितपत मानवला समुद्र आटावा व मग माशांनी तडफडावे तसे प्रजेला झाले:\nसमुद्र आटला मासा करी पाणी पाणी\nराज्याला झाला धनी बाजीराव\nमराठ्यांच्या या फुटाफुटीचा इंग्रजांनी फायदा घेतला. आपसातील भांडणामुळे परक्यांचे फावले.\nआनंदीबाईने लोकी भांडण लावीलें\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 1\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 2\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 3\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 4\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 5\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 6\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 7\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 8\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 9\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 10\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 11\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 12\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 13\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 14\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 15\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 16\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 17\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 18\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 19\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 20\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 21\nऐतिहासिक व देशाच्या 1\nऐतिहासिक व देशाच्या 2\nऐतिहासिक व देशाच्या 3\nऐतिहासिक व देशाच्या 4\nऐतिहासिक व देशाच्या 5\nऐतिहासिक व देशाच्या 6\nऐतिहासिक व देशाच्या 7\nऐतिहासिक व देशाच्या 8\nऐतिहासिक व देशाच्या 9\nऐतिहासिक व देशाच्या 10\nव्रते, सण वगैरे 1\nव्रते, सण वगैरे 2\nव्रते, सण वगैरे 3\nव्रते, सण वगैरे 4\nव्रते, सण वगैरे 5\nव्रते, सण वगैरे 6\nपहिली माझी ओवी 1\nपहिली माझी ओवी 2\nपहिली माझी ओवी 3\nपहिली माझी ओवी 4\nपहिली माझी ओवी 5\nपहिली माझी ओवी 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/ganesh-mandal-permission-one-window-system-by-government", "date_download": "2022-12-01T13:41:07Z", "digest": "sha1:S4PWR472PVIR27P5SNYEYHKNHF2VPDT4", "length": 11554, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "गणेश मंडळांना परवानग्या एक खिडकीद्वारे - द वायर मराठी", "raw_content": "\nगणेश मंडळांना परवानग्या एक खिडकीद्वारे\nमुंबई : गणेशोत्सव मंडळांना सर्व परवाने ऑनलाईन व एक खिडकी योजनेंतर्गत देण्यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्ह्यांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिल्या. गणेशोत्सव मंडळांना नवीन नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा देण्याबरोबरच नोंदणी शुल्क माफ करण्याचे तसेच गणेशोत्सव काळात पोलीस विभागाकडून घेण्यात येणारे हमीपत्र देखील न घेण्याचे निर्देश शिंदे यांनी यावेळी दिले.\nगणेशोत्सव हा दरवर्षी सामाजिक भावनेतून साजरा केला जातो. नियम पाळले गेलेच पाहिजेत. मात्र प्रशासनाने नियमांचा अवास्तव बाऊ न करता मंडळाना सहकार्य करावे. संपूर्ण राज्यभर उत्सवासाठी एक नियमावली राहील. तसेच जिल्हा प्रशासनांनी उत्सवासाठी समन्वय अधिकारी नियुक्त करावेत, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.\nसार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी तसेच आगामी सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात तसेच विविध व्यवस्थेबाबत आढावा बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.\nमुख्यमंत्री म्हणाले, की गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या सावटाखाली होतो, त्यामुळे आपले सण उत्साहाने साजरे करता आलेले नाहीत. त्यामुळे यंदा गणेशोत्सव, दही हंडी हे सण उत्साहाने, जल्लोषात साजरे व्हावेत यासाठी राज्य शासनामार्फत गणेशोत्सव मंडळांना सहकार्य करण्यात येईल. सर्वं मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच समाज प्रबोधन, सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. गणेशोत्सव, दहीहंडी, मोहरम या सणाच्या काळात राज्यामधील कायदा व सुव्यवस्था उत्तम राहील या दृष्टीने पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.\nगणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी राज्यभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची कार्यवाही तातडीने करावी. याबरोबरच कोकणात जाण्यासाठी पुरेशा प्रमाणात एस. टी. बसेस उपलब्ध करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.\nमुंबईमध्ये बेस्टतर्फे सर्व विसर्जन ठिकाणे तसेच विसर्जन मार्गांवर पुरेश्या वीज पुरवठ्याची व्यवस्था असावी. तसेच यंदा मूर्तीच्या उंचीवरची बंधने उठवली आहेत. तसेच मूर्तिकारांच्या सर्वं समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून मुंबईतील मूर्तीकारांना मूर्तींशाळांसाठी जागा निश्चित करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याबरोबरच मूर्तीकारांसाठी असलेल्या काही जाचक अटी व शर्ती शिथील करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.\nपीओपीच्या मूर्तींबाबत निर्णय घेण्यासाठी एक तांत्रिक समिती नियुक्त केली जाणार असून, त्यामध्ये एमपीसीबी, निरी, आयआयटी, एनसीएल आदी संस्थांचे तज्ज्ञ प्रतिनिधी असतील. ही समिती पर्यावरणपूरक मार्ग काढेल असेही त्यांनी सांगितले.\nगणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांवरील ध्वनीप्रदूषण तसेच इतर काही गुन्हे नोंदवले गेले असतील, ते काढून टाकण्यासंदर्भात पोलिसांनी कार्यवाही करावी. तसेच गणेशोत्सव मंडळांसाठी पूरस्कार योजना सुरू करण्याच्या अनुषंगाने योग्य ते धोरण निश्चित करण्यात यावे, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच दहीहंडी उत्सव साजरा करताना न्यायालयाने लहान गोविंदाबाबत न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.\nमोबाईल बँकिंग व पेमेंट सेवांवरील युएसएसडी आता नि:शुल्क\nद्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathisky.com/plastic-pollution-essay-in-marathi/", "date_download": "2022-12-01T12:30:43Z", "digest": "sha1:HFJFRUTDOKYWHKYPCM4PMVJU75573P2X", "length": 27049, "nlines": 148, "source_domain": "marathisky.com", "title": "प्लास्टिक प्रदूषण वर निबंध Plastic pollution essay in Marathi - मराठी स्काइ", "raw_content": "\nPlastic pollution essay in Marathi – नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण प्लास्टिक प्रदूषण वर निबंध पाहणार आहोत, प्लास्टिक प्रदूषण आपल्या पर्यावरणाला खूप वेगाने हानी पोहोचवत आहे. प्लास्टिक साहित्यापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे खूप अवघड आहे आणि ते पृथ्वीवरील प्रदूषणामध्ये देखील महत्त्वपूर्ण योगदान देते, ज्यामुळे तो जागतिक चिंतेचा विषय बनला आहे.\nप्लास्टिक पिशव्या, भांडी आणि फर्निचरच्या वाढत्या वापरामुळे प्लास्टिक कचऱ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, ज्यामुळे प्लास्टिक प्रदूषणासारखी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. हीच वेळ आहे जेव्हा आपण या समस्येवर गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पाहिजेत.\n2.2 प्लास्टिक प्रदूषणाची प्रमुख कारणे (Major causes of plastic pollution)\n3.2 प्लास्टिक प्रदूषणाची कारणे (Causes of plastic pollution)\n3.8 समुद्री प्राण्यांना हानी (Harm to marine animals)\n3.9 प्राण्यांना हानी पोहोचवते (Harms animals)\n4.3 प्लास्टिक उत्पादन नियंत्रित करून (By controlling plastic production)\n4.4 प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी (Ban on plastic items)\n4.6 प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याचे इतर काही सोपे मार्ग (Some other easy ways to reduce plastic pollution)\n4.7 प्लास्टिक पिशव्या न वापरल्याने (Not using plastic bags)\n4.8 बाटलीबंद पाण्याचा वापर थांबवा (Stop using bottled water)\n4.10 पुन्हा वापर (Reuse)\n4.11 मोठ्या प्रमाणात किराणा खरेदी (Buy groceries in bulk)\n4.12.1 हे पण वाचा\nप्लास्टिक प्रदूषण ही सध्या जगाला भेडसावणारी सर्वात गंभीर समस्या आहे. मानवजातीला मिळून ते सोडवावे लागेल. कारण, प्लास्टिक प्रदूषण हे ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या विनाशकारी परिणामांपैकी एक मुख्य कारण आहे. प्लास्टिक उत्पादनांवर माणसाचे वाढते अवलंबित्व केवळ पर्यावरणालाच हानिकारक नाही, तर त्याचा पृथ्वीवरील जीवनावरही परिणाम होत आहे.\nआणि जर हे येत्या काळात असेच चालू राहिले तर परिस्थिती खूपच बिकट होईल. आणि पृथ्वीवरील जीवनाचे गृहीतक जवळजवळ अशक्य होईल. कारण प्लास्टिक प्रदूषणाने पृथ्वीचे संपूर्ण चक्र नष्ट करण्याचे काम केले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व प्रकारच्या प्रदूषणामध्ये प्लास्टिक प्रदूषण ही सर्वात महत्वाची भूमिका राहिली आहे. प्लास्टिक प्रदूषणाचा संपूर्ण पृथ्वीवर गंभीर विपरीत परिणाम होत आहे.\nप्लास्टिक प्रदूषणाची प्रमुख कारणे (Major causes of plastic pollution)\nआपल्या सर्वांना माहित आहे की प्लॅस्टिक उत्पादने वापरणे बाकीच्या तुलनेत अधिक सोयीस्कर आहे. प्लास्टिकमुळे मानवी जीवन खूपच सोपे झाले आहे. यामुळे, मानव प्लास्टिकवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. पण आता आपण त्याचे गंभीर परिणाम ग्लोबल वॉर्मिंगच्या स्वरूपात पाहत आहोत. वापर केल्यानंतर, प्लास्टिक उत्पादने फेकून दिली जातात.\nपण तुम्हाला माहित आहे काय एका प्लास्टिकला विघटित होण्यासाठी 400 पेक्षा जास्त वर्षे लागतात. तोपर्यंत तो यासारख्या पृथ्वीवरील विविध प्रकारच्या प्रदूषणाचे कारण बनला आहे. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पृथ्वीवरील प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण खूप वाढले आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात अधिकाधिक प्लास्टिक उत्पादने वापरतो.\nकारण, ते अतिशय किफायतशीर आहे आणि वापरण्यासही सोपे आहे. परंतु प्लास्टिक कचरा हा जैवविघटन करण्यायोग्य नाही. जर प्लास्टिक कचरा शेकडो वर्षे पाण्यात किंवा जमिनीत राहिला तर तो नष्ट होत नाही.\nजर आपल्याला भविष्य सुंदर करायचे असेल. (Plastic pollution essay in Marathi) जर पृथ्वीवर जीव वाचवायचा असेल तर प्लास्टिकची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे अत्यंत आवश्यक आहे. आणि लोकांमध्ये जागरूकता पसरवणे देखील खूप महत्वाचे आहे. जेणेकरून त्यालाही त्याची जाणीव होऊ शकेल.\nप्लास्टिक प्रदूषण हा आजच्या काळात आपल्या पर्यावरणासाठी एक मोठा धोका बनला आहे आणि येत्या काळात ते आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. या प्रकारच्या प्रदूषणाला बरीच कारणे आहेत. प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणामही बरेच आहेत.\nप्लास्टिक प्रदूषणाची कारणे (Causes of plastic pollution)\nकिफायतशीर आणि वापरण्यास सुलभ: कंटेनर, पिशव्या, फर्निचर आणि इतर विविध गोष्टींच्या उत्पादनासाठी प्लास्टिक हे सर्वात जास्त वापरले जाणारे साहित्य आहे. याचे कारण हे किफायतशीर आहे आणि ते सहजपणे विविध स्वरूपात साकारले जाऊ शकते. प्लास्टिकच्या वस्तूंच्या वाढत्या वापरामुळे प्लास्टिक कचरा वाढला आहे जो प्लास्टिक प्रदूषणाचे कारण आहे.\nप्लास्टिक कचरा जो दिवसेंदिवस वाढत आहे तो नॉन-बायोडिग्रेडेबल आहे. प्लास्टिक माती किंवा पाण्यात स्थिर होत नाही. हे शेकडो वर्षांपासून वातावरणात राहते आणि जमीन, पाणी आणि वायू प्रदूषणात भर घालते.\nप्लॅस्टिक नष्ट होत नाही (Plastic is not destroyed)\nप्लास्टिक पिशव्या आणि इतर प्लास्टिक वस्तू लहान कणांमध्ये मोडतात जे जमिनीत प्रवेश करतात किंवा जलाशयांमध्ये प्रवेश करतात ज्यामुळे प्लास्टिक प्रदूषणात योगदान होते.\nप्लास्टिक प्रदूषणाचा आपल्या पर्यावरणावर आणि पृथ्वीवरील जीवनावर कसा परिणाम होत आहे ते येथे आहे:\nप्रदूषित पाणी (Polluted water)\nप्लास्टिक कचरा नद्या, समुद्र आणि अगदी महासागरासारख्या जलाशयांमध्ये प्रवेश करत आहे आणि आपले पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित करत आहे. हे पाणी नंतर आमच्या ठिकाणी पुरवले जाते. आपण हे पाणी कितीही फिल्टर केले तरी ते कधीही शुद्ध स्वरूपात परत येऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.\nप्रदूषित जमीन (Polluted land)\nमोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा लँडफिलमध्ये टाकला जातो. वारा प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर लहान प्लास्टिकचे कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतो, ज्यामुळे कोर क्षेत्र प्रभावित होतो. प्लास्टिकचे कण हानिकारक रसायने सोडतात जे जमिनीत जमा होतात आणि त्याची गुणवत्ता खराब करतात. त्याचा झाडांच्या वाढीवर परिणाम होतो. याव्यतिरिक्त, जमिनीवर पडलेला कचरा डास आणि इतर कीटकांची पैदास करतो जे विविध गंभीर रोगांचे वाहक आहेत.\nसमुद्री प्राण्यांना हानी (Harm to marine animals)\nप्लास्टिक पिशव्या आणि इतर प्लास्टिक कचरा जे नद्या आणि समुद्रात जातात त्यांना समुद्री जीवांनी अन्न म्हणून चुकीचा अर्थ लावला आहे जे बहुतेकदा ते खातात आणि शेवटी आजारी पडतात.\nप्राण्यांना हानी पोहोचवते (Harms animals)\nप्रामुख्याने प्राणी कचऱ्यामध्ये फेकलेल्या अन्नावर पोसतात. ते इतर गोष्टींबरोबरच प्लास्टिक पिशव्या आणि इतर वस्तू खातात. प्लास्टिकच्या पिशव्या अनेकदा त्यांच्या आतड्यांमध्ये अडकतात आणि उपाशी मरतात. ते अनेक गंभीर रोगांचे कारण देखील आहेत.\nप्लास्टिक प्रदूषण गंभीर चिंतेचे कारण आहे. मानवाच्या निष्काळजीपणामुळे ते वाढत आहे. याविरुद्ध लढण्यासाठी आपण कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे.\nप्लास्टिक प्रदूषण हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. (Plastic pollution essay in Marathi) प्लास्टिक पिशव्यांवर बंदीसारखे कठोर निर्णय अनेक देशांच्या सरकारांकडून या समस्येबाबत घेतले जात आहेत. यानंतरही, या समस्येचे निराकरण तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपल्या सर्वांना या समस्येबद्दल जागरूकता असेल आणि ती रोखण्यात आमचे योगदान असेल.\nही वेळ आहे जेव्हा या समस्येशी लढण्यासाठी सरकारकडून कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. हे काही महत्वाचे टप्पे आहेत जे अनुसरण करणे आवश्यक आहे.\nप्लास्टिक उत्पादन नियंत्रित करून (By controlling plastic production)\nप्लास्टिकच्या वस्तूंच्या वाढत्या मागणीमुळे जगभरात प्लास्टिकचे उत्पादन वाढत आहे. सरकारने यापुढे कोणत्याही नवीन संस्थेला प्लास्टिक उत्पादन करण्याची परवानगी देऊ नये, जेणेकरून प्लास्टिकचे उत्पादन नियंत्रित करता येईल.\nप्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी (Ban on plastic items)\nप्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर अनेक देशांच्या सरकारांनी बंदी घातली आहे कारण ते जास्तीत जास्त प्लास्टिक प्रदूषण पसरवतात. तथापि, भारतासारख्या काही देशांमध्ये, हे निर्बंध योग्यरित्या लागू केले गेले नाहीत. यासाठी सरकारने प्लास्टिक पिशव्यांचा वापर थांबवण्यासाठी कठोर निर्णय घेण्याची गरज आहे.\nयासोबतच प्लास्टिक कचऱ्याचा पर्यावरणावर होणाऱ्या नकारात्मक परिणामांबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याची गरज आहे. हे काम टेलिव्हिजन आणि रेडिओ जाहिराती, होर्डिंग्ज आणि सोशल मीडियाद्वारे सहज करता येते.\nप्लास्टिक प्रदूषण कमी करण्याचे इतर काही सोपे मार्ग (Some other easy ways to reduce plastic pollution)\nप्लास्टिक प्रदूषण कमी करण्याचे इतर काही सोपे मार्ग येथे आहेत, ज्याचा अवलंब करून प्लास्टिक प्रदूषण कमी करून पर्यावरण स्वच्छ ठेवता येते.\nप्लास्टिक पिशव्या न वापरल्याने (Not using plastic bags)\nप्लास्टिकची पिशवी लहान तुकड्यांमध्ये मोडते आणि पाण्याच्या स्त्रोतांमध्ये मिसळते, ज्यामुळे ती जमिनीत मिसळते आणि झाडांच्या वाढीवरही नकारात्मक परिणाम होतो. यासह, त्याचे जलचरांवर हानिकारक परिणाम देखील होतात. मुख्यतः या पिशव्या किराणा सामान आणण्यासाठी वापरल्या जातात, जर आम्हाला हवे असतील तर आम्ही त्यांचा वापर करणे सहज थांबवू शकतो आणि पुन्हा वापरता येण्याजोगी कापडी पिशव्या स्वीकारू शकतो.\nबाटलीबंद पाण्याचा वापर थांबवा (Stop using bottled water)\nबाटलीबंद पाणी प्लास्टिकच्या बाटल्या आणि ग्लासमध्ये येते. या खराब झालेल्या पाण्याच्या बाटल्या आणि ग्लास प्लास्टिक प्रदूषणात महत्वाची भूमिका बजावतात. एक जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे की बाटलीबंद पाण्याची खरेदी थांबवा आणि त्याऐवजी स्वतःच्या पाण्याच्या बाटल्या वापरा.\nबाहेरचे अन्न घेणे थांबवा (Stop taking outside food)\nबहुतेक बाहेरचे अन्न प्लास्टिकच्या डब्यात पॅक केले जाते, ज्यामुळे प्लास्टिकपासून कचरा निर्माण होतो. म्हणून, रेस्टॉरंट्समधून अन्न मागवण्याऐवजी, आपण घरी शिजवलेले अन्न खावे, जे आपले आरोग्य आणि पर्यावरण दोन्हीसाठी चांगले आहे.\nअनेक रिसायकलिंग कंपन्या वापरलेले प्लास्टिकचे डबे, बाटल्या आणि इतर गोष्टी घेतात, म्हणून त्या फेकून देण्याऐवजी आपण या गोष्टी या रिसायकलिंग कंपन्यांना दिल्या पाहिजेत.\nमोठ्या प्रमाणात किराणा खरेदी (Buy groceries in bulk)\nअनेक लहान किराणा पॅकेट खरेदी करण्यापेक्षा एक मोठे पॅकेट खरेदी करणे चांगले आहे कारण यापैकी बहुतेक गोष्टी लहान प्लास्टिकच्या फॉइल्स किंवा बॉक्समध्ये पॅक केल्या जातात, जरी ही पद्धत स्वीकारून आपण प्लास्टिक कचरा कमी करू शकतो. .\nप्लास्टिकपासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि त्याचे वाढते प्रमाण हे एक आव्हान ठरत आहे, ज्यामुळे प्लास्टिक प्रदूषणासारख्या समस्येने असे भयावह रूप धारण केले आहे. या दिलेल्या साध्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांसह, आम्ही प्लास्टिक प्रदूषणाची पातळी कमी करण्यात आपली स्तुत्य भूमिका बजावू शकतो.\nअर्जुन पुरस्कारची संपूर्ण माहिती\nहोळी या सणावर निबंध\nअलेस्सांद्रो व्होल्टा यांचे जीवनचरित्र Alessandro Volta Information in Marathi\nकांद्याची संपूर्ण माहिती Onion Information in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathiudyojak.com/government-lone/", "date_download": "2022-12-01T14:03:43Z", "digest": "sha1:4QBZPKOA7APMUZPNY7BZSPTQ4DP36QNN", "length": 11734, "nlines": 194, "source_domain": "marathiudyojak.com", "title": "सरकारी व्यवसाय कर्ज योजना: 7 Government Business loan Scheme 2022 - मराठी उद्योजक", "raw_content": "\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nBusiness Ideas ५४ कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी Ideas मराठीमध्ये\nमोबाईल वरून घरबसल्या कमवा पैसे आणि दिवसाला कमवा 5 ते 10 हजार रुपये.\nSmall Business Idea: ही उत्पादने दररोज लागतात घरात, तुमच्या परिसरात हा व्यवसाय सुरू करा तुम्ही 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता.\nKisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा\nPaytm सक्सेस स्टोरी – ई-कॉमर्स पेमेंट सिस्टम आणि आर्थिक तंत्रज्ञान कंपनी.\nजर तुम्हाला 2022 मध्ये व्यवसाय कर्ज घ्यायचे असेल, तर या लेखात आपण सरकारी व्यवसाय कर्ज योजना काय आहे, व्याज दर काय आहे, पात्रता, या कर्जांचे कागदपत्रे काय आहेत आणि या व्यवसाय कर्जासाठी आपण अर्ज कसा करू शकतो याची तपशीलवार माहिती घेऊ. योजना, इत्यादी, म्हणून तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. government lone\nमुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा\nभारत सरकारच्या एमएसएमई आणि स्टार्टअप व्यवसाय कर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nPost Office Loan: पोस्ट ऑफिसमधून कर्ज कसे मिळवायचे, फक्त 10 मिनिटांत संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nMy business: घरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना. आणि महिन्याला कमवा 15 ते 30 हजारघरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना.\nCNG पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nPost Office Recruitment: पोस्ट ऑफिस भर्ती 2022 ऑनलाइन फॉर्म 10वी पास, 98083 पोस्ट ऑफिस रिक्त जागा\nसरकारी दारूचे ठेके उघडण्याचे नियम, परवाना, नोंदणी, नफ्याची माहिती Alcohol License\n१००व्यवसाय कल्पना (100 business Ideas)\nमॅडम मी वाघमारे संगम रामराव रा.केदारकुंटा,ता. देगलूर, जि. ना...\nसर मुद्रा लोन महाराष्ट्र साठी उपलद्ध नाही काय कोल्हापूर जिल्...\nमराठी उद्योजक WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा \nमराठी उद्योजक : संभाजी नगर\nमराठी उद्योजक : मुंबई 2\nमराठी उद्योजक : अहमदनगर 2\nमराठी उद्योजक : नाशिक 2\nमराठी उद्योजक: पुणे 2\nमराठी उद्योजक – फेसबुक गृप\nमराठी उद्योजक Telegram Group\nमराठी उद्योजक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये सामील व्हा\nDistrict * अहमदनरअकोलाअमरावतीसंभाजीनगरबीडभंडाराबुलढाणाचंद्रपूरधुळेगडचिरोलीगोंदियाहिंगोलीजळगावजालनाकोल्हापूरलातूरमुंबई शहरमुबई उपनगरनागपूरनांदेडनंदुरबारनाशिकधाराशीवपालघरपरभणीपुणेरायगडरत्नागिरीसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापूरठाणेवर्धावाशीमयवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/gharkul-list-mharashtra/", "date_download": "2022-12-01T14:15:56Z", "digest": "sha1:7NGAG4Z52WZGENKOXWQ3PNR57JRXVQWX", "length": 12548, "nlines": 100, "source_domain": "shetkaree.com", "title": "घरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023 - शेतकरी", "raw_content": "\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023 -आवाज सॉप्टच्या मदतीने आपण नवीन ॲप्लिकेशन कसं करायचं ते पाहू शकतो. अर्ज भरण्यासाठी ग्रामसेवकाचा आयडी हवा असतो. त्यामध्ये एक रिपोर्ट नावाचा ऑप्शन असते, त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे.\nरिपोर्टर क्लिक केल्यानंतर आपण खूप सारे ऑप्शन्स पाहू शकतो. त्यामध्ये आधार कार्ड किंवा इतर काही डाटा आहे. सर्व माहिती आपण पाहू शकतो. प्रायमरी डाटा सुद्धा आपण पाहू शकतो. गावातील किती लोकांनी अर्ज भरलेला आहे. सर्व माहिती आपण इथे पाहू शकतो.\nया रिपोर्टमध्ये सर्वात शेवटी सोशल ऑडिट रिपोर्ट याच्या वरती क्लिक केल्यानंतर, आपल्याला काही ऑप्शन दिले जातात. यामध्ये आपल्याला पहिले सिलेक्ट करायचा आहे ते म्हणजे स्टेट म्हणजेच ज्या राज्यात आपण आहात ते. महाराष्ट्र मला सिलेक्ट करायचा आहे.\nमहाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट करायचा आहे जिल्हा. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे तेथे उपलब्ध असतील त्यापैकी जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा त्यानंतर त्या जिल्ह्यातील तालुके दाखवले जातील. त्यातील एक तालुका सिलेक्ट करावा.\nतालुका पण सिलेक्ट केला आहे. तालुक्यातील सर्व गाव आपल्याला या ऑप्शन मध्ये असतील. त्याला ज्या गावाची यादी पाहिजे असेल त्या गावाला आपण सिलेक्ट करायचं क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे, ते म्हणजे कोणत्या वर्षी आपण अर्ज केला होता.\nत्यामध्ये 2021-22 वर सर्च केल्यानंतर यातून पुढची योजना सिरीयल करण्याचे ऑप्शन येते. त्यामधून जी योजना असेल ती योजना सिलेक्ट करावी इथे सर्वच स्कीम च्या नावांची लिस्ट दिलेली असते. पण प्रधानमंत्री आवास योजने वर क्लिक करावे. त्यानंतर रिफ्रेश होऊन आपल्यासमोर एक तपशील दिला जाईल.\nत्या क्लिप मध्ये काय टाकावे हे समजलं नसेल तर आपल्याला दिलेल्या दोन संख्यांची बेरीज करून, जी दिलेल्या असेल त्याचे उत्तर टाकायच. त्यानंतर सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर खाली आपल्याला डाउनलोड एक्सल, डाउनलोड पीडीएफ दाखवते.\nत्याच्या खाली आपण अशीच यादी सुद्धा पाहू शकतो. रुलर हाऊसिंग कीपर मध्ये ज्या व्यक्तीची नाव असतील ते पाहू शकता. याठिकाणी वर माहिती दिसली नाही तर तुम्ही एक्सेलमध्ये डाऊनलोड करून पाहू शकता किंवा पीडीएफ देखील पीडीएफ ओपन करून पाहू शकता.\nत्यामध्ये तुम्ही पाहू शकता लाभार्थ्यांचे नाव, किती तारखेला अर्ज पास झाला होता आणि त्यासाठी किती रुपये लाभार्थ्याला मिळाले आहे. हे देखील दाखवली असते स्वच्छालयासाठी 12,000 असे 1,50,000 रु. पर्यंतचे लाभ लाभार्थ्याला मिळू शकते.\nघरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nघरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00648.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2020/10/blog-post_14.html", "date_download": "2022-12-01T14:51:52Z", "digest": "sha1:5UEHNRA7WWQ3NOO3WUSJOY67RF4BEHVL", "length": 5693, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "सीना कोळेगाव धरण शंभर टक्के भरले,धरनाचे ४ दरवाजे उघडले", "raw_content": "\nमुख्यपृष्ठसीना कोळेगाव धरण शंभर टक्के भरले,धरनाचे ४ दरवाजे उघडले\nसीना कोळेगाव धरण शंभर टक्के भरले,धरनाचे ४ दरवाजे उघडले\nपरंडा तालूक्यातील ५ टी.एमसी क्षमता असलेला सीना कोळेगाव धरण १०० टक्के भरले आहे. मंगळवारी रात्री १२ वाजता सीना कोळेगाव धरणात पाणीसाठा १०० टक्के झाल्याने रात्री सीना कोळेगाव धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून सध्या प्रतिसेकंद २४०० क्युसेकचा विसर्ग सुरू केला आहे.\nसीना कोळेगाव धरण भरल्याने सीना कोळेगाव धरणाच्या २१ दरवाज्या पैकी चार दखान्यातुन २४०० क्युसेकने पाणी सिना नदीत सोडण्यात आले. सततच्या दुष्काळा मुळे निराश झालेल्या शेतकऱ्यामध्ये या वर्षी दमदार पाऊस होऊन धरण भरल्याने परंडा तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.\nपरंडा तालूक्यातील साकत मध्यम प्रकल्प वगळता या वर्षी तालूक्यातील खासापुरी , चांदणी प्रकल्पा सह छोटे छोटे प्रकल्प पूर्ण भरले आहेत. त्यामुळे जास्तीचे पाणी धरणांच्या सांडव्यामधून सीना नदीपात्रात मोठया प्रमाणावर विसर्ग सोडण्यात आलेले आहे.\nपावसाळा संपत आला तरी परंडा तालूक्यात समाधान कारक पाऊस पडलेला नव्हता मात्र परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंद पसरला आहे .\nदर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील दुष्काळाचा सामना करावा लागतो की काय अशी चिंता शेतकऱ्या मध्ये निर्माण झाली होती मात्र परतीच्या पावसाने दिलासा दिला आहे\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/about-ex-p-m-guljarilal-nanda/", "date_download": "2022-12-01T14:12:56Z", "digest": "sha1:PU7EDLAGKBZQFTROAHTJ6SNSKKY2TZRR", "length": 13633, "nlines": 104, "source_domain": "bolbhidu.com", "title": "भारताचे असे एक पंतप्रधान, जे आयुष्यभर भाड्याच्या घरात राहिले..!", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nभारताचे असे एक पंतप्रधान, जे आयुष्यभर भाड्याच्या घरात राहिले..\nसाधं राहणीमान असणारे पंतप्रधान म्हणलं की डोळ्यासमोर येतात ते लालबहादूर शास्त्री. निर्विवादपणे लालबहादूर शास्त्री याचं राहणीमानं अगदी साधच होतं पण त्यांच्यासारखेच अजून एक पंतप्रधान भारताला लाभले. दुर्देवाने त्यांची कारकिर्द कार्यवाहक पंतप्रधानाची असल्याने त्यांचे किस्से त्यांच्या कथा आपणाला खूप कमी वाचायला मिळाल्या असतील.\nगुलजारीलाल नंदा हे नाव आठवतय. MPSC,UPSC करणाऱ्या मुलांना देखील गुलजारीलाल नंदा म्हणल्यानंतर कोणाच्या अगोदर आणि कोणाच्या नंतर किती दिवस कार्यवाहक पंतप्रधान होते या पलिकडे त्यांची माहिती नसावी.\nगुलजारीलाल नंदा एक सरळ साध व्यक्तिमत्व होतं ज्यांनी फक्त आणि फक्त आपल्या जबाबदाऱ्या संभाळल्या. पैशाचा मोह नाही कि सत्तेचा मोह नाही. कदाचित राजकारणाच्या पारदर्शक काळात देखील त्यांना जमवून घेणं अनेकांना जड जात होतं.\nशेवटच्या दिवसांमध्ये पेन्शनसाठी अर्ज केला होता.\nगुलजारीलाल नंदा यांनी आपल्या शेवटच्या काळात स्वातंत्रसैनिकांची पेन्शन मिळावी यासाठी अर्ज केला होता. त्याचा प्रामाणिकपणा इतका टोकाचा होता की, आपली मुलं नरिंदर नंदा आणि महाराज कृषेन नंदा यांच्याकडे पैसे मागनं देखील त्यांना चुकिचं वाटत होतं. पण दोन वेळच्या जेवणाचा देखील प्रश्न या माजी कार्यवाहक पंतप्रधानापुढे निर्माण झाला होता.\nनुसते कार्यवाहक पंतप्रधान म्हणूनच नाही तर ते भारताचे गृहमंत्री देखील राहिले आहेत. १९ ऑगस्ट १९६३ ते १४ नोव्हेंबर १९६६ दरम्यान ते भारताचे गृहमंत्री होते.\nस्वत:ला मिळालेली संधी मोठ्या मनाने दुसऱ्याला देण्याचा…\nबच्चू कडू यांचा महाराष्ट्रातल्या राजकारणात इतका प्रभाव कसा…\nपंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर २७ मे १९६४ रोजी नंदा यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती त्यानंतर ताश्कंदमध्ये लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर ११ जानेवारी १९६६ रोजी पुन्हा त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. दोन्ही वेळा त्यांनी १३, १३ दिवस भारताचा कार्यवाहक पंतप्रधान म्हणून कारभार सांभाळला होता.\nभारतातून भष्ट्राचार कायमचा बंद व्हावा म्हणून ते प्रयत्न करत राहिले त्यांनी १९७८ साली दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की मी एका कॉंग्रेसच्या मोठ्या नेत्यावर कारवाई करण्याच्या दिशेनं पाउल टाकत होतो. तेव्हा मला विरोध करण्यात आला. पुढे ते जनता पक्ष सत्तेवर येताच म्हणाले होते की, सत्ताधाऱ्यांनी आपआपली खाजगी संपत्ती वेळीच जाहिर करावी. ते असही म्हणाले होते की, भष्ट्राचार हा डाळीच्या आमटीत असणाऱ्या मीठासारखां असतो पण दुर्देवाने इथे तर संपुर्ण डाळ मिठापासूनच बनली आहे.\nहिंदी आणि इंग्रजी येत नव्हती म्हणून त्यांनी देशाचं पंतप्रधानपद नाकारलं \nतर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या ऐवजी एन.डी. तिवारी देशाचे पंतप्रधान झाले असते \nभारताचे पहिले अर्थमंत्री, जे पुढे पाकिस्तानचे पंतप्रधान बनले \nमुलाने सरकारी गाडी वापरली म्हणून स्वत:च्या खिश्यातून पैसे भरले, गोष्ट प्रामाणिक पंतप्रधानाची.\nसंरक्षणमंत्रीपदाची शपथ घेऊ नये म्हणून पटनाईक यशवंतरावांना दिल्लीत गंडवत होते पण…\nअन् त्या घटननेनंतर शरद पवार दाढीवाल्यांना उमेदवारी देणं टाळू लागले..\nजेव्हा पेट्रोल, डिझेलच्या महागाईमुळे अटलजी बैलगाडीतून संसदेत गेले होते…\nलष्करप्रमुखांची इम्रान खानला मुस्काड.. अशीच बातमी संजय गांधींनी इंदिरांना मुस्काड…\nभाजपचा भविष्याचा नेता कोण यावरून दुसऱ्या फळीची स्पर्धा वाढली होती…\nपर्रिकरांनी झटक्यात निर्णय घेतला आणि गोव्यातलं पेट्रोल रातोरात ११ रुपयांनी स्वस्त…\nकार्यवाहक पंतप्रधान गुलजारीलाल नंदा उत्युंग व्यक्तीमत्वाचे धनी होते.साधी राहणी उच्च विचारसरणी हीच जुन्या पिढीतल्या लोकांची खरी ओळख होती.आज माल लगावो माल कमावो येथपर्यंत आम्ही मजल मारलेली आहे.भ्रष्टाचार, सदाचार या आता कालबाह्य गोष्टी झालेल्या आहेत.नितीमुल्यांची राखरांगोळी झाली आहे.अश्या परिस्थितीत राजकारणी लोकांकडून अवास्तव अपेक्षा करणे हे मुर्खपणाचे ठरते आहे.आज आदर्शच शिल्लक राहिलेले नाहीत.मग अपेक्षा कोणाकडून करणार \nहे ही वाच भिडू\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते…\nकाशी प्रमाणेच पंढरपूर कॉरिडोर मध्ये सुद्धा ऐतिहासिक…\nगहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात…\nटीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\nछत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात फक्त कोश्यारीच पुढे…\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/web-stories/v/", "date_download": "2022-12-01T14:31:51Z", "digest": "sha1:5YHRCVPOFKAS6BZKNOGUMEP3K5FBTJ2F", "length": 2500, "nlines": 19, "source_domain": "todaymarathi.com", "title": "अतिक्रमण केलेली जमीन परत फक्त 1 दिवसात -", "raw_content": "अतिक्रमण केलेली जमीन परत फक्त 1 दिवसात\nअतिक्रमण केलेली जमीन परत फक्त 1 दिवसात\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय\nवडिलांची जमीन मुलांच्या नावावर होणार ते सुद्धा मोफत याची सर्व जबाबदारी तर अट्याकडे आहे\nवडिलांची जमीन मुलांच्या नावावर होणार ते सुद्धा मोफत याची सर्व जबाबदारी तर अट्याकडे आहे\nमोफत जमीन नावावर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तलाठी कार्यालयाला भेट द्यायची आहे\nमोफत जमीन नावावर करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तलाठी कार्यालयाला भेट द्यायची आहे\nकार्यालयामध्ये ऑफलाइन जाऊन अर्ज करायचा आहे\nकार्यालयामध्ये ऑफलाइन जाऊन अर्ज करायचा आहे\nऑफलाइन भेट दिल्यानंतर तुम्हाला तेथे एक अर्ज करायचा आहे\nऑफलाइन भेट दिल्यानंतर तुम्हाला तेथे एक अर्ज करायचा आहे\nतो अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमची जमीन म्हणजे\nतो अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमची जमीन म्हणजे\nवडिलांची जमीन मुलाच्या नावावर फ्री मध्ये होणार\nवडिलांची जमीन मुलाच्या नावावर फ्री मध्ये होणार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/10/13000.html", "date_download": "2022-12-01T12:29:42Z", "digest": "sha1:IIGZBDHVPF6Q7HFRYGFFHHNPHMIEJQUO", "length": 8588, "nlines": 37, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "अभिनेते नाना पाटेकर यांची डाॅ.संदीप डाकवेंच्या पाठीवर कौतुकाची थाप; नानांना दिली 13000 वी कलाकृती", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nअभिनेते नाना पाटेकर यांची डाॅ.संदीप डाकवेंच्या पाठीवर कौतुकाची थाप; नानांना दिली 13000 वी कलाकृती\nऑक्टोबर १५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतळमावले | कृष्णकाठ वृत्तसेवा:\nनेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत सामाजिक बांधिलकी जपलेल्या पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवेंनी सुप्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांना त्यांचे अनोखे पोट्रेट भेट दिले. डाॅ.डाकवे यांची भेट दिली जाणारी ही 13000 वी कलाकृती आहे. या भेटीप्रसंगी त्यांच्यासमवेत ‘सगाम’चे प्राचार्य डाॅ.मोहन राजमाने, ऍड. रविंद्र पाटील, विकास पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.\nविशेष म्हणजे या पोट्रेटमध्ये डाॅ.संदीप डाकवे यांनी नाना पाटेकरांनी भूमिका केलेल्या चित्रपटांची नावे, त्यांचे काही गाजलेले प्रसिध्द डायलाॅग तसेच त्यांचा थोडक्यात जीवनप्रवास रेखाटला आहे. अतिशय व्यस्त शेडयुल्डमधून नाना पाटेकर यांनी ही कलाकृती पाहिली. नानांनी डाॅ.डाकवेंच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत पाठीवर कौतुकाची थाप मारली.\nदरम्यान डाॅ.डाकवे यांनी काॅलेजमध्ये असताना नानांची रेखाटलेली रांगोळी, हाफटोन मधील पोट्रेट ची प्रिंट दाखवली. तसेच नाम फाऊंडेशनला चि.स्पंदन याच्या वाढदिवसानिमित्त 35,000 रुपयाचा निधी दिल्याची माहितीही सांगितली. याशिवाय डाॅ.संदीप डाकवे यांनी स्पंदन ट्रस्टची कर्तव्यमुद्रा, प्रतिबिंब, माहितीपत्रक नाना पाटेकर यांना दिले.\nयापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांनी 100 वी कलाकृती अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर, 500 वी पद्मश्री डाॅ.प्रकाश आमटे, 1000 वी अभिनेते भरत जाधव, 2000 वी अभिनेते सुबोध भावे, 3000 वी अभिनेत्री अश्विनी महांगडे, 4000 वी गायिका कविता राम, 5000 वी एसपी तेजस्वी सातपुते, 6000 वी पत्रकार हरीष पाटणे, 7000 वी एसपी अजयकुमार बन्सल, 8000 वी आरटीओ तेजस्विनी चोरगे, 9000 वी ज्योतिशविशारद सतीश तवटे, 10000 वी अभिनेता रोहन गुजर, 11111 वी कोल्हापूरचे मठाधिपती विद्यानृसिंह भारती, 12000 वी आदिमठाध्यक्ष धारेश्वर महाराज यांना दिल्या आहेत.\nविविध समाजोपयोगी छंद जोपासत डाॅ.संदीप डाकवे यांनी गरजूंना मदत देखील केली आहे. नावीण्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या डाॅ.डाकवेंच्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये तीनदा, वल्र्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड मध्ये दोनदा तर ‘हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये एकदा झाली आहे. नानांना दिलेले हे अनोखे पोट्रेट उपस्थितांनी आपल्या मोबाईलमध्ये साठवून ठेवले आणि त्यांनी डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.\nकलेतून व्यावसायिकता जाण्याचा प्रयत्न :\nविविध उपक्रमाच्या माध्यमातून डॉ. संदीप डाकवे यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने केलेल्या कामामुळे ‘स्पंदन’ हा ब्रॅंड संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये कलेतून व्यावसायिकता जपण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत संवेदनशील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-25-september/", "date_download": "2022-12-01T12:59:12Z", "digest": "sha1:XS2UGTSN47NTZEYTS6PWCVH3FFKSNLXH", "length": 14628, "nlines": 221, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२५ सप्टेंबर दिनविशेष - 25 September in History - MPSC Today", "raw_content": "\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 25 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही २५ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n१९१५: पहिले महायुद्ध – शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू\n१९१९: रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली.\n१९२९: डॉ. जेम्स डूलिटिल यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या साहाय्याने (blind) विमानाचे उड्डाण, प्रवास व लँडींग केले.\n१९४१: ’प्रभात’चा ’संत सखू’ हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला.\n१९५०: साली सयुक्त राष्ट्राने दक्षिण कोरियाची राजधानी सियोल ला आपल्या नियंत्रणात आणल.\n१९६२: अल्जीरिया प्रजासत्ताक झाले.\n१९८१: सांड्रा डे ओ’कॉनोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील सर्वप्रथम स्त्री न्यायाधीश झाली.\n१९९९: अवकाश शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.\n१९९९: रसायन शास्त्रज्ञ प्रा. एम. एस. शर्मा यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.\n१९९९: डॉ. पाल रत्नासामी यांना एच. के. फिरोदिया पुरस्कार जाहीर.\n२००३: जपानच्या होक्काइदो शहराजवळ समुद्रात रिश्टर मापन पद्धतीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१६९४: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान हेन्री पेल्हाम यांचा जन्म.\n१७११: चिनी सम्राट कियान लॉँग यांचा जन्म.\n१८९९: भारतीय कवी आणि गीतकार उदमुलाई नारायण कवी यांचा जन्म.\n१९११: त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे पहिले पंतप्रधान एरिक विल्यम्स यांचा जन्म. (मृत्यू: १९ मार्च १९८१)\n१९१६: पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९६८)\n१९२०: सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष (मृत्यू: ३ जानेवारी २००२)\n१९२२: नौरूचे पहिले पंतप्रधान हॅमर डिरॉबुर्ट यांचा जन्म.\n१९२२: बॅ. नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (मृत्यू: १७ जानेवारी १९७१ – बेळगाव)\n१९२५: रघुनाथ विनायक हेरवाडकर – बखर वाङमयकार (मृत्यू: \n१९२६: बाळकृष्ण हरी तथा ’बाळ’ कोल्हटकर – नाटककार, कवी, अभिनेते, निर्माते, लेखक व दिग्दर्शक (मृत्यू: ३० जून १९९४)\n१९२८: माधव गडकरी – पत्रकार (मृत्यू: १ जून २००६)\n१९३२: स्पेनचे पहिले पंतप्रधान एडॉल्फो साराझ यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१४)\n१९३८: ग्रीनलँडचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोत्झफेल्ट यांचा जन्म.\n१९३९: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते फिरोज खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००९)\n१९४०: भारतीय-इंग्लिश संशोधक, इतिहासकार, आणि लेखक टिम सेव्हरिन यांचा जन्म.\n१९४६: बिशन सिंग बेदी – फिरकी गोलंदाज\n१९५६: साली अमेरिका आणि युरोप या राष्ट्रांमध्ये पहिली अंडर वाटर टेलिफोन सेवा सुरु झाली होती.\n१९६९: हॅन्सी क्रोनिए – दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान (मृत्यू: १ जून २००२)\n१९९२: साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहाचे पृष्ठभाग, वातावरण, हवामान आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी मार्स ऑब्जर्व्हर स्पेसक्राफ्ट, म्हणजेच मार्स जिओसायन्स / क्लायमेटोलॉजी ऑर्बिटर नावाचा रोबोट स्पेस प्रोब अवकाशात पाठवला.\n२०१७: साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना म्हणजेच ‘सौभाग्य’ योजनेची सुरुवात केली.\n२०१७: साली पश्चिम बंगाल येथील तृणमूल कॉंग्रेसचे वरिष्ठ नेता मुकुल रॉय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n१०६६: नॉर्वेचा राजा हॅराल्ड (तिसरा) यांचे निधन.\n१५०६: कॅस्टिलचा राजा फिलिप (पहिला) यांचे निधन.\n१६१७: जपानी सम्राट गो-योझेई यांचे निधन.\n१९१४: साली भारतीय राजकारणी व भारताचे माजी सहावे उपपंतप्रधान चौधरी देवीलाल यांचा जन्मदिन.\n१९५५: साली जॉर्डन देशातील रॉयल जॉर्डनियन एअर फोर्स या वायुदलाची स्थापना करण्यात आली.\n१९८३: बेल्जियमचा राजा लिओपोल्ड (तिसरा) यांचे निधन.\n१९८९: साली भारतीय स्वातंत्रता सेनानी व साहित्यकार सुदर्शन सिंह चक्र यांचे निधन.\n१९९०: पश्चिम बंगालचे तिसरे मुख्यमंत्री प्रफुल्लचंद्र सेन यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८९७)\n१९९८: रंगकर्मी, दिग्दर्शक, निर्माते व लेखक कमलाकर सारंग यांचे निधन. (जन्म: २९ जून १९३४)\n२००४: अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी (जन्म: १ नोव्हेंबर १९३२)\n२०१०: साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भरतीय वरिष्ठ हिंदी पत्रकार, साहित्यकार, कवी व गीतकार तसचं, नवभारत टाइम्सचे भूतपूर्व वैशिष्ट्य संपादक कन्हैया लाल नंदन यांचे निधन\n२०१३: शं. ना. नवरे – लेखक (जन्म: २१ नोव्हेंबर १९२७)\n< 24 सप्टेंबर दिनविशेष\n26 सप्टेंबर दिनविशेष >\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00649.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://kalakar.info/anurag-gokhale-real-life-partner/", "date_download": "2022-12-01T12:45:52Z", "digest": "sha1:JLMRJSA6ERKGDD7TEWBPKU5HP572LC6H", "length": 12197, "nlines": 80, "source_domain": "kalakar.info", "title": "अग्गबाई सुनबाई मालिकेतील अनुराग गोखलेची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री - kalakar", "raw_content": "\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nप्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर\nबिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..\nलग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण\nआणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क ​​​रंग लावला हो..\nविक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा.. दोघेही एकदा गाडीवर बसून मैत्रिणीला..\nHome / जरा हटके / अग्गबाई सुनबाई मालिकेतील अनुराग गोखलेची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री\nअग्गबाई सुनबाई मालिकेतील अनुराग गोखलेची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री\nअग्गबाई सुनबाई या मालिकेत काही दिवसांपूर्वी अनुराग गोखले या पात्राची एन्ट्री झाली. सध्या अनुरागच्या पात्राचा उलगडा झाला नसला तरी हे पात्र शुभ्राच्या मदतीसाठी आले असल्याचे दिसून येते. ही भूमिका साकारली आहे अभिनेता “चिन्मय उदगीरकर” याने.\nमहाराष्ट्राचा सुपरस्टार या रिऍलिटी शोमध्ये पार्टीसिपेट करून चिन्मय प्रेक्षकांसमोर आला होता. नांदा सौख्य भरे, घाडगे अँड सून, सख्खे शेजारी अशा गाजलेल्या मालिकांमधून त्याने प्रमुख नायकाच्या भूमिका साकारल्या आहेत तर मेकअप, प्रेमवारी, वाजलच पाहिजे, श्यामचे वडील, गुलबजाम अशा चित्रपटातून तो कधी नायक तर कधी सहकलाकार बनून प्रेक्षकांसमोर आला. चित्रपट मालिका या माध्यमातून तो नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला आहे महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार्स – छोटे मास्टर्स या स्टार प्रवाहवरील रिऍलिटी शोचे सूत्रसंचालन त्याने केले होते. झी मराठीवर त्याने अग्गबाई सासूबाई या मालिकेसोबत नांदा सौख्यभरे मालिकेतून मुख्य भूमिका साकारली होती. एक शांत, संयमी आणि तितकाच हसमुख असलेला चिन्मय आपल्या अभिनयाने चांगलाच भाव खाऊन जाताना दिसतो ही त्याच्यासाठी जमेची बाजू म्हणावी लागेल.\nअग्गबाई सासूबाई मालिकेत तो अनुरागच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ही भूमिका देखील त्याच्या कारकिर्दीत अधोरेखित करणारी ठरेल अशी आशा आहे. २०१५ साली चिन्मय उदगीरकर अभिनेत्री गिरीजा जोशी हिच्यासोबत विवाहबद्ध झाला होता. गिरीजाने देखील मराठी चित्रपटातून काम केले आहे स्वप्नील जोशी, अनिकेत विश्वास राव, गश्मीर महाजनी, सुबोध भावे यांच्यासोबत तिने स्क्रीन शेअर केली असून गोविंदा, देऊळबंद, प्रीयतमा, धमक, पावडर, तो आणि मी हे चित्रपट तिने प्रमुख नायिका म्हणून साकारले आहेत. लग्नानंतर मात्र गिरीजा फारशा कोणत्या चित्रपटात दिसली नसली तरी स्वतःची डान्स अकॅडमी ती चालवत आहे. यातून अनेकांना तिने नृत्याचे धडे दिले आहेत. शिवाय गिरीजा आपल्या फिटनेसलाही पहिले प्राधान्य देते नेहमी वर्कआऊट, योगा करतानाचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.\nप्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.\nPrevious अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडील के डी चंद्रन यांचे नुकतेच झाले निधन…\nNext आईवडील गमावलेल्या मुलांना अभिनेत्री पल्लवी जोशीचा आधार…\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/mahavitaran-recruitment-2022/", "date_download": "2022-12-01T14:50:21Z", "digest": "sha1:UEAIGDYZQY5QQDPYZSYT2MP3JYCG6CUY", "length": 2563, "nlines": 16, "source_domain": "todaymarathi.com", "title": "Mahavitaran Recruitment 2022 -", "raw_content": "\nऑनलाइन अर्ज कसा करायचा\n“Mahavitaran Recruitment 2022” सर्वप्रथम तुम्हाला महावितरणच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे आहे ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला एक पोर्टल ओपन होईल ते पोर्टल ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला डाव्या बाजूला अप्लाय यावर क्लिक करायचे आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण फॉर्म एक न्यूटन मध्ये ओपन होईल तो फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यावर क्लिक करायचे आहे आणि पूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे. “Mahavitaran Recruitment 2022”\n“Mahavitaran Recruitment 2022” फॉर्म भरून घेतल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे अशा प्रकारे तुमचा पूर्ण फॉर्म सबमिट होईल नंतर त्याचा रिझल्ट देखील लागेल नंतर तुम्हाला समजेल सिलेक्शन झाले की नाही अशाच पद्धतीने तुम्ही ऑफलाइन प्रकारे सुद्धा अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि जवळच्या महावितरण केंद्रांमध्ये समिट करून येत आहे अशा प्रकारे तुम्ही ऑफलाइन पण अर्ज करू शकता. “Mahavitaran Recruitment 2022”\n👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00650.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://celebrity.astrosage.com/mr/farhaan-behardien-dashaphal.asp", "date_download": "2022-12-01T14:58:31Z", "digest": "sha1:FNYU46EHQNORFYZ6T7JG3MM6QRDC7HY4", "length": 25344, "nlines": 309, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "फरहान बेहार्डियन दशा विश्लेषण | फरहान बेहार्डियन जीवनाचा अंदाज farhaan behardien, cricketer, south african", "raw_content": "\nचायनीज राशि भविष्य 2023\nलाल किताब राशि भविष्य 2023\nतमिळ राशि भविष्य 2023\nतेलगू राशि भविष्य 2023\nकन्नड राशि भविष्य 2023\nमल्याळम राशि भविष्य 2023\nगुजराती राशि भविष्य 2023\nमराठी राशि भविष्य 2023\nबंगाली राशि भविष्य 2023\nसाप्ताहिक प्रेम राशि भविष्य\nसेलिब्रिटी राशि भविष्य/ कुंडली\nशनी साडे साती रिपोर्ट\nसूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ\nलाल किताब काय आहे\nलाल किताब चार्ट ऑनलाइन\nलाल किताब कुंडली ऑनलाइन\nलाल किताब फेसबुक चर्चा\nमोफत लाल किताब इ- पुस्तक\nकेपी सिस्टम म्हणजे काय\nऑनलाइन केपी चार्ट बनवा\nकेपी होररी चार्ट ऑनलाइन\nसाई बाबा मदत करा\nगणपतीला विचारा : गणपती तुमच्यासाठी बोलतो\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » फरहान बेहार्डियन दशा फल\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nअपुष्ट जन्म वेळेसह डेटा वगळा\nफरहान बेहार्डियन दशा फल जन्मपत्रिका\nफरहान बेहार्डियन प्रेम जन्मपत्रिका\nफरहान बेहार्डियन व्यवसाय जन्मपत्रिका\nफरहान बेहार्डियन जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nफरहान बेहार्डियन 2022 जन्मपत्रिका\nफरहान बेहार्डियन ज्योतिष अहवाल\nफरहान बेहार्डियन फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nफरहान बेहार्डियन च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर March 20, 1995 पर्यंत\nहा तुमच्यासाठी फार अनुकूल काळ नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही कदाचित असे काम कराल, ज्यातून तुम्हाला फारसा फायदा होणार नाही. अचानक नुकसान संभवते. धोका पत्करण्याच्या वृत्तीला खिळ घालावी लागेल, कारण हा फार अनुकूल काळ नाही. लहान-सहान मुद्यांवरून नातेवाईक आणि मित्रांशी वाद होतील. मोठे निर्णय घेऊ नका कारण गोत्यात येण्याची शक्यता आहे. तुम्हाला कदाचित अशी कामे करावी लागतील, ज्याचे कोणत्याही प्रकारचे श्रेय तुम्हाला मिळणार नाही. या काळात महिलांना मासिक पाळीच्या समस्या उद्भवतील, तसेच हगवण आणि डोळ्यांचे विकारही संभवतात.\nफरहान बेहार्डियन च्या भविष्याचा अंदाज March 20, 1995 पासून तर March 20, 2014 पर्यंत\nनोकरीच्या संदर्भातली कामे फार आशादायक नसतील आणि समाधानकारकही नसतील. कामाच्या ठिकाणी अशांत वातावरण असेल आणि फार दबाव असेल. धोका पत्करण्याच्या वृत्तीला पूर्ण आवर घालावा. कोणतेही मोठे काम करण्याचे टाळा. एक व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर या वर्षी तुम्हाला अनेक अडथळ्यांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागेल. अस्थैर्य आणि गोंधळाचे वातावरण असेल. तुमच्या फरहान बेहार्डियन ्तेष्टांकडून पूर्ण सहकार्य मिळणार नाही. तुमच्याविरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळची माणसे तुम्हाला दु:ख देतील. अपत्यांशी संबंधित कामांमध्ये समस्या निर्माण होतील. या काळात शांतच राहा आणि बदल टाळा.\nफरहान बेहार्डियन च्या भविष्याचा अंदाज March 20, 2014 पासून तर March 20, 2031 पर्यंत\nमालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.\nफरहान बेहार्डियन च्या भविष्याचा अंदाज March 20, 2031 पासून तर March 20, 2038 पर्यंत\nखासगी आणि व्यावसायिक आयुष्यातील भागिदाऱ्या फलदायी ठरतील. महत्त्वाचे म्हणजे इतकी वर्षे तुम्ही ज्या आयुष्य बदलून टाकणाऱ्या बदलाची वाट पाहात होतात, तो बदल आता घडणार आहे. संवाद आणि वाटाघाटी यामुळे तुम्हाला नव्या संधी प्राप्त होतील. तुम्ही लोकांना मदत कराल. कामधंद्याच्या निमित्ताने तुम्ही प्रवास कराल आणि हे प्रवास तुमच्यासाठी फलदायी ठरतील. नोकरी करत असाल तर कामच्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीत सुधारणा होईल.\nफरहान बेहार्डियन च्या भविष्याचा अंदाज March 20, 2038 पासून तर March 20, 2058 पर्यंत\nमाणसं तुमचा आदर्श ठेवतील आणि सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. सगळ्या समस्या सुटू लागतील. या सर्व काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उर्जेचा राहील. हा काळ दैव, क्षमता आणि धाडसाचा असणार आहे. वरिष्ठाकंडून तुम्हाला ऐहिक लाभ मिळेल. त्यामुळे नवीन प्रयत्न करण्यासाठी आणि नवीन ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही अनेकांशी संबंध जोडाल आणि यातून चांगल्या प्रकारची देवाण-घेवाण होईल. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल.\nफरहान बेहार्डियन च्या भविष्याचा अंदाज March 20, 2058 पासून तर March 20, 2064 पर्यंत\nप्रकृती नाजूक असल्यामुळे शारीरिक थकवा येणारे काम करू शकणार नाही. तुमच्या हातून काही अविवेकी काम होण्याची शक्यता. तुम्ही शेती करत असाल तर आर्थिक नुकसान संभवते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता. आईच्या आजारपणामुळे चिंताग्रस्त राहाल. राहत्या घरी तुम्हाला नको असलेला बदल संभवतो. निष्काळजीपणे वाहन चालवू नका.\nफरहान बेहार्डियन च्या भविष्याचा अंदाज March 20, 2064 पासून तर March 20, 2074 पर्यंत\nतुमच्या योजना कार्यान्वित करण्यासाठी हा अत्यंत योग्य समय आहे. वैवाहिक सुखासाठी ही ग्रहदशा अत्यंत अनुकूल आहे. आध्यात्मिक जगाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतील, परंतु तेथील संधींचा लाभ घेण्याआधी काही तयारीची आवश्यकता आहे. तुम्ही अपत्यप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित प्रसूती होईल. तुमच्या लिखाणाची प्रशंसा होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळेल आणि त्यात तुम्ही पुढे जाल. या काळात अपत्यप्राप्तीची, विशेषत: कन्यारत्न प्राप्त होण्यीच शक्यता आहे.\nफरहान बेहार्डियन च्या भविष्याचा अंदाज March 20, 2074 पासून तर March 20, 2081 पर्यंत\nया कालावधीत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या धाडसी असाल. तुमच्या नातेवाईकांसाठी विशेषत: जोडीदारांसाठी हा अनुकूल कालावधी आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता कारण यश निश्चित आहे. भौतिक वस्तुंचा तुमच्या आयुष्यात समावेश होईल. तुमचे विरोधक यात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमचा विजय निश्चित आहे.\nफरहान बेहार्डियन च्या भविष्याचा अंदाज March 20, 2081 पासून तर March 20, 2099 पर्यंत\nया काळात जागा आणि नोकरी दोन्ही बदलण्याची शक्यता आहे. मानसिक ताणामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. तुमची मन:शांती ढळेल. कुटुंबातील सदस्यांची वागणूकही थोडीशी वेगळी असेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण ती फार लाभदायी असणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी त्यांची आश्वासने पूर्ण करणार नाहीत. धूर्त मित्रांपासून सावध राहा कारण कदाचित त्यांच्यापासून तुमच्या प्रतिमेला धक्का पाहोचू शकतो. कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यामुळे प्रवास करून का, शारीरिक आजार होण्याची शक्यता आहे.\nफरहान बेहार्डियन मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nफरहान बेहार्डियन शनि साडेसाती अहवाल\nफरहान बेहार्डियन पारगमन 2022 कुंडली\nनायकांना सूचित करणे. दुरुस्ती करण्यास सांगणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-01T12:24:07Z", "digest": "sha1:6WFSZL2NPV7H563JT2KJJIIRO4IRWZPJ", "length": 10022, "nlines": 58, "source_domain": "marathitimes.in", "title": "मिन राशीच्या लोकांबद्दल जाणून घ्या काही खास माहिती. त्यांचा स्वभाव, सवय, प्रेम..! – मराठी टाइम्स", "raw_content": "\nमिन राशीच्या लोकांबद्दल जाणून घ्या काही खास माहिती. त्यांचा स्वभाव, सवय, प्रेम..\nमित्रहो मिन रास ही राशीचक्रातील अखेरची रास आहे, मिन राशीच्या प्रतीक चिन्हात आपणाला दोन मासे उलट पोहताना दिसतात. हे मासे बहुमुखी आहेत म्हणून आपल्यातही अनेक लक्षणे दिसून येतात. आपण समुद्रातील माशा प्रमाणे खतरनाक असू शकता किंवा मग तलावातील माशा प्रमाणे विनम्र असू शकता.\nतसेच आपणाला स्वतंत्र राहायला नेहमी आवडते. समूहात असताना देखील आपण स्वतंत्रला प्राधान्य देत असतो. आपण आळशी व स्वार्थी देखील असू शकता. आपणाला आराम करणे पसंद असते, कामातून नेहमी विसावा मिळावा असे वाटते. लोकांशी सहज मिळते जुळते होता, कोणाचाही तुमच्यावर लगेच प्रभाव पडतो. लगेच आपण प्रभावित होत असता.\nजोपर्यंत आपण आपले हित साधत नाही तोपर्यंत आपण आपल्या मित्राच्या हिताची काळजी करत नाही. आपण जगातील सर्वात हीन चरित्र असू शकता जे अतिशय निंदनीय आहे. आपण विनम्र आणि दयाळू आहात. आपणाला दुःखी कष्टी लोकांची लगेच दया येते.\nत्यांना मदत करावी असे लगेच वाटते आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील देखील असता. आपण संवेदनशील असता. त्यामुळे स्वभाव भावनिक देखील खूप असतो, प्रत्येक बाबतीत भावना सहज गुंततात. अनेकांशी आपली भावनिक मैत्री संबंध जास्त असतात.\nआपण लवचिक असल्याने सहजपणे कोणाशीही मैत्री करू शकता. तसेच आपण दयाळू, सहिष्णू आहात. आपली काल्पनिक शक्ती जास्त असते, कल्पनेत वावरणे आपणास आवडते मात्र जेव्हा आपला सत्याशी सामना होतो, वास्तविक जगात तुम्ही ज्यावेळी परत येता त्यावेळी तुम्हाला स्वतःला सावरावे लागते.\nआपण आपल्या काल्पनिक जगात कुढत राहण्याचा नेहमी प्रयत्न करता. आपला मुख्य ग्रह नेपच्यून असून,नेपच्यून ग्रह समुद्राची देवता असून सत्याच्या विभाजनाचे प्रतीक आहे.तो एक रहस्यमय असून अध्यात्मिक आहे. ते आपण आपल्या पंचइंद्रियांनी जाणून घेऊ शकत नाही.\nबारावे घर मिन राशीचे आहे, हे घर भावना ,समर्पण आणि रहस्यमय आहे. हे एक असे स्थान आहे जिथे आपण आपल्या मर्यादेच्या विरोधात जाऊन पाहू शकतो की आपण काय चूक भूल केली आहे आणि त्याला पूर्ववत कसे करावे. आपली प्रमुख ताकद आपली कल्पना शक्ती आहे.\nम्हणूनच आपण निर्माता आहात.आपण गर्विष्ठ नसून लवचिक आहे. त्यामुळे सहजपणे परिस्थितीशी एकजूट होता. आपण दानशूर असता. लोकांना मदत करण्याची इच्छा नेहमीच आपणाला होत असते. तसेच आपण दयाळू, सहिष्णू आणि प्राथमिक आहात. आपण निष्क्रिय आणि खूप जास्त भोळे असू शकता.\nम्हणून आपण दुसऱ्याच्या स्वार्थापोटी सहज शोषित होता. आपण अत्यंत भावुक, अनिश्चयवादी आणि पळपुटे आहात. मित्रहो आपला स्वभाव उत्तम आहे, मात्र काही त्रुटी देखील त्यामध्ये आहेत.\nआजची ही माहिती आपणाला कशी वाटली ते आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा, लेख आवडला असेल तर इतरांना देखील लगेचच शेअर करा तसेच लाईक करायला विसरू नका.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathiudyojak.com/uber-business/", "date_download": "2022-12-01T14:16:07Z", "digest": "sha1:X2PU3I2AAB473SGFZJLW6CLYDDI4P7OO", "length": 49936, "nlines": 351, "source_domain": "marathiudyojak.com", "title": "Uber व्यवसाय योजना ? Uber Business Plan ? - मराठी उद्योजक", "raw_content": "\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nBusiness Ideas ५४ कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी Ideas मराठीमध्ये\nमोबाईल वरून घरबसल्या कमवा पैसे आणि दिवसाला कमवा 5 ते 10 हजार रुपये.\nSmall Business Idea: ही उत्पादने दररोज लागतात घरात, तुमच्या परिसरात हा व्यवसाय सुरू करा तुम्ही 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता.\nKisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा\nPaytm सक्सेस स्टोरी – ई-कॉमर्स पेमेंट सिस्टम आणि आर्थिक तंत्रज्ञान कंपनी.\nHome/उद्योग कल्पना ( Business Ideas )/Uber व्यवसाय योजना \nगेल्या 20+ वर्षांमध्ये, आम्ही 1,000 हून अधिक उद्योजक आणि व्यवसाय मालकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी व्यवसाय योजना तयार करण्यात मदत केली आहे. Uber\nया पृष्ठावर, आम्ही प्रथम तुम्हाला व्यवसाय नियोजनाच्या महत्त्वासंदर्भात काही पार्श्वभूमी माहिती देऊ. त्यानंतर आम्ही Uber बिझनेस प्लॅन टेम्प्लेट स्टेप बाय स्टेप पाहू जेणेकरून तुम्ही तुमची योजना आजच तयार करू शकता.\nव्यवसाय योजना म्हणजे काय\nतुम्हाला व्यवसाय योजना का आवश्यक आहे Why You Need a Business Plan\nकार्यकारी सारांश Executive Summary\nकंपनी विश्लेषण Company Analysis\nउद्योग विश्लेषण Industry Analysis\nग्राहक विश्लेषण Customer Analysis\nस्पर्धात्मक विश्लेषण Competitive Analysis\nऑपरेशन्स योजना Operations Plan\nव्यवस्थापन संघ Management Team\nआर्थिक योजना Financial Plan\nव्यवसाय योजना म्हणजे काय\nबिझनेस प्लॅन तुमच्या व्यवसायाचा आजचा स्नॅपशॉट प्रदान करतो आणि पुढील पाच वर्षांसाठी तुमचा विकास आराखडा तयार करतो. हे तुमची व्यावसायिक उद्दिष्टे आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची तुमची रणनीती स्पष्ट करते. यामध्ये तुमच्या योजनांना समर्थन देण्यासाठी बाजार संशोधन देखील समाविष्ट आहे.\nतुम्हाला व्यवसाय योजना का आवश्यक आहे Why You Need a Business Plan\nजर तुम्ही Uber व्यवसाय सुरू करू इच्छित असाल किंवा तुमचा सध्याचा व्यवसाय वाढवू इच्छित असाल, तर तुम्हाला व्यवसाय योजना आवश्यक आहे. व्यवसाय योजना तुम्हाला निधी उभारण्यात मदत करेल, आवश्यक असल्यास, आणि तुमच्या यशाच्या शक्यता सुधारण्यासाठी तुमच्या व्यवसायाच्या वाढीची योजना आखण्यात येईल. तुमचा व्यवसाय योजना हा एक जिवंत दस्तऐवज आहे जो तुमची कंपनी जसजशी वाढेल आणि बदलत जाईल तसतसे दरवर्षी अपडेट केले जावे.\nनिधीच्या संदर्भात, Uber व्यवसायासाठी निधीचे मुख्य स्त्रोत वैयक्तिक बचत आणि क्रेडिट कार्ड आहेत. Uber व्यवसायांसाठी वैयक्तिक बचत आणि बँक कर्ज हे सर्वात सामान्य निधीचे मार्ग आहेत.\nतुम्हाला Uber व्यवसाय सुरू करायचा असल्यास किंवा तुमचा सध्याचा व्यवसाय वाढवायचा असल्यास, तुम्हाला व्यवसाय योजना आवश्यक आहे. तुमच्या व्यवसाय योजनेच्या प्रत्येक विभागात काय समाविष्ट केले पाहिजे हे आम्ही खाली तपशीलवार देतो.\nकार्यकारी सारांश Executive Summary\nतुमचा कार्यकारी सारांश तुमच्या बिझनेस प्लॅनचा परिचय देतो, परंतु हा साधारणपणे तुम्ही लिहीलेला शेवटचा विभाग असतो कारण तो तुमच्या योजनेच्या प्रत्येक मुख्य विभागाचा सारांश देतो.\nतुमच्या कार्यकारी सारांशाचे उद्दिष्ट वाचकांना पटकन गुंतवून ठेवणे हे आहे. तुम्ही चालवत असलेल्या Uber व्यवसायाचा प्रकार आणि त्याची स्थिती त्यांना समजावून सांगा. उदाहरणार्थ, तुम्ही स्टार्टअप आहात का, तुमचा व्यवसाय आहे जो तुम्हाला वाढवायचा आहे, किंवा तुम्ही एकाधिक मार्केटमध्ये व्यवसाय चालवत आहात\nपुढे, तुमच्या योजनेच्या पुढील प्रत्येक विभागाचे विहंगावलोकन प्रदान करा. उदाहरणार्थ, उबर उद्योगाचे थोडक्यात विहंगावलोकन द्या. तुम्ही चालवत असलेल्या Uber व्यवसायाच्या प्रकाराची आणि तुमच्या व्यवसायाच्या मॉडेलची चर्चा करा. तुमच्या थेट प्रतिस्पर्ध्यांचा तपशील द्या. आपल्या लक्ष्यित ग्राहकांचे विहंगावलोकन द्या. तुमच्या मार्केटिंग योजनेचा स्नॅपशॉट द्या. तुमच्या टीमचे प्रमुख सदस्य ओळखा. आणि तुमच्या आर्थिक योजनेचे विहंगावलोकन ऑफर करा.\nकंपनी विश्लेषण Company Analysis\nतुमच्या कंपनीच्या विश्लेषणामध्ये, तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यवसाय चालवत आहात ते तपशीलवार सांगाल.\nउदाहरणार्थ, तुम्ही खालीलपैकी एक प्रकारचा Uber व्यवसाय चालवू शकता:\nउबर ग्रीन: या प्रकारची उबर इलेक्ट्रिक वाहने वापरते.\nUberX: Uber हा प्रकार 1-3 ग्राहकांना कारमध्ये राइड प्रदान करतो.\nUberXL: हा प्रकार 5 पर्यंतच्या गटांना मिनीव्हॅन किंवा व्हॅनमध्ये राइड प्रदान करतो.\nउबेर डिलिव्हरी: या प्रकारचा Uber स्थानिक डिलिव्हरी, Uber Eats प्लॅटफॉर्मद्वारे ऑर्डर केलेल्या अन्नाची किंवा 50 पाउंडपेक्षा कमी पॅकेजेस पुरवतो.\nउबेर मालवाहतूक: या प्रकारचा उबेर लांब पल्ल्यापर्यंत मालवाहतूक करतो, उबेर फ्रेट प्लॅटफॉर्मद्वारे कोणते भार उचलायचे ते निवडून\nतुम्ही कोणत्या प्रकारचा Uber व्यवसाय चालवाल हे स्पष्ट करण्याव्यतिरिक्त, तुमच्या व्यवसाय योजनेच्या कंपनी विश्लेषण विभागात व्यवसायाची पार्श्वभूमी प्रदान करणे आवश्यक आहे. uber\nप्रश्नांची उत्तरे समाविष्ट करा जसे की:\nतुम्ही व्यवसाय कधी आणि का सुरू केला\nतुमचे Uber व्यवसाय मॉडेल काय आहे Uber वापरून तुम्ही पैसे कसे कमवाल\nतुम्ही आजपर्यंत कोणते टप्पे गाठले आहेत माइलस्टोनमध्ये सहाय्य केलेल्या व्यक्तींची संख्या, सेवा दिलेल्या ग्राहकांची प्रतिष्ठा इत्यादींचा समावेश असू शकतो.\nतुमची कायदेशीर रचना. तुमचा एस-कॉर्प म्हणून समावेश झाला आहे का एलएलसी तुमची कायदेशीर रचना येथे स्पष्ट करा.\nउद्योग विश्लेषण Industry Analysis\nतुमच्या उद्योग विश्लेषणामध्ये, तुम्हाला Uber उद्योगाचे विहंगावलोकन प्रदान करणे आवश्यक आहे.\nहे अनावश्यक वाटत असले तरी ते अनेक उद्देशांसाठी काम करते.\nप्रथम, Uber उद्योगाचे संशोधन तुम्हाला शिक्षित करते. हे तुम्हाला तुम्ही ज्या मार्केटमध्ये काम करत आहात ते समजण्यास मदत करते.\nदुसरे म्हणजे, मार्केट रिसर्च तुमची रणनीती सुधारू शकते, विशेषतः जर तुमचे संशोधन बाजारातील ट्रेंड ओळखत असेल.\nमार्केट रिसर्चचे तिसरे कारण म्हणजे तुम्ही तुमच्या उद्योगातील तज्ञ आहात हे वाचकांना सिद्ध करणे. संशोधन करून आणि ते तुमच्या योजनेत सादर करून, तुम्ही ते साध्य करता.\nउद्योग विश्लेषण विभागात खालील प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत:\nUber उद्योग किती मोठा आहे (डॉलरमध्ये)\nबाजार घसरतोय की वाढत आहे\nबाजारातील प्रमुख प्रतिस्पर्धी कोण आहेत\nबाजारातील प्रमुख पुरवठादार कोण आहेत\nकोणत्या ट्रेंडचा उद्योगावर परिणाम होत आहे\nपुढील 5-10 वर्षांमध्ये उद्योगाच्या वाढीचा अंदाज काय आहे\nसंबंधित बाजाराचा आकार काय आहे म्हणजेच तुमच्या Uber व्यवसायासाठी संभाव्य बाजारपेठ किती मोठी आहे म्हणजेच तुमच्या Uber व्यवसायासाठी संभाव्य बाजारपेठ किती मोठी आहे संपूर्ण देशातील बाजाराच्या आकाराचे मूल्यांकन करून आणि नंतर तो आकडा तुमच्या स्थानिक लोकसंख्येवर लागू करून तुम्ही अशी आकृती काढू शकता.\nग्राहक विश्लेषण Customer Analysis\nग्राहक विश्लेषण विभागात तुम्ही ज्या ग्राहकांना सेवा देता आणि/किंवा सेवा देण्याची अपेक्षा करता त्या ग्राहकांचे तपशील असणे आवश्यक आहे.\nखालील ग्राहक विभागांची उदाहरणे आहेत: व्यक्ती, गट आणि उत्पादक.\nजसे तुम्ही कल्पना करू शकता, तुम्ही निवडलेल्या ग्राहक विभागाचा तुमच्या व्यवसायावर मोठा प्रभाव पडेल. स्पष्टपणे, उदाहरणार्थ, वैयक्तिक राइड्सपेक्षा मालवाहतुकीसाठी तुमची व्यवसाय रचना खूप वेगळी असेल.\nआपल्या लक्ष्यित ग्राहकांना त्यांच्या लोकसंख्याशास्त्रीय आणि मनोवैज्ञानिक प्रोफाइलच्या संदर्भात खंडित करण्याचा प्रयत्न करा. लोकसंख्याशास्त्राच्या संदर्भात, तुम्ही ज्या ग्राहकांना सेवा देऊ इच्छित आहात त्यांची वयोगट, लिंग, स्थाने आणि उत्पन्न पातळी यांची चर्चा समाविष्ट करा. कारण बहुतेक Uber व्यवसाय प्रामुख्याने त्याच शहरात किंवा गावात राहणाऱ्या ग्राहकांना सेवा देतात, अशी लोकसंख्याशास्त्रीय माहिती सरकारी वेबसाइटवर शोधणे सोपे आहे. uber\nसायकोग्राफिक प्रोफाइल आपल्या लक्ष्यित ग्राहकांच्या गरजा आणि गरजा स्पष्ट करतात. तुम्ही या गरजा जितक्या अधिक समजून घ्याल आणि परिभाषित कराल, तितके तुम्ही तुमच्या ग्राहकांना आकर्षित करण्यात आणि टिकवून ठेवण्यासाठी चांगले कराल.\nस्पर्धात्मक विश्लेषण Competitive Analysis\nतुमच्या स्पर्धात्मक विश्लेषणाने तुमच्या व्यवसायातील अप्रत्यक्ष आणि थेट प्रतिस्पर्धी ओळखले पाहिजे आणि नंतर नंतरच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.\nथेट प्रतिस्पर्धी इतर Uber चालक आहेत.\nअप्रत्यक्ष स्पर्धक हे इतर पर्याय आहेत जे ग्राहकांना खरेदी करावे लागतात ते थेट प्रतिस्पर्धी नसतात. यामध्ये अशा व्यक्तींचा समावेश आहे ज्यांच्याकडे स्वतःची कार आहे, किंवा भाड्याने कार चालवतात, किंवा स्वतंत्र ट्रकिंग कंपन्या.\nथेट स्पर्धेच्या संदर्भात, तुम्ही इतर Uber ड्रायव्हर्सचे वर्णन करू इच्छित आहात ज्यांच्याशी तुम्ही स्पर्धा करता. बहुधा, तुमचे थेट प्रतिस्पर्धी तुमच्या स्थानाच्या अगदी जवळ असलेले Uber ड्रायव्हर्स असतील.\nअशा प्रत्येक स्पर्धकासाठी, त्यांच्या व्यवसायांचे विहंगावलोकन प्रदान करा आणि त्यांची सामर्थ्य आणि कमकुवतता दस्तऐवजीकरण करा. जोपर्यंत तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्या व्यवसायात काम केले नाही तोपर्यंत त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घेणे अशक्य होईल. परंतु आपण त्यांच्याबद्दल मुख्य गोष्टी शोधण्यात सक्षम असाल जसे की:\nते कोणत्या प्रकारच्या ग्राहकांना सेवा देतात\nते विशिष्ट सेवांमध्ये (उदा. लक्झरी वाहतूक, कुरिअर सेवा इ.) तज्ञ आहेत का\nत्यांची किंमत काय आहे (प्रिमियम, कमी इ.)\nते कशात चांगले आहेत\nत्यांच्या कमजोरी काय आहेत\nशेवटच्या दोन प्रश्नांच्या संदर्भात, ग्राहकांच्या दृष्टीकोनातून तुमच्या उत्तरांचा विचार करा. आणि आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या ग्राहकांना त्यांच्याबद्दल सर्वात जास्त आणि कमी काय आवडते हे विचारण्यास घाबरू नका. uber\nतुमच्या स्पर्धात्मक विश्लेषण विभागाचा अंतिम भाग म्हणजे तुमच्या स्पर्धात्मक फायद्याचे क्षेत्र दस्तऐवजीकरण करणे. उदाहरणार्थ:\nतुम्ही सेवांची विस्तृत श्रेणी प्रदान कराल का\nतुम्ही अधिक सुविधा द्याल, जसे की पहाटे आणि/किंवा रात्री उशिरा\nतुम्ही मिंट किंवा बाटलीबंद पाणी यासारख्या कारमधील कोणत्याही सुविधा द्याल का\nआपण अधिक चांगली किंमत ऑफर कराल\nतुम्ही तुमच्या स्पर्धेला मागे टाकण्याच्या मार्गांचा विचार करा आणि तुमच्या योजनेच्या या विभागात त्यांचे दस्तऐवजीकरण करा.\nपारंपारिकपणे, विपणन योजनेमध्ये चार पी समाविष्ट असतात: उत्पादन, किंमत, स्थान आणि जाहिरात. Uber ड्रायव्हरसाठी, तुमच्या मार्केटिंग योजनेमध्ये खालील गोष्टींचा समावेश असावा:\nउत्पादन: उत्पादन विभागात, तुम्ही तुमच्या कंपनी विश्लेषणामध्ये दस्तऐवजीकरण केलेला Uber प्रकार पुन्हा सांगावा. त्यानंतर, तुम्ही ऑफर करणार असलेल्या विशिष्ट उत्पादनांचा तपशील द्या. उदाहरणार्थ, क्रॉस-टाउन ट्रिप व्यतिरिक्त, तुमचा Uber व्यवसाय शहरांदरम्यान राइड प्रदान करेल का\nकिंमत: तुम्ही ऑफर कराल त्या किंमती आणि ते तुमच्या प्रतिस्पर्ध्यांशी कसे तुलना करतात याचे दस्तऐवजीकरण करा. मूलत: तुमच्या विपणन योजनेच्या उत्पादन आणि किंमतीच्या उप-विभागांमध्ये, तुम्ही ऑफर करत असलेल्या सेवा आणि त्यांच्या किंमती सादर करत आहात.\nठिकाण: ठिकाण तुमच्या Uber व्यवसायाच्या स्थानाचा संदर्भ देते. तुमचे स्थान दस्तऐवजीकरण करा आणि स्थान तुमच्या यशावर कसा परिणाम करेल ते नमूद करा. उदाहरणार्थ, तुमची कार किंवा फ्लीट सर्वात जास्त बाजारपेठेतील वाटा मिळवण्यासाठी केंद्रस्थानी असेल का या विभागात, तुमचे स्थान तुमच्या सेवांच्या मागणीवर कसा परिणाम करेल यावर चर्चा करा.\nजाहिराती: तुमच्या Uber विपणन योजनेचा अंतिम भाग म्हणजे प्रचार विभाग. येथे तुम्ही दस्तऐवजीकरण कराल की तुम्ही ग्राहकांना तुमच्या स्थानापर्यंत कसे पोहोचवाल. खालील काही प्रचारात्मक पद्धती आहेत ज्यांचा तुम्ही खालील विपणन मोहिमांचा विचार करू शकता:\nस्थानिक पेपर्स आणि मासिकांमध्ये जाहिरात\nऑपरेशन्स योजना Operations Plan\nतुमच्‍या व्‍यवसाय योजनेच्‍या पूर्वीच्‍या भागांनी तुमच्‍या उद्दिष्‍यांचे स्‍पष्‍टीकरण केले असले तरी तुमच्‍या ऑपरेशन प्‍लॅनमध्‍ये तुम्‍ही ते कसे पूर्ण कराल याचे वर्णन केले आहे. तुमच्या ऑपरेशन प्लॅनमध्ये खालीलप्रमाणे दोन वेगळे विभाग असावेत.\nदैनंदिन अल्प-मुदतीच्या प्रक्रियेमध्ये तुमचा व्यवसाय चालवण्यात गुंतलेली सर्व कामे समाविष्ट असतात, ज्यामध्ये नियमित तेल बदल करणे, प्रत्येक ग्राहकानंतर आतील भाग स्वच्छ करणे, नियमितपणे बाहेरील भाग धुणे, पाणी/मिंट्स खरेदी करणे इ.\nदीर्घकालीन उद्दिष्टे हे टप्पे आहेत जे तुम्हाला साध्य करण्याची आशा आहे. यामध्ये तुम्ही तुमची 1,000 वी राइड पूर्ण करण्‍याची अपेक्षा केल्‍या किंवा तुम्‍हाला कमाई $X पर्यंत पोहोचण्‍याची अपेक्षा असेल अशा तारखांचा समावेश असू शकतो. जेव्हा तुम्ही नवीन मार्केटमध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा करता तेव्हा देखील असे होऊ शकते. uber\nव्यवस्थापन संघ Management Team\nयशस्वी होण्याची तुमची क्षमता प्रदर्शित करण्यासाठी, एक मजबूत व्यवस्थापन संघ आवश्यक आहे. तुमच्या प्रमुख खेळाडूंची पार्श्वभूमी हायलाइट करा, त्या कौशल्यांवर आणि अनुभवांवर भर द्या जे कंपनी वाढवण्याची त्यांची क्षमता सिद्ध करतात.\nआदर्शपणे, तुम्हाला आणि/किंवा तुमच्या टीम सदस्यांना Uber व्यवसाय व्यवस्थापित करण्याचा प्रत्यक्ष अनुभव आहे. तसे असल्यास, हा अनुभव आणि कौशल्य हायलाइट करा. परंतु तुमचा व्यवसाय यशस्वी होण्यास मदत करेल असे तुम्हाला वाटते असे कोणतेही अनुभव हायलाइट करा.\nतुमच्या संघाची कमतरता असल्यास, सल्लागार मंडळ एकत्र करण्याचा विचार करा. सल्लागार मंडळामध्ये 2 ते 8 व्यक्तींचा समावेश असेल जे तुमच्या व्यवसायासाठी मार्गदर्शक म्हणून काम करतील.\nते प्रश्नांची उत्तरे देण्यात आणि धोरणात्मक मार्गदर्शन प्रदान करण्यात मदत करतील. आवश्यक असल्यास, प्रवासी वाहतुकीचा अनुभव असलेले सल्लागार मंडळाचे सदस्य शोधा, किंवा यशस्वीपणे छोटे व्यवसाय चालवा. uber\nआर्थिक योजना Financial Plan\nतुमच्या आर्थिक योजनेत तुमचे 5 वर्षांचे आर्थिक विवरण समाविष्ट असले पाहिजे जे पहिल्या वर्षासाठी मासिक किंवा त्रैमासिक आणि नंतर वार्षिक अशा दोन्ही प्रकारे विभाजित केले आहे. तुमच्या आर्थिक विवरणांमध्ये तुमचे उत्पन्न विवरण, ताळेबंद आणि रोख प्रवाह विवरणे यांचा समावेश होतो.\nइन्कम स्टेटमेंट: इन्कम स्टेटमेंटला सामान्यतः नफा आणि तोटा स्टेटमेंट किंवा P&L म्हणतात. ते तुमची कमाई दाखवते आणि नंतर तुम्हाला नफा झाला की नाही हे दाखवण्यासाठी तुमची किंमत वजा करते.\nतुमचे उत्पन्न विवरण तयार करताना, तुम्हाला गृहीतके तयार करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, तुम्ही दररोज 10 राइड द्याल की 20 आणि विक्री दर वर्षी 2% किंवा 10% वाढेल आणि विक्री दर वर्षी 2% किंवा 10% वाढेल तुम्ही कल्पना करू शकता की, तुमची गृहितकांची निवड तुमच्या व्यवसायाच्या आर्थिक अंदाजांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करेल. जितके शक्य असेल तितके, आपल्या गृहीतकांना सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करण्यासाठी संशोधन करा. uber\nताळेबंद: ताळेबंद तुमची मालमत्ता आणि दायित्वे दाखवतात. बॅलन्स शीटमध्ये बरीच माहिती समाविष्ट असू शकते, परंतु तुम्हाला ज्या महत्त्वाच्या बाबी माहित असणे आवश्यक आहे त्यामध्ये त्यांना सोपे करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचा Uber व्यवसाय तयार करण्यासाठी $50,000 खर्च केल्यास, यामुळे तुम्हाला त्वरित नफा मिळणार नाही.\nत्याऐवजी ही एक मालमत्ता आहे जी आशा आहे की तुम्हाला पुढील वर्षांसाठी नफा निर्माण करण्यात मदत करेल. त्याचप्रमाणे, जर एखाद्या बँकेने तुम्हाला $50,000 चा धनादेश लिहिला, तर तुम्हाला तो लगेच परत देण्याची गरज नाही. उलट, ही एक जबाबदारी आहे जी तुम्ही कालांतराने परत कराल.\nकॅश फ्लो स्टेटमेंट: तुमचे रोख प्रवाह विवरण तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी किती पैशांची आवश्यकता आहे हे निर्धारित करण्यात मदत करेल आणि तुमचे पैसे कधीही संपणार नाहीत याची खात्री करा. बहुतेक उद्योजक आणि व्यवसाय मालकांना हे समजत नाही की तुम्ही नफा मिळवू शकता परंतु पैसे संपू शकता आणि दिवाळखोर होऊ शकता.\nतुमचे इन्कम स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट विकसित करताना, व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक महत्त्वाच्या खर्चांचा समावेश असल्याची खात्री करा:\nफिक्स्चर, बांधकाम इ.सह ऑफिस बिल्ड-आउट.\nकंपनीचे वाहन खरेदी किंवा भाडेतत्त्वावर घेण्याची किंमत\nसॉफ्टवेअर सारख्या कार्यालयीन वस्तूंची किंमत\nवेतन किंवा कर्मचाऱ्यांना दिलेला पगार\nतुमची योजना अधिक आकर्षक बनवणाऱ्या कोणत्याही सहाय्यक दस्तऐवजांसह तुमच्या योजनेच्या परिशिष्टात तुमचे संपूर्ण आर्थिक अंदाज जोडा. उदाहरणार्थ, तुम्ही तुमची कार किंवा फ्लीट चष्मा किंवा तुम्ही प्रदान करत असलेल्या सर्व सुविधा किंवा सेवांचे विहंगावलोकन समाविष्ट करू शकता. uber\nतुमच्या Uber व्यवसायासाठी व्यवसाय योजना एकत्र करणे हा एक सार्थक प्रयत्न आहे. तुम्ही वरील टेम्प्लेटचे अनुसरण केल्यास, तुमचे काम पूर्ण होईपर्यंत तुम्ही खरोखरच तज्ञ व्हाल. तुम्हाला Uber उद्योग, तुमची स्पर्धा आणि तुमचे ग्राहक खरोखरच समजतील.\nतुम्ही एक विपणन योजना विकसित केली असेल आणि यशस्वी व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी काय आवश्यक आहे हे तुम्हाला खरोखर समजेल. uber\n➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा मराठी उद्योजक व्हॉट्सॲप ग्रुप\nबिझनेस व्हिडीओ पाहणयासाठी मराठी उद्योजक Youtube चॅनल ला सबस्क्राइब करा.\n🕹️माहिती आवडल्यास पुढे शेअर करा. आणि कमेंट बॉक्स मद्ये कळवा तुम्हाला कोणता बिझनेस विषयी माहिती पाहिजे.\nStartup Business: व्यवसाय कल्पना ज्या तुम्ही घरून सुरू करू शकता \nDairy milk: दूध डेअरी व्यवसाय सुरू करा आणि महिन्याला लाखो रुपये कमवा,पहा सविस्तर माहिती.\nMineral Water Plant business | मिनरल वॉटर प्लांट व्यवसाय सविस्तर माहिती\n१००व्यवसाय कल्पना (100 business Ideas)\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nPost Office Loan: पोस्ट ऑफिसमधून कर्ज कसे मिळवायचे, फक्त 10 मिनिटांत संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nMy business: घरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना. आणि महिन्याला कमवा 15 ते 30 हजारघरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना.\nCNG पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nPost Office Recruitment: पोस्ट ऑफिस भर्ती 2022 ऑनलाइन फॉर्म 10वी पास, 98083 पोस्ट ऑफिस रिक्त जागा\nसरकारी दारूचे ठेके उघडण्याचे नियम, परवाना, नोंदणी, नफ्याची माहिती Alcohol License\n१००व्यवसाय कल्पना (100 business Ideas)\nमॅडम मी वाघमारे संगम रामराव रा.केदारकुंटा,ता. देगलूर, जि. ना...\nसर मुद्रा लोन महाराष्ट्र साठी उपलद्ध नाही काय कोल्हापूर जिल्...\nमराठी उद्योजक WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा \nमराठी उद्योजक : संभाजी नगर\nमराठी उद्योजक : मुंबई 2\nमराठी उद्योजक : अहमदनगर 2\nमराठी उद्योजक : नाशिक 2\nमराठी उद्योजक: पुणे 2\nमराठी उद्योजक – फेसबुक गृप\nमराठी उद्योजक Telegram Group\nमराठी उद्योजक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये सामील व्हा\nDistrict * अहमदनरअकोलाअमरावतीसंभाजीनगरबीडभंडाराबुलढाणाचंद्रपूरधुळेगडचिरोलीगोंदियाहिंगोलीजळगावजालनाकोल्हापूरलातूरमुंबई शहरमुबई उपनगरनागपूरनांदेडनंदुरबारनाशिकधाराशीवपालघरपरभणीपुणेरायगडरत्नागिरीसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापूरठाणेवर्धावाशीमयवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mikastkar.com/krishi-vibhag-yojana-2021/", "date_download": "2022-12-01T13:06:55Z", "digest": "sha1:LFTTX3UFXEP7LMUOUCX3EYBT4WGBUD2P", "length": 9822, "nlines": 106, "source_domain": "mikastkar.com", "title": "डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना krishi vibhag Yojana 2021 – मी कास्तकार", "raw_content": "\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना krishi vibhag Yojana 2021\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना krishi vibhag Yojana 2021\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर krishi-vibhag-yojana-2021 कृषी स्वावलंबन योजना या योजनेच्या\nमाध्यमातून अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबविण्यात येत असलेली अनुसूचित जाती यांच्यासाठी कृषी विभागामार्फत योजना राबवल्या जात आहेत.(krishi vibhag) कृषी विभागाच्या मार्फत उपाययोजना आहेत. (विशेष घटक योजना) तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ह्या दोन्ही योजना वेगवेगळ्या म्हणजे स्वतंत्रपणे न राबविता एकत्र राबवण्याचा निर्णय (krishi vibhag) कृषी विभागाने घेतला आहे. त्या अनुसार (krishi vibhag) कृषी विभागाच्या मार्फत जमिनीतील ओलावा टिकून ठेवण्याच्या दृष्टीने विचार केला आहे. (Krishi vibhag) ही योजना कृषी विभागामार्फत के आर (kr) या नावाने राबवण्यात शासनाने 27 एप्रिल 2016 मध्ये शासनाने या योजनेसाठी शिफारशीनुसार मान्यता दिली आहे.\nkrishi-vibhag-yojana-2021 कृषी स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे योजना.\n1- जुनी विहिरीच्या दुरुस्तीसाठी-50 हजार रुपये,\n2-पंप संच-25 हजार रुपये\n3- नवीन विहिरी साठी उत्तम अनुदान मर्यादा-2.50 अडीच लक्ष रुपये अनुदान देण्यात येते.\n4- शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी-1 लाख रुपये अनुदान देण्यात येते.\n5- वीज जोडणी आकार-10 हजार रुपये,\n6- इनवेल बोरिंग साठी-20 हजार रुपये,\n7- सूक्ष्म सिंचना साठी 90% टक्के अनुदान,\nया योजनेच्या माध्यमातून वरील सर्व बाबींसाठी शेतकऱ्यांना लाभ पॅकेज स्वरूपात मिळणार आहे. ही योजना कृषी स्वावलंबन शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी राबवली जात आहे.\nशेतकरी मित्रांनो तुम्ही नवबौद्ध शेतकरी असाल तर (krishi vibhag) कृषी विभाग त्या शेतकऱ्यांकडे सक्षम प्राधिकारी कार्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. त्या शेतकऱ्यांकडे त्याच्या स्वतःच्या नावे कमीत कमी किमान 0.40 हेक्टर व जास्तीत जास्त 6.00 हेक्टर शेत जमीन असली पाहिजे.(krishi vibhag)\nकृषी स्वावलंबन योजना च्या माध्यमातून लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांचे बँक खाते असणे व ते बँक खाते आधार कार्ड से लिंक असने गरजेचे आहे दारिद्र रेषेखालील शेतकरी लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य आहे. दारिद्र रेषेखालील शेतकरी नसल्यास अनुसूची जाती, नाव बुद्ध शेतकऱ्यांना सर्व योजना मिळणार आहेत.(krishi vibhag) शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा जास्त नसले पाहिजे तसेच लाभार्थी या योजने साठी पात्र राहतील. तसेच दारिद्रयरेषेखालील बीपीएल धारा लाभार्थ्यांना या योजनेसाठी वार्षीक उत्पन्नाची मर्यादा किंवा अट राहणार नाही. परंतु लाभार्थ्यांचे सर्व प्रकारे उत्पन्न दीड लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या संबंधित तालुका तहसीलदार यांच्याकडून सन 2016 17 चा उत्पन्नाचा दाखला घेणे गरजेचे आहे तसेच अर्जासोबत जोडणे बंधनकारक राहील या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.\nखाली दिलेल्या लिंक वर तुम्ही क्लिक करून तुमचा अर्ज ऑनलाइन तुमच्याच मोबाईल वरून करू शकता.\nअखेर सैन्य भरतीचे मुहूर्त निघाले. Kolhapur Sainik bharti 2021\nAadhar card आधार कार्ड हरवले किंवा चोरी गेले तर\nमित्रांनो, mikastkar.com ब्लॉग वर आम्ही फक्त शेतकरी वर्गाकरिता नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान, शासन निर्णय, योजना, पिकांचे व्यवस्थापन याविषयी माहिती देत असतो हा ब्लॉग आपणास जरूर आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://srtmun.ac.in/en/news.html", "date_download": "2022-12-01T12:57:38Z", "digest": "sha1:V73NWFNLVVRYRCMSW54SXKLDVFOM74KB", "length": 13363, "nlines": 219, "source_domain": "srtmun.ac.in", "title": "News", "raw_content": "\nप्राध्यापक, सिनेट आणि विद्यापरिषद निकाल जाहीर\nविद्यापीठ अध्यापक सिनेट निकाल जाहीर\n‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामूहिक वाचन\nआंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेतील पेट-२०२२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी १९ डिसेंबर पासून आर.ए.सी. बैठक\nविज्ञान व तंत्रज्ञान आणि मानव विज्ञान विद्याशाखेतील पेट-२०२२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आर.ए.सी. बैठक\nवातावरणातील अनिश्चिततेला सामाजिक राहणीमान जबाबदार - डॉ. के. जे. रमेश\n‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या विद्यापरिषद व अभ्यास मंडळावर जाण्यासाठी २७ नोव्हेंबर रोजी\n‘स्वारातीम’ विद्यापीठ सिनेट निवडणूक\nडाटा सायन्स ही काळाची गरज – डॉ. निमसे\nमराठी रंगभूमीला उज्वल भविष्य – डॉ. नरेंद्र पाठक\n‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये इंदिरा गांधी यांची जयंती साजरी\nविज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेची आर. ए. सी. रद्द\n‘स्वारातीम’ विद्यापीठ सिनेट निवडणूक\n‘स्वारातीम’ विद्यापीठात बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\n‘स्वारातीम’ विद्यापीठात पंडित नेहरू यांची जयंती साजरी\n‘स्वारातीम’ विद्यापीठ सिनेट निवडणूक\nराजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगामुळे विद्यापीठातील संशोधनाला चालना मिळणार\nउत्तम पटकथा म्हणजे चित्रपटाचे अर्धे यश – डॉ. राजाराम माने\n‘इंद्रधनुष्य’ राज्यस्तरीय युवा महोत्सवात ‘स्वारातीम’ विद्यापीठाला सात पारितोषिके\n‘स्वारातीम’ विद्यापीठाची सिनेट निवडणूक\nपदवीधर सिनेट निवडणुकीचे मतदान केंद्र जाहीर\n‘गुरुनानक देवजी’ यांचा संदेश जगाला तारणारा -कुलगुरू डॉ. भोसले\nविज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील पेट-२०२२ उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आर.ए.सी. बैठक\n‘स्वारातीम’ विद्यापीठात दिवाळी अंकांचे प्रदर्शन\n‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत नोंदणीकृत पदवीधर गटामधून वैद्य उमेदवारांची नावे जाहीर\n‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये एकता दिनानिमित्त कुलगुरूंनी दिली शपथ\n‘स्वारातीम’ विद्यापीठातील डॉ. शंकरराव चव्हाण अध्यासन केंद्राच्या समन्वयपदी डॉ. अर्जुन भोसले यांची निवड\nदीपावलीनिमित्त ‘स्वारातीम’ विद्यापीठास चार दिवस सुटी\n‘ललित कला संकुलाच्या स्वरदिपावलीत रंगले विद्यापीठ’\n‘स्वारातीम’ विद्यापीठातील प्रो. एस. पी. चव्हाण यांचे लांब पल्याच्या सायकलिंग (बीएमआर) मध्ये यश\nवाचन प्रेरणा दिन विद्यापीठामध्ये संपन्न\n‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\nदेशात दरवर्षी रस्ते अपघातात १.५ लक्ष व्यक्तींचे मृत्यू होतात आणि तेवढीच कुटूंबे पोरकी होतात.\n‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या अधिसभेसाठी प्राचार्य आणि व्यवस्थापन प्रतिनिधी निवडणूक निकाल जाहीर\nमाध्यमशास्त्र संकुलात 'पत्रकारितेतील बदलते प्रवाहा' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन\nललित व प्रयोगजीवी कला संकुलातील विद्यार्थ्यांनी मिळवली एकूण पाच पारितोषिके\n‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये महर्षि वाल्मिकी यांची जयंती साजरी\nसमाज बदलण्यासाठी चित्रपट हे उपयुक्त माध्यम\n‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत ‘राष्ट्रचेतना-२०२२' युवक महोत्सवाचे उद्धाघाटन ९ ऑक्टोबरला\n‘स्वारातीम’ विद्यापीठात चित्रपट अभ्यासक्रमांना सुरुवात\n‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन\n‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीकरिता ४ ऑक्टोबर ला शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा\nसंशोधन महोत्सव ‘अविष्कार’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन\nराष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य\n‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये एफटीआयआयचे चित्रपटनिर्मितीविषयक मोफत लघूअभ्यासक्रम आयोजित\nहैद्राबाद मुक्ती संग्रामामध्ये बलिदानाची परंपरा नांदेड पासून सुरु झालेली आहे\n‘स्वारातीम’ विद्यापीठांतर्गत पदवी आवेदनपत्र १४ ऑक्टोबर पर्यंत स्वीकारण्यात येणार\nकर्मचाऱ्यांनी स्वतःला अद्यावत ठेवण्यासाठी नियमितपणे प्रशिक्षण घेतले पाहिजे\n‘स्वारातीम’ विद्यापीठाच्या छायाचित्र स्पर्धेचा निकाल जाहीर\n‘स्वारातीम’ विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2021/07/576-11.html", "date_download": "2022-12-01T13:27:35Z", "digest": "sha1:JFFAZZHCFHVXQ6PKNS52JMUBKNOPDJBN", "length": 4443, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "576 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\n576 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 11 बाधितांचा मृत्यू\nजुलै १२, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा दि.12 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 576 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 11 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.\nतालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.\nतसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (185), कराड 4(920), खंडाळा 0 (155), खटाव 2 (487), कोरेगांव 0 (384), माण 1 (286), महाबळेश्वर 0 (84), पाटण 1(305), फलटण 2 (480), सातारा 1 (1254), वाई 0 (306) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4917 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/09/blog-post_28.html", "date_download": "2022-12-01T13:41:21Z", "digest": "sha1:B2WSCO2RNBTZQZVGOZBMC4IGA62OG43K", "length": 6252, "nlines": 35, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nकाकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचा झेप नियतकालिक अंक वेधक व प्रेरणादायक : संजय देसाई\nसप्टेंबर २८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nकाकासाहेब चव्हाण कॉलेज, तळमावलेचा प्रकाशित होणारा वार्षिक नियतकालिक ' झेप ' अंकाला समृद्ध, गौरवशाली परंपरा लाभलेली आहे. या नियतकालिक लेखनातून प्रारंभ करुन अनेक विद्यार्थ्यांनी साहित्यिक, पत्रकार, चित्रकार इतर कलांमध्ये पुढे नावलौकिक मिळवतात.\nसामाजिक बांधिलकी जपणारा यावर्षीचे वार्षिक नियतकालिक 'झेप 'चा अंक वेधक व प्रेरणादायक झाला आहे असे प्रतिपादन माजी शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती संजय देसाई यांनी केले. ' झेप ' वार्षिक नियतकालिक प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.\nसंजय देसाई पुढे म्हणाले, यावर्षीच्या 'झेप 'अंकाचे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे मुखपृष्ठ खूप कलात्मक झाले आहे. विद्यार्थ्यांनी लिहिलेले लेख महत्वपूर्ण आहेत.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गाडे हे होते. या वेळी बोलताना प्राचार्य डॉ. अरुण गाडे म्हणाले वांग खोऱ्याच्या मातीत दातृत्वाची भावना आहे. अनेक दानशूर जाहिरातदारांच्या आर्थिक पाठबळामुळे अंकनिर्मिती करणे सुलभ झाले आहे. 'झेप 'अंकातून विद्यार्थांच्या साहित्यिक कलागुणांना वाव दिला जातो. या कार्यक्रमास मर्चंट सिंडीकेट ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेचे संस्थापक अनिल शिंदे , सामाजिक कार्यकर्ते सखाराम माटेकर बापु , कुमजाई पर्वचे संपादक प्रदीप माने यांची प्रमुख उपस्थिती होती.\nमहाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गवराम पोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सचिन पुजारी यांनी केले व आभार प्रा.महेश चव्हाण यांनी मानले.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00651.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/23792/", "date_download": "2022-12-01T14:11:03Z", "digest": "sha1:EZTNJDAMUDO77E5Q2NAFGRFTWYBJBRLP", "length": 9894, "nlines": 101, "source_domain": "mnews.esy.es", "title": "सांगली: बाहेरगावी गेलेले डॉक्टर परतले; बंगल्यातील दृश्य बघून बसला हादरा | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra सांगली: बाहेरगावी गेलेले डॉक्टर परतले; बंगल्यातील दृश्य बघून बसला हादरा\nसांगली: बाहेरगावी गेलेले डॉक्टर परतले; बंगल्यातील दृश्य बघून बसला हादरा\nम. टा. प्रतिनिधी, सांगली: शहरासह जिल्ह्यात सुरू असलेले घरफोड्यांचे सत्र रोखण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. चोरट्यांनी येथील डॉक्टरांचा बंगला फोडून २५ हजार रुपयांच्या रोकडसह पावणेतीन लाखांचा ऐवज लांबवला. विट्यातही चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास केला. चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती आहे, तर पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.\nगेल्या तीन-चार महिन्यांपासून जिल्ह्यात घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. जबरी चोरी, , सोनसाखळी यांसह वाहनचोरीच्याही घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी रेकॉर्डवरील सराईत चोरट्यांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यातून काही चोऱ्यांचा छडा लागला. मात्र, चोऱ्यांचे सत्र थांबवण्यात पोलिसांना यश मिळालेले नाही. तासगावमधील डॉ. सुरेश शिवाजीराव पोवार (वय ४५) हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असता, चोरट्यांनी त्यांचा बंद बंगला फोडला. गुरुवारी दुपारी परत आल्यानंतर त्यांना घरफोडीचा प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी २५ हजारांच्या रोकडसह अडीच लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याबाबत त्यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.\nविट्यातील शाहूनगरमध्येही घरफोडीचा प्रकार घडला. याबाबत तृप्ती रवींद्र लिमये (वय २७, रा. शाहूनगर, विटा) यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. लिमये या घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. परत आल्यानंतर त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. घरात जाऊन पाहिल्यानंतर बेडरुमच्या कपाटामधील साहित्य विस्कटलेले होते. कपाटातील १५ हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, चांदीची भांडी, तांब्याची भांडी चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी विटा पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत असल्याने चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.\nPrevious articleशेतकरी आंदोलनाला पाठिंबा कोणासाठी कंगानाचा प्रियांका आणि दिलजीतवर निशाणा\nNext articleसंजय राऊत यांच्या 'या' वक्तव्यामुळं आघाडीत ठिणगी पडणार\nattack on a vada pav seller in nashik, आधी वडापाव विक्रेत्यावर हल्ला; नंतर त्याच जागेवर पोलिसांनी हल्लेखोरांना धू-धू धुतलं; Video व्हायरल – first a...\ndhule police, पार्टीसाठी घरातून बाहेर पडला, मात्र सकाळी थेट मृतदेह आढळला; गळ्यावर व्रण असल्याने कुटुंब हादरलं\nudayanraje bhosale, भाजपमधूनच उदयनराजेंची कोंडी\n'पॉर्न' व्हिडिओ निर्मिती प्रकरणाचे धागेदोरे बॉलिवूडपर्यंत\nआता पेट्रोलची नाही चार्जिंगची काळजी करा\nsambhaji raje chhatrapati: Maratha reservation: मराठा आरक्षणावरून संभाजीराजे पुन्हा आक्रमक, मुंबईत मोठी घोषणा – maratha...\npython swallows goat, भल्यामोठ्या अजगरानं शेळी गिळली; सर्पमित्रांनी शेपटी धरली; अख्खी शेळी ओकायला लावली –...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://amnews.live/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T14:47:23Z", "digest": "sha1:YWD6SYO2TMDUUAZVWANDMDADLMQCWJ7S", "length": 3806, "nlines": 49, "source_domain": "amnews.live", "title": "टेक्नोलॉजी – AM News", "raw_content": "\nगुरूवार, डिसेंबर 01, 2022\nLML Star electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरसाठी फ्रीमध्ये बुकींग सुरु, पाहा लूक\nLML ने त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर LML Start चे बुकिंग सुरु केलंय. एलएमएल कंपनीने गेल्या महिन्यातच आपल्या तीन इलेक्ट्रिक टु व्हिलर गाड्या आणल्या होत्या. ज्यात\nमोफत मिळेल तुमच्या आवडीचा VIP मोबाइल नंबर, ‘ही’ टेलिकॉम कंपनी देत आहे\nमोबाइल नंबर हजारो रुपयांमध्ये विकेल जातात आणि लोक ते खरेदी देखील करतात. परंतु सध्या मध्ये मिळवण्याची संधी मिळत आहे. जाणून घ्या कसं ते… अनेकांना आपल्या\nमोबाईल वापरामुळे खरंच मेंदूचा कर्करोग होतो ऑक्सफर्ड विद्यापीठानं दिलं उत्तर\nएप्रिल 3, 2022 एप्रिल 3, 2022\nमोबाईल आणि मेंदूच्या कर्करोगाचा संबंध शोधण्यासाठी ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी यूकेमधील ४ लाख लोकांवर संशोधन केले.\nएक्स एम्प्लॉईचा दावा – कंपनीने रोबोटिक्स टीममधील 3,500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले\nLML Star electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरसाठी फ्रीमध्ये बुकींग सुरु, पाहा लूक\nअक्षय कुमारने अजय देवगणला टाकले मागे:रामसेतूचे ओपनिंग कलेक्शन थँक गॉडपेक्षा दुप्पट\nब्रह्मास्त्र OTT रिलीज:थिएटरनंतर आता OTT वर धूम करणार रणबीर-आलियाचा चित्रपट, डिस्ने प्लस हॉटस्टारवर होऊ शकतो स्ट्रीम\nमोफत मिळेल तुमच्या आवडीचा VIP मोबाइल नंबर, ‘ही’ टेलिकॉम कंपनी देत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://arogyanama.com/ncreasing-blood-pressure-summer-may-be-risky-your-health/", "date_download": "2022-12-01T13:42:36Z", "digest": "sha1:VEFY37KG5JKFUTAVTHBQWACQAPOPBAWF", "length": 7451, "nlines": 69, "source_domain": "arogyanama.com", "title": "उन्हाळ्यात ब्लड प्रेशर सांभाळा - arogyanama.com", "raw_content": "\nउन्हाळ्यात ब्लड प्रेशर सांभाळा\nआरोग्यनामा ऑनलाइन – उन्हाळ्यात रक्तदाबाचा त्रास झाल्यास तो अधिक धोकादायक असतो. यामुळे ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांनी कडक उन्हात जास्त वेळ जाऊ नये. कडक उन्हामुळे डिहायडड्ढेशनचाही धोका वाढातो. डोकेदुखी, चक्कर सारखा त्रास होतो. अशावेळी हाय बीपी असलेल्यांनी काळजी घेतली पाहिजे. हाय बीपी म्हणजे उच्च रक्तदाब हा खूपच त्रासदायक असतो. याचा परिणाम शरीराच्या कोणत्याही अवयवावर होऊ शकतो. उन्हाळ्यात ही समस्या अधिक धोकादायक ठरते.\nदरवर्षी हाय ब्लड प्रेशरमुळे ७० लाख लोकांचा बळी जातो. जगातील सुमारे प्रत्येक तिसरी व्यक्ती या आजाराने त्रस्त आहे. २०२५ पर्यंत जगात १.५ बिलियनपेक्षा जास्त लोकांना हाय ब्लडप्रेशर होऊ शकतो. याने डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते, किडनीच्या रक्तवाहिन्या लहान-मोठ्या होऊ शकतात, हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा ही धोका होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. हाय बीपी असणाऱ्या रूग्णांनी उन्हाळ्यात अतिशय कमी प्रमाणात मीठाचे सेवन करावे. मुळ्याची भाजी खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. मूळा शिजवून किंवा कच्चा खाल्ल्याने शरीराला मिनरल्स आणि पोटॅशिअम मिळतात. त्यामुळे मूळाचे सेवन नेहमी करावे.\nनियमीतपणे कांदा खाल्ल्याने कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहतो. यात असलेल्या क्योरसेटिनमुळे हृदयरोगापासून बचाव होतो. तसेच लसणामध्ये असलेल्या एलिसीनमुळे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढते आणि मांसपेशीला आराम मिळतो. ब्लड प्रेशरच्या डायलोस्टिक आणि सिस्टोलिक सिस्टीममध्ये आराम मिळतो. यामुळे ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी रोज रिकाम्या पोटी एक लसणाची पाकळी खावी. लसूण सेवन केल्यास ब्लड प्रेशरची समस्या दूर होते. लसणीमुळे रक्त घट्ट होत नाही. रक्तातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी होते. हाय ब्लड प्रेशरचे एक मुख्य कारण म्हणजे रक्त घट्ट होणे किंवा रक्ताच्या गाठी होणे. रक्त घट्ट झाल्याने रक्तप्रवाह हळू होतो. याने नसांवर दबाव पडतो. ब्राउन राइसमध्ये मीठ, कोलेस्ट्रोल आणि चरबीचे प्रमाण कमी असल्याने हा राइस हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी लाभदायक ठरतो.\nTags: arogyanamaBlood pressureBPhealthआरोग्यआरोग्यनामाबीपीब्लड प्रेशर\nHow To Lose Weight | ‘ही’ आहे ती 1 गोष्ट जी कमी करते वजन, वितळेल पोटाची चरबी, आत जाईल पोट, केवळ अशी करा सेवन\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - How To Lose Weight | तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...\nयावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल\nSakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे\nWinter Tips | हिवाळ्यात सर्दी आणि तापाचा त्रास होत असेल तर ‘हे’ 5 पदार्थ टाळा\nHeart Disease | हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/nitin-faltankar-writes-about-confection-call-1558184133.html", "date_download": "2022-12-01T13:47:55Z", "digest": "sha1:ZYHI4LW55F4DGXDSXGL5NTRB77IZHBPC", "length": 15016, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कन्फेशन कॉल! | Nitin Faltankar writes about Confection call - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमाणसाला व्यक्त व्हायला जागाच उरली नाही की माणसाचं मन हेलकावे खायला लागतं.. शरीरापेक्षा मनाचं नातं खूप वेगळं असतं. मनाची तार जुळली की ती साखरेच्या पाकासारखी वाटते अन् तीच तार ताणली की झटक्याने कधीही तुटू शकते.\nरात्रीचे दहा वाजले होते. आजही प्राजक्ताला ऑफिसवरून यायला उशीर झाला होता. विचारातच तिनं गाडीला किक मारली आणि ती कधी ऑफिसवरून निघाली आणि घर आलं हे तिलाच कळलं नाही. गाडीवर बसल्यानंतर मनात सततचे विचार, कल्लोळ, गोंधळ. डोळ्यांवर समोरच्या गाड्यांचा तीव्र प्रकाशही तिच्या मनात निर्माण झालेला अंधकार दूर करू शकत नव्हता. तिला व्यक्त व्हायचं होतं... मनमोकळं रडायचं होतं...\nतिने फ्लॅटचा दरवाजा उघडला. आत अंधार होता. तिच्या लक्षात नव्हतं आज सिद्धार्थ तिची मुलगी अन्वाला घेऊन तिच्या आईकडे गेलाय. सिद्धार्थ नाही म्हणजे आज स्वयंपाकाच्या उषा मावशीही आल्यापावली परतल्या असतील. भूक तर लागली होती. पण मनातील द्वंद्वामुळे तिला घरी काही खायला मिळणार नाही हे लक्षातच नव्हतं. तिच्या डोळ्यात अचानक थेंब दाटले. रिकाम्या पोटात आग असेल तर मनावरची काजळी अधिक गडद होते. पापण्यांचे ओझे जड होते आणि मनावर शिडकावा करण्यासाठी नकळत थेंब ओघळू लागतात.\nका कुणास ठाऊक तिला आज शॉवर घेण्याची इच्छा होत होती. ती तशीच बाथरूमकडे वळली. जाताना तिने स्वत:चेच उघडे शरीर न्याहाळले. तिला जुने दिवस आठवले. तसे अचानक तिचे अंग शहारले. ती एकदम सावरली. तिने शॉवर सुरू केला. तिच्या ओल्या केसांतून पाणी निथळताना शरीर हलकं होत असल्याची जाणीव तिला होत होती.\nतिला समजतच नव्हतं आज असं काय झालंय ती इतकी का हताश झालीय. उलट आज तर ऑफिसमध्ये ती तासभर रोहित सोबत होती. रोहितचा विचार मनात आल्या आल्या तिला पुन्हा रडू कोसळलं. रोहित तिचा चांगला मित्र. विचार करता करताच तसाच ओल्या अंगावर तिने टॉवेल गुंडाळला... बेडवर पडली.. रोहितचा विचार मनात आल्यावर तिने टॉवेलची गाठ थोडी सैल केली. तिला आपल्या या वागण्याचा धक्का बसला. तर्क-वितर्क आणि अर्थांचं वादळ तिच्या मनात पुन्हा घोंगावायला लागलं. तिने दीर्घ श्वास घेतला. पुन्हा टॉवेल घट्ट गुंडाळला. लक्ष दुसरीकडे लागावं म्हणून तिने मोबाइल उचलला. नेट ऑन केल्या केल्या वाजलेल्या मेसेज टोनने घरातील शांततेचा भंग झाला.\nसिद्धार्थचेही मेसेज होते त्यात. त्याचा मिस कॉलही होता. रोहितविषयी आलेल्या विचारांमुळे सिद्धार्थला फोन करताना तिला अपराधीपणाचं वाटलं. तिने त्याच्या मिस कॉलला उत्तर दिले नाही. सिद्धार्थ नुकताच एका नव्या कंपनीत जॉइन झाला होता. त्याच्या जॉब प्रोफाइलविषयी दोघांचं फारसं बोलणंही झालं नव्हतं. न राहावल्याने तिने अखेर सिद्धार्थचा एक मेसेज वाचला. Welcome to Confession, a social art project by Jon jacobs. Simply call the number below and press 1 to confess, or 2 to hear someone’s confession.\nअसा काहीसा तो इंग्रजीत मेसेज होता. सिद्धार्थचा मेसेज वाचल्याने ती जरा अस्वस्थ झाली होती. रात्रीचे १२ वाजले होते. आज सारखा रोहितचाच का विचार येतोय तिला समजेना. आपल्या मनातील द्वंद्व कसं दूर करावं तिला समजेना. आपल्या मनातील द्वंद्व कसं दूर करावं कुणाशी आपण हे बोलावं. अशी कोण व्यक्ती असेल की तिच्याशी बोलल्यानंतर आपले मन हलके होईल कुणाशी आपण हे बोलावं. अशी कोण व्यक्ती असेल की तिच्याशी बोलल्यानंतर आपले मन हलके होईल या विचारात ती गढून गेली. तितक्यात तिला सिद्धार्थने पाठवलेला मेसेज आठवला. त्यातल्या ओळी तिने पुन्हा वाचल्या. आपण या नंबरवर फोन करत जर कन्फेस केलं तर या विचारात ती गढून गेली. तितक्यात तिला सिद्धार्थने पाठवलेला मेसेज आठवला. त्यातल्या ओळी तिने पुन्हा वाचल्या. आपण या नंबरवर फोन करत जर कन्फेस केलं तर पण कशाचं कन्फेस सिद्धार्थऐवजी रोहितचा विचार केला म्हणून का रोहित आवडायला लागलाय हे सांगण्यासाठी कॉल करायचा बस आता मनाला अधिक ताण न देता तिने कॉल जोडायचं ठरवलं अन् कॉल जोडला.\nसमोरून आवाज आला.. हॅलो… आवाज तिला जरा ओळखीचा वाटला… यानंंतर तिने न थांबता भडाभडा बोलायला सुरुवात केली.\nमी प्राजक्ता. मला काही कन्फेस करायचंय.. माझं आणि सिद्धार्थचं लव्ह मॅरेज. आमच्या लग्नाला १२ वर्षं झालीत. आमच्यात कसलेही वाद किंवा मतभेद नाहीत. आमचा मोठा प्रॉब्लेम म्हणजे आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. मी ऑफिसवरून घरी आले की माझा नवरा कामावर गेलेला असतो. तो घरी परतला की सकाळी मी कामावर गेलेली असते. आमचं असं बोलणं किंंवा नवरा-बायको म्हणून फारसं एकत्र येणं होतच नाही. महिन्यातून एखाद्या वेळेसच आमचा ‘तसा’ संबंध येतो. आता मला माझ्या ऑफिसमध्ये काम करणारा एक मित्र आवडायला लागलाय. त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये \"तसले' विचार येताहेत.\n मला हेच कन्फेस करायचे होते की माझ्या मनात अपराधी भावना येतेय. मी दोघांना फसवतेय, असं मला वाटतंय. हे सांगताना तिला रडू कोसळलं. बोलणं सुरू असतानाच ती भानावर आली. आपण एकटेच बोलतोय, समोरची व्यक्ती कोण त्याला माझी भाषा समजतेय का त्याला माझी भाषा समजतेय का हा विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला. ती पुटपुटली.. मी फोन ठेवते… तसा समोरून आवाज आला. थांबा…मराठीतील आवाज ऐकून पुन्हा ती दचकली. कोण हा विचार तिच्या मनाला स्पर्शून गेला. ती पुटपुटली.. मी फोन ठेवते… तसा समोरून आवाज आला. थांबा…मराठीतील आवाज ऐकून पुन्हा ती दचकली. कोण समोरून आवाज आला.. ते महत्त्वाचं नाही. तुमच्या शंकेचं निरसन होणं गरजेचं आहे.\nसमोरच्याचं संभाषण सुरू झालं…. माणसाला व्यक्त व्हायला जागाच उरली नाही की माणसाचं मन हेलकावे खायला लागतं.. शरीरापेक्षा मनाचं नातं खूप वेगळं असतं. मनाची तार जुळली की ती साखरेच्या पाकासारखी वाटते अन् तीच तार ताणली की झटक्याने कधीही तुटू शकते. तुमचं तुमच्या नवऱ्यावर प्रेम आहेच, पण सहवासाने तुम्हाला रोहितही आवडतोय. त्याचं आवडणं मुळीच चुकीचं नाही. सिद्धार्थ कदाचित तुम्हाला वेळ देऊ शकत नसेलही; पण म्हणून त्याचं तुमच्यावरचं प्रेम कमी झालंय असंही नाही अन् रोहित कदाचित तुमच्यातील मैत्रीवर प्रेम करत असेल. पण म्हणून तुमच्या दोघांविषयीच्या भावनांमुळे तुम्ही अपराधी ठरत नाहीत... इतकंच बोलून समोरच्याने फोन ठेवला.\nशांतपणे एकूण घेणारी प्राजक्ता एकदम भानावर आली. पुन्हा आवाज तिला ओळखीचा वाटला. तिने पुन्हा सिद्धार्थचा जुना मेसेज वाचला. त्यात लिहिले होते, प्राजू, मी अन्वाला तुझ्या आईकडे सोडतोय, मला ऑफिसमध्ये जावं लागतंय. तुला खूप फोन केले. मेसेज वाचला की फोन कर. ओट्यावर तुझ्यासाठी खिचडी करून ठेवली आहे. माझ्या नव्या जॉबविषयी तुला कल्पना द्यायची राहिली होती. मी एका कॉल सेंटरवर काम करतोय. थीम चांगली, वेगळी आणि चॅलेंजिंग असल्याने मी हा जॉब स्वीकारलाय. त्याचे थोडक्यात स्वरूप समजावे म्हणून खालचा मेसेज वाच. बाकी आल्यावर बोलूच. खाली मेसेज होता…\nलेखकाचा संपर्क : ९४०३०२९३००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/covid-19-india/", "date_download": "2022-12-01T14:07:43Z", "digest": "sha1:T6CW3WHHLM7RLOCHI2CWNZKDTY2ARWOA", "length": 2711, "nlines": 54, "source_domain": "kokanshakti.com", "title": "covid 19 india ✒ Kokanshakti", "raw_content": "\nतब्बल साडेसहा महिन्यांनंतर रुग्णसंख्या 20 हजाराच्या आत, गेल्या 24 तासात 179 जणांचा मृत्यू\nनवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उतरताना दिसतोय. गेल्या 24 तासात देशात 18 हजार 795 रुग्णांची भर पडली असून 179 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mikastkar.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2022-12-01T13:56:26Z", "digest": "sha1:V464QMM6X57PHYKVVKYXU2VUXYP4L7B3", "length": 2974, "nlines": 80, "source_domain": "mikastkar.com", "title": "कारले पीक लागवड व व्यवस्थापन – मी कास्तकार", "raw_content": "\nकारले पीक लागवड व व्यवस्थापन\nTag: कारले पीक लागवड व व्यवस्थापन\nbitter melon in marathi 2021 – कारले पीक लागवड व व्यवस्थापन\nनमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कारले पिका bitter melon in marathi बद्दल माहिती तर मित्रांनो…\nAadhar card आधार कार्ड हरवले किंवा चोरी गेले तर\nमित्रांनो, mikastkar.com ब्लॉग वर आम्ही फक्त शेतकरी वर्गाकरिता नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान, शासन निर्णय, योजना, पिकांचे व्यवस्थापन याविषयी माहिती देत असतो हा ब्लॉग आपणास जरूर आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98_-_%E0%A4%97%E0%A4%9F_%E0%A4%B9", "date_download": "2022-12-01T14:44:45Z", "digest": "sha1:IFQS3SDZJGCTHIHHYKLXFAORELTRL7ED", "length": 25535, "nlines": 264, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१० फिफा विश्वचषक संघ - गट ह - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n२०१० फिफा विश्वचषक संघ - गट ह\nमुख्य लेख: २०१० फिफा विश्वचषक संघ\nप्रशिक्षक: विंसंट डेल बॉस्क[१]\n१ १गो.र. एकर कासियास (c) २० मे १९८१ (वय २९) १०२ रेआल माद्रिद\n२ ३मिड राउल अल्बिऑल ४ सप्टेंबर १९८५ (वय २४) २२ रेआल माद्रिद\n३ २डिफे गेरार्ड पिके २ फेब्रुवारी १९८७ (वय २३) १४ एफ.सी. बार्सेलोना\n४ २डिफे कार्लोस मार्चेना ३१ जुलै १९७९ (वय ३०) ५६ व्हॅलेन्सिया सी.एफ.\n५ २डिफे कार्लेस पूयोल १३ एप्रिल १९७८ (वय ३२) ८१ एफ.सी. बार्सेलोना\n६ ३मिड आंद्रेस इनिएस्ता ११ मे १९८४ (वय २६) ४० एफ.सी. बार्सेलोना\n७ ४फॉर डेव्हिड व्हिया ३ डिसेंबर १९८१ (वय २८) ५५ व्हॅलेन्सिया सी.एफ.\n८ ३मिड झावी २५ जानेवारी १९८० (वय ३०) ८४ एफ.सी. बार्सेलोना\n९ ४फॉर फर्नंडो टॉरेस २० मार्च १९८४ (वय २६) ७१ लिव्हरपूल एफ.सी.\n१० ३मिड सेक फाब्रेगास ४ मे १९८७ (वय २३) ४७ आर्सेनल एफ.सी.\n११ २डिफे जोन कॅपदेविला ३ फेब्रुवारी १९७८ (वय ३२) ४३ विलेरेयाल सी.एफ.\n१२ १गो.र. विक्टर वाल्डेस १४ जानेवारी १९८२ (वय २८) ० एफ.सी. बार्सेलोना\n१३ ३मिड जॉन माटा २८ एप्रिल १९८८ (वय २२) ७ व्हॅलेन्सिया सी.एफ.\n१४ ३मिड झाबी अलोंसो २५ नोव्हेंबर १९८१ (वय २८) ६६ रेआल माद्रिद\n१५ २डिफे सेर्गियो रामोस ३० मार्च १९८६ (वय २४) ५७ रेआल माद्रिद\n१६ ३मिड सेर्गियो बुस्कुट्स १६ जुलै १९८८ (वय २१) ११ एफ.सी. बार्सेलोना\n१७ २डिफे आल्बारो आर्बेलोआ १७ जानेवारी १९८३ (वय २७) १३ रेआल माद्रिद\n१८ ४फॉर पेड्रो २८ जुलै १९८७ (वय २२) ० एफ.सी. बार्सेलोना\n१९ ४फॉर फर्नंडो लोरेंट २६ फेब्रुवारी १९८५ (वय २५) ५ एथलेटीक बिल्बाओ\n२० ३मिड हावी मार्टीनेझ २ सप्टेंबर १९८८ (वय २१) ० एथलेटीक बिल्बाओ\n२१ ३मिड डेव्हिड सिल्वा ८ जानेवारी १९८६ (वय २४) ३३ व्हॅलेन्सिया सी.एफ.\n२२ ३मिड हेसुस नवास २१ नोव्हेंबर १९८५ (वय २४) ३ सेविला एफ.सी.\n२३ १गो.र. होजे रैना ३१ ऑगस्ट १९८२ (वय २७) १९ लिव्हरपूल एफ.सी.\n१ १गो.र. दिएगो बेनाग्लियो ८ सप्टेंबर १९८३ (वय २६) २५ व्ही.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग\n२ २डिफे स्टेफान लिश्टस्टाइनर १६ जानेवारी १९८४ (वय २६) २६ एस.एस. लाझियो\n३ २डिफे लुडोविक मॅग्निन २० एप्रिल १९७९ (वय ३१) ६१ एफ.सी. झुरीक\n४ २डिफे फिलिपे सेंडेरोस १४ फेब्रुवारी १९८५ (वय २५) ३८ एव्हर्टन एफ.सी.\n५ २डिफे स्टीव फोन बेर्गेन १० जून १९८३ (वय २७) १० हर्था बी.एस.सी. बर्लिन\n६ ३मिड बेंजामिन हुगेल ७ जुलै १९७७ (वय ३२) ३६ एफ.सी. बासेल\n७ ३मिड त्रांक्वियो बार्नेता २ मे १९८५ (वय २५) ५० बायर लिवरकुसेन\n८ ३मिड गोखन इनलेर २७ जून १९८४ (वय २५) ३४ उडीनेस कॅल्सीवो\n९ ४फॉर अलेक्झांडर फ्रेई (c) १५ जुलै १९७९ (वय ३०) ७३ एफ.सी. बासेल\n१० ४फॉर ब्लेस न्कुफो २५ मे १९७५ (वय ३५) २९ एफसी ट्वेंटी\n११ ३मिड वालोन बेहरामी १९ एप्रिल १९८५ (वय २५) २६ वेस्टहॅम युनायटेड एफ.सी.\n१२ १गो.र. मार्को वोल्फ्ली २२ ऑगस्ट १९८२ (वय २७) ४ बी.एस.सी. यंग बॉइज\n१३ २डिफे स्टेफान ग्रिख्टींग ३० मार्च १९७९ (वय ३१) ३३ ए.जे. ऑक्सर्रे\n१४ ३मिड मार्को पादालिनो ८ डिसेंबर १९८३ (वय २६) ७ यु.सी. सम्पडोरी\n१५ ३मिड हकान यकिन २२ फेब्रुवारी १९७७ (वय ३३) ८० एफ.सी. लुझेर्न\n१६ ३मिड गेल्सन फर्नांदेस २ सप्टेंबर १९८६ (वय २३) २१ [[]]\n१७ २डिफे रेटो झीग्लर १६ जानेवारी १९८६ (वय २४) १० यु.सी. सम्पडोरी\n१८ ४फॉर अल्बर्ट बुंजाकु २९ नोव्हेंबर १९८३ (वय २६) १ १ एफ.सी. न्यूरेन्बर्ग\n१९ ४फॉर एरेन डेर्दीयोक १२ जून १९८८ (वय २१) १९ बायर लिवरकुसेन\n२० ३मिड पिर्मिन श्वेग्लर ९ मार्च १९८७ (वय २३) ३ एन्ट्राच फ्रॅन्कफर्ट\n२१ १गो.र. जॉनी लेओनी ३० जून १९८४ (वय २५) ० एफ.सी. झुरीक\n२२ २डिफे मारियो एगिमन २४ जानेवारी १९८१ (वय २९) ८ हन्नोवर ९६\n२३ ३मिड झेर्दान शकिरी १० ऑक्टोबर १९९१ (वय १८) १ एफ.सी. बासेल\n१ १गो.र. रिकार्डो कनालेस ३० मे १९८२ (वय २८) २ [[File:|22x20px|border |alt=होन्डुरास|link=होन्डुरास]] सी.डी. मोटागुआ\n२ २डिफे ओस्मान शावेझ २९ जुलै १९८४ (वय २५) २६ [[File:|22x20px|border |alt=होन्डुरास|link=होन्डुरास]] सी.डी. प्लॅटेंस\n३ २डिफे मायनोर फिग्वेरोआ २ मे १९८३ (वय २७) ६६ विगन ऍथलेटिक एफ.सी.\n४ २डिफे जॉनी पलासियोस २० डिसेंबर १९८६ (वय २३) ४ [[File:|22x20px|border |alt=होन्डुरास|link=होन्डुरास]] सी.डी. ओलिंपिया\n५ २डिफे विक्टर बेर्नार्देझ २४ मे १९८२ (वय २८) ४० R.S.C. Anderlecht\n६ ३मिड हेंड्री थॉमस २३ फेब्रुवारी १९८५ (वय २५) ३९ विगन ऍथलेटिक एफ.सी.\n७ ३मिड रमोन नुन्येझ १४ नोव्हेंबर १९८४ (वय २५) १६ [[File:|22x20px|border |alt=होन्डुरास|link=होन्डुरास]] सी.डी. ओलिंपिया\n८ ३मिड विल्सन पलासियोस २९ जुलै १९८४ (वय २५) ६९ टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.\n९ ४फॉर कार्लोस पावोन १९ ऑक्टोबर १९७३ (वय ३६) ९८ [[File:|22x20px|border |alt=होन्डुरास|link=होन्डुरास]] Real C.D. España\n१० ३मिड हुलियो सेझार दि लेऑन १३ सप्टेंबर १९७९ (वय ३०) ७४ तोरिनो एफ.सी.\n११ ४फॉर डेविड सुआझो ५ नोव्हेंबर १९७९ (वय ३०) ५० जिनोआ सी.एफ.सी.\n१२ ४फॉर जॉर्जी वेलकम ९ मार्च १९८५ (वय २५) ११ [[File:|22x20px|border |alt=होन्डुरास|link=होन्डुरास]] सी.डी. मोटागुआ\n१३ ४फॉर रॉजर एस्पिनोझा २५ ऑक्टोबर १९८६ (वय २३) १० कनास सिटी विझार्ड्स\n१४ २डिफे ऑस्कर बोनियेक गार्सिया ४ सप्टेंबर १९८४ (वय २५) ४२ [[File:|22x20px|border |alt=होन्डुरास|link=होन्डुरास]] सी.डी. ओलिंपिया\n१५ ४फॉर वॉल्टर हुलियान मार्टीनेझ २९ मार्च १९८२ (वय २८) ३४ [[File:|22x20px|border |alt=होन्डुरास|link=होन्डुरास]] सी.डी. मॅरेथॉन\n१६ २डिफे मॉरीसियो साबियॉन ११ नोव्हेंबर १९७८ (वय ३१) २५ साचा:CHNfbclub\n१७ ३मिड एडगर आल्वारेझ ९ जानेवारी १९८० (वय ३०) ४६ [[]]\n१८ १गो.र. नोएल व्हायादारेस ३ मे १९७७ (वय ३३) ७१ [[File:|22x20px|border |alt=होन्डुरास|link=होन्डुरास]] सी.डी. ओलिंपिया\n१९ ३मिड डॅनिलो तुर्सियोस ८ मे १९७८ (वय ३२) ८२ [[File:|22x20px|border |alt=होन्डुरास|link=होन्डुरास]] सी.डी. ओलिंपिया\n२० ३मिड अमादो ग्वेव्हारा (c) २ मे १९७६ (वय ३४) १३३ [[File:|22x20px|border |alt=होन्डुरास|link=होन्डुरास]] सी.डी. मोटागुआ\n२१ २डिफे एमिलियो इझाग्विरे १० मे १९८६ (वय २४) ३९ [[File:|22x20px|border |alt=होन्डुरास|link=होन्डुरास]] सी.डी. मोटागुआ\n२२ १गो.र. दोनिस एस्कोबार ३ फेब्रुवारी १९८० (वय ३०) ११ [[File:|22x20px|border |alt=होन्डुरास|link=होन्डुरास]] सी.डी. ओलिंपिया\n२३ २डिफे सर्जियो मेंडोझा २३ मे १९८१ (वय २९) ४६ [[File:|22x20px|border |alt=होन्डुरास|link=होन्डुरास]] सी.डी. मोटागुआ\n१ १गो.र. क्लॉदियो ब्राव्हो (c) १३ एप्रिल १९८३ (वय २७) ४१ Real Sociedad\n२ २डिफे इस्माईल फुंटेस ४ ऑगस्ट १९८१ (वय २८) २५ क्लब डीपोर्टीवो युनिवर्सिडॅद कॅटोलिका\n३ २डिफे वाल्डो पोंसे ४ डिसेंबर १९८२ (वय २७) २३ क्लब डीपोर्टीवो युनिवर्सिडॅद कॅटोलिका\n४ २डिफे मॉरीसियो इस्ला १२ जून १९८८ (वय २१) १० उडीनेस कॅल्सीवो\n५ २डिफे पाबलो काँत्रेरास ११ सप्टेंबर १९७८ (वय ३१) ४९ पी ए ओ के एफ.सी.\n६ ३मिड कार्लोस कार्मोना २१ फेब्रुवारी १९८७ (वय २३) १८ रेगिना कॅल्सीवो\n७ ४फॉर एलेक्सिस सांचेझ १९ डिसेंबर १९८८ (वय २१) २६ उडीनेस कॅल्सीवो\n८ २डिफे आर्तुरो व्हिदाल २२ मे १९८७ (वय २३) २१ बायर लिवरकुसेन\n९ ४फॉर उंबेर्तो सुआझो १० मे १९८१ (वय २९) ४१ रेआल झारागोझा\n१० ३मिड होर्बे वाल्दिविया १९ ऑक्टोबर १९८३ (वय २६) ३६ साचा:UAEfbclub\n११ ४फॉर मार्क गोंझालेझ १० जुलै १९८४ (वय २५) ३८ सी.एस.के.ए. मॉस्को\n१२ १गो.र. मिगेल पिंटो ४ जुलै १९८३ (वय २६) १३ सी.एफ.युनिवर्सिडॅद डी चिली\n१३ ३मिड मार्को एस्ट्राडा मे २८, १९८३ (वय २७) २० सी.एफ.युनिवर्सिडॅद डी चिली\n१४ ३मिड मतियासस फर्नांदेझ १५ मे १९८६ (वय २४) ३५ स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल\n१५ ४फॉर ज्याँ बोसेजू १ जून १९८४ (वय २६) २३ C.F. América\n१६ ४फॉर फाबियान ओरेयाना २७ जानेवारी १९८६ (वय २४) १३ Xerez CD\n१७ २डिफे गॅरी मेडेल ३ ऑगस्ट १९८७ (वय २२) २३ बोका ज्युनियर्स\n१८ २डिफे गोंझालो हारा २९ ऑगस्ट १९८५ (वय २४) ३१ West Bromwich Albion F.C.\n१९ ३मिड गोंझालो फियेरो २१ मार्च १९८३ (वय २७) १६ क्लब डी रेगेटास डो फ्लामेंगो\n२० ३मिड रॉद्रिगो मिलार ३ नोव्हेंबर १९८१ (वय २८) १९ कोलो-कोलो\n२१ ३मिड रॉद्रिगो टेयो १४ ऑक्टोबर १९७९ (वय ३०) ३२ बेसिक्टास जे.के.\n२२ ४फॉर एस्तेबान परेदेस १ ऑगस्ट १९८० (वय २९) १२ कोलो-कोलो\n२३ १गो.र. लुइस मरीन बहारोना १८ मे १९८३ (वय २७) २ युनियन इस्पॅनॉल\nउरुग्वे १९३० • इटली १९३४ • फ्रान्स १९३८ • ब्राझील १९५० • स्वित्झर्लंड १९५४ • स्वीडन १९५८ • चिली १९६२ • इंग्लंड १९६६ • मेक्सिको १९७० • पश्चिम जर्मनी १९७४ • आर्जेन्टिना १९७८ • स्पेन १९८२ • मेक्सिको १९८६ • इटली १९९० • अमेरिका १९९४ • फ्रान्स १९९८ • कोरीया/जपान २००२ • जर्मनी २००६ • दक्षिण आफ्रिका २०१० • ब्राझील २०१४ • रशिया २०१८ • कतार २०२२\n१९३० • १९३४ • १९३८ • १९५० • १९५४ • १९५८ • १९६२ • १९६६ • १९७० • १९७४ • १९७८ • १९८२ • १९८६ • १९९० • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४\nगट अ · गट ब · गट क · गट ड · गट इ · गट फ · गट ग · गट ह · बाद फेरी · अंतिम सामना\nपात्रता · सीडींग · संघ · कार्यक्रम · शिस्तभंग · अधिकारी · विक्रम · Broadcasting · प्रायोजक\n२०१० फिफा विश्वचषक संघ\nब्राझील · घाना · आर्जेन्टिना · पेराग्वे\n१६ संघांची फेरीतुन बाद\nइंग्लंड · दक्षिण कोरिया · मेक्सिको · अमेरिका · स्लोव्हाकिया · चिली · जपान · पोर्तुगाल\nअल्जीरिया · ऑस्ट्रेलिया · कामेरून · कोत द'ईवोआर · डेन्मार्क · फ्रान्स · ग्रीस · होन्डुरास · इटली · उत्तर कोरिया · न्यूझीलंड · नायजेरिया · सर्बिया · स्लोव्हेनिया · दक्षिण आफ्रिका · स्वित्झर्लंड\nफ्रान्स · मेक्सिको · दक्षिण आफ्रिका · उरुग्वे\nअल्जीरिया · इंग्लंड · स्लोव्हेनिया · अमेरिका\nकामेरून · डेन्मार्क · जपान · नेदरलँड्स\nब्राझील · कोत द'ईवोआर · उत्तर कोरिया · पोर्तुगाल\nआर्जेन्टिना · ग्रीस · दक्षिण कोरिया · नायजेरिया\nऑस्ट्रेलिया · जर्मनी · घाना · सर्बिया\nइटली · न्यूझीलंड · पेराग्वे · स्लोव्हाकिया\nचिली · होन्डुरास · स्पेन · स्वित्झर्लंड\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ०५:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-110/", "date_download": "2022-12-01T13:28:46Z", "digest": "sha1:4QTYJIG32MVSEAXVDJUSQVVMH47XMO46", "length": 5021, "nlines": 116, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "स्वहिताकारणें सांगतसे तुज - संत सेना महाराज अभंग - ११० - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nस्वहिताकारणें सांगतसे तुज – संत सेना महाराज अभंग – ११०\nस्वहिताकारणें सांगतसे तुज – संत सेना महाराज अभंग – ११०\nअंतरीचें गुज होतें कांहीं ॥१॥\nकरा हरीभजन तराल भवसागर उतरील पैलपार पांडुरंग ॥२॥\nकृपा नारायणे केली मजवरी \nतुम्हालागीं हरी विसंबेना ॥३॥\nसेना सांगूनियां जातो वैकुंठासी\nतिथि ते द्वादशी श्रावणमास ॥४॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nस्वहिताकारणें सांगतसे तुज – संत सेना महाराज अभंग – ११०\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00652.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2020/10/blog-post_9.html", "date_download": "2022-12-01T13:42:35Z", "digest": "sha1:DCSAGYXNKIQBR3AW2D3Q3JFQZZHXGE2D", "length": 5351, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "आकाशातून पडलेली सोन्याची बिस्किटे वेचण्यासाठी सुरतमध्ये लोकांची गर्दी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युजआकाशातून पडलेली सोन्याची बिस्किटे वेचण्यासाठी सुरतमध्ये लोकांची गर्दी\nआकाशातून पडलेली सोन्याची बिस्किटे वेचण्यासाठी सुरतमध्ये लोकांची गर्दी\nरिपोर्टर गुजरातमधे सुरत जवळील सेहेनी गावात बुधवारी रात्री सोन्याची बिस्कीटे आकाशातून पडल्याने लोकांनी एकच गर्दी केली. ही माहिती आजूबाजूच्या गावात पसरल्यानंतर तिथूनही माणसं या गावात आली मात्र तोपर्यंत रस्त्यांवर व शेतात पडलेली नाणी संपलेली होती. ही नाणी सोन्या सारखी दिसत असली तरी ती नक्की सोन्याची आहेत की पितळेची ते अद्याप समजलेले नाही.\nबुधवारी रात्री सेहेनी गावातील काही लोकं अंधारातून जात असताना त्यांना शेतात काहीतरी चमकती वस्तू पडल्याचे दिसले. त्यांनी शोधाशोध केली असता त्यांना सोन्यासारखी दिसणारी छोटी बिस्किटे दिसली. त्यांनी ती जमा केली. त्यानंतर इतर गावकऱ्यांनाही त्याबाबत कळवले. त्यानंतर त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली. अनेक गावकरी रात्रभर टॉर्चच्या प्रकाशात सोन्याची बिस्किटे शोधत होती. काहींना बिस्किटे मिळाली तर काहींच्या हाती काहीच लागले नाही. ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर आजुबाजुच्या गावातील नागरिकही सोन्याच्या बिस्किटांसाठी गर्दी करू लागले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2021/11/25.html", "date_download": "2022-12-01T12:45:20Z", "digest": "sha1:ETS4N32OTRNYXZRNS6CCYJ2ORT4SV2IX", "length": 5572, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने 25 नोव्हेंबर पर्यंत स्वीकरणार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेष जात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने 25 नोव्हेंबर पर्यंत स्वीकरणार\nजात वैधता प्रमाणपत्राचे प्रस्ताव ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने 25 नोव्हेंबर पर्यंत स्वीकरणार\nजात पडताळणीसाठी दि.16 नोव्हेंबर 2021 पासून शैक्षणिक प्रकरणाच्या अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने ऑनलाईन प्रणालीचा वेग मंदावला आहे. सध्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश सुरु आहेत. त्याकरिता उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची, जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव दाखल केलेल्या पावतीची आवश्यकता असल्याने तसेच अर्जदारांची गैरसोय होवू नये म्हणून ऑनलाईन आणि ऑॅफलाईन अशा दोन्ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्याची माहिती संबधित विभागाने कळवली आहे.\nदि.17 ते 25 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. तसेच ऑफलाईन अर्ज फक्त शैक्षणिक कारणाकरिता स्वीकारण्यात येतील. ऑफलाईन फॉर्म नंबर 16 barti.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nअर्जदारांनी विहित कालावधीत अर्ज सादर करावेत जेणेकरुन विहित कालावधीत उमेदवारांचे जात वैधता प्रकरणी कार्यवाही करणे सुलभ होईल, असे आवाहन येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सचिव तथा संशोधन अधिकारी एस.टी.नाईकवाडी यांनी केले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/36/2475", "date_download": "2022-12-01T14:20:57Z", "digest": "sha1:ZN35KSGF4KEQWJ2XK6IYTLVGYSD6JI6D", "length": 13710, "nlines": 281, "source_domain": "bookstruck.app", "title": "स्त्रीजीवन ऐतिहासिक व देशाच्या 7 - Marathi", "raw_content": "\nस्त्रीजीवन / ऐतिहासिक व देशाच्या 7\nऐतिहासिक व देशाच्या : ओव्या\nरायगडच्या किल्ल्यावरी सोनियाचा वरवंटा\nशिवाजी मराठा राज्य करी १\nरायगडच्या किल्ल्यावरी सोन्याचा पाळणा\nशिवाजीचा बाळ तान्हा राजाराम २\nशिवाजी शिवाजी ऐकून शत्रू पळे\nसर्वांचा गर्व गळे नाममात्रें ३\nशिवाजी शिवाजी ऐकून शत्रू धूम ठोकी\nशिवाजी महाराजांची सत्कीर्ती गावी लोकीं ४\nशिवाजी छत्रपती सांबाचा अवतार\nमावळे वानर रामरायाचे ५\nवानरांकरवी राम रावणा लोळवी\nमावळ्यांचा हाती शत्रु शिवाजी बुडवी ६\nशिवछत्रपती धन्य ग धन्य राजा\nपोटच्या पुत्रापरी पाळीली त्याने प्रजा ७\nखाऊच्या निमित्तें बादशाहा फसविले\nशिवाजी बसून आले पेटार्‍यांत ८\nशिवाजी राजाचें धन्य ग धाडस\nभवानी आईचें तो ग लाडकें पाडस ९\nशिवाजी राजाचें धन्य ग धाडस\nभवानी मातेस चिंता त्यांची १०\nशिवाजीचे किल्ले किल्ले ना, ती तो किल्ली\nज्याच्या हातीं तो जिंकी दिल्ली उत्तरेची ११\nशिवाजीचं किल्ले किल्ले चढाया कठीण\nमोल प्राणाचें देऊन करी मराठा तन १२\nशिवाजीचे किल्ले किल्ले चढाया कठीण\nत्याचे मावळे चढती त्यांना दोर ग लावून १३\nदळीता कांडीता तान्हें बाळा आंदूळतां\nशिवाजी मराठा आठवावा १४\nकाय सांगूं सखी आले शिवाजीचे लोक\nनिघून गेले रातोरात झपाट्याने १५\nवैरियांच्या हाती शिवराया देई तुरी\nवैरियांच्या तोंडी शिवराया घाली भुरी १६\nचिमणाजी बाजीराव हे दोघे सख्खे भाऊ\nम्हणती वसई घेऊ एका रात्री १७\nचिमणाजी बाजीराव दोघा भावांची लगट\nशनिवारवाड्यांत हत्ती आला मोठया अंबारीसकट १८\nचिमाजीअप्पांनी मसलत केली बाजीरावांनी मोडीली\nनवी अंबारी जोडली पुण्यामध्यें १९\nचिमणाजी बाजी गेले दुसरे बाजीराव कैसे झाले\nसारे पुणें धुंडाळीलें पैशांसाठी २०\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 1\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 2\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 3\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 4\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 5\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 6\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 7\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 8\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 9\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 10\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 11\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 12\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 13\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 14\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 15\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 16\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 17\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 18\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 19\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 20\nदेवादिकांच्या व पौराणिक ओव्या 21\nऐतिहासिक व देशाच्या 1\nऐतिहासिक व देशाच्या 2\nऐतिहासिक व देशाच्या 3\nऐतिहासिक व देशाच्या 4\nऐतिहासिक व देशाच्या 5\nऐतिहासिक व देशाच्या 6\nऐतिहासिक व देशाच्या 7\nऐतिहासिक व देशाच्या 8\nऐतिहासिक व देशाच्या 9\nऐतिहासिक व देशाच्या 10\nव्रते, सण वगैरे 1\nव्रते, सण वगैरे 2\nव्रते, सण वगैरे 3\nव्रते, सण वगैरे 4\nव्रते, सण वगैरे 5\nव्रते, सण वगैरे 6\nपहिली माझी ओवी 1\nपहिली माझी ओवी 2\nपहिली माझी ओवी 3\nपहिली माझी ओवी 4\nपहिली माझी ओवी 5\nपहिली माझी ओवी 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/08/21/10557/", "date_download": "2022-12-01T14:07:56Z", "digest": "sha1:VPA3NQR3AT7VBMCLXOVAJ45ZFH2OGZSP", "length": 15662, "nlines": 146, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "🛑🩸 *मालगुंड येथे…..! छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद*🩸🛑 – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद*🩸🛑\n छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद*🩸🛑\n छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद*🩸🛑\n✍️ रत्नागिरी:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\nरत्नागिरी/मालगुंड :⭕ *छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे हे शिबिर घेण्यात आले. यामध्ये एकूण २५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सर्व दात्यांचे प्रमाणपत्र देऊन आभार मानण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळून हे शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी ,जिल्हा परिषद सदस्या सौ.साधनाताई साळवी,पंचायत समिती सदस्य श्री.गजानन पाटील साहेब,प्रा.आरोग्य केंद्र मालगुंड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.वाईकर सर,PSIअस्मिता पाटील मॅडम इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते . मान्यवरांचे स्वागत छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष श्री.सुनिलजी धावडे साहेब,कार्यध्यक्ष श्री.संतोषजी आग्रे साहेब आणि सचिव श्री.समीर गोताड साहेब यांनी केले.*\n*रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे सदस्य श्री.मुकेश धावडे आणि केशव शिवगण यांनी विशेष प्रयत्न केले.*\n*(मीडिया प्रमुख – छावा प्रतिष्ठान रत्नागिरी)*…⭕\n वाँटसप मधून डिलीट झालेले फोटो अन व्हिडीओ पुन्हा परत मिळवता येणार 🛑\n🛑 रेल्वेमध्ये बंपर भरती; जाणून घ्या पदांची माहिती व तारखा 🛑\n*नगर मनमाड रस्त्याची भयानक दुरावस्था;निष्पाप जीवांचा जातोय बळी\n*वडगांव ग्रामदैवत* *श्री महालक्ष्मी देवीस चांदीची* *प्रभावळी लोकार्पण,*\n🛑 कोकण वासीयांसाठी आनंदाची बातमी : रेवस-रेडी सागरी महामार्गासाठी ९ हजार ५७३ कोटींची तरतूद 🛑\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00653.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/once-pepsi-become-sixth-largest-army-in-the-world/", "date_download": "2022-12-01T12:27:33Z", "digest": "sha1:MDROP65ZOZDRCOCVJZN3JFK25AIZXM6A", "length": 19693, "nlines": 115, "source_domain": "bolbhidu.com", "title": "अमेरिका रशियाच्या राड्यात पेप्सी कंपनी जगातली सहावी मोठी नेव्ही झाली होती", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nअमेरिका रशियाच्या राड्यात पेप्सी कंपनी जगातली सहावी मोठी नेव्ही झाली होती\nआता आपण अनेक मल्टिनॅशनल कंपन्या रेव्हेनुमुळे अनेक देशांच्या GDP च्या पुढे गेल्याचं आपण बघतोयच. एवढंच काय भांडवलाच्या जीवावर या कंपन्या आज देशाची धोरण देखील बदलवतात मात्र हद्द तेव्हा झाली जेव्हा एका कंपनीने स्वतःची आर्मीचा उभारली\n१९५९ च्या उन्हाळ्यात अमेरिकेच्या राजधानीत म्हणजेच न्यूयॉर्कमध्ये रशियाने सांस्कृतिक देवाणघेवाण करण्याच्या हेतूने एक प्रदर्शन आयोजित केले होते. त्यानंतर अमेरिकेने सेम तसेच एक प्रदर्शन मॉस्को येथील सोकोलन्की पार्क मध्ये भरवले. खरं तयार ते प्रदर्शन भरवून अमेरिकेला आपलं एखाद प्रॉडक्ट तिथं खपतंय का ते बघायचं होत.\nत्या प्रदर्शनात अमेरिकने सांस्कृतिक गोष्टी सोडा आपली उत्पादनच स्टॉलवर लावली.\nयात गाड्या, कला, फॅशन, डिस्ने, डिक्सी कप इंक, आयबीएम यांसारख्या गोष्टी होत्या. आता त्यात एका अमेरिकन स्टायलच्या घराचं मॉडेल पण ठेवण्यात आलं होत. यात अमेरिकेला असं दाखवायचं होत की, बघा आमची लाइफस्टाइल कसली भारी आहे. कारण आमच्याकडे भांडवलशाही आहे. त्यात एक लक्षवेधी ड्रिंकिंग ब्रॅन्डपण होता. आपली पेप्सी.\nत्या प्रदर्शनात रशियन लोकांनी पहिल्यांदाच पेप्सीची टेस्ट घेतली. पण सगळ्यात पहिला नंबर सोव्हिएत प्रमुख निकिता ख्रुश्चेव्ह यांनी लावला होता. २४ जुलैला या प्रदर्शनसाठी अमेरिकेचे तत्कालीन उपाध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी ख्रुश्चेव्ह यांना आमंत्रित केलं होत.\nआमंत्रण आल्यावर त्या दोघांची भेट अमेरिकेच्या मॉडेल म्हणून उभ्या केलेल्या घरात झाली. त्या दृश्यात उभे असताना निक्सन आणि ख्रुश्चेव्ह यांनी कम्युनिझमविषयी आणि सोव्हिएतच्या सत्तेखाली असलेल्या बंदीवान राज्यांविषयी तसेच नुकत्याच झालेल्या अमेरिकन ठरावाबद्दल चर्चा केली.\nआता चर्चा झाल्यावर ख्रुश्चेव्ह यांचा घसा सुकला असेल म्हणून निक्सनने ख्रुश्चेव्हला प्रदर्शनातल्या एका बूथकडे नेले. तो बूथ होता पेप्सीचा. निक्सनने ख्रुश्चेव्हला पेप्सीच्या दोन बॅचेस ऑफर केल्या.\nएक अमेरिकन पाण्यात मिसळलेला, दुसरा रशियन पाण्यात. खरं तर हे प्रतीकात्मकपणे होत. की बघा तुमचा नेता अमेरिकन भांडवलशाहीचा प्याला पिला.\nआता ख्रुश्चेव्हला हा प्याला पाजण्यासाठी पेप्सीच्या डोनाल्ड एम. केंडलने निक्सनकडे आधीच सेटिंग लावली होती.\nखरं तर तो एक सेटअप होता…..\nआदल्या रात्री पेप्सीचे कार्यकारी डोनाल्ड एम. केंडल अमेरिकन दूतावासात निक्सनजवळ गेले. केंडल हे पेप्सीच्या आंतरराष्ट्रीय विभागाचे प्रमुख होते. ज्यावेळी त्यांना समजलं कि ख्रुश्चेव्ह प्रदर्शनाला भेट देणार आहेत. तेव्हा त्यांना पेप्सीसाठी एक संधी दिसली. त्यांनी निक्सनला विनंती केली की, काही पण करा पण ख्रुश्चेव्हच्या हातात पेप्सी द्या.\nनिक्सनने अगदी तसच केले. आणि एका फोटोग्राफरने ती मुमेंट आपल्या कॅमेऱ्यात कॅच केली. त्या फ्रेममध्ये सोव्हिएतच्या सर्वोच्च नेत्याने पेप्सीचा कप पकडला होता. आणि दुसऱ्या बाजूला केंडल उभा राहून दुसरा कप ओतत होता.\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण \nसगळ्या लोकांनी आपल्या नेत्याचं ख्रुश्चेव्हच अनुकरण केलं असं ख्रुश्चेव्हचा मुलगा त्यावेळची आठवण सांगताना म्हणतो. त्यानंतर बर्‍याच रशियन लोकांना पेप्सी पिल्यावर शुवॅक्स सारखा वास आला. पण, तो पुढे म्हणाला की, प्रदर्शन संपल्यानंतरही ती पेप्सी लोकांनी लक्षात ठेवली.\nकेंडलसाठी, हा फोटो म्हणजे एक प्रकारचा विजयच होता. त्याच्या ब्रँडच्या विस्तारासाठी त्याच्याकडे मोठ्या योजना होत्या. आणि ख्रुश्चेव्हच्या एका फोटोने त्याच्या पेप्सीला रशियात स्थान मिळवून दिलं होत. अमेरिकन राष्ट्रीय प्रदर्शनाच्या अवघ्या सहा वर्षांनंतर, केंडल पेप्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाले. कारण,\nयू.एस.एस.आर. ही केंडलला मिळालेली एक नामी संधी असलेली जमीन होती. त्याने त्या दृष्टीने प्रयत्न सुरु केले. १९७२ मध्ये, कोला ड्रिंक बनवणाऱ्या मक्तेदारांशी बोलणी करुन १९८५ पर्यंत कोका-कोला आपल्या खिशात घालायला तो पुरता यशस्वी झाला.\nकोला सिरपच्या नद्या आता सोव्हिएत युनियनमधून वाहू लागल्या. पेप्सीच्या बाटल्या स्थानिक पातळीवर तयार करण्यात आल्या. ही एक तख्तापलट होती. न्यूयॉर्क टाइम्सने म्हटल्यानुसार, युएसएसआर मध्ये कोला हे “पहिले भांडवली उत्पादन” होते ज्याची पायोनिर पेप्सी कंपनी होती.\nआता यातून पेप्सीला तुफान पैसे मिळू लागला. पण हा पैसा सोव्हिएत रुबल या रशियन चलनात होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे चलन निरुपयोगी होते. त्यांचे मूल्य क्रेमलिनने निश्चित केले होते. तर दुसरीकडे सोव्हिएत कायद्यानुसार रुबल हे चलन परदेशात नेण्यासही बंदी होती.\nत्यामुळं यू.एस.एस.आर. आणि पेप्सी यांनी बार्टर पद्धतीचा वापर सुरु केला. कोलाच्या बदल्यात, पेप्सीला अमेरिकेत वितरण करण्यासाठी स्टोलीचनाया हा रशियन वोडका प्राप्त झाला. आता पेप्सी इथं पण पैसा छापू लागली.\n१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात, रशियन लोक वर्षामध्ये जवळजवळ पेप्सीचे अब्जावधी सर्व्हिंग्ज पित होते. १९८८ मध्ये पेप्सीने स्थानिक टीव्हीवर पैसे देऊन जाहिराती प्रसारित केली. ज्यात मायकेल जॅक्सन होता. आता रुबलच्या बदल्यात पेप्सीला स्टॉलीचनाया वोडका पण मिळत होता. आणि हा वोडका अमेरिकेत खूपच फेमस झाला होता.\nथोडक्यात बार्टरिंग कार्य चांगल सुरु होत…\nपण सोव्हिएत-अफगाण युद्ध सुरु झालं. आणि यावर उत्तर म्हणून अमेरिकेन स्टॉलीचनाया वर बहिष्कार टाकला. आणि पेप्सीला तोटा होऊ लागला.\nत्यामुळं आता पेप्सीला आपला पैसे रशियाच्या बाहेर काढण्यासाठी काहीतरी व्यापार करण्यासाठी काहीतरी वेगळे हवे होते.\nआणि १९८९ मध्ये पेप्सी आणि सोव्हिएत युनियनने एक करार केला. रशियाने स्क्रॅप म्हणून विकण्यासाठी काढलेल्या गोष्टींमध्ये फ्रिगेट, क्रूझर, विनाशकासह १७ जुन्या पाणबुडी आणि तीन युद्धनौका होत्या.\nआता पेप्सीची स्वतःची नेव्ही झाली होती. आणि ही नेव्ही केवढी मोठी तर जगातली सहावी सगळ्यात मोठी नेव्ही. मात्र पेप्सी सारख्या खाजगी कंपनीनं नेव्ही उभारणं अमेरिकेसारखा देशाला मान्य होणार नव्हतं. अखेर काही जहाज सोडले तर आपली सर्व सामुग्री पेप्सीला भंगारात काढावी लागली.\nहे ही वाच भिडू :\nपेप्सी कोलाला भारतात एन्ट्री साठी जनता सरकारने एक अट घातली होती\nपेप्सी, कोका-कोला खरी टक्कर दिली ती अस्सल भारतीय ब्रँड ‘गोल्ड स्पॉट’ ने…\nकिट बॅगेत जॅमची बॉटल घेऊन फिरणारा राहुल स्टार बनल्यावरही वडिलांच्या कंपनीला विसरला नाही\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nगहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात इथूनच झाली आहे…\nमोदींच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात 43 वर्षांपुर्वीची मोरबीची दुर्घटना ठरली होती..\nबलात्कार झाला का नाही हे ठरवणारी टू फिंगर टेस्ट काय असते \n“उद्धव, आदित्यला सांभाळा, इमान सांभाळा”…बाळासाहेबांचं दसरा…\nलंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधीजी यांनी एकत्र दसरा साजरा केला होता\nहे ही वाच भिडू\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\nटीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७…\nएकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर जगजीत सिंगच्या…\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना…\nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/why-is-it-alleged-that-the-womens-commission-is-taking/", "date_download": "2022-12-01T13:09:01Z", "digest": "sha1:ES3OJ2WD3HFBUUMXOJXZZHDHFMEEV5Y4", "length": 26594, "nlines": 124, "source_domain": "bolbhidu.com", "title": "महिला आयोग सिलेक्टिव भूमिका घेतंय का ?", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nमहिला आयोग सिलेक्टिव भूमिका घेतंय का \nBy बोल भिडू कार्यकर्ते On Nov 16, 2022\nविनयभंग प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर झाला आहे. तसेच या प्रकरणाची दखल घेत रुपाली चाकणकर यांनी ठाणे पोलिसांना गुन्ह्याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.\nऋता आव्हाडांची तक्रार आणि गुन्हा रद्द करण्याची मागणीवर आयोगाने सिलेक्टिव भूमिका घेतलीय अशी टीका त्यांच्यावर होत आहे. जितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणात महिला आयोग सिलेक्टिव भूमिका घेत आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.\nमहिला आयोग काय आहे \nमहिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल भारतात अनेक कायदे आहेत. पण फक्त कायदे केले म्हणून काम भागत नाही म्हणून १९९२ साली राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्या नंतर लगेच १९९३ साली महाराष्ट्रात देखील राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली.\n२५ जानेवारी १९९३ साली महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या रूपाने देशातल्या पहिल्या राज्य महिला आयोगाची स्थापना केली गेली.\nराज्य महिला आयोग हे महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत येणारं एक मंडळ आहे. सद्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर या महाराष्ट्र राज्य आयोगाच्या अध्यक्ष आहेत. अ‍ॅड. रजनी सातव यांनी २००९ मध्ये राजीनामा दिल्यानंतर १ सप्टेंबर २००९ पासून जवळपास २०१२ पर्यंत अध्यक्ष म्हणून कोणाचीच नियुक्ती झाली नव्हती.\n४ फेब्रुवारी २०२० रोजी तत्कालिन अध्यक्षा विजया रहाटकर यांनी राजीनामा दिल्यानंतर देखील जवळपास दीड वर्ष आयोगाला एक महिला अध्यक्ष नव्हती. २१ ऑक्टोबर २०२१ रोजी रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाल हा ३ वर्षांचा असतो.\nमहिला आयोगाचं कामकाज कसं चालतं \nमहिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी, महिलांची समाजातली स्थिती सुधारण्यासाठी आणि महिलांसाठी असणार्‍या कायद्याची प्रभावी अंमलबाजवणी करणे महिला आयोगाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे.\nतसेच महिलांशी संबंधित समस्या अधोरेखित करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणं, सेवाभावी संस्थांना सोबत घेऊन या समस्यांवर संवाद साधणं आणि महिलांवर होणारा अत्याचार थांबवण्यासाठी सरकारला उपाय योजना सुचवणे, आयोगाच्या अध्यक्षांनी, सदस्यांनी घटनास्थळी जाणे, पीडित महिलांना भेटणे, सरकारी यंत्रणांना निर्देश देण्याचे काम सुद्धा महिला आयोगाकडून करण्यात येते.\nत्याच बरोबर मालमत्तेचे वाद, ऑनलाईन फसवणूक किंवा त्रास देणं, कामाच्या ठिकाणी होणारा छळ यावर प्रतिबंध लादणे, निवारण करणे असं महिला आयोगाच्या कामकाजाचं स्वरूप असतं. तर महिलांची मानहानी करणार्‍या प्रथांचा शोध घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाय करणे हे या आयोगाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे.\nमहिला आयोगाचे अधिकार देखील महत्वाचे आहेत\nमहिलांसंबंधीच्या घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदींचा आढावा घेणं, आवश्यक वैधानिक दुरुस्ती सुचवणं, तक्रार निवारणात सहाय्य करणं, महिलांवर परिणाम करणाऱ्या सर्व धोरणांबद्दल सरकारला सल्ला देणं, सरकारी आणि पोलीस यंत्रणांकडून माहिती मागवणं, स्वतंत्रपणे चौकशी करणं, साक्षीदारांना समन्स बजावणं, महिलांना कोर्टकचेरीच्या प्रकरणात न्यायालयीन मदत देणं अशा अधिकारांबरोबरच आयोगाला स्यूओ मोटोचा देखील अधिकार आहे.\nस्यूओ मोटो म्हणजे महिला सुरक्षा किंवा महिलांशी संबंधित घटनांची स्वतःहून दखल घेण्याचा आयोगाला अधिकार असतो. याचं उदाहरण म्हणजे २०१८ मध्ये भाजप आमदार राम कदम यांनी मुली पळवण्याच्या वक्तव्याची आयोगानं स्वतःहून दखल घेत राम कदमांना आयोगापुढे बिनशर्त माफी मागण्यास सांगितलेलं. पण हे हि लक्षात घेतलं पाहिजे कि, आयोगाला चौकशीचे अधिकार असले तरी त्यांना खटला चालवण्याचे किंवा आरोपींना शिक्षा देण्याचे अधिकार नाहीत.\nलोकांच्या कल्याणासाठी तयार करण्यात आलेल्या आयोगांच्या अध्यक्षस्थानी बहुतेकदा सत्तेत असणार्‍या पक्षातले किंवा त्यांच्या मित्र पक्षातलेच लोक असतात. पण सध्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन ४ महिने झाले आहेत तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा काय आहेत असा प्रश्न अनेकांकडून विचारण्यात येत आहे.\nसरकार गेले तरी महिला आयोगाच्या पदावर फरक का पडत नाही सत्तेत असलेला पक्ष स्वतःच्या व्यक्तीला महिला आयोगाच्या पदावर बसवू शकतं का\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण \nराजकीय पक्षांची सत्ता गेली तरी या आयोगातल्या लोकांचं अध्यक्षपद जात नाही आणि यासाठी महत्वाचा ठरतो तो राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष निवडी बद्दलचा कायदा.\nराज्य महिला आयोग ही स्वायत्त संस्था असल्याने राज्य शासन यात प्रत्यक्षरित्या हस्तक्षेप करू शकत नाही. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली एक समिति आयोगाच्या अध्यक्षांच्या निवडी संबंधीची शिफारस राज्यपालांकडे करते आणि मग राज्यपाल आयोगाच्या अध्यक्षांची निवड करतात. राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद अराजकीय स्वरूपाचं असतं.\nआयोगाच्या १९९३ मधील कायद्यान्वये या पदाला संरक्षण आहे. पण मग सत्तांतर झालं तर महिला आयोगाच्या अध्यक्षा बदलल्या जातात का यासाठी माजी अध्यक्षा अध्यक्षा विजया रहाटकर यांचं उदाहरण पाहता येऊ शकतं.\nविजया रहाटकर यांची १८ फेब्रुवारी २०१९ ला युती सरकारने तीन वर्षांसाठी नियुक्ती केली होती. त्यांच्या पदाची मुदत ही २०२२ पर्यंत होती. मात्र आधीच्या सरकारने केलेल्या विविध नियुक्त्या बरखास्त करण्याची मोहीम महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सुरू झाली होती. त्यानंतर त्यांना राजीनामा देण्यासाठी सांगण्यात आलं होत.\nआजवर महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकरांनी काय निर्णय घेतले ते पाहुयात.\nसंभाजी भिडे टिकली प्रकरण –\nशिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी अलीकडेच मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर एका महिला पत्रकारांनी संभाजी भिडेंना मुख्यमंत्र्यांशी काय चर्चा झाली असा प्रश्न विचारला. त्यानंतर त्या पत्रकाराला मध्येच थांबवत संभाजी भिडे म्हणाले की, आधी कुंकू लाव मग मी तुझ्याशी बोलतो.\nदेशातली प्रत्येक स्त्री ही भारतमातेचे रूप आहे. भारतमाता विधवा नाही आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्य महिला आयोगाने “कपाळावर टिकली नाही म्हणून महिला पत्रकाराशी बोलण्यास नकार देण्यामागील भूमिकेचा खुलासा करावा”, अशी नोटीस भिडे यांना पाठवली होती.\nअब्दुल सत्तार- सुप्रिया सुळे प्रकरण\nराज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवीगाळ केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्तारांना फोन करून माफी मागण्याचे आदेश दिले. त्यानंतर या वक्तव्यानंतर राज्यभरातून अनेक तक्रारी महिला आयोगाला प्राप्त झाल्या आणि राज्य महिला आयोगाला देखील या प्रकरणाची दखल घ्यावी लागली होती.\nआयोगाने अब्दुल सत्तार यांच्यावर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. तसेच या प्रकरणाचा अहवाल तात्काळ सादर करावा, अशा सूचना महिला आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.\nअब्दुल सत्तारांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवीगाळ प्रकरणाची राज्य महिला आयोगाने तात्काळ दखल घेतली. पण काही दिवसापूर्वी सुषमा अंधारे यांच्यावर टीका करताना मंत्री गुलाबराव पाटलांनी ‘नटी’ या शब्दाचा वापर केला होता.\nयाबाबत सुषमा अंधारे यांच्या म्हणण्यानुसार, मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर कारावाईसाठी अंधारेंनी दोनवेळा रुपाली चाकणकर यांना फोन केला होता पण त्यांनी फोनच उचलला नाही. जर गुलाबराव पाटलांबाबत आयोगाने पूर्वीच नोटीस काढली असती किंवा संभाजी भिडेंनाही अशीच नोटीस बजावली असती तर अशी प्रकरणं घडलीच नसती. बरं फक्त नोटीशी नका काढू, त्यांच्या तक्रारी दाखल झाल्या पाहिजेत, त्याचे फॉलोअप घेतले पाहिजे”, अशी बाब अंधारे यांनी चाकणकर यांना लक्षात आणून दिली…\nजितेंद्र आव्हाडांच्या प्रकरणात महिला आयोगाने काय म्हटले आहे \nऋता आव्हाडांच्या तक्रारीनंतर रुपाली चाकणकर यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्य महिला आयोगास ऋता जितेंद्र आव्हाड यांचा अर्ज प्राप्त झाला आहे. त्यानुसार,जितेंद्र आव्हाड यांच्याविरुध्द आपल्या परिक्षेत्रातील मुंब्रा पोलीस ठाणे येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसदर प्रकरणी फिर्यादी यांनी दाखल केलेला गुन्हा राजकीय सुडबुध्दीने दबावतंत्र वापरुन केला असल्याने सदरील गुन्हा रद्द करण्यात यावा व फिर्यादी महिलेवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी ऋता आव्हाड यांनी केली आहे. त्या मागणीनुसार, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोग कार्यालयास सादर करावा असे आदेश चाकणकरांनी केली आहे. स्वत: रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.\nविनयभंग प्रकरणी मुळ फिर्यादी महिलेने दाखल केलेला गुन्हा आणि परस्परविरुध्द प्राप्त झालेले तक्रार अर्ज या दोन्हींबाबीत सत्यता पडताळावी. त्यानंतर महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार वस्तुस्थितीदर्शक अहवाल आयोग कार्यालयास सादर करावा अशा सूचना दिल्या आहे.\nजितेंद्र आव्हाड यांच्या विनयभंग प्रकरणात महिला आयोग सिलेक्टिव भूमिका घेत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.\nहे ही वाच भिडू\nनाशिकचा जन्म, ठाण्यातून आमदार; जितेंद्र आव्हाड यांचा राजकारणातला प्रवास असा आहे\nस्वातंत्र्याच्या क्षणी नेहरुंच्या हाती राष्ट्रध्वज सोपवणारी महिला कोण होती \nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण उत्तर नागनाथ कोत्तापल्ले सर \nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम किर्लोस्करांमुळेच\nराज्यपालांना परत पाठवणं राज्याला शक्य असतंय का \nबॉलिवूडमध्ये नोकरच रोल नेहमी मराठी ऐक्ट्रेस का \nचीनची ”पांडा डिप्लोमसी” फुटबॉल वर्ल्डकप दरम्यानही चर्चेत असणार आहे\n२ वर्षाआधी लोकं न्यूझीलंडकडून खेळ सांगत होते, आज भारताला त्याच्याशिवाय पर्याय…\nहे ही वाच भिडू\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nबाकी निवडणुकांप्रमाणेच गुजरातच्या निवडणुकीत सुद्धा…\nभीतीमुळे मंत्रालयातील केबिन नंबर ६०२ मध्ये बसायला…\nगुजरातमध्ये आपने उतरवलेल्या ओटीपी फॉर्म्युलामुळे…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण \nएकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर जगजीत सिंगच्या…\nराज्यपालांना परत पाठवणं राज्याला शक्य असतंय का \nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://ruralindiaonline.org/en/articles/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T12:59:53Z", "digest": "sha1:QPCNI7Q3BU67J2VAJBZ34XFPB2VSYBYF", "length": 25575, "nlines": 202, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "कुमारतुलीच्या टाळेबंद मूर्ती", "raw_content": "\nकोलकात्याच्या ऐतिहासिक कुंभारवाड्यात, कुमारतुलीत व्यवहार ठप्प झाले आहेत. दुर्गा मातेच्या मूर्ती आणि इतर पुतळ्यांना मागणी नसल्यात जमा आहे. कारागीर, दुकानदार आणि कामगारांसमोर मोठा घाटा आ वासून उभा आहे\nकुमारतुलीमधील कृष्णा स्टुडिओचे तापस पाल म्हणतात “या वर्षी कोरोनामुळे मला अद्यापपर्यंत दुर्गा मूर्तींची ऑर्डर मिळालेली नाही. तरीही मी स्वतःहून काही मूर्ती बनवल्या आहेत. मला आशा आहे त्या विकल्या जातील.” उत्तर कोलकात्यातील कुंभार आणि मूर्तिकारांच्या या ऐतिहासिक गल्लीमध्ये त्यांचा स्टुडिओ आहे. ते पुढे म्हणतात, “तुम्ही मला ८ वर्षांपासून ओळखता. माझा स्टुडिओ जून महिन्यात विनामूर्तीचा तुम्ही कधी पाहिला आहे का\nकुमारतुली मध्ये जवळपास ४५० स्टुडिओंची स्थानिक कारागीर संघटनेमध्ये नोंदणी झाली आहे. बांबू व पेंढ्याचा ढाचा तयार करून त्यावर चिकणमातीचा लेप लावून मूर्ती घडवली जाते. ऑक्टोबर महिन्यात सुरु होणाऱ्या दुर्गापूजेच्या काही आठवडे आधीच मूर्ती रंगवून, दागिन्यांनी सजवल्या जातात. दरवर्षी मूर्ती बनवण्याची तयारी मार्च - एप्रिल मध्येच सुरु होते. परंतु या वेळी कोविड १९ च्या महामारीने पूर्ण नियोजनच बिघडवून टाकलं आहे. (पहा - कुमारतुलीचा फेरफटका )\nमागील २० वर्षापासून मूर्ती बनवणारे मृत्युंजय मित्रा म्हणतात, हे वर्ष आमच्यासाठी फार कठीण आहे. एप्रिल पासूनच व्यवसायात प्रचंड तोटा व्हायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला बनवलेल्या अन्नपूर्णा देवीसारख्या घरगुती देवतांच्या मूर्ती बंगाली नवीन वर्षाला, पैला-बैसाखीला (यावर्षी १५ एप्रिल रोजी) विकायला पाहिजे होत्या परंतु त्या अजूनही विकल्या गेलेल्या नाहीत. “संपूर्ण गल्ली मध्ये जवळपास १०० मूर्ती असतील त्यापैकी फक्त ८ ते १० मूर्ती विकल्या आहेत. पूर्ण गुंतवणूक वाया गेलीये. मला अजून पर्यंत दुर्गामूर्तीसाठी ऑर्डर मिळालेली नाही.” मृत्युंजय मित्रा सांगतात.\n१८ व्या शतकापासून कुमारतुलीमध्ये कुंभार हाताने दुर्गा देवीच्या मूर्ती बनवतायत. कोलकात्यातील त्यावेळच्या श्रीमंत जमीनदार आणि व्यापाऱ्यांनी त्यांच्या घरच्या वार्षिक दुर्गा पूजेच्या उत्सवासाठी मूर्ती खरेदी करायला सुरुवात केली. बहुतेक कारागीर हे मूळचे नाडिया जिल्ह्यातील कृष्णानगरचे आहेत. जशी हस्तकलेला शहरातून मागणी वाढली तसे हे स्थलांतरित कारागीर उत्तर कोलकत्यात हुबळी नदीच्या काठावर कुमारतुली मध्येच स्थायिक झाले.\nमी १८ जूनला कुंभारवाड्यात पोहचलो तेव्हा कोलकाता महानगरपालिका २० मे च्या अम्फान चक्रीवादळाने पडलेली झाडं उचलत होती. ते सोडता एरवी कायम गजबजलेल्या या वस्तीमध्ये शांतता होती. बहुतेक स्टुडिओ तर बंदच होते. काहींनी स्टुडिओ उघडले होते पण मूर्तींची कामं कुठेच सुरू दिसत नव्हती. देवतांच्या तुटलेल्या आणि अपूर्ण मूर्ती रस्त्यावरच पडून होत्या. सजावटीची दुकाने उघडलेली असली तरी ग्राहक मात्र कुठेच दिसत नव्हते. मागच्या काही वर्षांच्या तुलनेत यावेळी जून महिन्यातील चित्र काहीसं निराळंच होतं.\nकुमारतुली मध्ये भेटलेल्या कारागिरांनी मला सांगितलं की २०१९ मध्ये त्यांच्या सगळ्यांचा मिळून ४० कोटी रुपयांचा धंदा झाला होता. त्याचा मोठा हिस्सा हा दुर्गा मूर्तींच्या विक्रीतून आला होता. याच सोबत ते इतर देवतांच्या मूर्ती सुद्धा बनवतात आणि कधी कधी चित्रपटांसाठी मातीचे पुतळे बनवण्याची त्यांना मागणी येते. त्यांच्या पैकी काहीजण मातीची भांडी आणि इतर वस्तू बनवतात. त्यांना यावर्षी मूर्तींच्या विक्रीत वाढ होण्याची आशा होती पण त्या आधीच कोविड १९ मुळे सगळ्या गोष्टी ठप्प होऊन बसल्या.\nदुर्गा देवी आणि इतर देवतांच्या अपूर्ण मूर्ती रोडवरच पडून आहेत . कुंभार म्हणतात यावर्षी नेहमी सारखा नफा मिळणार नाही\nबिडीचा झुरका मारत मृत्युंजय मला सांगत होते या वर्षी २३ जूनला जगन्नाथ रथ यात्रेच्या उत्सवाला काही ऑर्डर मिळतील अशी त्यांना अपेक्षा आहे, हे दुर्गा मूर्ती बनवण्यासाठी शुभ मानलं जातं. “पण मला शंकाच आहे.” ते पुढे म्हणतात, “बँकासुद्धा आमच्या व्यवसायात नफा होऊ शकतो असा विचार करत नाहीत. कोणीही आम्हाला कमी कालावधीसाठी कर्ज देण्यास तयार नाहीये. आम्ही प्रत्येक वर्षी आमच्या खिशातले ७ लाख रुपये गुंतवतो [मार्च ते ऑक्टोबर] पुढील ८ महिने हा पैसा अडकून पडलेला असतो, काहीही उत्पन्न नसतं. आमच्याकडे ४ महिने कमाईसाठी आहेत, त्यानंतर संपूर्ण वर्ष त्यावर उदरनिर्वाह करावा लागतो. या वर्षी ते कसं शक्य होणार आहे\nकुंभार वेगवेगळ्या आकाराच्या व किंमतीच्या दुर्गा मूर्ती बनवतात. साधारणतः ६ फुटाची घरगुती मूर्ती ३०,००० रुपयाला विकली जाते. संपूर्ण शहरात, मंडपांमध्ये स्थापना करण्यासाठी उत्सव समित्यांकडून उंच आणि सुशोभित मूर्तींना मागणी असते. जवळपास १० फूट उंच असलेल्या मूर्तींची किंमत १ लाख ते २ लाख दरम्यान असते.\nकार्तिक पाल एक अनुभवी, ज्येष्ठ मूर्तीकार आहेत. त्यांना रथ यात्रेसाठी काही ऑर्डर मिळाल्या आहेत. ते म्हणतात, “या ऑर्डर घरगुती पूजेसाठीच्या आहेत पण सार्वजनिक मंडपातल्या मोठ्या मागण्या बंद आहेत. मला आशा आहे आजपासून गोष्टी बदलायला लागतील. पण पूर्वीसारखी स्थिती नसणार हे नक्की.”\nकार्तिक पाल म्हणतात ते खरंही असेल. निमाई चंद्र पॉल हे उत्सव समितीचे प्रमुख आहेत. त्यांचं मंडळ कुमारतुलीमध्ये प्रत्येक वर्षी मोठा मंडप टाकतं. त्यांना सुद्धा वाटतंय की या वर्षी मूर्तिकारांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे. “आम्ही ३० ते ४० लाख रुपये खर्च करतो. आम्हाला मिळणारा निधी हा बहुतेक कार्पोरेट प्रायोजकांकडून येतो पण यावेळी कोणीही उत्सुक दिसत नाहीये. आम्ही काही कारागिरांना आगाऊ पैसे देऊन ऑर्डर्स दिल्या होत्या पण नंतर आम्हाला त्या रद्द कराव्या लागल्या.” पॉल यांच्या समितीने यावेळी बराच कमी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. ते पुढे म्हणतात, “मला खात्री आहे की मोठ्या प्रमाणात खर्च करणाऱ्या इतर समित्या सुद्धा असाच निर्णय घेतील.”\nऑर्डर्स न मिळाल्यामुळे कारागिरांपुढे इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. “रेल्वे बंद असल्यामुळे मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांना मदत करणारे रोजंदारीवरचे कामगार येऊ शकत नाहीत कारण ते खूप दूरच्या जिल्ह्यांमधून येतात. टाळेबंदी आणि अम्फान चक्रीवादळामुळे कच्च्या मालाच्या किमतींमध्ये जवळजवळ ३० ते ४० टक्के इतकी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे नुकसान भरून काढायला आम्हाला संधी कुठे आहे” कार्तिक यांना पेच पडलाय. त्यांच्या पुढे बसलेले मिंटू पाल पूजा समित्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करतात कारण त्यांनी अम्फान चक्रीवादळानंतर आणि कोविड-१९ च्या टाळेबंदी मध्ये कुमारतुली मधील कारागिरांना राशन वाटप केलंय.\n“देवतांच्या अंगावर तुम्हाला दिसणारे सुंदर दागिने नाडिया आणि हुगळी जिल्ह्यातील गावांमध्ये बनवले जातात. तेथील कारागीर सुद्धा बेरोजगार झाले आहेत. जवळपास ६० ते ७० कुटुंबं मूर्तींसाठी कृत्रिम केस तयार करतात त्यांनाही याची झळ पोहचली आहे. मूर्तींना लावला जाणारा लेप व त्यासाठीची माती मुख्यतः साऊथ २४ परगणा, नॉर्थ २४ परगणा आणि मालदा जिल्ह्यातून बोटींमधून आणली जाते. हे सगळं कुमारतुलीपर्यंत पोहचवणाऱ्या मजुरांकडे आता कसलीही कमाई नाही.\nमूर्तिकार बांबू आणि गवताच्या पेंढ्याने बनवलेल्या दुर्गा मूर्तीच्या साच्यावर चिकणमातीचा लेप लावत आहेत. मूर्ती बनवणे हे मेहनतीचे काम आहे, त्याला कौशल्य आणि वेळ लागतो. गेल्या वर्षी कुमारतुलीच्या कारागिरांचा ४० कोटींचा व्यवसाय झाला होता.\nतयार झालेल्या मूर्ती प्लास्टिक गुंडाळून स्टुडिओमध्ये पावसाळ्यात जपून ठेवाव्या लागतात. शरद ऋतूतील दुर्गा उत्सवापर्यंत या मूर्ती सुरक्षित ठेवणं कुंभारांसाठी मोठं जिकिरीचं काम असतं.\nमार्चच्या अखेरीस सुरु झालेल्या कोविड- १९ पासून कारागिरांकडे मूर्तींची मागणी नसल्याने कुंभाराच्या गोदामाबाहेर अर्धवट काम झालेल्या मूर्तींचा ढीग लागला आहे.\nकुमारतुली मध्ये मिन्टू पाल यांच्या स्टुडिओमध्ये खास करून प्लास्टिक ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार होतात. त्यांना चित्रपट निर्मात्यांकडून ऑर्डर्स मिळतात पण लॉकडाऊन मध्ये चित्रपटाचे चित्रण बंद असल्याने त्याचा थेट परिणाम धंद्यावर झाला आहे.\nबिहार छत्तीसगड आणि झारखंड मधील मजूर कुरमातुली मध्ये माती आणि मूर्तींची वाहतूक आणि गरज असेल तर अवजड, अंगमेहनतीची कामं करतात. लॉकडाऊन दरम्यान मजूर मूळ गावी गेले. आता ते परतणार नाहीत याची कुंभारांना चिंता आहे.\nबंगालच्या ग्रामीण भागातले कारागीर त्यांनी बनवलेल्या वस्तू दुर्गापूजेच्या काळात शहरात विक्रीसाठी आणतात. जर उत्सव समित्यांनी साधेपणाने सोहळा साजरा करायचा निर्णय घेतला आणि मूर्तींची मागणी अशीच कमी राहिली तर या कारागिरांचा धंदाही बसणार असं दिसतंय.\nइतरवेळी गजबजलेली कुमारतुलीतील गल्ली या वर्षी शांत आहे. अर्धवट काम झालेल्या मूर्ती आणि पुतळे विक्रीविना ढीग लावून ठेवलेत. काही विक्रेते, जसे की हा फुगे विकणारा, ग्राहक भेटण्याची आशा ठेवून गल्लीतून फिरत आहे.\nकोविड- १९ चा परिणाम कुमारतुलीत सगळीकडे दिसत होता. एरवी न विकलेल्या मूर्ती आणि तुटके फुटके पुतळे रस्त्यावर पडल्या आहेत हे दृश्य नजरेस पडणं दुर्मिळच.\nएक कलाकार दुर्गा मूर्तीचे चलचित्र घेऊन जात आहे. मूर्तीच्या मागे साधा व बारीक नक्षीकाम असलेला रंगीत पडदा लावलेला आहे, जो मूर्तीचं तेज मात्र कमी करत नाही. काळानुरूप नवीन संकल्पनांवर आधारित असलेल्या मंडपांच्या डिझाईनमुळे चलचित्राच्या मागणीवर परिणाम झाला आहे.\nमोठे संगमरवरी पुतळे, देवता आणि सेलिब्रिटींच्या मूर्ती तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जी. पॉल अँड सन्स या कुमारुतुलीतील अग्रगण्य स्टुडिओचा व्यवसाय मंदावला आहे. या स्टुडिओत घडवलेल्या मूर्ती भारताच्या बऱ्याच भागात विकल्या जातात आणि इतर देशांतही निर्यात केल्या जातात. महामारीच्या काळात संपूर्ण देशभर वाहतुकीवर असलेल्या निर्बंधांमुळे या विक्रीवर परिणाम झाला आहे.\nकुमारतुलीचे अरुंद रस्ते जूनमधील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान फुलून गेलेले असतात. पण या वर्षी मात्र रथयात्रेच्या दिवशी ते निर्मनुष्य होते.\n#कोविड-१९ #कुमारतुली #पोयला-बैसाख #रथयात्रा #कुंभार #दुर्गापूजा #मूर्तीकार #टाळेबंदी\nवन नेशन, नो राशन कार्ड\nदुर्गापूजेत ढाकींचा धिमा पण न विरलेला ठेका\nदुर्गापूजेत ढाकींचा धिमा पण न विरलेला ठेका\nपायी निघाली स्थलांतरित कष्टकरी दुर्गामाता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.eagegof.com/mr/jackets-coats/", "date_download": "2022-12-01T13:53:14Z", "digest": "sha1:CEI5732XKX6TGQOTAUBT4NLAGJ2HDLSH", "length": 4638, "nlines": 212, "source_domain": "www.eagegof.com", "title": "Jackets & Coats", "raw_content": "\nवसंत ऋतु आणि उन्हाळी\nगडी बाद होण्याचा क्रम आणि हिवाळा\nनवीन फॅशन पुरुष कॅज्युअल लांब स्लीव्ह\nउन्हाळी unisex पोलो खेळात मान टी शर्ट shrinking नाही\nआपोआप होणार नाही घाऊक 100% पॉलिस्टर पुरुष काळा पोलो शर्ट\nनवीन फॅशन मूळ पॉलिस्टर महिला रंग combinati ...\nउच्च गुणवत्ता नवीन झोकदार ओलावा wicking पोलो टी-shir ...\nपत्ता 3F इमारत डी, Lihenglong औद्योगिक पार्क, Zhiwuyuan Rd 95-1, Nanlian जिल्हा शेंझेन चीन\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nगोल्फ Polos , क्रीडा शर्ट , पोलो शर्ट , पोलो टी-शर्ट , गोल्फ शर्ट , T Shirt,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00654.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2022/05/blog-post_23.html", "date_download": "2022-12-01T13:30:56Z", "digest": "sha1:WXQDSFGEMYSHNTTQIJYSMRW7IQBPD57Z", "length": 7239, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "पत्रकार सुनील ढेपे यांना 'संपादक रत्न' पुरस्कार जाहीर", "raw_content": "\nमुख्यपृष्ठपत्रकार सुनील ढेपे यांना 'संपादक रत्न' पुरस्कार जाहीर\nपत्रकार सुनील ढेपे यांना 'संपादक रत्न' पुरस्कार जाहीर\nरत्नागिरी - उस्मानाबाद लाइव्ह आणि पुणे लाइव्हचे संपादक सुनील ढेपे यांना महाराष्ट्र पत्रकार संघाचा \" संपादक रत्न \" ( डिजिटल मीडिया ) पुरस्कार झाला आहे. या पुरस्काराची घोषणा राज्याध्यक्ष प्रा. विलासराव कोळेकर सर यांनी आज केली आहे. सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार शिर्डी येथे येत्या २९ मे रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यानिमित्त सुनील ढेपे यांचं \" डिजिटल मीडिया\" वर व्याख्यान देखील होणार आहे.\nनोंदणीकृत महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने गेल्या १८ वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाते. सन २००५ मध्ये आटपाडी ( जि. सांगली ) येथे झालेल्या वार्षिक अधिवेशात सुनील ढेपे यांना \" पत्रकार रत्न \" पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आता याच संघाच्या वतीने संपादक रत्न ( डिजिटल मीडिया ) पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ढेपे यांचे डिजिटल मीडियावर व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले आहे.\nपत्रकार सुनील ढेपे हे गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांचे अनेक वार्तापत्र तसेच शोध वार्ता गाजल्या आहेत. एक निर्भीड, निष्पक्ष आणि सडेतोड पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. नुकताच त्यांना अप्रतिम मीडियाचा राज्यस्तरीय 'चौथा स्तंभ' विशेष पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. एकाच महिन्यात त्यांना दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत.\nपत्रकार सुनील ढेपे यांना यापूर्वी लोकमतचा पां.वा. गाडगीळ पुरस्कार ( १९९० ), अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचा पां.वा. गाडगीळ पुरस्कार ( १९९२ ) कै. नागोजी दुधगावकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार ( २०१६ ), पत्रकार कल्याण निधीचा कै . बाळशास्त्री जांभेकर स्मृती दर्पण पुरस्कार ( २००६ ) , समर्थन संस्था ( मुंबई ) चा मानवी हक्क वार्ता पुरस्कार ( २००६ ) पुणे प्रेस क्लबचा युवा पत्रकारिता पुरस्कार ( दोन वेळा ) असे ३० हुन अधिक पुरस्कार मिळाले आहेत.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/777", "date_download": "2022-12-01T13:19:01Z", "digest": "sha1:L4GAGHPLHJMBWN3BD4EF2TXJPUY6JZNX", "length": 10981, "nlines": 139, "source_domain": "dhanlabh.in", "title": "रिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nPost category:म्युच्युअल फंड / यु.टि.आय. / योजना\nयुनोच्या लोकसंख्या वाढीच्या अभ्यासानुसार माणसाचे सरासरी आयुष्य हे २०५० पर्यंत ७५ वर्षे होणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाढत्या माहागाइला तोंड देण्यासाठी आपले उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न हे करावेच लागतात. सेवानिवृत्ती नंतरचे नियोजन तर अपरिहार्य आहे. हा विषय लक्षात घेऊन युटिआय ने एक निवृत्ति विशेष योजना साकारली आहे. तिची वैशिष्ठे खालील प्रमाणे :\nयामधे दरमहा किमान रु. ५०० भरणे आवश्यक आहे.\nयामधून मिळणाऱ्या परताव्याचा व्याजदर हा साधारणतः ११% पेक्षा जास्त (CAGR) चक्रवाढीसह मिळू शकतो.\nवर्षात एकूण जमा रकमेवर 80 c अंतर्गत करसवलत प्राप्त होते.\nभरलेली रक्कम ५ वर्षानंतर केव्हाही काढता येते. यामधे गुंतवणुकीसाठी कमाल वयोमर्यादा नाही.\nयामधे online व अॅपद्वारे सुध्दा गुंतवणूक करता येते.\nबँकेद्वारे एकदा सूचना देऊन पैसे वरचेवर भरणा करणेची सुध्दा सुविधा उपलब्ध आहे.\nपैसे काढतानासुध्दा ऑनलाइन अॅपद्वारे सूचना देऊन परस्पर बँक खात्यात एका दिवसात पैसे जमा करता येतात.\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%95/", "date_download": "2022-12-01T13:09:39Z", "digest": "sha1:QQJ4HEAHXSNNCWQQ32WDYNIIKWJJG3XT", "length": 13059, "nlines": 274, "source_domain": "policenama.com", "title": "क्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nHomeTagsक्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण\nक्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nChronic Kidney Disease | शरीरातील ‘हे’ संकेत असू शकतात क्रोनिक किडनी डिसीजचे लक्षण; जाणून घ्या\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nAnshula Kapoor | बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर चर्चेत; ‘या’ सेलिब्रिटीला करतेय डेट\nताज्या बातम्या November 29, 2022\nPT Usha-Indian Olympic Association | धावपटू पी. टी. उषा ‘आयओए’ची पहिली महिला अध्यक्ष\nNCP Leader Nawab Malik | नवाब मलिक यांचा मुक्काम वाढला; विशेष न्यायालयाने फेटाळला जामीन\nताज्या बातम्या November 30, 2022\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nताज्या बातम्या December 1, 2022\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nताज्या बातम्या December 1, 2022\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nPune Crime | सूसमध्ये अतिक्रमण विभागाच्या गाडीवर दगडफेक\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nAditya Thackeray | मंगलप्रभात लोढांच्या विधानाची टीका करणाऱ्यांमध्ये आदित्य ठाकरेंची भर; ट्विटद्वारे म्हणाले, “गद्दारांची तुलना छत्रपती शिवरायांशी करणं म्हणजे…”\nताज्या बातम्या December 1, 2022\nNarayan Rane | उद्धव ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह विधानासंदर्भात नारायण राणे यांची आज सुनावणी\nक्राईम स्टोरी December 1, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-unlimited.in/2021/11/rashifal-2022-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:24:00Z", "digest": "sha1:NBQGP7MPQR2SK2X65XWXB4GWPW33JXJS", "length": 64262, "nlines": 233, "source_domain": "www.marathi-unlimited.in", "title": "Rashifal-2022-In-Marathi", "raw_content": "\nराशिचक्र भविष्य 2022 Marathi\nराशिचक्र भविष्य 2022 मध्ये तुम्हाला वैदिक ज्योतिष आधारित सर्व 12 राशींच्या जीवनाने जोडलेली प्रत्येक लहान मोठी माहिती मिळते. या मध्ये वर्ष 2022 ची वार्षिक भविष्यवाणी प्रदान केली गेली आहे. ज्याच्या मदतीने तुम्हाला येणाऱ्या वेळात अधिक उत्तम बनवून प्रत्येक विपरीत परिस्थिती साठी स्वतःला आधी तयार करण्यात मदत मिळणार आहे. अ‍ॅस्ट्रोसेज चे बरेच वरिष्ठ ज्योतिषींद्वारे ग्रह-नक्षत्रांची योग्य गणना करून या भविष्यफळाला तुमच्यासाठी तयार केले आहे अ‍ॅस्ट्रोसेज च्या बऱ्याच वरिष्ठ ज्योतिषींद्वारे ग्रह नक्षत्रांची योग्य गणना करून या भविष्यफळाला तुमच्यासाठी तयार केले आहे. या द्वारे तुम्ही जाणून घेऊ शकतात की, व्यवसाय, नोकरी, धन, स्वास्थ्य, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने तुमच्यासाठी येणारे नवीन वर्ष कसे राहील\nयाच्या व्यतिरिक्त, तुम्ही आमच्या या विशेष वार्षिक राशि भविष्य 2022 ने आपल्या कौटुंबिक जीवन, वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाच्या बाबतीत ही विस्तृत रूपात सर्व माहिती प्राप्त करतात. फक्त इतकेच नाही, आम्ही आमच्या या राशि भविष्यात प्रत्येक राशीतील जातकांना आपल्या नव वर्षाला यशस्वी बनवण्यासाठी राशी अनुसार काही कारगार उपाय ही सांगू, जेणे करून तुम्ही भविष्यात येणाऱ्या आपल्या प्रत्येक समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. राशि भविष्य 2022 च्या अनुसार, समजायचे झाल्यास येणारे वर्ष 2022 सर्व 12 राशींच्या जीवनात खूप खास आणि महत्वपूर्ण बदल घेऊन येईल, याचा प्रभाव तुमच्या जीवनात जवळपास सर्व क्षेत्रात कुठल्या न कुठल्या रूपात नक्कीच पडेल.\nमेष राशि भविष्य 2022\nमेष राशिचक्र भविष्य 2022 च्या अनुसार, मंगळ ग्रह महिन्याच्या उत्तरार्धात म्हणजे 16 जानेवारी ला धनु राशीमध्ये प्रवेश करेल. मंगळाचा प्रभाव तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनाने अनुकूल फळ देण्याचे कार्य करेल सोबतच, या संक्रमणाचा प्रभाव मेष राशीतील जातकांच्या जीवनात सकारात्मकता ही घेऊन येईल. याच्या व्यतिरिक्त, 13 एप्रिल ला गुरु बृहस्पती चे संक्रमण ही तुमच्याच राशी म्हणजे मीन राशीमध्ये होईल, यामुळे सर्वात अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणात अपार यश प्राप्त होईल कारण, कर्मफळ दाता शनी या वर्षभर तुमच्या अधिकांश हिश्यात दशम भावात उपस्थित राहतील म्हणून, जीवनात विभिन्न क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आधीपेक्षा अधिक मेहनत करावी लागेल.\nवार्षिक राशिचक्र भविष्य 2022 च्या अनुसार, वर्ष 2022 च्या सुरवातीला या राशीतील प्रेमी जातकांच्या जीवनात काही आव्हाने दर्शवत आहे सोबतच, शनी आणि बुध ची युती 2022 च्या सुरवाती पासून मार्च पर्यंत होण्याने तुम्हाला काही लहान-मोठ्या आरोग्य संबंधित समस्या होण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त, मध्य मे पासून ऑगस्ट पर्यंत मीन राशीमध्ये मंगळ देवाचे संक्रमण होण्याने तुम्ही पचन संबंधित समस्यांचा सामना करू शकतात. अश्यात तुम्हाला आपल्या आरोग्याच्या प्रति विशेष सावधानी ठेवण्याची आवश्यकता आहे. 10 ऑगस्ट पर्यंत मंगळ देव स्वयंच्या राशीमध्ये असेल आणि चतुर्थ भावावर त्याची दृष्टी असेल आणि नंतर ते दुसऱ्या भावात संक्रमण करतील यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात खास प्रभाव पाहायला मिळेल.\nवृषभ राशि भविष्य 2022\nवृषभ राशि भविष्य 2022 च्या अनुसार, या वर्षी जीवनातील विभिन्न पैलूंमध्ये तुम्हाला सामान्य परिणाम प्राप्त होणार आहे. सुरवातीच्या महिन्याच्या मध्यात म्हणजे 16 जानेवारी ला मंगळ देवाचे धनु राशीमध्ये होणारे संक्रमण, तुम्हाला भाग्याची साथ देणारे असेल. यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात बऱ्याच क्षेत्रात अपार यश मिळवू शकतात. या व्यतिरिक्त, शनी चे तुमच्या राशीच्या नवम भावात उपस्थित होणे, या वर्षी करिअर च्या क्षेत्रात ही तुम्हाला अनुकूल परिणाम मिळतील सोबतच, तुम्ही आपल्या प्रोफेशनल लाइफ मध्ये ही उन्नती करू शकाल. याच्या व्यतिरिक्त, शनी चे आपल्या राशीच्या नवम भावात उपस्थित होणे तुम्हाला कमाई चे बरेच स्रोत उत्पन्न करण्यात मदत करेल खासकरून, या वर्षी एप्रिल मध्ये बऱ्याच ग्रहांचे स्थान परिवर्तन याकडे इशारा करत आहे की, तुम्ही या काळात धन आणि संपत्ती संचय करण्यात यशस्वी राहाल.\nतथापि, वार्षिक राशि भविष्य 2022 च्या अनुसार, या वर्षी ऑगस्ट आणि ऑक्टोबर मध्ये धन संबंधित जोडलेल्या चढ-उताराने ही तुम्हाला काही आर्थिक तंगीचा सामना करावा लागेल. एप्रिल मध्ये मीन राशीमध्ये गुरु बृहस्पतीचे संक्रमण होईल. यामुळे तुमचा एकादश भाव प्रभावित होईल. याच्या परिणामस्वरूप, तुम्ही आपल्या सुख सुविधा आणि इच्छांवर मोकळा खर्च कराल. याच्या व्यतिरिक्त, या वर्षी बरेच वृषभ राशीतील जातक, आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ही आपले उत्तम संबंध स्थापित करण्यात यशस्वी राहील. वर्ष 2022 च्या शेवटी तीन महिने म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर आपल्या संतान साठी सर्वात अधिक अनुकूल राहणार आहे.\nमिथुन राशि भविष्य 2022\nमिथुन राशि भविष्य 2022 च्या अनुसार, ग्रहांची स्थिती या कडे इशारा करत आहे की, या वर्षी मिथुन राशीतील जातकांना आपल्या जीवनात बऱ्याच आव्हानां सोबतच, बऱ्याच उत्तम संधी ही मिळणार आहे. या वर्षी सुरवाती च्या वेळात जानेवारी पासून मार्च पर्यंत शनी देव आपल्या राशीमध्ये आपल्याच अष्टम भावात उपस्थित असतील. यामुळे तुम्हाला काही आर्थिक नुकसान सोबतच, बऱ्याच आरोग्य संबंधित समस्या आणि कष्ट घ्यावे लागू शकतात. या काळात मिथुन राशीतील जातकांसाठी परीक्षणा ची वेळ सिद्ध होईल. याच्या व्यतिरिक्त, मध्य फेब्रुवारी (17 फेब्रुवारी) पासून एप्रिल पर्यंत, तुम्ही ऍसिडिटी, गुढगेदुखी, सर्दी इत्यादी सारख्या बऱ्याच आरोग्य समस्यांनी पीडित होऊ शकतात.\nतथापि, मध्य एप्रिल नंतर राहूचे संक्रमण एकादश भावात होण्याने मिथुन राशीतील जातकांच्या जीवनात बरेच सकारात्मक बदल होतील. या नंतर एप्रिल पासून जुलै च्या मध्ये जेव्हा मीन राशीमध्ये गुरु बृहस्पती चे संक्रमण होईल तेव्हा तो काळ सर्वात अधिक विद्यार्थ्यांसाठी भाग्यपूर्ण सिद्ध होईल कारण, या काळात मिथुन राशीतील विद्यार्थी आपल्या शिक्षणात इच्छेनुसार परिणाम प्राप्त करण्यात यशस्वी राहतील. 27 एप्रिल नंतर तुमच्या राशीच्या नवम भावात शनी देवाचे स्थान परिवर्तन, हे संकेत देत आहे की, ते जातक जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांना यश मिळवण्यासाठी आता थोडी वाट पाहावी लागेल. तसेच नोकरी शोधात असणाऱ्या जातकांना मे पासून ऑगस्ट मध्ये उत्तम परिणाम मिळतील कारण, या वेळी मंगळ देव आपली संक्रमणिय स्थिती करून तुमच्या राशीच्या दशम, एकादश आणि द्वादश भावात प्रवेश करतील, यामुळे तुम्हाला बऱ्याच उत्तम संधी मिळण्याची शक्यता राहील.\nकर्क राशि भविष्य 2022\nकर्क राशि भविष्य 2022 च्या भविष्यवाणी अनुसार, या वर्षी वर्षाच्या सुरवाती मध्ये तुमच्या राशीच्या सप्तम भावात उपस्थित शनी देवाचा प्रभाव, जीवनात बऱ्याच समस्यांना जन्म देईल परंतु, 16 जानेवारी ला धनु राशीमध्ये मंगळ देवाचे संक्रमण तुमचा आत्मविश्वास वाढवेल आणि तुम्हाला बऱ्याच समस्यांनी त्वरित सुटका देण्यात मदत करेल तथापि, आराम आणि आनंदाच्या भावात मंगळाची उपस्थिती असणे तुमच्या माता च्या आरोग्याला समस्या देण्याचे कार्य करेल म्हणून, त्यांची उत्तम काळजी घेऊन त्यांच्या खाण्या-पिण्याच्या प्रति विशेष सावध राहा.\nया नंतर, एप्रिल मध्ये बरेच अन्य महत्वाच्या ग्रहांचे संक्रमण आणि फेरबदल ही होईल, यामुळे तुमच्या जीवनात बरेच बदल होतील. या सोबतच, या वर्षी एप्रिल शेवट पासून जुलै पर्यंत कुंभ राशीमध्ये शनीचे संक्रमण होण्याने तुमचे आर्थिक जीवन मुख्य रूपात प्रभावित होईल तथापि, या नंतर एप्रिल पासून ऑगस्ट पर्यंतची वेळ तुमच्यासाठी फळदायी राहणार आहे. गुरु बृहस्पती मध्य एप्रिल ला मीन राशीमध्ये नवम भावात आपले संक्रमण करेल. याच्या परिणामस्वरूप , तुमच्या जीवनात काही सकारात्मकता येईल आणि तुम्ही आपल्या जीवनात उपस्थित बऱ्याच समस्यांना समाप्त करण्यात सक्षम असाल. या नंतर मेष राशीमध्ये राहू ग्रहाचे संक्रमण तुम्हाला रोजगाराची नवीन संधी देईल. छाया ग्रह राहूची शुभ स्थिती, कर्क राशीतील जातकांना सप्टेंबर पर्यंत भाग्याचा साथ देईल. जून-जुलै मध्ये मंगळ देव मेष राशीमध्ये प्रवेश करून आपल्या राशीला पूर्ण रूपात दृष्टी करतील. ज्याच्या परिणामस्वरूप, विवाहित जातकांना आपल्या विवाहित जीवनात प्रत्येक प्रकारच्या विपरीत परिस्थितींपासून निजात मिळू शकेल.\nसिंह राशि भविष्य 2022\nसिंह राशि भविष्य 2022 च्या अनुसार, हे वर्ष सिंह जातकांसाठी मिळता-जुळता राहील खासकरून, सुरवातीच्या वेळी म्हणजे जेनाएवरी च्या महिन्यात तुमच्या राशीच्या पंचम भावात गुरु बृहस्पती चे उपस्थित होणे तुमच्या आर्थिक जीवनात सकारात्मकता आणण्याचे कार्य करेल. या सोबतच जानेवारी च्या शेवटी मार्च पर्यंत मंगळ देवाचे संक्रमण तुमच्या संतान च्या आरोग्यात ही सुधार करण्याकडे इशारा करत आहे. यामुळे त्यांच्या सोबत तुम्ही काही वेळ व्यतीत करतांना दिसाल. 26 जानेवारी ला मंगळ देव तुमच्या राशीच्या सहाव्या भावात उपस्थित होतील, जे कुंडलीचा भाग्य भाव असतो. अश्यात या वेळी तुम्हाला कार्य क्षेत्रात सर्वात अधिक सकारात्मक फळ मिळतील. यामुळे तुम्ही अपार यश प्राप्त करू शकाल. तथापि, या वर्षी सिंह राशीतील जातकांना, विशेष रूपात फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात थोडे अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला जातो कारण, या काळात बऱ्याच ग्रहांची युती आणि फेरबदल तुम्हाला प्रतिकूल फळ देण्याचे कार्य करतील.\nवर्ष 2022 ची भविष्यवाणी पाहिल्यास, सिंह राशीतील जातकांसाठी एप्रिल चा महिना काही अप्रकाशित घटनांनी भरलेला राहील सोबतच 12 एप्रिल ला छायाग्रह राहूचे मेष राशीमध्ये होणारे संक्रमण तुमच्या नवम भावाला प्रभावित करेल. यामुळे तुम्हाला काही आरोग्य समस्या होण्याची ही शक्यता राहील. अश्यात, आपल्या आरोग्याची काळजी घ्या. 16 एप्रिल पासून ऑगस्ट पर्यंत, गुरु बृहस्पती मीन राशीमध्ये प्रवेश करून तुमच्या पंचम भावावर दृष्टी करतील. ज्याच्या परिणामस्वरूप, तुम्हाला जीवनात भाग्याचा साथ मिळेल आणि सर्वात अधिक माध्यमिक शिक्षण ग्रहण करत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेनुसार प्रत्येक परीक्षेत अपार यश मिळण्याचे ही योग बनतील. या नंतर, 22 एप्रिल नंतर, मेष राशीमध्ये राहूची उपस्थिती कार्यक्षेत्रात तुमच्या बॉस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचे संबंध उत्तम करण्यात मदतगार सिद्ध होईल. यामुळे कार्य क्षेत्रात तुमची पद प्रतिष्ठा वाढण्यासोबतच, तुम्हाला पद उन्नती आणि वेतनवाढ मिळण्याची ही शक्यता आहे.\nजर तुम्ही विवाहित आहेत आणि तुमचे आपल्या जीवनसाथी सोबत काही वाद चालू असेल तर, एप्रिल पासून सप्टेंबरच्या मध्ये तुम्ही आपल्या मधील प्रत्येक वाद संपवून जीवनसाथी सोबत फिरायला जाण्याची योजना बनवू शकतात. याच्या व्यतिरिक्त, 10 ऑगस्ट पासून ऑक्टोबर मध्ये मंगळ देवाचे वृषभ राशीमध्ये होणारे संक्रमण तुमच्यासाठी भाग्यशाली सिद्ध होईल. यामुळे तुम्ही अपार यश प्राप्ती करण्यात सक्षम असतील.\nकन्या राशि भविष्य 2022\nकन्या राशि भविष्य 2022 च्या अनुसार, जानेवारी महिन्यात मंगळ देवाचे धनु राशीमध्ये होणारे संक्रमण तुम्हाला धन आणि आर्थिक समृद्धी देण्याचे कार्य करेल आणि यामुळे तुम्ही आपली प्रत्येक प्रकारच्या आर्थिक तंगी पासून निजात मिळवू शकाल तथापि, आरोग्याच्या दृष्टीने काही समस्या उत्पन्न होऊ शकतात कारण, ही वेळ तुम्हाला आरोग्यात काही समस्या ही देऊ शकते. या नंतर, एप्रिल, जून आणि सप्टेंबर चा महिना तुमच्यासाठी थोडा प्रतिकूल राहील. अश्यात तुम्हाला सर्वात अधिक आपल्या आरोग्याच्या बाबतीत सावधान राहण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, 26 फेब्रुवारी पासून मंगळ देवाचे मकर राशीमध्ये प्रस्थान करणे तुमच्या पंचम भावाला प्रभावित करेल आणि याचे सर्वात अधिक सकारात्मक फळ, कन्या राशीतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे.\nया वर्षी मार्चच्या सुरवाती मध्ये चार प्रमुख ग्रह: शनी, मंगळ, बुध आणि शुक्राचे एक सोबत उपस्थित होऊन “चतुर्थ ग्रह योग” चे निर्माण करणे, कन्या राशीतील जातकांना कमाईच्या नवीन स्रोतांनी उत्तम लाभ अर्जित करण्यात यश देईल. या नंतर, एप्रिल च्या शेवटी जुलै च्या मध्य पर्यंत शनी आपले पुनः स्थान परिवर्तन करून आपला सहावा भाव सक्रिय होईल यामुळे तुमच्या आणू कुटुंबामध्ये काही मतभेद उत्पन्न करणारे आहे. अश्यात, घर-कुटुंबातील सदस्यांसोबत मर्यादित बोला. जे व्यक्ती विदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांनी सप्टेंबर पासून डिसेंबर च्या शेवटी त्यांना अत्याधिक अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या सोबतच, बुध देवाचे तुळ राशीमध्ये संक्रमण होणे तुमच्या दुसऱ्या भावाला प्रभावित करेल आणि या कारणाने ऑक्टोबर पासून मध्य नोव्हेंबर पर्यंत तुमच्या प्रेम संबंधात सकारात्मकता येईल. यामुळे तुम्ही आपल्या प्रियतम सोबत आपल्या उत्तम नात्याचा आनंद घेतांना दिसाल.\nतुळ राशि भविष्य 2022\nतुळ राशि भविष्य 2022 च्या अनुसार, तुळ राशीतील जातकांना नवीन वर्ष 2022 च्या सुरवाती मध्ये शारीरिक, मानसिक आणि करिअर ने जोडलेले अनुकूल परिणाम दिसतील परंतु, व्यवसाय आणि कुटुंबाची गोष्ट केली असता, परिस्थिती काहीशी कष्टदायक राहणार आहे. मध्य जानेवारी मध्ये धनु राशीमध्ये मंगळ देवाचे संक्रमण ही तुम्हाला आर्थिक जीवनात शुभ फळ देणार आहे याच्या परिणामस्वरूप, तुम्ही आपले धन संचय करण्यात यशस्वी राहाल. या नंतर, मार्च च्या सुरवाती मध्ये तुमच्या राशीमध्ये शनी, मंगळ, बुध आणि शुक्र मिळून ‘चतुर ग्रह योग’ बनवाल, आणि यामुळे प्रत्येक प्रकारची आर्थिक तंगी दूर होईल व तुमच्या कमाई मध्ये वृद्धी होण्याची शक्यता वाढेल.\nतसेच, जर विद्यार्थ्यांची गोष्ट केली असता, एप्रिल महिन्यात मीन राशीमध्ये गुरु बृहस्पती चे संक्रमण तुळ राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात इच्छेनुसार परिणाम देण्याचे कार्य करेल नंतर, मे पासून नोव्हेंबर मधील काळ तुम्हाला काही विदेशी जमीन, नोकरी किंवा शिक्षणाने जोडलेली काही वार्ता प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. 26 फेब्रुवारी ला आपल्या राशीच्या चतुर्थ भावात लाल ग्रह मंगळाचे संक्रमण ही या राशीतील विद्यार्थ्यांना सार्थक परिणाम देण्याकडे इशारा करत आहे. एप्रिल महिन्याच्या वेळी मेष राशीमध्ये छायाग्रह राहू चे उपस्थित होणे आणि त्याचा तुमच्या सप्तम भावाला प्रभावित करण्यात प्रेम संबंधांसोबतच विवाहित जातकांच्या जीवनात ही बरेच मोठे बदल होणार आहेत तसेच, ते जातक जे आता पर्यंत सिंगल आहेत त्यांना वर्ष 2022 मध्ये ऑक्टोबर पासून नोव्हेंबर च्या मध्ये पवित्र बंधनात येण्याची शक्यता राहील.\nवृश्चिक राशि भविष्य 2022\nवृश्चिक राशि भविष्य 2022 च्या अनुसार, नवीन वर्ष 2022 वृश्चिक राशीतील लोकांसाठी मिळते-जुळते परिणाम घेऊन येईल. 2022 च्या सुरवातीपासून एप्रिल पर्यंत, तुम्हाला बऱ्याच अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागेल. नंतर एप्रिल महिन्याच्या शेवटी कुंभ राशीमध्ये शनी ग्रहाचे संक्रमण तुमच्या करिअर, आर्थिक जीवनासोबत कौटुंबिक जीवनात मिश्रित परिणाम देण्याचे कार्य करेल. या नंतर मध्य एप्रिल वेळी मीन राशीमध्ये गुरु बृहस्पती चे ही होणारे संक्रमण, तुमच्या राशीच्या पाचव्या भावाला प्रभावित करेल. ज्याच्या परिणामस्वरूप, तुमची स्थिती उत्तम होईल आणि तुम्हाला काही आर्थिक तंगी पासून निजात मिळू शकेल. या सोबतच, या महिन्यात 12 एप्रिल ला राहू चे स्थान परिवर्तन ही तुमच्या आरोग्यात सुधार आणण्याचे योग बनवेल तथापि, याच्या व्यतिरिक्त, तुम्ही बऱ्याच प्रमाणात मानसिक रूपात तणावग्रस्त राहाल ज्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनातील विभिन्न क्षेत्रांना प्रभावित करेल.\nया वर्षी मे पासून सप्टेंबर मध्ये बऱ्याच शुभ ग्रहांची अनुकूल स्थितीच्या कारणाने तुम्ही उत्तम धन अर्जित करण्यात यशस्वी राहाल. नंतर सप्टेंबर महिन्यात तुमच्या लाभ आणि नफ्याच्या भावात शुक्राचे होणारे संक्रमण तुम्हाला वेगवेगळ्या स्रोतांनी धन आणि नफा देईल. या नंतर 13 ऑगस्ट पासून ऑक्टोबर पर्यंत शुक्राचे तुमच्या नवम भावात संक्रमण करणे तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घेण्याकडे इशारा करत आहे. अश्यात, या काळात त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि त्यांच्या खाण्या-पिण्याची विशेष सावधानी ठेवा. तुमच्या प्रेम जीवनाकडे पहायचे झाल्यास, एप्रिल च्या शेवटी कुंभ राशीमध्ये शनीचे स्थान परिवर्तन आणि त्याचे तुमच्या चतुर्थ भावात विराजमान होणे तुमच्या आणि प्रियतम मध्ये काही लहान लहान मुद्यांना घेऊन वादाचे कारण बनेल तथापि, या काळात तुम्हाला विशेष रूपात आपल्या या सुंदर नात्यावर विश्वास ठेऊन प्रेमी सोबत प्रत्येक प्रकारचा वाद करणे टाळले पाहिजे. याच्या व्यतिरिक्त, सप्टेंबर पासून नोव्हेंबर मध्ये कन्या राशीमध्ये शुक्राचे संक्रमण तुमच्या एकादश भाव ला प्रभावित करेल. यामुळे शुक्र तुमच्या राशीमध्ये दुर्बल अवस्थेत असून तुम्हाला आणि तुमच्या प्रिय ला एकमेकांना समजण्यासाठी बराच वेळ देईल आणि याच्या परिणामस्वरूप, तुम्ही दोघे एक सोबत मिळून प्रत्येक वाद सोडवण्यात आणि उत्तम वेळ घालवण्यात यशस्वी राहाल.\nधनु राशि भविष्य 2022\nराशि भविष्य 2022 च्या अनुसार, धनु राशीतील जातकांसाठी वर्ष 2022 विशेषरूपात, आर्थिक मुद्यांनी जोडलेल्या गोष्टींसाठी अनुकूल राहील. वर्ष 2022 ची सुरवात म्हणजे जानेवारी च्या वेळी मंगळ ग्रहाचे तुमच्याच राशीमध्ये होणारे संक्रमण तुम्हाला धनाने जोडलेल्या प्रत्येक बाबतीत मजबूत स्थिती प्रदान करण्यात मदत करेल. शिक्षणाच्या दृष्टीने ही वर्ष 2022 ची सुरवात धनु राशीतील विद्यार्थ्यांसाठी अनुकूल राहील. त्या नंतर फेब्रुवारी पासून जून पर्यंत तुम्ही आपल्या मेहनतीच्या अनुसार परिणाम मिळवाल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जातक या वेळी आपल्या अपेक्षांना वाढवण्यात सक्षम असतील.\nतथापि, या वर्षाच्या सुरवाती मध्ये धनु राशीमध्ये होणारे मंगळचे संक्रमण, बऱ्याच जातकांना मानसिक चिंता आणि तणाव देण्याचे कारण बनेल सोबतच, मंगळाची तुमच्या सप्तम भावात दृष्टी करण्याने ही कौटुंबिक जीवनात काही मतभेद उत्पन्न करू शकतात. आता बोलूया आपल्या विवाहित जीवन आणि प्रेम जीवनाविषयी तर, जानेवारी मध्ये सूर्य देवाचे कर्मफळ डेटा शनी सोबत मकर राशीमध्ये युती करणे, तुमच्या आणि साथी मध्ये बऱ्याच प्रकारच्या समस्या आणि गैरसमजाला जन्म देऊ शकते अश्यात, तुम्हाला खासकरून आपल्या शब्दांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला जातो.\nएप्रिल ते जून च्या मध्ये गुरु बृहस्पतीचे आपल्याच राशी मीन मध्ये संक्रमण करणे, परिस्थिती मध्ये काही बदल घेऊन येईल. ज्याच्या परिणामस्वरूप, जून महिन्यापासून 20 जुलै पर्यंत तुमच्या वैवाहिक जीवनात बऱ्याच सुधारणा होतील आणि तुम्ही वर्ष 2022 च्या शेवटच्या चरणात तुमच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेतांना दिसाल कारण, या वेळी गुरु बृहस्पती तुमच्या राशीच्या चतुर्थ भावात विराजमान असतील. जर आपल्या प्रोफेशनल आयुष्याची गोष्ट केली तर, नोव्हेंबर पासून तुमच्या जीवनात रोजगाराचे नवीन स्रोत उजागर होऊ शकतील. आरोग्याच्या दृष्टीने जून महिन्यात तुमच्या सहाव्या भावात शुक्राचे संक्रमण तुम्हाला ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक प्रकारचे मोठे आणि गंभीर रोगांपासून जागरूक करण्यात मदत करेल.\nमकर राशि भविष्य 2022 च्या अनुसार, वर्ष 2022 मकर राशीतील व्यक्तींसाठी बरेच चढ-उताराने भरलेले सिद्ध होईल. या वर्षाच्या सुरवातीच्या वेळी आपलीच राशी शनी मध्ये स्थान परिवर्तन, तुमच्या करिअर, आर्थिक आणि शिक्षणासाठी खास अनुकूल सिद्ध होणारी आहे तथापि, एप्रिल महिन्यात तुम्हाला जीवनातील विभिन्न क्षेत्रात बऱ्याच प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागेल.\nआर्थिक दृष्टिकोनाने पाहिल्यास, तुमच्या राशीच्या द्वादश भावात मंगळाचे संक्रमण तुम्हाला धन संबंधित समस्या देईल. यामुळे तुम्ही तुमच्या धनाला संचय करण्यात अपयशी ठराल तथापि, व्यावसायिकांसाठी सप्टेंबर पासून वर्षाच्या शेवट पर्यंतचा काळ उत्तम फळदायी सिद्ध होईल. आरोग्याविषयी बोलायचे झाल्यास, एप्रिल महिन्यात कुंभ राशीमध्ये शनीचे संक्रमण तुम्हाला आरोग्याने जोडलेले काही लहान मोठ्या मुद्द्यांना जन्म देऊ शकते म्हणून, आपल्या खाण्या-पिण्याची काळजी घ्या आणि नियमित योग आणि व्यायाम करा. याच्या व्यतिरिक्त, सप्टेंबर पासून नोव्हेंबर मध्ये काही ही पचन किंवा पोटा संबंधित लहानातील लहान समस्येकडे ही दुर्लक्ष करू नका आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nविद्यार्थ्यांसाठी जानेवारी महिन्याच्या वेळी, मंगळाचे संक्रमण तुमची अतिरिक्त मेहनत आणि प्रयत्न करवणार आहे. याच्या व्यतिरिक्त, या वर्षाच्या सुरवातीच्या वेळी छायाग्रह केतुचे ही वृश्चिक राशीमध्ये उपस्थित असणे तुमच्या जीवनातील बऱ्याच कौटुंबिक समस्यांना जन्म देऊ शकते अश्यात, तुम्हाला आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत आपले संबंध उत्तम करण्यासाठी आणि लहान लहान मुद्यांवर त्यांच्या सोबत वाद न करण्याचा सल्ला दिला जातो.\nप्रेम संबंधांसोबतच वैवाहिक जीवनात ही या वेळी तुम्हाला मिळते-जुळते परिणाम प्राप्त होतील. एप्रिल महिन्यात आपल्या राशीच्या तिसऱ्या भावात होणारे गुरु संक्रमण खासकरून, प्रेमात पडलेल्या जातकांसाठी अनुकूल परिणाम देईल. तसेच विवाहित जातकांच्या जीवनात या वर्षीच्या सुरवाती मध्ये काही लहान मोठे मुद्दे उत्पन्न होऊ शकतात परंतु, ऑगस्ट नंतरची वेळ तुमच्या दांपत्य जीवनासाठी सर्वात अधिक उत्तम राहण्याकडे इशारा करत आहे. या काळात तुम्ही जीवनसाथी सोबत यात्रेवर जाण्याची योजना बनवू शकतात. वर्षाच्या शेवटी विवाहित जातकांसाठी अनुकूल सिद्ध होईल.\nकुंभ राशि भविष्य 2022\nकुंभ राशि भविष्य 2022 च्या अनुसार, कुंभ राशीतील जातकांसाठी हे वर्ष अधिक अनुकूल राहील. आर्थिक दृष्टीने ही हे वर्ष तुम्हाला अपार यश देईल कारण, जानेवारी महिन्यात मंगळाचे संक्रमण, सर्वात अधिक तुम्हाला अधिक लाभ देण्याचे कार्य करेल. या नंतर मार्च च्या सुरवाती च्या वेळी चार प्रमुख ग्रह म्हणजे शनी, मंगळ, बुध आणि शुक्राची एक सोबत युती करणे तुम्हाला प्रयत्न आणि उत्तम संपत्ती चा लाभ होण्यात यश देईल.\nतथापि, 12 एप्रिल ला मेष राशीमध्ये छायाग्रह राहूचे संक्रमण होणे आणि त्यांचे तुमच्या तृतीय भावात दृष्टी करणे तुम्हाला घाईगर्दीत निर्णय घेण्यासाठी प्रेरित करेल अश्यात, या वेळी तुम्हाला सर्व गोष्टींची उत्तम काळजी घेऊन कुठली ही गोष्ट आपल्यावर हावी न होण्याची आवश्यकता असेल. या वर्षभर तुमचे आरोग्य सामान्य राहील. जानेवारी महिन्यात तुम्ही मानसिक तणावाने ग्रस्त होऊ शकतात आणि फेब्रुवारी पासून मे पर्यंत बऱ्याच ग्रहांची प्रतिकूल चाल आणि त्याचे स्थान परिवर्तनाच्या कारणाने तुम्हाला काही शारीरिक मुद्यांचा सामना ही करावा लागू शकतो. एप्रिल महिन्यात मेष राशीमध्ये होणारे राहू चे संक्रमण आणि त्याचे तुमच्या तृतीय भावावर दृष्टी करणे तुमच्या भाऊ बहिणींना आरोग्य संबंधित बऱ्याच समस्या देण्याचे कार्य ही करेल.\nकरिअर आणि प्रोफेशनल लाइफ विषयी बोलायचे झाल्यास, जानेवारी महिन्यात धनु राशीमध्ये मंगळ ग्रहाची उपस्थिती, तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात उत्तम यश देण्याचे योग बनवेल तथापि, सप्टेंबर महिन्यापासून पर्यंत तुम्हाला कार्यस्थळी आपल्या वरिष्ठ आणि बॉस सोबत लहान मोठ्या विवादांचा सामना करावा लागू शकतो याच्या व्यतिरिक्त, कुंभ राशीतील विद्यार्थ्यांसाठी तसे तर, हे वर्ष उत्तम फळदायी सिद्ध होईल परंतु, याच्या व्यतिरिक्त अनुकूल फळांचा आनंद घेण्यासाठी सुरवातीच्या दिवसात अधिक मेहनत करण्याची आवश्यकता असेल तसेच, विवाहित जातकांचे पाहिल्यास वर्ष 2022 तुमच्यासाठी मिळते-जुळते राहील. या वर्षीच्या सुरवातीच्या दिवसात तुमचे तुमच्या जीवनसाथी आणि सासरच्या पक्षासोबत, वाद-विवाद होण्याची शक्यता राहील आणि एप्रिल पर्यंत स्थितीमध्ये सुधार पहायला मिळणार नाही सोबतच,एप्रिल च्या महिन्यात गुरु बृहस्पती चे मीन राशीमध्ये होणारे संक्रमण आणि त्याचे तुमच्या दुसऱ्या भावाला सक्रिय करणे, अविवाहित जातकांना विवाहाच्या बंधनात बांधण्याचे कार्य करेल.\nमीन राशि भविष्य 2022\nमीन राशि भविष्य 2022 च्या अनुसार, मीन राशीतील जातकांसाठी वर्ष 2022 मुख्य रूपात अनुकूल राहील. या वर्षी तुम्ही अधिकतर आर्थिक रूपात संपन्न राहाल. एप्रिल महिन्यात शनी देवाचे अकराव्या पासून बाराव्या भावात उपस्थित असणे तुमच्यासाठी कमाईचे नवीन स्रोत उत्पन्न करण्यात तुमची मदत करतील. याच्या व्यतिरिक्त, ऑगस्ट आणि ऑक्टोबर मध्ये ग्रहांचे सतत होणारे स्थान परिवर्तन तुमच्या जीवनात बरेच आर्थिक चढ उतार घेऊन येईल तसेच, करिअर च्या दृष्टीने मीन राशीतील जातकांना इच्छेनुसार परिणाम मिळतील सोबतच, एप्रिल महिन्यात मीन राशीमध्ये गुरु बृहस्पती चे संक्रमण ही कार्यस्थळी तुम्हाला आपल्या सहकर्मींसोबत उत्तम संबंध स्थापित करण्यात मदत करेल. यामुळे तुमची पद उन्नती होईल आणि तुम्ही वेतन वृद्धी प्राप्त करण्यात सक्षम असाल.\nविद्यार्थ्यां विषयी बोलायचे झाल्यास, जानेवारी पासून जून मध्ये वृश्चिक राशीमध्ये मंगळाचे संक्रमण शिक्षणात त्यांना सकारात्मक परिणाम देऊ शकते. ज्याच्या परिणामस्वरूप, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उत्तम प्रदर्शन करून आपल्या परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यात यशस्वी राहतील तसेच, कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने एप्रिल च्या शेवटच्या दिवसात तुमच्या राशीच्या बाराव्या भावात कर्मफळ दाता शनीचे संक्रमण होण्याने तुम्हाला आपल्या कुटुंबापासून दूर जावे लागू शकते तसेच, आरोग्याच्या दृष्टीने मे पासून ऑगस्ट मध्ये तुमच्या आईच्या आरोग्याची काळजी घेण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल कारण, या काळात शनी ग्रह तुमच्या रोग भावावर पूर्णतः दृष्टी करत आहे.\nया वर्षी मे महिन्यात तीन ग्रह म्हणजे मंगळ, शुक्र आणि गुरु बृहस्पती चे एक सोबत युती करणे आणि नंतर गुरु बृहस्पती चे संक्रमण करणे तुम्हाला आपल्या कुटुंब आणि मोठ्यांचा आशीर्वाद देणारे आहे. दांपत्य जीवन पाहिल्यास हे वर्ष विवाहित जातकांसाठी वरदान पेक्षा कमी नाही कारण, वर्षाच्या सुरवाती पासून मार्च पर्यंत विवाहित जातक उत्तम दांपत्य जीवनाचा आनंद घेतांना दिसतील. 21 एप्रिल नंतर तुमच्या विवाहित जीवनात नवीनपण येईल.\nतसेच, या राशीतील प्रेमी जातकांसाठी, हे वर्ष सामान्य राहणार आहे परंतु, तुमच्या पंचम आणि सप्तम भावाचा स्वामी बुध तुमच्या लाभ भावात उपस्थित असणे आणि तुमच्या प्रेम व संबंधांच्या भावाला पूर्णतः दृष्टी करणे, कुणी तिसऱ्या व्यक्तीचे अचानक तुमच्या नात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचे कारण बनेल अश्यात, या वर्षी खासकरून सप्टेंबर ते नोव्हेंबर मध्ये लहान मोठ्या मुद्द्यांना घेऊन आपल्या साथी सोबत काही ही वाद करणे टाळले पाहिजे.\nझटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत तुमच्यासाठी खास\nयशाची गुरूकिल्ली मिळवण्यासाठी करा या 10 गोष्टी\nमौल्यवान रत्ने धारण करताना\nश्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)\nविदेशी फळ-भाज्यातून अर्थार्जन ….\nएकाच दिवसात जीवन जगण्याचे आठ उपाय\nजीवनात सतत यशस्वी होण्याची कारणे\nकृती देव मराठी फॉन्ट मराठी फॉन्ट, तात्काळ डाउनलोड करण्यासाठी.\nहे शरीर नाही हि तलवार आहे , हे ध्यानात राहूदे\nकोरोना फक्त वाईट च का\nमहेंद्र सिंग धोनी जीवनी | MS Dhoni Biography\nमानवी संगणक शकुंतलादेवी (Shakuntala Devi)\nमर्क्युरस नाइट्राइटचा जनक प्रफुल्लचंद्र रे (Prafulla Chandra Ray)\nसरदार वल्लभभाई पटेल (Vallabhbhai Patel)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (B. R. Ambedkar)\nपंडित जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru )\nसंशोधक चंद्रशेखर व्यंकट रामनं (chandrashekhar venkatraman)\nक्रांतिवीर मंगल पांडे (Mangal Pandey)\nविक्रम गोखले मराठी अभिनेते\nमराठी अनलिमिटेड : माझा महाराष्ट्राचे सूर. इथे आपणांस मराठी भाषेतील सर्व माहिती मिळेल. मराठी भाषेतील लेख, गाणी, कविता, वाचन, पाककला, इतिहास, थोर विचारवंत, दैनिक, गाव, शहर आणि इतर माहिती मराठी भाषेमध्ये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00655.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2021/04/blog-post_2.html", "date_download": "2022-12-01T14:00:26Z", "digest": "sha1:Q5XPAEQ625J6CBENE3JZC4RIVPZS6EVB", "length": 5193, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "कोरोना मृतदेहासाठी वेगळी स्मशान भूमी तयार करा दादा कांबळे यांचे नगरपालीकेला निवेदन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हा कोरोना मृतदेहासाठी वेगळी स्मशान भूमी तयार करा दादा कांबळे यांचे नगरपालीकेला निवेदन\nकोरोना मृतदेहासाठी वेगळी स्मशान भूमी तयार करा दादा कांबळे यांचे नगरपालीकेला निवेदन\nजिल्ह्यात कोरोना मुळे मृत्यू मोठ्या प्रमाणावर होत आहेत दररोज २० ते २५ लोक मृत्युमुखी पडत आहेत आणि नगरपालिकेचे कर्मचारी अंत्यविधी साठी कपिलधारा स्मशानभूमी व सार्वजनिक स्मशानभूमीचा वापर करत आहेत त्यामुळे इतर आजारामुळे,नैसर्गिक निधन,अपघाती मृत्यू झालेल्या नातेवाईकांना याच स्मशानभूमी चा वापर करावा लागतो तेथे कोरोना वायरस मुळे इतरांना कोरोना होण्याचे शक्यता नाकारता येत नाही.\nत्यामुळे इतर आजाराने मृत्यू झालेल्या नातेवाईकांना अंत्यविधी करण्यासाठी ताटकळत बसावे लागते आहे तरी नगरपालिकेने लवकरात लवकर तात्पुरती स्मशानभूमी इतर जागेवर तयार करावी अन्यथा मनसेच्या वतीने नगरपालिकेच्या आवारात प्रतिआत्मक आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व नगरपालिका सीईओ यांना दिला आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T14:37:58Z", "digest": "sha1:LK54Z56PKA2WRYZS4EAMXQ656KL4AOMN", "length": 15339, "nlines": 76, "source_domain": "live46media.com", "title": "लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नी पतीची बगत राहिली वाट, पती टॉयलेटला म्हणून बाहेर गेला तसा परत आलाच नाही, कारण समजल्यावर सर्वांना बसला शॉक..’ – Live Media लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नी पतीची बगत राहिली वाट, पती टॉयलेटला म्हणून बाहेर गेला तसा परत आलाच नाही, कारण समजल्यावर सर्वांना बसला शॉक..’ – Live Media", "raw_content": "\nलग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नी पतीची बगत राहिली वाट, पती टॉयलेटला म्हणून बाहेर गेला तसा परत आलाच नाही, कारण समजल्यावर सर्वांना बसला शॉक..’\nराजस्थानमध्ये विचित्र घटना घडली आहे, येथे लग्नानंतर एक वधूच अचानक बेपत्ता झाला. आता मुलगी आणि तिचे कुटुंबीय त्या वराचा शोध घेत आहेत. परंतु वराचा काही पत्ता लागत नाही आहे. हे प्रकरण राजस्थानमधील करौली जिल्ह्यातील कुडगाव परिसराशी सं-बंधित आहे.\nअसे सांगितले जात आहे की त्याच्या हनिमूनच्या दुसर्‍या दिवशी तो वर रहस्यमयपणे गायब झाला. पण त्यानंतर ग्रामस्थांनी मिळून त्याचा शोध घेतला. पण वराचा काही पत्ता लागू शकला नाही. नऊ दिवसांपासून नवविवाहित वधू आणि तिचे कुटुंब त्या वराची वाट पाहत आहेत.\nपरंतु वराचा कोणताही संदेश देखील त्यांना आला नाही. आता त्या मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसही त्या वराचा शोध घेत आहेत. पोलिसांत तक्रार देताना कुटुंबियांनी सांगितले की आशिषकुमार उर्फ ​​गोलू यांचे नऊ दिवसांपूर्वी हिंडौन तहसीलमधील खेड्यात लग्न झाले होते.\nलग्नाच्या दिवशी सर्व काही परिपूर्ण होते. पण लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी आशिष कुमार हा गायब झाला. आशिषकुमार यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार तो रात्री 12 वाजता शौचालयाला जात असल्याचे सांगून खोलीतून बाहेर पडला. नवविवाहित वधू आशिषच्या खोलीत बराच वेळ थांबली.\nपण आशिष मात्र काही आला नाही. त्यानंतर त्या वधूने आपल्या घरातील सदस्यांना याबाबत माहिती दिली. आशिषचे कुटुंबिय देखील त्याचा शोध घेत आहेत. बराच काळ शोध घेतला तरी आशिष काही सापडला नाही. आशिषच्या घरातील लोकांनी त्याला त्याच्या फोनवर देखील कॉल केला. पण त्याचा फोन बंद लागत होता.\nआशिष कोठेच सापडत नसल्याने घरातील लोकांनी विनाविलंब पोलिस स्टेशनमध्ये केस केली. आशिषचा भाऊ पुष्पेंद्र यांनी पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना संपूर्ण घटना सांगितली. आशिष अचानक गायब झाले असल्याचे त्याने असे त्याने पोलिसांना सांगितले. आशिषचा कोणाशीही वाद नव्हता आणि तो लग्नात आनंदी होता असेही हे कुटुंब सांगते.\nतरी त्याने असे पाऊल का उचलेले हे देखील कोणाला कळत नव्हते. वराचा भाऊ पुष्पेंद्र याच्या सांगण्यावरून पोलिसांनी आशिष बेपत्ता असल्याची नोंद केली. आता पोलिस आशिषचा शोध घेत आहेत. परंतु अद्याप त्याच्याबद्दल काहीही माहिती झालेली नाही. आशिष बेपत्ता होऊन 9 दिवस झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिषने जर त्याचा हा फोन स्वत: बरोबर घेतला असता तर त्याचा शोध घेणे सोपे झाले असते.\nपण त्याने त्याचा फोन घरीच सोडला. ज्यामुळे हातात कोणताही क्लू उपलब्ध नाही. दुसरीकडे आशिषची पत्नीची तब्येत खराब होत आहे. पण नंतर पोलिसांना अधिक तपास केल्यावर कळाले की आशिष हा त्याच्या प्रियसी सोबत पळून गेला आहे आणि आता पोलीस त्याचा लवकरच शोध घेतील असे सांगितले जात आहे.\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nPrevious Article ज्या मंडपात मुलीने घेतले 7 फेरे, त्याच मंडपात आईने सुद्धा केले दिरासोबत लग्न, कारण जाणून गर्व वाटेल तुम्हालाही…’\nNext Article लग्न मंडपात पोहचताच पोलिसांनी मधेच थांबवले लग्न, बोलले आम्ही हे लग्न होऊ देणार नाही, हि स्त्री नसून आहे एक..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/sardar-vallabhbhai-patel-marathi-nibandh/", "date_download": "2022-12-01T13:49:29Z", "digest": "sha1:CJTOJF7RS2LHKUSZHU2V27UE6KJNHMJP", "length": 6313, "nlines": 48, "source_domain": "marathilekh.com", "title": "सरदार वल्लभभाई पटेल मराठी निबंध | Sardar Vallabhbhai Patel Marathi Nibandh - Marathi Lekh", "raw_content": "\nVallabhbhai Patel Marathi Nibandh: ‘भारतीय पोलादी पुरुष’ म्हणून ज्यांची ख्याती अजरामर आहे असे थोर महात्मे ‘सरदार वल्लभभाई पटेल’ यांना भारतीय नागरिक कधीही विसरणार नाही. सरदारांचा कणखरपणा धीटपणा हा त्यांचा वर्तनातूनच दिसून येत होता. एकदा त्यांच्या काखेत आलेल्या गळून चटका देण्याऱ्यास तप्त लाल सळ इने चटका देतांना वाईट वाटत होते. अशा प्रसंगी वल्लभभाईंनी स्वतः ती सळई घेऊन चटका दिला.\nअशा धिटाईतूनच ते पुढे शिक्षणात सुद्धा चमकले. त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. ब्यरिस्टर झाले ख्यातनाम वकील म्हणून नाव कमावले.\nमहात्मा गांधीच्या प्रभावामुळे सरदार वल्लभभाई देशसेवेत रमू लागले. गुजरातमध्ये आलेल्या पुराच्या प्रसंगी त्यांनी लोकांना धीर दिला. पुढे नागपूरच्या सरकारच्या अवाजवी करासंबंधी आवाज उठविला. बार्डोलीच्या सत्याग्रहाच्या वेळी शेतकाऱ्यांवर बसविलेला जाचक शेतसारा त्यांनी शेतकऱ्यांच्या सहकार्यांतून मागे घेतला. त्यांना लोकांनी ‘सरदार’ ही पदवी बहाल केली.\nभारत स्वतंत्र झाल्यांनतर ते भारताचे गृहमंत्री झाले. स्वंस्थांन मंत्री म्हणून उत्कृष्ट प्रकारचे काम केले. संस्थानाने स्वंस्थांनांच्या विलीनिकरणाकरिता त्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोग केला. या पोलादी पुरुषाने १५ डिसेंबर १९५० रोजी मुंबई येथे जनाचा निरोप घेतला.\nप्लिज नोट: मला आशा आहे तुम्हाला हा सरदार वल्लभभाई पटेल मराठी निबंध (Sardar Vallabhbhai Patel Marathi Nibandh) आवडला असेल.\nलक्ष द्या: जर तुमच्या कडे सुद्धा Sardar Vallabhbhai Patel वर अशाच प्रकारे कोणता Marathi Essay असेल तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंद करा. आम्ही आमच्या वेबसाईट द्वारे तुम्ही दिलेला निबंध खूप लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करु..\nतसेच तुम्हाला हा Sardar Vallabhbhai Patel Marathi Nibandh आवडला असेल तर Whatsapp आणि facebook द्वारे तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.\nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/2109527", "date_download": "2022-12-01T14:28:06Z", "digest": "sha1:KW3WXXJYOHG7YFO43Q5QPTE2V2KNUI6S", "length": 3315, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सदस्य:Usernamekiran\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n२१ ऑक्टोबर २०१२ पासूनचा सदस्य\n२१:४३, ९ मे २०२२ ची आवृत्ती\n१० बाइट्सची भर घातली , ६ महिन्यांपूर्वी\n२३:१३, ५ मे २०२२ ची आवृत्ती (संपादन)\n२१:४३, ९ मे २०२२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nKiranBOT (चर्चा | योगदान)\n* जर तुम्हाला BOT ची मदत हवी असेल तर मला निःसंकोचपणे संपर्क करा.\nनमस्कार, मी किरण. मी २००२ च्या आसपास इंग्रजी विकिपीडियावर पहिल्यांदा संपादन केले होते. मराठी विकिपीडियावर मी २०१८ मध्ये काही मोजके संपादने केली, पण मी इथे खऱ्या अर्थाने नोव्हेंबर २०२१ मध्ये सक्रिय झालो. मी मूळचा महाराष्ट्राचा, पण जवळपास २०१५ पासून मी आयर्लंड मध्ये राहतो. माझे दहावी पर्यंतचे शिक्षण महाराष्ट्र बोर्डातील (अनेक) मराठी माध्यम शाळेत झाले. नंतर पदवी, व पदव्यूत्तर शिक्षण computer विषयात झाले. मी मूळचा महाराष्ट्राचा, पण मी सध्या वास्तव्यास महाराष्ट्रात नसतो.\nसांगकामे, अंकपत्ता प्रतिबंधन सूट, द्रूतमाघारकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-57/", "date_download": "2022-12-01T14:46:35Z", "digest": "sha1:I3ZY3XWJV4R3IBIONJLAR2QD5W5SGIRB", "length": 4800, "nlines": 117, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "आम्ही विष्णूचे दास - संत सेना महाराज अभंग - ५७ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nआम्ही विष्णूचे दास – संत सेना महाराज अभंग – ५७\nआम्ही विष्णूचे दास – संत सेना महाराज अभंग – ५७\nन मानूं आणिक देवास ॥१॥\nब्रह्महत्या पडे माथा ॥२॥\nअवघी पापें पडो माथा ॥३॥\nन करी पूजा आणि सेवन \nसेंना म्हणे तुझी आण ॥४॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nआम्ही विष्णूचे दास – संत सेना महाराज अभंग – ५७\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/07/05/7744/", "date_download": "2022-12-01T12:35:47Z", "digest": "sha1:3JTTAUVVVHRJXZTVCQ74W6UEFM533YAH", "length": 15539, "nlines": 141, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "( पालघर अनिकेत शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) गुरु पौर्णमेच्या मुहूर्तावर lआज दिनांक 5 जुलै 2020.रोजी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n( पालघर अनिकेत शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) गुरु पौर्णमेच्या मुहूर्तावर lआज दिनांक 5 जुलै 2020.रोजी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट\n( पालघर अनिकेत शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) गुरु पौर्णमेच्या मुहूर्तावर lआज दिनांक 5 जुलै 2020.रोजी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट\n( पालघर अनिकेत शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) गुरु पौर्णमेच्या मुहूर्तावर lआज दिनांक 5 जुलै 2020.रोजी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट शाखा आंभाई ता.वाडा जी.पालघर चे अध्यक्ष,श्री विलास आक्रे पाटील साहेब व बी बी ठाकरे साहेब यांच्या सहकार्याने तसेच चंद्रकांत पस्टे सर गोविंद पाटील वैभव पाटील यांनी मुन लाईट वाडा येथे जिल्ह्यात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यांनी कोरोना निर्जंतुक करण्यासाठी पाच हजार बाटल्या व एक लिटरचे कॅन सॅनिटायझर ग्रामपंचायत साठी एकूण एकविस ग्रामसेवक यांना वाटप केले उर्वरित राहिलेल्या ग्रामपंचायत यांना देखील लवकर वाटप करनार आहेत कोरोणा पार्श्वभूमीवर ठाकरे साहेबानी व श्री विलास आकरे पाटील यांनी वाडा तालुक्यातील गावांना मदतीचा हातं पुढे करून अजूनही मोट्या प्रमाणात मदत करण्याचे ठरवले आहे कुठल्याही संकटाना साहेब देवा सारखे उभे राहतात . गुरुपौर्णमेनिमित्त त्यानी एकप्रकारे गुरुदक्षिणा दिली आहे त्याबद्दल त्यांचे जनतेच्या वतीने कौतुक होत आहे .\nबीडच्या मौलाना आझाद संस्थेचा पत्रकारीता रत्न पुरस्कार राजेंद्र पाटील राऊत यांना जाहिर*\nकोव्हिड रुग्णालयांमध्ये आता* *सीसीटीव्ही* *मोहन शिंदे ब्यूरोचिफ युवा मराठा* कोल्हापूर,\nसमस्या तातडीने मार्गी लावाव्यात , इनाम. ची मागणी\nविष्णू जलाशयावर आढळला “अमूर फाल्कन ” पक्षी\nइंडोसन फायनस कंपनीच्या मैनेजर दसपुतेची गुंडा गर्दी रात्री 11:20 च्या नंतर केला घरावर हमला औरंगाबाद येथील भयानक घटना….फायनान्स कंपन्यांच्या पाळीव गुंडाची दंडेलशाही…\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00656.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://aroehan.org/tag/pada/", "date_download": "2022-12-01T12:49:36Z", "digest": "sha1:WUJGZYD7SLB6XG7VSVJKXSS4Y3ZKE3KG", "length": 32491, "nlines": 165, "source_domain": "aroehan.org", "title": "pada – AROEHAN", "raw_content": "\nएका लग्नामागचे क्रौर्य … \nखरं तर लग्न हा मनुष्याच्या आयुष्यातील एक आनंददायी ठेवा म्हटला जातो. काही जण त्याला पवित्र बंधन असेही म्हणतात. पण मी आज ज्या लग्नाची सत्यकथा सांगणार आहे ती संवेदनशील माणसाची मती गुंग करणारी आहे, माणुसकीला काळिमा फासणारी आहे. आणि समाजातील मुली-महिलांच्या (विशेषत: आदिवासी) गरिबी व असाहाय्यतेचा फायदा घेऊन त्यांचे शोषण आणि दमन करण्याच्या विकृत मानसिकतेचा आरसा दाखवणारी आहे.\nही गोष्ट आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा या आदिवासीबहुल तालुक्याच्या कातकरी वाडीतील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची. तालुक्याच्या ठिकाणापासून ५ ते ६ कि.मी. अंतरावर पोशेरा हे गाव वसलेले आहे. या गावाच्या पूर्वेला साधारण ६००-७०० लोकसंख्या असणारी कातकरी वाडी आहे. या ठिकाणी अबला नावाच्या (नाव काल्पनिक आहे) एका अल्पवयीन मुलीचे पैशाच्या मोबदल्यात जबरदस्तीने लग्न लावण्याचा घाट घातला असून त्यासाठी मुलीवर दबाव टाकला जात असल्याची माहिती ‘आरोहन’ या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्तीला मिळाली. तिने संस्थेच्या वरिष्ठांना येऊन ही माहिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब ते गाव गाठले. आणि पीडित मुलीच्या वडिलांची, काकीची व मुलीची भेट घेऊन सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माहिती घेत असताना जे वास्तव समोर आले ते अंगावर काटा आणणारे होते.\nकातकरी येथील परिस्थितीची तपासणी करताना आरोहण\nजळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव-नगर देवळा येथील एका अनोळखी व्यक्तीने आदिवासी समाजातीलच एका मध्यस्थ दलालाला हाताशी धरून मुलीच्या व तिच्या वडिलांच्या गरिबीचा, अज्ञानाचा व असाहाय्यतेचा फायदा घेऊन मुलीस १५ हजार रुपये देऊन व वडिलांस ५० हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून तिच्याबरोबर जबरदस्तीने लग्न करण्याबाबत प्रतिज्ञापत्र लिहून घेतले असल्याची माहिती मुलीच्या काकीने दिली. (हे प्रतिज्ञापत्र उपलब्ध होऊ शकले नाही, त्याची प्रत मुलीच्या नातेवाईकांकडे देण्यात आली नाही.) मुलीच्या आईचे मुलगी लहान असतानाच निधन झाले असल्याने लहानपणापासून काकीनेच तिचा सांभाळ केला. वडिलांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने व व्यसन असल्याने मुलीकडे त्याचे लक्ष नव्हते. ५० हजाराच्या आमिषाने सुरुवातीला त्यानेही या लग्नास संमती दिली होती. परंतु लग्नासाठी आवश्यक असणारे कोणतेही रीतीरिवाज पाळले गेले नव्हते. मुलीला पाहण्याचा कार्यक्रम झाला नव्हता. मुलीला व वडिलांना प्रभावित करण्यासाठी, नवरा मुलगा या मुलीच्या फोनवर बस्ता बांधल्याचे फोटो (भारी कपडे व साड्या, इ.) पाठवून लवकरात लवकर लग्न करण्याबाबत दबाव वाढवत होता. एक दोन वेळा मुलाशी फोनवरून संभाषणही करण्यात आले. हे प्रकरण संशयास्पद वाटल्याने मुलीच्या पाहण्याचा रीतसर कार्यक्रम करावा असे नातेवाईकांनी मध्यस्थाला सांगितले. परंतु मध्यस्थाने फक्त वडिलांना ‘मुलाच्या घरी जाऊन कुंकू लावण्याचा कार्यक्रम करू’ असे सांगितले. वडिलांनी मुलीशिवाय असा कार्यक्रम कसा करता येईल असा प्रश्न उपस्थित केला. अखेर वडिलांच्या आग्रहाखातर, हो -ना करत मुलगी व वडील मुलाच्या घरी कुंकू लावण्याच्या कार्यक्रमासाठी गेले. तेथेही कार्यक्रमासाठी कोणी जबाबदार माणसे नव्हती. या सगळ्या गडबडीमुळे मुलीच्या काकीला संशय आला. तिने तिच्या वडिलांच्याही निदर्शनास ही बाब आणून दिली. अखेर विचारांती त्यांनी हे लग्न करण्यास नकार दिला.\nहा नकार मिळाल्यानंतर मध्यस्थ दलालाने मुलीकडे १५ हजार रुपये परत करण्याचा तगादा लावला. तिच्यावर दबाव टाकू लागला. त्यामुळे मुलगी, तिचे वडील व काकी हवालदिल झाले होते. कारण पैसे तर खर्च झाले होते. आता पैसे आणायचे कुठून या विवंचनेत ते पडले होते. अशा परिस्थितीत अडकलेल्या या कुटुंबाला ‘आरोहन’ने मानसिक धीर दिला. पैसे परत करण्याची काही गरज नाही असे सांगून ‘आरोहन’ तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला. दरम्यानच्या काळात तो मध्यस्थही तेथे आला. त्याच्यावर आरोहनच्या कार्यकर्त्यांनी प्रश्नांची सरबती करून तो करीत असलेले काम किती समाजविघातक व बेकायदेशीर आहे, याची कडक समज दिली व यापुढे मुलीकडे किंवा तिच्या नातेवाईकांकडे परत पैशांची मागणी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. मध्यस्थाने पुन्हा पैसे मागणार नसल्याचे सर्वांसमोर मान्य केले. येथे एका अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून देण्याचा कट उधळला गेला. तात्पुरता हा प्रश्न मिटल्याचे समाधान वाटले. परंतु वरवर दिसणारी लग्नाची ही घटना फक्त लाग्नापुरती मर्यादित नसून यामागे लग्नाच्या नावाखाली आदिवासी मुलींची विक्री / तस्करी करणारी टोळी किंवा व्यक्ती कार्यरत असावी असा संशय येण्यास पुरेसा वाव असल्याचे लक्षात आले. कारण अशाप्रकारच्या अनेक घटना या भागात घडल्या असल्याचे विविध लोकांकडून कळले.\nअधिक माहिती घेतली असता दरवर्षी जव्हार-मोखाडा या भागातील अनेक आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची दबक्या आवाजातील चर्चा ऐकावयास मिळाली. या घटना पुढे येत नाहीत कारण या भागातील आदिवासींची अतिशय दारुण आर्थिक परिस्थिती, अज्ञान व व्यसनाधीनता असल्याने मुलींचे पालक थोड्या पैशाच्या अमिषाला बळी पडून अशा प्रकारचे व्यवहार करीत असल्याचे बोलले जाते. प्रकरण उघडकीस आले किंवा कोणी विरोध केला तर पालक संबंधित गुन्हेगाराच्या बाजूने उभे राहतात. याहूनही सुन्न करणारी बाब म्हणजे, अशाप्रकारच्या असाहाय्य व गरीब मुलींना शोधून त्यांच्या लग्नाचे सौदे करणारे मध्यस्थ दलाल हे इथल्याच समाजातील व परिसरातील आहेत. अर्थात त्यांचीही गरिबीची परिस्थिती असल्याने त्यांचाही अशा कामासाठी वापर करून घेतला जातो हे त्यांच्याही लक्षात येत नाही. त्यामुळे कोणी तक्रार करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. परिणामी या भयाण वास्तवाची जाहीर वाच्यता किंवा नोंद कुठेही होत नाही. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आदिवासींना केवळ आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या मुलींचे असे सौदे करावे लागत असतील आणि उमलण्याआधीच अशा कळ्या कुस्करल्या जात असतील तर आपण कोणत्या स्वातंत्र्यात राहतो याचा अंतर्मुख होवून विचार करण्याची व शीघ्र कृती करण्याची वेळ आली आहे असे प्रकर्षाने वाटते.\nजीवन मरणाच्या कांट्यावर शेड्याचा पाडा\n‘आरोहन’साठी काम करताना मी जे पाहतो ते मला अगदी हलवून टाकते. ‘आरोहन’ (आरोहण नव्हे) ही एक जव्हार – मोखाडा भागात कार्यरत असणारी स्वयंसेवी संस्था आहे.\nआरोहन स्थापन व्हायला एक दुर्घटना कारण झाली. पंधरा वर्षापूर्वी मोखाड्यात १६९ बालके कुपोषणाने मृत्यू पावल्याची बातमी आली तेव्हां तिथल्या समाजात जाऊन काम करायचे ठरले, आवश्यकच होते ते. आदिवासी गटांच्या समवेत काम करून परिवर्तनाची ठोस पावले उचलण्यासाठी आरोहन काम करीत आहे.\nमी कुर्लोदला माधुरी, गणेश – ते दोघे आरोहनसाठी काम करतात – आणि सुलभा, माझ्या पत्नीसोबत, गेलो. जव्हारपासून मोखाड्याच्या रस्त्यावर जाताना एक उजवीकडे फाटा येतो, तिथे वळून बरेच अंतर डोंगर-दऱ्यातून गेल्यावर आपण कुर्लोद्ला येतो. नऊ पाड्यांचे कुर्लोद गाव आहे. हे पाडे म्हणजे दहा ते तीस-पस्तीस घरांची वस्ती आहे. आम्ही पेठेच्या पाड्याला उतरलो. गाडी तिथेच ठेवली. ‘पुढे पायी जायचे आहे’ माधुरी म्हणाली. आम्हाला शेड्याच्या पाड्याला जायचे होते. माधुरी आणि गणेशने आमच्यासाठी तिथल्या लोकांबरोबर भेटी ठरवल्या होत्या. (त्या भेटींबाबत मी नंतर लिहिणार आहेच).\nशेड्याचा पाडा अदमासे दोन किमी दूर आहे, पण तिथे जायला ‘पिंजल’ नदी पार करावी लागते. नदीचं पात्र मोठं असलं तरी ती बारमाही नाही, आम्ही नदीच्या कांठी पोचलो तेव्हां नदीत फार पाणी नव्हतं.\nपरंतु नदी पार करायची तर पात्रातल्या खडकांवरून स्वत:ला सांभाळत जायची कसरत करावी लागते. नदी पार केली की एक अगदी लहानसा चढ लागतो, थोडं पुढे गेलो की आपण जांभूळवाडीला येतो. शेड्याचा पाडा त्यापुढे आहे, तिथे पोहोचायला अधिक थोडं चालायला हवं. पावसाळ्यात शेड्याचा पाडा आणि जांभूळवाडी एका बाजूला व पेठेचा पाडा दुसर्‍या बाजूला – मध्ये पिंगल नदी दुथडी वाहत असते, त्यामुळे त्यांचा संपर्क पेठेच्या पाड्याशी तुटतो. जगाशीच तुटतो म्हणाना. कारण शेड्याच्या पाड्यामागे मोठा डोंगर आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्यांच्या जिवाशीच खेळ असतो.\nसरिता व मीनाक्षीने आमच्यासाठी भेटीसाठी सर्व तयारी केली होती. भेटी संपवून आम्ही परत निघालो. नदीवर पोहोचायच्या आधीच आम्हाला जांभूळवाडीपाशी दोघे जण भेटले. ते माधुरी व सरिताबरोबर कांही बोलले. ते चिंतेत दिसले.\n“एक माणूस बराच आजारी आहे, त्याला तात्काळ इस्पितळात न्यायला हवं. ते विचारत होते की आपली गाडी मिळू शकेल कां त्याला न्यायला\n“मग तू काय उत्तर दिलंस\n“मी हो म्हणाले. तो सिरीयस आहे, मग त्याला मदत करायलाच हवी.”\n“आपली गाडी तर पेठेच्या पाड्यात आहे. ते नदी कशी ओलांडतील पेशंट चालू शकेल का पेशंट चालू शकेल का\n“ते त्याला झोळीत घालून आणतील. नेहमी तसेच करतात. दुसरा कांहीच मार्ग नाही.”\nआम्ही निघालो. नदी पार करून चार पावले चाललो. माधुरीमागे वळून म्हणाली, “ते पहा ते त्याला घेऊन आलेच की आपल्या मागे.”\nते नदी झपाझप पार करत होते. मला नदी पार करताना दगडांवरून तोल सांभाळत जावे लागले होते, तर ते जणू हायवेवरून चालत होते. दोघांनी एक मोठी काठी खांद्यावर घेतली होती व त्यावर एक झोळी होती. त्यात त्यांचा रुग्ण होता. म्हणजे त्यांच्या खांद्यावर कमीतकमी पन्नास किलोचे ओझे होते, तरीही ते झपाझप पावले टाकीत निघाले होते. आणि ते देखील अनवाणी पायांनी.\nमी खिशात हात घालुन मोबाईल काढला. त्यांचा व्हिडिओ काढला.\n“कुठे जातील हे लोक” मी माधुरीला विचारले.\n“इथून वीस किलोमीटरवर इस्पितळ आहे. तिथे घेऊन जातील ते आपल्या गाडीतून. मग आपली गाडी आपल्याला न्यायला परत येईल.”\n“पावसाळ्यात नदी ओलांडणं शक्य नाही, अशी वेळ आली तर ते काय करतात\n“काहीच करता येत नाही. रुग्णाने जगावं की मरावं हे तो ‘उपरवाला’ ठरवतो.” तिने आभाळाकडे बोट दाखवले.\n“इथे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर असावं अशी तजवीज आहे. २०१४ पासून ते मंजूर झाले आहे. पण अजून कांहीच झाले नाही.”\n“येईलच ते, आपण आशा सोडू नये” कोणीतरी म्हणाले.\n“तोपर्यंत जीवन मरणाचे प्रश्न ही नदीच सोडवेल”\nआमची गाडी त्या रुग्णाला देतां आली, या जाणि‍वेनी मी सुटकेचा निश्वास टाकला. पण आमची गाडी उपलब्ध असणं हा तर केवळ योगायोग होता.\nआम्ही पाड्याकडे निघालो. कोणी एक शब्दही बोलले नाही. हतबलतेने मन ग्रासून टाकले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%95/", "date_download": "2022-12-01T14:20:41Z", "digest": "sha1:DU5BGZTXVW4YM64VJKKQK36CY7FVRTRX", "length": 6211, "nlines": 117, "source_domain": "m4marathi.com", "title": "बंद होणार टाईपरायटरची टक-टक….. – m4marathi", "raw_content": "\nबंद होणार टाईपरायटरची टक-टक…..\n‘परिस्थिती माणसाला बदलण्यास भाग पाडते’ असे म्हटले जाते ते खरेच आहे. याचा प्रत्यय प्रत्येकालाच नेहमी येत असतो. म्हणूनच परिस्थितीनुरूप शासकीय कार्यालये, शासकीय नियम आणि कार्यपद्धतीही बदलतात. पूर्वी कुठल्याही सरकारी कार्यालयात ‘टाईपरायटर’चा खडखडाट हमखास ऐकू यायचा. त्यावेळी आज वापरला जातो तसा संगणक नव्हता. सरकारी कार्यालयात ‘लिपिक’ ह्या पदासाठी टाईपरायटरचे शिक्षण घेतल्याशिवाय नोकरी मिळत नव्हती. तशी आताच असायची आणि आजही ती आहे. आता मात्र २०१५ सालापासून हि अट काढून टाकण्यात येणार असून शासकीय कार्यालयातूनही टाईपरायटर हद्दपार होणार आहे. टाईपिंगचे सर्व काम संगणकावरूनच केले जाईल. टायपिंगची परीक्षा देखील आता संगणकावरूनच घेतली जाणार आहे.\nतसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ‘संगणक टंकलेखन अभ्यासक्रम’ हि नवीन परीक्षा घेण्यात येणार असून हि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.\nश्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आणि आजची परिस्थिती\nविठुरायाच्या दर्शनाची रांग आता ‘ऑनलाइन’ ….\nस्माराकावरून वाद निर्माण होणे गैर\nपाण्याच्या योग्य नियोजनाने केली दुष्काळावर मात….\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/11/04/e-shram-card/", "date_download": "2022-12-01T13:15:06Z", "digest": "sha1:P3SQIKB3GYCGHMPLF33JIK7DDVFZA7SS", "length": 10767, "nlines": 60, "source_domain": "todaymarathi.com", "title": "E-Shram Card 2022 | असे काढा ई-श्रम कार्ड ऑनलाईन? या कार्डचे नेमके फायदे काय -", "raw_content": "\nE-Shram Card 2022 | असे काढा ई-श्रम कार्ड ऑनलाईन या कार्डचे नेमके फायदे काय\n“E-Shram Card” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/सरकारी नोकरी या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण E-Shram Card बद्दल माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण् या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. पोस्ट आवडल्यास आमच्या व्हाटसाप ग्रुप ला नक्की जॉइन व्हा. “E-Shram Card”\nई-श्रम कार्ड चा उपयोग काय\n“E-Shram Card” विश्राम कार्ड चा उपयोग हा सरकारच्या कोणत्या योजनेचा लाभ घेण्यासाठी केला जातो तसेच जर तुम्ही अपघाती मृत पावला तर तुमच्या कुटुंबाला आर्थिक दोन लाखापर्यंत सरकार मदत करते यासह इस्रम काळजी अनेक भरपूर सरकारी योजनांबद्दल फायदे आहेत. “E-Shram Card”\n👉हे सुद्धा वाचा :- PM Kisan Yojana e-Kyc 2022 | ई-केवायसी म्हणजे काय ई-केवायसी चा काय उपयोग आहे ई-केवायसी चा काय उपयोग आहे ई-केवायसी कशी करायची\nई-श्रम कार्ड म्हणजे काय\n“E-Shram Card” असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या संख्येमुळे भारत हे जगातील सर्वात मोठे नाव आहे. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांच्या उन्नतीसाठी भारत सरकारने एक योजना आणली आहे. सरकारने Eshram.gov.in हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे जेथे नागरिक मजूर म्हणून काम करतात. सरकार जमा करेल. “E-Shram Card”\n👉हे सुद्धा वाचा :- Maharashtra Berojgari Bhatta Yojana | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ऑनलाईन अर्ज सुरु तात्काळ ऑनलाईन अर्ज करा👈\nई-श्रम कार्ड कसे काढावे\nअधिकृत वेब पोर्टल @eshram.gov.in वर मिळाले\nनंतर “ई-श्रम वर नोंदणी करा” वर क्लिक करा आणि तुम्हाला “स्वयं नोंदणी” पृष्ठावर पुनर्निर्देशित केले जाईल.\nतुमच्या आधार कार्डशी लिंक केलेला तुमचा संपर्क क्रमांक टाका.\nकॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि नमूद केलेले तपशील निवडा.\nत्यानंतर “ओटीपी पाठवा” बटणावर क्लिक करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी प्राप्त होईल.\nOTP सत्यापित करा आणि स्क्रीनवर दिसणारी माहिती स्वीकारा.\nपुन्हा तुम्हाला आवश्यक तपशील जसे की घराचा पत्ता, शैक्षणिक पात्रता इत्यादी प्रविष्ट कराव्या लागतील.\nकौशल्याचे नाव आणि व्यवसायाचे स्वरूप प्रविष्ट करा. तुम्ही कोणत्या प्रकारचे काम करता ते निवडा.\nखातेधारकाचे नाव, खाते क्रमांक इ. यासारखे बँक तपशील प्रविष्ट करा.\nतुम्ही नुकतेच प्रविष्ट केलेले तपशील सत्यापित करा.\nतुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पुन्हा एक OTP पाठवला जाईल, OTP सत्यापित करा.\nएकदा तुम्ही वन टाइम पासवर्ड टाकल्यानंतर तुमचे श्रम कार्ड स्क्रीनवर दिसेल आणि तुम्ही ते डाउनलोड करू शकता.\n👉हे सुद्धा वाचा :-Cashew Nut Cultivation | काजु या वनस्पतीची शेती करून कमी गुंतवणुकीमध्ये मिळवा लाखो मध्ये नफा👈\nई-श्रम कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे\nतुमच्या आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक केला आहे.\nशर्मिक (मजदूर) चे वय 16 वर्षांपेक्षा कमी नाही आणि 59 वर्षांपेक्षा जास्त नाही.\n👉हे सुद्धा वाचा :-Bank of India Recruitment 2022 | बँक ऑफ इंडिया मध्ये वाचमन पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरु ; 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी👈\nज्या नागरिकांनी ई श्रम पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी केली आहे ते खालील लाभांसाठी पात्र आहेत:-\n2 लाखांचा मृत्यू विमा प्रदान केला जाईल आणि कण अपंगत्वाच्या बाबतीत 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.\nया योजनेंतर्गत केवळ आर्थिक मदतच नाही तर मुलांना मोफत सायकली, कामाची साधने, शिलाई मशिन इत्यादीही देण्यात येणार आहेत.\nश्रमिक कार्डधारकाला दरमहा ₹ 500-1000 च्या दरम्यान पाठवले जातील.\nराज्य आणि केंद्र सरकारने सुरू केलेल्या इतर योजनांचा लाभ कार्डधारकांना मिळावा यासाठी सरकार ई-श्रम कार्ड रेशनकार्डशी जोडण्याची योजना आखत आहे.\n1 वर्षासाठी प्रीमियम नाही\nसामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत लाभ\nस्थलांतरित मजुरांच्या कामगारांचा मागोवा घ्या\n👉हे सुद्धा वाचा :-List of Gram Panchayat Schemes 2022 | ग्रामपंचायत मधील सर्व चालू योजनांची यादी👈\n ई-केवायसी चा काय उपयोग आहे\nFree Scooty Yojana 2022 | या महिलांना सरकार देत आहे मोफत स्कूटी योजनेचा लाभ, असे करा ऑनलाइन अर्ज\n या कार्डचे नेमके फायदे काय”\nPingback: Free Scooty Yojana 2022 | या महिलांना सरकार देत आहे मोफत स्कूटी योजनेचा लाभ, असे करा ऑनलाइन अर्ज\nPingback: Kanda chal Anudan Yojana 2022 | कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाइन फॉर्म सुरु -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.bluepad.in/article?id=148182", "date_download": "2022-12-01T14:11:58Z", "digest": "sha1:NZW24QQQ27R2SGEFXPN4H35ON5EURRCQ", "length": 5544, "nlines": 23, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepad", "raw_content": "\nमला पडलेलं स्वप्न मी जिद्दीने पूर्ण केले\nएखाद्याने योग्य म्हटले आहे की “जेव्हा आपण आपल्या भीती समोर आपल्या स्वप्नांना अधिक महत्त्व देता तेव्हा चमत्कार होऊ शकतात”. स्वप्ने आवश्यक आहेत परंतु जेव्हा आपण मनापासून मोठे स्वप्न पहाल तेव्हाच हे होऊ शकते. तरच आपण मोठे स्वप्न साध्य करू शकाल. जसे विद्यार्थी चांगले गुण मिळवण्याचे, चांगले मित्र बनविण्याची, कुटूंबाची साथ मिळवण्याचे आणि आयुष्यात काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न पाहत असतात.\nइतरांप्रमाणे मीसुद्धा माझे करिअर विकसित करण्याचे स्वप्न पाहिले आहे. मी एक प्रसिद्ध लेखिका बनण्याची आणि लेख लिहिण्याची आणि प्रकाशित करण्याची इच्छा बाळगतो. तोंडी बोलणे मला कधीच चांगले नव्हते. कुणी मला काही बोललं तरी ही निराश व्हायला मला आवडत नाही, हा माझा स्वभाव आहे. मी अशा परिस्थितीत गप्प बसणे निवडते. मी उत्तर देऊ शकत नाही असे नाही परंतु मी म्हटल्याप्रमाणे “मी निवडते ” कारण मी शांतीप्रेमी महिला आहे. मी एक अंतर्मुख महिला देखील आहे आणि सर्वांशी उघडपणे संवाद साधण्यास आवडत नाही. ह्रदय उघडणे आणि भावना आणि इच्छे दर्शविणे चांगले नाही कारण यामुळे आपल्यावर ताण येऊ शकते .\nमी जेव्हा जेव्हा एकटी होती तेव्हा नेहमीच मोठ्याने ओरडून या भावनां पासून मुक्त करण्याचा मी प्रयत्न केला, परंतु लवकरच मला हे समजले की ताण तणाव कमी करण्यासाठी लेखन देखील चांगले माध्यम आहे. जेव्हा मी लिखाण सुरू केले तेव्हा मला आढळले की मी खरोखर चांगले लिहित आहे. माझ्या भावना तोंडी बोलणे माझ्यासाठी अवघड आहे परंतु त्या लिहून घेणे मला खूप सोपे आहे. लिखाण हे आता माझ्या साठी आयुष्याचे एक मार्ग बनले आहे, मी माझ्या सर्व भावनांना लेखी ठेवतो आणि यामुळे माझे सर्व त्रास दूर होतात. हे आता माझ्यासाठी उत्कटतेने अधिक बनले आहे आणि मला ते माझ्या जीवनात बदलू इच्छित आहे.\nमाझ्या आयुष्यातील घडणाऱ्या घटनांबद्दल लिहिण्या शिवाय मला लेख लिहायला आवडतात आणि लवकरच मला ब्लूपॅड टीम तर्फे आयोजित स्पर्धा लेखक ऑफ द वीक स्पर्धा मध्ये भाग घेतले होते तेव्हा मला धार्मिक स्थळामध्ये मनाची शान्ति शोधणे असे तीर्थस्थान अजंता एलोरा मध्ये टॉप लेखक लिस्ट मध्ये नाव मिळवले आहे आणि प्रमाण पत्र भेटले आहे. मी खूप आनंदित झाले आणि मी ब्लूपॅड टीमची खूप आभारी आहे. सर्वाना सहधन्यवाद. लेख माझ्या कारकीर्दी संदर्भात माझे कुटुंब माझे संपूर्ण सहाय्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00657.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/28054/", "date_download": "2022-12-01T13:32:04Z", "digest": "sha1:OCINMD6CICJPWTBUWWTZMTHZBSSPS2K7", "length": 7995, "nlines": 113, "source_domain": "mnews.esy.es", "title": "बजेट २०२१; या वस्तू होणार स्वस्त तर यासाठी मोजावे लागणार जादा पैसे | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra बजेट २०२१; या वस्तू होणार स्वस्त तर यासाठी मोजावे लागणार जादा पैसे\nबजेट २०२१; या वस्तू होणार स्वस्त तर यासाठी मोजावे लागणार जादा पैसे\nनवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( ) यांनी आज सादर केलेल्या बजेटमध्ये ( ) कृषी अधिभाराची घोषणा केली. या अतिरिक्त कर भाराने मद्य, काबुली चणे, मटार, मसूर डाळ, पेट्रोल यावर कृषी अधिभार लावण्यात येणार आहे. यामुळे एप्रिलपासून या वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सोमवारी संसदेत २०२१-२२ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. यात आयकर रचनेत कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे करदात्यांची घोर निराशा झाली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सीमा शुल्कात जवळपास ४०० हून अधिक सवलतीबांबत सरकार विचार करत आहे. त्याशिवाय स्टील उत्पादनांवरील शुल्क कपात करण्यात आली आहे. याशिवाय तांब्याचे भंगारवरील शुल्क ५टक्क्यावरून २.५ टक्के केले आहे. मोबाईलच्या काही स्पेअरपार्टवर यंदा बजेटमध्ये शुल्क लागू करण्यात आले आहे. त्यामुळे मोबाईलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.\nसीतारामन यांनी काही वस्तूंवर कृषी अधिभार लावण्याची घोषणा केली आहे.\n– कॉटन, सिल्क, प्लास्टिक\n– लेदर, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, वाहनांचे सुटे भाग\n– सौर उत्पादने, मोबाईल, चार्जर, इंपोर्टेड कपडे\n– रत्ने, एलईडी बल्ब,\nया वस्तू होणार स्वस्त\n– नायलॉन कपडे , लोखंडी वस्तू\n– स्टील, तांब्याच्या वस्तू,\n– सोने , चांदी\nPrevious articleपुणे: जे. एस. नैन यांनी दक्षिण कमांड मुख्यालयाचा कार्यभार स्वीकारला\nNext articleअर्थसंकल्प: भाजपच्या राजकारणावर मुख्यमंत्री ठाकरेंनी हाणला 'हा' टोला\ndhule police, पार्टीसाठी घरातून बाहेर पडला, मात्र सकाळी थेट मृतदेह आढळला; गळ्यावर व्रण असल्याने कुटुंब हादरलं\nudayanraje bhosale, भाजपमधूनच उदयनराजेंची कोंडी\nऔरंगाबादमध्ये करोनाबाधितांची संख्या तेरा हजारच्या घरात\nmp vinayak raut: ‘नतमस्तक होऊन माफी मागतो’; ‘त्या’ विधानावरून अखेर खासदार राऊतांनी मागीतिली माफी –...\nहोम आयसोलेशन बंद करण्याला पुण्याच्या महापौरांचा विरोध, सांगितला पुढचा धोका\n उपमुख्यमंत्र्यांचं नावंच बदललं, सरनाईकांच्या समर्थकांचा प्रताप – eknath shinde...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/charges-against-the-president-jair-bolsonaro-over-his-mishandling-of-the-covid", "date_download": "2022-12-01T13:32:15Z", "digest": "sha1:FVNU5UM255M23BNDBZKZFWBLYSBEN4LC", "length": 20671, "nlines": 95, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "ब्राझील - 'राष्ट्रपती भवनात एक खुनी लपलाय' - द वायर मराठी", "raw_content": "\nब्राझील – ‘राष्ट्रपती भवनात एक खुनी लपलाय’\nसेनेटनं चारेकशे पानांचा एक अहवाल तयार केला. चौकशी समितीच्या अहवालातलं पहिलं वाक्य होतं, ''राष्ट्रपती भवनात एक खुनी लपलाय.'' बोल्सेनारो यांच्यावर हत्याकांडाचा गुन्हा दाखल करावा अशी शिफारस या कमीटीनं केली.\nब्राझीलची न्याय व्यवस्था आणि सेनेट यांच्यात आता संघर्ष उद्भवला आहे. सेनेटनं स्वतंत्र चौकशी करून प्रेसिडेंट बोल्सेनारो यांच्यावर कोविड हाताळणी संदर्भात खटला भरावा अशी मागणी केली. ब्राझीलच्या प्रॉसिक्युटरनं सेनेटची मागणी धुडकावली, सेनेटनं केलेले महत्वाचे आरोप फेटाळून लावलेत.\nसेनेटला आता प्रॉसिक्यूटरवरच खटला भरून त्यांची हकालपट्टी करायची मोहीम चालवावी लागणार असं दिसतंय.\nब्राझीलमधे सात लाखापेक्षा जास्त माणसं कोविडनं मेली, कोविडचा प्रकोप अजूनही थांबायला तयार नाही.\nबोल्सेनारोना हर्ड इम्युनिटी यायला हवी होती. म्हणजे असं की कोविडची लागण सर्व जनतेला होईल. सर्वानाच लागण झाल्यानतर प्रसाराचा संबंधच उरणार नाही, सर्वांना यथावकाश इम्युनिटी येईल आणि आपोआप साथ आटोक्यात येईल. ब्राझीलची लोकसंख्या २० कोटी. सत्तर टक्केंना बाधा होईल आणि एक टक्का मृत्यू होतील हे गृहीत धरलं तर १४ लाख माणसं मरणार होती. बोल्सेनारोंना मंजूर होतं.\nभारत, अमेरिका यांच्यानंतर कोविड मृत्यूत ब्राझिल तिसऱ्या नंबरवर होता. बोल्सेनारो म्हणाले, ”माणसं मरतच असतात. काही माणसं मरणारच. तेच तर जीवन आहे, त्याला इलाज नाही.”\nबोल्सेनारोंना मुळात कोविड हे थोतांड आहे असं वाटत होतं. कोविड हे डाव्यांचं, कम्युनिस्टांचं कारस्थान आहे, आपल्याला बदनाम करण्यासाठी कोविड ही अफवा कम्युनिस्टांनी पसरवली असं त्यांचं मत होतं आणि आहे.\nत्यांचं म्हणणं अंतर ठेवणं म्हणजे मूर्खपणा होता, मास्क ही कवी कल्पना आहे. एका भाषणात ते म्हणाले, “लस घेतली तर एचआयव्ही होऊ शकतो.” एकदा म्हणाले की लस घेतली तर तुम्ही मगर व्हाल.\nहायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे मलेरिया प्रतीबंधक औषध आहे. त्याचा कोरोनावर उपयोग होत नाही असं सिद्ध झालेलं आहे. आजी आणि माजी आरोग्य मंत्र्यांनीही सल्ला दिला की क्लोरोक्वीनचा प्रसार करू नका.\nबोल्सेनारो यांनी प्रिवेंट सीनियर नावाच्या संस्थेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे उपयुक्त औषध आहे अशी माहिती तयार करण्याचं कंत्राट दिलं. पेशंटना ते दिलं आणि ते बरे झाले असं खोटं रेकॉर्ड ही कंपनी तयार करत होती. औषध निर्माण करणारी कंपनी आणि प्रचार यात बोल्सेनारो आणि मंत्री गुंतले होते.\nअध्यक्षाच्या कार्यालयातून एक प्रचार मोहीम चालवण्यात आली. मोहिमेचं शीर्षक होतं, ‘ब्राझील थांबू शकत नाही’. मोहिमेत सांगण्यात आलं, की कोविड मांजरं, कुत्रे, जनावरं यांच्यामुळं पसरतो. कोविडनं तरूण आणि प्रौढ मरत नाहीत. कुत्रे मांजरं इत्यांदीमधील रोग कसा रोखणार. लोकांनी आपापली कामं सुरु ठेवावीत.\nमाणसाला सर्दी होते, फ्ल्यू होतो, त्यातलाच हा प्रकार आहे, कोविड नाही. पत्रकार खोट्या बातम्या देऊन लोकाना घाबरवत आहेत असं त्यांचं म्हणणं पडलं. आपलं म्हणणं लोकांवर ठसवण्यासाठी बोल्सेनारो जाहीर सभा घेत, मिरवणुकीमधे जात, लोकांमधे मास्क न लावता बिनधास्त फिरत. हे सर्व टीव्हीनं दाखवावं यासाठी विशेष प्रयत्न करत.\nबोल्सेनारो यांच्या विचारांना भीक न घालता लोकांच्या दबावामुळं काही राज्यांच्या गव्हर्नरांनी त्यांच्या राज्यात लॉकडाऊन लावला. बोल्सेनारो यांनी त्या गव्हर्नरांच्या बदनामीची मोहिम चालवली. त्यांनी त्या राज्यात जाऊन गव्हर्नरांच्या विरोधात निदर्शनं केली, मोर्चे काढले. देशाचा राष्ट्रपती आपल्याच गव्हर्नरांच्या विरोधात मोर्चे काढतो. घरी रहा या गव्हर्नरांच्या आदेशाला विरोध करण्यासाठी, लोकांना घराबाहेर काढून कामावर पाठवण्यासाठी लष्कराच्या तुकड्या बोल्सेनारोंनी पाठवल्या.\nबोल्सेनारो अमेरिकेत ट्रंप यांना भेटायला गेलो. ट्रंप यांच्या मारेलागो या रिझॉर्टवर. सगळं मंत्रीमंडळ घेऊन गेले. तिथून परतल्यावर त्यांच्या सोबतच्या २४ जणांना कोविड झाला. बोल्सोनारो यांची तपासणी झाली पण तपासणीचा निकाल त्यांनी जाहीर केला नाही.\nत्यांचा खोकला काही थांबेना. पुन्हा तपासणी. डॉक्टर लोकांनी जाहीर करून टाकलं की त्यांना कोविड झालाय. तेंव्हा नाईलाजानं बोल्सेनारोंनी आपल्याला कोविड झालाय पण अगदीच किरकोळ आहे असं म्हटलं आणि ते फिरत राहिले. फिरणं, हस्तांदोलन, मास्क न लावणं याच्या फिल्म ट्विटरवर पोस्ट करत राहिले. शेवटी ट्विटरनं त्यांचा अकाउंटच बंद करून टाकलं.\nओलावो कार्वालो हे बोल्सेनारो यांचे राजकीय गुरु. ते हिरीरीनं कोविड अस्तित्वात नाही अशी मोहिम चालवत. त्यांना कोविड झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.\nएप्रिल २०२१. हॉस्पिटलबाहेर रांगा लागल्या होत्या. ऑक्सिजनचा तुटवडा होता. दररोज २००० माणसं मरत होती. बोल्सेनारो यांचे एक सहकारी, चार तारांकित जनरल रामोस यांनी गपचुप लस घेतली. एका छोट्या गटामधे गप्पा मारत असताना ते म्हणाले, काय करणार बाबा, कोणाही सामान्य माणसाप्रमाणं जगण्यासाठी मी लस घेतली. त्यांना माहित नव्हतं की त्यांच्या या गप्पा रेकॉर्ड होत होत्या. गप्पा सोशल मिडियावर व्हायरल झाल्या. बोल्सेनारोंनी रामोसना हाकलून दिलं.\nफायझरची लस का घेत नाही असं पत्रकारानी विचारलं, बोल्सेनारो म्हणाले लस घेतली की माणूस मगर होतो. हसत म्हणाले खरे पण ते त्यांच्या मनात असावं असं म्हणायला जागा आहे.\nबोंब झाली. एका न्यायमूर्तीनं सरकारवर टीका केली आणि सरकारच्या प्रचार मोहिमेवर बंदी घातली.\nजगभर बोंब झाली. जागतीक आरोग्य संघटनेनं ब्राझिल आणि बोल्सेनारो यांच्यावर कडक टीका केली. बीबीसी इत्यादी जागतीक माध्यमांनी बोल्सेनारो यांचे उद्योग उघडे पाडले.\nब्राझिलच्या सेनेटमधे चर्चा झाली. सेनेटनं बोल्सेनारो यांची चौकशी केली.\nसेनेटनं २ कंपन्या आणि ७७ माणसांच्या साक्षी घेतल्या. साक्ष देणाऱ्यांत आरोग्य मंत्री होते, मंत्री होते, अनेक नोकरशहा होते, हायड्रोक्सीक्लोरोक्विन उपाय परिणामकारक आहेत असा खोटा अहवाल तयार करणारे डॉक्टर आणि तंत्रज्ञ होते. तसंच बोल्सेनारो यांचे दोन चिरंजीवही त्यात होते. बोल्सेनारो यांच्या प्रचार मोहिमा ते चालवत, व्हॉट्सअप प्रचाराचे ते प्रमुख होते.\nसेनेटच्या चौकशी समितीनं प्रचार प्रमुख मंत्र्याला विचारलं, की चुकीची माहिती देणारी प्रचार मोहिम त्यांनी कां आणि कशी चालवली. मंत्री म्हणाला की मी जरी त्या खात्याचा प्रमुख असलो तरी नेमकी कोणी मोहिम चालवली ते मला माहित नाही. सेनेटनं त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडलं तेव्हां ते मंत्री म्हणाले की आमच्या खात्यानं ती प्रचार मोहिम एक प्रयोग म्हणून तयार केली होती. पण तो ड्राफ्ट कोणी माध्यमांमधे पसरवला ते मला माहित नाही, त्यांना न विचारताच तो ड्राफ्ट प्रसिद्ध केला.\nसेनेटनं चारेकशे पानांचा एक अहवाल तयार केला. चौकशी समितीच्या अहवालातलं पहिलं वाक्य होतं, ”राष्ट्रपती भवनात एक खुनी लपलाय.” बोल्सेनारो यांच्यावर हत्याकांडाचा गुन्हा दाखल करावा अशी शिफारस या कमीटीनं केली.\nलवकरच निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि लोकांची नाराजी आताच निवडणूकपूर्व मतचाचणीत दिसून येऊ लागलीय. त्यामुळं निवडणुक बदनाम करण्याचा उद्योग बोल्सेनारो यांनी सुरु केलाय.\nपरवाच बोल्सेनारोंनी अनेक देशांच्या राजदूताना, मुत्सद्द्यांना बोलावून घेतलं आणि त्यांच्यासमोर एक पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी ब्राझीलमधली निवडणुक यंत्रणा सदोष आहे, तिचा गैरवापर आपल्या विरोधात केला जाणार आहे असा आरोप केला.\nनिवडणूक यंत्रणा, न्यायालयं यांनी बोल्सेनारो यांचे आरोप पूर्वी अनेक वेळा पुराव्यासहीत खोडून काढले आहेत. सारा प्रकार पेपरांनी वेळोवेळी प्रसिद्ध केला आहे.\nबोल्सेनारो काही तरी खटपट करून निवडणूक रद्द करतील किवा पुढं ढकलतील अशी शक्यता दिसते.\nनिळू दामले लेखक आणि पत्रकार आहेत.\nथकित शास्तीवर ३१ जुलैपूर्वी दंड भरल्यास ९० टक्क्यांपर्यंत सवलत\nआम्हाला थोडी सुटका द्याः न्या. चंद्रचूड\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/11/blog-post_17.html", "date_download": "2022-12-01T12:33:40Z", "digest": "sha1:TJCVAQW44U3HLJLXHGFSCBRVVSZFCA3I", "length": 5210, "nlines": 34, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्यावतीने कोल्हापुरात घटना बचाव परिषद", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्यावतीने कोल्हापुरात घटना बचाव परिषद\nनोव्हेंबर १७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nराष्ट्रीय अध्यक्ष भारत वाघमारेंची मुंबईत घोषणा\nसध्या राजकिय अस्थिरता लक्षात घेता भारतीय घटना करण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते.तरी ही घटना टिकवणे लोकशाही मानणार्‍या सर्वांची महत्वाची जबाबदारी आहे.त्यामुळेच आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर शहरातील दसरा चौकात येत्या रविवार २० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, शिवशक्ती- भीमशक्तीच्यावतीने घटना बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.\nराष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत वाघमारे यांनी या घटना बचाव परिषदेची मुंबई मराठी पत्रकार संघात नुकतीच घोषणा केली.\nयावेळी महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश वाडेकर तसेच शामराव बनसोडे,शशिकांत हिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणखी महिला पत्रकारांस अपमानित करणारे संभाजी भिडे यांचा जाहीर निषेध करण्यात आला.दरम्यान, अशा घटना बचाव परिषदा सर्व जिल्ह्यात आणि प्रमुख शहरांमध्ये घेण्यात येणार आहेत असे यावेळी वाघमारे यांनी सांगितले.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/13-october-2022-current-affairs-in-marathi/", "date_download": "2022-12-01T12:45:26Z", "digest": "sha1:675HW7RMMEEBFHVZRU73NQJQEWJ7FGZA", "length": 20764, "nlines": 214, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "१३ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams - MPSC Today", "raw_content": "\n1 १३ ऑक्टोबर चालू घडामोडी\n1.1 सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत अव्वल स्थानी:\n1.2 केंद्राने कर्नाटक, जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि लडाख उच्च न्यायालयांसाठी नवीन मुख्य न्यायाधीशांची घोषणा केली\n1.3 Yunqing Tang ने 2022 चा SASTRA रामानुजन पुरस्कार जिंकला\n1.4 पुणे स्थित सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना RBI ने रद्द केला\n1.5 CJI UU ललित यांनी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली\n1.6 केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशमध्ये वॉटर स्पोर्ट्स सेंटरचे उद्घाटन केले\n1.7 EU संसदेने जगातील पहिल्या सिंगल चार्जर नियमाला मान्यता दिली\n1.8 आयडीबीआय बँकेतील ६०.७२% हिस्सा सरकार आणि एलआयसी सहकार्याने विकणार आहेत\n2 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा\nRRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.\n१३ ऑक्टोबर चालू घडामोडी\nसर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारत अव्वल स्थानी:\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) 2022-23 या चालू आर्थिक वर्षासाठीचा आर्थिक विकास अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे.\nया अहवालात आयएमएफने भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज वर्तविताना तो 6.8 टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे.\nतसेच जगात सध्या मंदीचे सावट असतानाही भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे आयएमएफकडून सांगण्यात आले आहे.\nदरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने 2022-23 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 7 टक्के राहणार असल्याचा अंदाज वर्तवला होता.\nकेंद्राने कर्नाटक, जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि लडाख उच्च न्यायालयांसाठी नवीन मुख्य न्यायाधीशांची घोषणा केली\n– केंद्र सरकारने 11 ऑक्टोबर 2022 रोजी कर्नाटक, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयांसाठी नवीन मुख्य न्यायाधीशांच्या नावांची घोषणा केली.\n– न्यायमूर्ती पंकज मिथल यांची राजस्थान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\n– कर्नाटकच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी वराळे आहेत.\n– न्यायमूर्ती एएम मॅग्रे यांची जम्मू आणि काश्मीर आणि लडाखच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\n– मुख्य न्यायाधीश न्यायालयाचे अध्यक्ष म्हणून काम करतात.\n– न्यायमूर्ती अधीनस्थ न्यायालयांकडून कार्यवाहीचे तपशील मागू शकतात आणि अधीनस्थ न्यायालयांच्या कामकाजाबाबत नियम जारी करू शकतात.\n– सरन्यायाधीश कोणतेही प्रकरण एका न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात हस्तांतरित करू शकतात.\nYunqing Tang ने 2022 चा SASTRA रामानुजन पुरस्कार जिंकला\n– युनकिंग तांग हे कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले, यू.एस.ए. येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.\n– श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रभावाखाली असलेल्या गणिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी 32 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.\n– षणमुघा कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन अकादमी (SASTRA) द्वारे 2005 मध्ये $10,000 च्या रोख पारितोषिकासह हा पुरस्कार स्थापित केला गेला आहे.\n– 20-22 डिसेंबर 2022 दरम्यान SASTRA विद्यापीठात संख्या सिद्धांतावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत SASTRA पुरस्काराने सन्मानित केले जाईल.\nYunqing Tang ने 2022 चा SASTRA रामानुजन पुरस्कार जिंकला\nपुणे स्थित सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना RBI ने रद्द केला\n– पुणे येथे असलेल्या सेवा विकास सहकारी बँकेचा पुरेसा भांडवल आणि भविष्यातील कमाईची क्षमता नसल्यामुळे रिझर्व्ह बँकेने (RBI) तिचा परवाना रद्द केला होता.\n– 10 ऑक्टोबर 2022 रोजी व्यवसायाच्या समाप्तीपासून, बँक बँकिंग क्रियाकलाप आयोजित करणे थांबवते.\n– यापूर्वी ऑगस्ट २०२२ मध्ये पुण्यातील रुपी कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द करण्यात आला होता.\n– बँकेने प्रदान केलेल्या डेटानुसार, अंदाजे 99% ठेवीदार त्यांच्या बचतीचे संपूर्ण मूल्य ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून (DICGC) परत मिळविण्यासाठी पात्र आहेत.\nCJI UU ललित यांनी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून शिफारस केली\n– भारताचे सरन्यायाधीश उदय उमेश ललित यांनी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी म्हणून नाव दिले आहे.\n– त्यांनी न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांना पुढील मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करणारे पत्र सुपूर्द केले.\n– कायदा मंत्रालय – प्रोटोकॉलनुसार – उत्तराधिकार्‍याचे नाव शोधण्यासाठी निवृत्तीच्या तारखेच्या सुमारे एक महिना आधी CJI ला पत्र लिहिते.\n– रिटायरमेंटच्या तारखेच्या 28 ते 30 दिवस आधी उत्तर पाठवले जाते. अधिवेशनाची बाब म्हणून, सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश उत्तराधिकारी म्हणून निवडले जातात.\nभारताचे सरन्यायाधीश उदय उमेश ललित\nकेंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशमध्ये वॉटर स्पोर्ट्स सेंटरचे उद्घाटन केले\n– केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंह ठाकूर यांनी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील कोलदम बर्माना येथे जल क्रीडा केंद्राचे उद्घाटन केले.\n– हिमाचल प्रदेशातील आपल्या प्रकारचे पहिले जल क्रीडा केंद्र, भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) यांनी संयुक्तपणे सुरू केले आहे.\n– रोईंग, कॅनोइंग आणि कयाकिंग यांसारख्या जलक्रीडामधील खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी हे केंद्र समर्पित असेल.\n– कार्यक्रमादरम्यान, अनुराग ठाकूर यांनी गुजरातमध्ये सुरू असलेल्या 36 व्या राष्ट्रीय खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या हिमाचल प्रदेशच्या महिला कबड्डी संघाचाही सत्कार केला.\nकेंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर\nEU संसदेने जगातील पहिल्या सिंगल चार्जर नियमाला मान्यता दिली\n– युरोपियन युनियनच्या संसदेने मंजूर केलेल्या नवीन कायद्यानुसार, 2024 च्या उत्तरार्धापासून सर्व नवीन स्मार्टफोन, टॅब्लेट आणि कॅमेर्‍यांमध्ये एकच मानक चार्जर असेल.\n– या कायद्याच्या बाजूने 602 आणि विरोधात 13 मतांनी हा कायदा मंजूर करण्यात आला.\n– हे स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॅमेरा उत्पादक कंपन्यांना किमान युरोपमध्ये मानक चार्जर अवलंबण्याचे आदेश देते.\n– EU धोरणकर्त्यांचे म्हणणे आहे की सिंगल चार्जर नियम युरोपियन लोकांचे जीवन सुलभ करेल, अप्रचलित चार्जरचा डोंगर कमी करेल आणि ग्राहकांसाठी खर्च कमी करेल.\n– बहुतेक अँड्रॉइड फोन USB टाइप-सी चार्जिंग पोर्टसह येतात, परंतु या हालचालीचा प्रामुख्याने Apple वर परिणाम होईल.\nआयडीबीआय बँकेतील ६०.७२% हिस्सा सरकार आणि एलआयसी सहकार्याने विकणार आहेत\n– सरकारने जाहीर केले की बँकिंग संस्थेचे खाजगीकरण करण्यासाठी ते आणि LIC IDBI बँकेतील एकत्रित 60.72 टक्के हिस्सा विकतील.\n– IDBI बँकेसाठी बोली लावण्यासाठी पात्र होण्यासाठी, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) ने म्हटले आहे की संभाव्य गुंतवणूकदारांना किमान $22,500 कोटीची निव्वळ संपत्ती आणि मागील पाच वर्षांपैकी तीन वर्षांमध्ये निव्वळ नफा असणे आवश्यक आहे.\n– संभाव्य खरेदीदारांना 16 डिसेंबरपर्यंत ऑफर किंवा एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) सबमिट करण्याची मुदत आहे.\n– सरकार आणि LIC यांची मिळून 94.72 टक्के IDBI बँकेची मालकी आहे.\n– सरकारकडे आयडीबीआय बँकेचे ४८८.९९ अब्ज शेअर्स किंवा ४५.४८ टक्के, तर लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) कडे ५२९.४१ अब्ज शेअर्स किंवा बँकेचे ४९.२४ टक्के आहेत.\n– बँकेत सार्वजनिक भागधारकांकडे ५.२ टक्के स्टॉक आहे.\n१३ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)\n१२ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n११ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n१० ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n९ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n८ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/05/25/5069/", "date_download": "2022-12-01T13:21:57Z", "digest": "sha1:6VEGKHKUDLQFAVMG2HWACVDUQCLDMHRU", "length": 14705, "nlines": 144, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "कोरोनावर औषध नाही मग खाजगी रूग्णालयात ८ लाखांचे बिल झालेच कसे ??? – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nकोरोनावर औषध नाही मग खाजगी रूग्णालयात ८ लाखांचे बिल झालेच कसे \nकोरोनावर औषध नाही मग खाजगी रूग्णालयात ८ लाखांचे बिल झालेच कसे \n⭕’कोरोनावर औषध नाही मग खाजगी रूग्णालयात ८ लाखांचे बिल झालेच कसे \nमुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमुंबई :- कोरोनाच्या संकटकाळात मुंबईतील खासगी रुग्णालयांकडून सुरु असणाऱ्या लुटीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली. काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात महिलेला दाखल करण्यात आले होते. आठ दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर संबंधित रुग्णालयाने नातेवाईकांच्या हातात आठ लाख रुपयांचे बिल ठेवले. मुळात कोरोनावर औषधच अस्तित्त्वात नसेल तर मग खासगी रुग्णालये अशाप्रकारे अव्वाच्या सव्वा दर कसा आकारु शकतात, असा सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला. आठ दिवसांपूर्वी कोणतेही रुग्णालय या महिलेवर उपचार करायला तयार नव्हते. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी तिला या रुग्णालयात दाखल केले.\nत्यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांना तीन लाख रुपये भरण्यास सांगितले. सरकारने असे प्रकार रोखले पाहिजेत, असे यावेळी आठवले यांनी म्हटले.\nयुवा मराठा न्युज तर्फे⭕ रमजान ईद च्या शुभेच्छा\nअशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण:उपचारांना तात्काळ सुरवात\nखासदार, आमदारांची मान्सून पुर्व आढावा बैठक.\nपवार झारखंडच्या दौऱ्यावर, धोनीच्या नावावर पार्टी मजबूत करण्याचा प्रयत्न. पाहा काय म्हणाले पवार पाहा काय म्हणाले पवार\nBy राजेंद्र पाटील राऊत\n🛑 शरद पवार देशात निर्माण करणार तिसरी आघाडी; काँग्रेस एकाकी पडण्याचे चिन्ह 🛑\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/08/23/10693/", "date_download": "2022-12-01T12:33:52Z", "digest": "sha1:MMGJRT5XEFVCVWHQI6YE5QIZONP5DT7D", "length": 15991, "nlines": 146, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "🛑 लवकरच येतोय IPO; या भारतीय कंपनीची व्याप्ती मॉरिशसच्या लोकसंख्येपेक्षा अधिक 🛑 – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n🛑 लवकरच येतोय IPO; या भारतीय कंपनीची व्याप्ती मॉरिशसच्या लोकसंख्येपेक्षा अधिक 🛑\n🛑 लवकरच येतोय IPO; या भारतीय कंपनीची व्याप्ती मॉरिशसच्या लोकसंख्येपेक्षा अधिक 🛑\n🛑 लवकरच येतोय IPO; या भारतीय कंपनीची व्याप्ती मॉरिशसच्या लोकसंख्येपेक्षा अधिक 🛑\nमुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमुंबई, 23 ऑगस्ट : ⭕ भारतीय जीवन विमा कंपनी (Life Insurance Corporation of India) प्रत्येक वर्षी ४ लाख कोटी रुपयांचा प्रिमियम गोळा करतो. तर कॅनडाच्या जीवन विमा क्षेत्रात ३.७० कोटी रुपये इतका प्रिमियम गोळा होतो. LIC साठी काम करणाऱ्या एजंटची संख्या मॉरिशसच्या एकूण लोकसंख्ये एवढी आहे. यावरून तुम्हीच अंदाज लावू शकता की, एलआयचीचा कारभार किती मोठा असेल. LIC अचानक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, या वर्षी त्यांचा आयपीओ येणार आहे. जाणून घेऊयात त्याबद्दल…\nविमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेली LIC या वर्षी शेअर बाजारात लिस्टिंगची तयारी करत आहे. LIC या आर्थिक वर्षात IOP आणणार आहे. जर या वर्षी LICने आयपीओ बाजार आणला तर तो येणाऱ्या काळातील सर्वात मोठा आयपीओ ठरेल. त्याच्या जवळ फक्त जिओ आणि रिलायन्स रिटेल हेच आयपीओ जाऊ शकतील. अशामुळे सर्वांची नजर आहे ती LICच्या आयपीओवर…\nभारतात कोणत्याही ठिकाणी गेला तरी तुम्हाला LICचा प्रतिनिधी दिसेल. मेट्रो शहरापासून ते छोट्या गावात LICचा एजेंट असतो. LICच्या प्रतिनिधींची संख्या १२ लाख इतकी आहे. जी मॉरिशसच्या लोकसंख्ये इतकी आहे.\nLIC ग्राहकांकडून जो विम्याचा हप्ता घेते तो अगदी काळजीपूर्वक आणि हुशारीने गुंतवला जातो. त्यामुळेच LICला सर्वात मोठा गुंतवणूकदार मानले जाते देशातील म्यूचल फंडमध्ये ४५ कंपन्यांचे जितके Asset Under Management आहे इतके एकट्या LICचे आहे. त्यांची गुंतवणूक २९ लाख १९ हजार ४७८ कोटी इतकी आहे. तर ४५ कंपन्यांची मिळून २७.२८ कोटी इतकी आहे.⭕\n🛑 गॅसचा वापर न करता बाप्पासाठी तयार करा लाडू 🛑\n🛑 सरकारने घेतला निर्णय ; विमान प्रवास करण्यापूर्वी हे वाचा\n🛑 रेशन दुकानदार मोफत धान्य देत नसल्यास ‘या’ टोल फ्री नंबरवर तक्रार करा 🛑\n🛑 दहावी उत्तीर्णांसाठी केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी 🛑\n🛑 *शरद पवार आणि संजय राऊत चार्टर्ड विमानाने दिल्लीकडे रवाना ……\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00658.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kalakar.info/tag/3-star-hotel/", "date_download": "2022-12-01T13:53:05Z", "digest": "sha1:454PEBMKDIWVDL7W4MVTEENQRNHHZ2PU", "length": 6074, "nlines": 50, "source_domain": "kalakar.info", "title": "3 star hotel Archives - kalakar", "raw_content": "\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nप्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर\nबिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..\nलग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण\nआणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क ​​​रंग लावला हो..\nविक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा.. दोघेही एकदा गाडीवर बसून मैत्रिणीला..\nसिनेमात काम करतो असे सांगून थ्री स्टार हॉटेलला २५ लाखांचा गंडा\nसिनेमात काम करतो असे सांगून नवी मुंबईतील खारघर येथील थ्री स्टार हॉटेलमध्ये एक इसम गेल्या गेल्या वर्षभरापासून राहत होता. हॉटेलने बिल देताच या इसमाने आपल्या लहान मुलासह खिडकीतून पळ काढला. ही घटना नुकतीच समोर आली असून हॉटेल मालक शेट्टी यांनी त्याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत …\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mikastkar.com/tag/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-01T14:10:46Z", "digest": "sha1:TTQC5DJFMBHY3IJUVWAEFA37KTVM7VDZ", "length": 3588, "nlines": 87, "source_domain": "mikastkar.com", "title": "अतिवृष्टी मदत – मी कास्तकार", "raw_content": "\nAtivrushti Nuksan Bharpai Maharashtra या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची 24 कोटीची मदत जाहीर.\nAtivrushti Nuksan Bharpai Maharashtra 2020 यावर्षी झालेल्या परतीच्या पावसामुळे तसेच आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठें नुकसान…\nAtivrushti nuksan bharpai yadi 2020 – अखेर शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदतीचा पहिला हप्ता मिळणार बघा काय आहे जी आर मध्ये\nAtivrushti nuksan bharpai yadi 2020 शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांना मिळणार सरसकट नुसकान भरपाई.मित्रांनो ज्या…\nAadhar card आधार कार्ड हरवले किंवा चोरी गेले तर\nमित्रांनो, mikastkar.com ब्लॉग वर आम्ही फक्त शेतकरी वर्गाकरिता नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान, शासन निर्णय, योजना, पिकांचे व्यवस्थापन याविषयी माहिती देत असतो हा ब्लॉग आपणास जरूर आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/04/04/karan-johar-bedroom-photos/", "date_download": "2022-12-01T14:41:34Z", "digest": "sha1:CKI64CMGG4HJVV2UPZOQCHIFTRR3RWKM", "length": 7326, "nlines": 50, "source_domain": "news32daily.com", "title": "नाही सुधारणार करण जौहर, बेडरूममध्ये या विवाहित महिलेचे फोटोस लावून करतो असली कामे.... - ENEWS MARATHI", "raw_content": "\nनाही सुधारणार करण जौहर, बेडरूममध्ये या विवाहित महिलेचे फोटोस लावून करतो असली कामे….\nबॉलिवूड एक असा उद्योग आहे ज्यामध्ये लोकांना सर्वाधिक इंटरेस्ट असतो. प्रत्येकजण या सेलिब्रिटींच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक लहान गोष्ट आणि मोठी गोष्ट जाणून घेण्यासाठी खूप उत्साही असतो. या लोकांबद्दल कोणत्याही प्रकारची बातमी जाणून घेण्यासाठी मीडिया देखील त्यांच्या मागे फिरत राहते.\nकरण जोहर आज एक यशस्वी व्यक्ती आहे आणि त्याच्या यशामागे फक्त एका महिलेचा हात आहे. आता तुम्ही असा विचार केला असेल की करण जोहरने लग्न केले नाही मग ती कोण असू शकते. आता तुम्ही करण जोहरची आई हीरू जोहरच्या दिशेने विचार करत असाल, तर आपण पूर्णपणे चुकीचे विचार करीत आहात.\nतसे, करण जोहर बॉलीवूडमध्ये सर्वाशी चांगले संबध आहेत. करण जोहर आपल्या स्वभावामुळे सर्वांशी चांगला बॉ’न्ड शेअर करतो. तसेच करण जोहरने बॉलिवूडच्या सर्व अभिनेत्रींबरोबर खूप चांगला बॉ’न्ड सामायिक करतो, पण या इंडस्ट्रीत एक अशी महिलाही आहे जी स्वत: एक अभिनेत्री नसून ती बॉलिवूडच्या नामांकित अभिनेत्याची पत्नी आहे, आणि करण जोहरने तिच्या फोटो ला आपल्या बेडरूममध्ये जागा दिली आहे.\nही बाई करण जोहरला बरीच साथ देते आणि म्हणूनच करण तीला तितका मानतो. आपण शाहरुख खानची पत्नी गौरी खानबद्दल बोलत आहोत. एका कार्यक्रमात करण जौहरने गौरी आणि शाहरुखशी असलेल्या मैत्रीविषयी बोलताना सांगितले होते की गौरी आणि शाहरुख त्याच्या कुटुंबाचा महत्त्वाचा भाग आहेत. ज्या प्रकारे ती संपूर्ण कुटुंब आणि तिचे कार्य संतुलित करते ते कौतुकास्पद आहे.\nकरण पुढे म्हणाला की त्याच्या बेडरूममध्ये आई-वडिलांशिवाय तो शाहरुख आणि गौरीचा फोटोही ठेवतो आणि तो नेहमीच तिचा फोटो पाहत राहतो कारण यामुळे त्याला बळ मिळते. शाहरुख आणि गौरी बरोबर करणची मैत्री कॉलेजच्या काळापासून आहे. आणि या तिघांच्या मैत्रीचे उदाहरण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दिले आहे.\nपुन्हा एकदा ‘त्या’ अनोळखी व्यक्तीसोबत दिसली जान्हवी कपूर हातात हात घेऊन करतेय रोमांन्स…\nबीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..\nपहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अक्षयची लाडकी लेक नितारा, असे आहे या स्टारकीड चे आयुष्य\nPrevious Article ब्लाउज घालायला विसरली म्हणून चाहत्यांनी केलं भन्नाट ट्रोल, बोल्ड फोटोस झाले वायरल…\nNext Article तर या कारणामुळे संजय दत्तच्या बहिणी करायच्या संजयच्या पत्नीचा द्वेष\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/grampachayat-nidhi-pdf-website/", "date_download": "2022-12-01T13:50:55Z", "digest": "sha1:H7TJC75EO2ARTBJH4HCYR7372HGZWGAX", "length": 14199, "nlines": 101, "source_domain": "shetkaree.com", "title": "ग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website - शेतकरी", "raw_content": "\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nही वेबसाइट सर्च केल्यानंतर पुढील प्रकारची पेज आपल्यासमोर ओपन झालेले दिसेल त्या पेज वरती इग्रामस्वराज या वेबसाईट चे पेज ओपन झालेले आहे. या पेजवर ते आपल्याला खालच्या बाजूला स्क्रोल करायचे आहे. या ठिकाणाहून आपण भरपूर माहिती मिळवू शकतो, परंतु हे एक पोर्टल आहे आणि नवीन सर्व माहिती अपडेट होत असते.\nमित्रांनो खालच्या बाजूला आल्यानंतर रिपोर्ट चे काही प्रकार दिसतील त्यामध्ये एक आहे पंचायत प्रोफाइल तर महाराष्ट्रातील ग्राम पंचायतीमध्ये किती सदस्य आहेत आणि त्या सदस्यांची संपूर्ण माहिती आपल्याला 45 प्रोफाइल वर मिळेल.\nतर आजचा विषय आहे आपला प्लॅनिंग. प्लॅनिंग वरती आपल्याला क्लिक करायचा आहे प्लॅनिंग वरती क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे एक पेज ओपन होईल. त्यानंतर आपल्याला दोन टॅब दिसतील, प्लॅनिंग आणि रिपोर्ट, तर आपल्याला प्लॅनिंग वरती क्लिक करायचे आहे किंवा तुम्ही प्लॅनिंग च्या बाजूला एक प्लस आयकॉन पाहू शकता त्याच्यावर क्लिक केले तरी चालेल.\nआपल्या समोर सहा प्रकारच्या टॅब ओपन झाल्या असतील तर मित्रांनो दोन नंबरची टॅब आहे. Approved action plan report यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. ॲक्शन प्लॅन म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये जो निधी प्राप्त झालेला आहे तो निधी ग्रामपंचायत या योजनावर आणि कोणत्या बाबीवर खर्च करणार आहे.\nप्लॅन आराखडा हा पंचायत समिती सादर करायचा असतो आणि अशा आराखंडयास ज्यावेळी पंचायत समिती मंजुरी देते, त्याच वेळेस ग्रामपंचायतला असे विकास कामे आणि विविध बाबीवरील खर्च करता येत असतो. तर त्याच विकास कामाची किंवा action plan ची माहिती आपल्याला या ठिकाणी दिसेल.\nआपल्याला ॲक्शन प्लॅन वरती क्लिक करायचे आहे ॲक्शन प्लॅन वरती क्लिक केल्यानंतर पुढील प्रकारचे पेज ओपन झाले असेल. आता आपल्याला सिलेक्ट प्लॅन टाकावे लागेल. आपल्याला गोष्टीची निवड करावी लागेल कोणत्या वर्षाची माहिती आवश्यक आहे हे तुम्ही टाकावे लागेल. आपल्याला जर चालू वर्षाची माहिती हवी असेल तर आपण 20019 -20 या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे त्यानंतर कॅपच्या कोड दिसेल तो भरायचा आहे जसेच्या तसे प्लॅन इयर आणि कॅपच्या कोड व्यवस्थित टाकल्यानंतर गेट रिपोर्ट या टॅबवर क्लिक करायची आहे.\nगेट रिपोर्ट या टॅब वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रकारची पेज ओपन होईल. मित्रांनो आपल्याला या पेजवर ती आपल्या राज्याची निवड करायची आहे यामध्ये सर्व राज्य दिलेले आहे. तुम्ही ज्या राज्यामध्ये राहता त्याची निवड करावी. महाराष्ट्र राज्यात राहत असाल तर महाराष्ट्र राज्य हे वीस क्रमांक वर राहील आणि जे निळ्या रंगांमध्ये अंक आहेत त्या अंकावर आपल्याला क्लिक करायचे आहे.\nयेथे क्लीक करून whastapp ला जॉईन व्हा\nमित्रांनो या अंकावर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निवड केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांची यादी दिसणार आहे तर ज्या जिल्ह्याची माहिती हवी त्यावर जा, तालुका निवडा, आपले गाव निवडा. ज्या राज्यात राहत असाल त्या राज्याच्या समोर निळ्या अक्षरात तीन नंबर दिले राहतील. त्या नंबर वर क्लिक करा. आपण त्या तीन अंकावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर त्या राज्याची व जिल्ह्याची सविस्तर यादी आपल्या समोर दिसून येईल.\nआपले जे गाव असेल त्या वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर त्या गावाची संपूर्ण माहिती दिसून येईल. ग्रामपंचायतीतील आपल्याला पूर्ण डाटा मिळणार आहे. Grampanchayat Nidhi ही पोस्ट कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा.\nआपण हे वाचलं का\nमराठी स्कूल marathi school ब्लॉगला अवश्य भेट द्या\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/category/uncategorized/", "date_download": "2022-12-01T12:28:14Z", "digest": "sha1:HKQCEBRBEZC3P6D77ZB6PXTC5CWVHCWL", "length": 5090, "nlines": 46, "source_domain": "todaymarathi.com", "title": "Uncategorized -", "raw_content": "\nMaharashtra Police Bharti 2022 | महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी तब्बल 18831 जागा भरणे सुरू आहे\n“Maharashtra Police Bharti 2022” मित्रांनो बरेच दिवसापासून पोलीस भरतीची काही हालचाल दिसत नव्हती यामुळे खूप नवजवान त्रासून गेले होते कारण …\nland record | अतिक्रमण केलेली जमीन परत फक्त 1 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय\n“land record” नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आज अशाच एका नवीन बातमीमध्ये आपण पाहणार आहोत वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करायची …\nagriculture loan 2022 | शेतीला जोड धंधा म्हणून हे ५ व्यवसाय सुरु करा, सरकार देणार इतके अनुदान \n“agriculture loan 2022” जर तुम्ही शेतकरी आहात तर तुम्हाला माहीतच असेल शेतीवर आपले घर भागवत नाही त्यासाठी काही ना काही …\nDriving Licence 2022 | घरी बसून मिळवा मोफत ड्रायव्हिंग लायसन्स ते सुद्धा अगदी काही मिनिटात\n“Driving Licence 2022” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती …\nMSRTC Driver Conductor Bharti 2022-23 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चालक-वाहक भरती\n“MSRTC Driver Conductor Bharti 2022-23” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी …\nOnline land Calculate from mobile 2022 | जमिनीची मोजणी करा घरबसल्या ऑनलाईन मोबाईल वरून\n“Online land Calculate from mobile” नमस्कार मित्रांनो टुडे मराठीच्या या पेजवर आपले स्वागत आहे जसे की आम्ही तुम्हाला कळण्यासाठी आपल्या मराठी …\n ई-केवायसी चा काय उपयोग आहे\n“PM Kisan Yojana e-Kyc” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी …\nFree Silai Machine Yojana | प्रधान मंत्री मोफत शिलाई मशीन योजना 2022\n“Free Silai Machine Yojana” प्रधानमंत्री सिलाई मशीन योजना | मोफत सिलाई मशीन मदत योजना अर्ज | मोफत सिलाई मशीन योजना …\nsolar panel scheme 2022 | मोफत सौर पॅनल नोंदणी – प्रधानमंत्री सौर पॅनेल योजना नोंदणी\n“solar panel scheme” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/12-november-2022-current-affairs-in-marathi/", "date_download": "2022-12-01T14:40:31Z", "digest": "sha1:AR2P2TMZTACOVJ6PMRVBSUAE2BBNKAH4", "length": 19579, "nlines": 173, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "१२ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams - MPSC Today", "raw_content": "\n११ नोव्हेंबर चालू घडामोडी _ चालू घडामोडी प्रश्नमंजुषा _ दिनविशेष ११ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा) अधिक घडामोडी: १० नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी ९ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी ८ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी ७ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी ६ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी Latest Maharashtra Govt. Jobs Majhi Naukri 2022 Home Page MPSC Today Daily Current Affairs in Marathi Chalu Ghadamodi\n1 १२ नोव्हेंबर चालू घडामोडी\n2 आशियाई बॉक्सिंग स्पर्धा – भारतीय महिलांचा सुवर्ण चौकार:\n2.1 दक्षिण भारतातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरू:\n2.2 विश्लेषण: एक राष्ट्र, एक निवडणूक प्रत्यक्षात येणार का:\n3 ट्विटरची आठ डॉलर्सची सबस्क्रिप्शन सेवा रद्द, बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने निर्णय:\n4 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा\nRRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.\n१२ नोव्हेंबर चालू घडामोडी\nआशियाई बॉक्सिंग स्पर्धा – भारतीय महिलांचा सुवर्ण चौकार:\nआशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या महिलांनी सुवर्ण चौकार लगावला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या लवलिना बोरगोहेन (७५ किलो), परवीन हुडा (६३ किलो), स्विटी (८१ किलो) आणि अल्फिया पठाण (८१ किलोपेक्षा अधिक) या चौघींनी चमकदार कामगिरीसह विजेतेपद मिळविले. मीनाक्षी (५२ किलो) रौप्यपदकाची मानकरी ठरली.\nभारताची अंतिम फेरीची सुरुवात अपयशी झाली होती. पहिल्या अंतिम लढतीत मीनाक्षीला जपानच्या किनोशिता रिंकाकडून पराभव पत्करावा लागला होता. मीनाक्षीने किनोशिताला झुंज दिली, पण पंचांनी कौल १-४ असा तिच्या विरोधात दिला. त्यानंतर मात्र भारताच्या चारही खेळाडूंनी वर्चस्व राखले. परवीनने जपानच्या किटो माई, तर लवलिनाने उझबेकिस्तानच्या रुझमेटोवा सोखिबा, स्विटीने कझाकस्तानच्या गुलसाया येरझानचा एकतर्फी लढतीत पराभव केला.\nआक्रमकता आणि सुरेख पदलालित्याच्या जोरावर बचाव भक्कम ठेवत परवीन आणि लवलिनाने बाजी मारली. पंचांनी तिघींच्या बाजूने ५-० असा कौल दिला. अल्फियाने जॉर्डनची प्रतिस्पर्धी इस्लाम हुसेलीला निष्प्रभ केले. अल्फियाने सुरुवातीपासूनच आक्रमक धोरण स्वीकारले. अल्फियाच्या आक्रमणांपुढे हुसेली निष्प्रभ ठरली. अल्फियाच्या हल्ल्यासमोर ती उभीच राहू शकत नव्हती. अखेरीस पंचांनी पहिल्या फेरीतच लढत थांबवून अल्फियाला विजयी घोषित केले.\nदक्षिण भारतातील पहिली वंदे भारत एक्स्प्रेस सुरू:\nयेथील क्रांतिवीर सांगोली रेल्वेस्थानकात शुक्रवारी दक्षिण भारतातील पहिल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची सेवा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही एक्स्प्रेस चेन्नई-म्हैसूरदरम्यान बंगळुरुमार्गे धावणार आहे. रेल्वेच्या भारत गौरव रेल्वे धोरणांतर्गत ‘भारत गौरव काशीदर्शन’ या रेल्वेगाडीसही पंतप्रधान मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला.\nया रेल्वेमुळे काशीदर्शनाची इच्छा असणाऱ्या हजारो यात्रेकरूंचे स्वप्न पूर्ण होईल, असे र्नैऋत्य रेल्वे विभागाने सांगितले. ही रेल्वे वाराणसीसह अयोद्धा, प्रयागराज आदी तीर्थस्थळांनाही जाणार आहे.\nकेम्पेगौडा यांच्या पुतळ्याचे अनावरण बंगळुरुचे संस्थापक नादप्रभू केम्पेगौडा यांच्या १०८ फूट उंच पुतळय़ाचे अनावरण तसेच केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ चे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. हा पुतळा एखाद्या शहर संस्थापकाचा पहिला व सर्वात उंच कांस्य पुतळा म्हणून ‘वल्र्ड बुक ऑफ रेकॉर्ड’नुसार ओळखला जाईल. ‘समृद्धीचा पुतळा’ असे त्याला ओळखले जाईल.\nविश्लेषण: एक राष्ट्र, एक निवडणूक प्रत्यक्षात येणार का:\nवारंवार होणाऱ्या निवडणुका टाळण्यासाठीच एक राष्ट्र, एक निवडणूक म्हणजेच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. या दृष्टीने नीती आयोगाने अहवाल तयार केला आहे. दोनच दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यात बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एकत्रित निवडणुकांकरिता निवडणूक आयोगाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. पण निर्णय संसदेने घ्यायचा असल्याचे मत त्यांनी मांडले.\nआर्थिक भार टाळण्याकरिता निवडणुका एकत्रित घेण्याची भूमिका मांडली जाते. काँग्रेससह काही प्रादेशिक पक्षांचा मात्र एकत्रित निवडणुकांना विरोध आहे. राजकीय सहमतीशिवाय एकत्रित निवडणुका शक्य नाही. २०१९मध्ये एकत्रित निवडणुकांची मोदी यांची योजना प्रत्यक्षात आली नव्हती. आता २०२४ मध्ये तरी प्रत्यक्षात येते का, हा प्रश्न आहे.\nट्विटरची आठ डॉलर्सची सबस्क्रिप्शन सेवा रद्द, बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने निर्णय:\nट्विटरनं या आठवड्यात लॉन्च केलेलं ट्विटर ‘ब्लू टीक’ सेवेचं आठ डॉलर्सचं सबस्क्रिप्शन रद्द केलं आहे. बनावट खात्यांमध्ये वाढ झाल्याने ट्विटरने ही सेवा तुर्तास मागे घेतली आहे, अशी माहिती कंपनीच्या सुत्राने दिली आहे. युजर्संकडून मोठ्या ब्रँडच्या नावांचा गैरवापर होत असल्याचंही पुढे आले आहे. ज्या ग्राहकांनी याआधी हे सबस्क्रिप्शन घेतलं आहे, त्यांच्या खात्यांवर ही सेवा सुरू राहणार आहे.\nया प्रकारानंतर कंपनीने हाय प्रोफाईल खात्यांसाठी नव्याने अधिकृत बॅजेस तयार केले आहेत. कंपनीच्या अंतर्गत मंजूर यादीनुसार व्यवसाय आणि माध्यमांशी संबंधित खात्यांवर ‘ग्रे बॅज’ दिसून येत आहे. ट्विटर ब्लू सेवा स्थगित करण्याआधी कंपनीने महत्त्वाच्या खात्यांसाठी हे बॅज तयार केले होते.\nव्हेरिफाईड ‘ब्लू टीक’चा युजर्सकडून गैरवापर – व्हेरिफाईड ‘ब्लू टीक’साठी सबस्क्रिप्शन सुरू केल्यानंतर बनावट खात्यांमध्ये वाढ झाली आहे. एका युजरने त्याच्या खात्यावर सुपर मारिओचा फोटो वापरून आक्षेपार्ह ट्वीट केले आहे. तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने फार्मा कंपनी ‘इली लीली’ या नावाचा वापर करत इंन्सुलीन मोफत देण्यात येणार असल्याचे म्हटलं आहे. या ट्वीटमुळे कंपनीला ग्राहकांची माफी मागावी लागली आहे. ट्विटरच्या एका युजरने ‘टेस्ला’ कंपनीच्या सुरक्षा रेकॉर्डची खिल्ली उडवली आहे.\n‘ट्विटर ब्लू’ काय आहे : या सेवेअंतर्गत ट्विटर युजर्संना कुठल्याही पडताळणी प्रक्रियेशिवाय ‘व्हेरिफाईड बॅज’ मिळणार आहे. या सेवेचे सबस्क्रिप्शन असणाऱ्या युजर्संना ट्विटरच्या इतर सेवांमध्ये प्राधान्य मिळणार आहे. या सेवेमुळे काही युजर्संमध्ये मतभेद आहेत. ट्विटर पैसे आकारून सर्वांना हा बॅज देत असल्यामुळे या सेवेचा गैरवापर होऊ शकतो, अशी शंका काही युजर्संना आहे. ‘रिप्लाय’, ‘मेन्शन’ आणि ‘सर्च’ या सेवांमध्ये ‘ट्विटर ब्लू’ युजर्संना प्राधान्य मिळणार आहे. यामुळे स्पॅम आणि स्कॅमपासून वाचण्यास मदत होईल. याशिवाय युजर्संना मोठे व्हिडीओ आणि ऑडिओदेखील पोस्ट करता येणार आहेत. अर्ध्यापेक्षा जास्त जाहिरातींपासूनही या सेवेचे सबस्क्रिप्शन घेतल्यास युजर्सची सुटका होणार आहे.\n१२ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)\n११ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी\n१० नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी\n९ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी\n८ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी\n७ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/06/03/5694/", "date_download": "2022-12-01T14:20:57Z", "digest": "sha1:7SW5ZEHJOW2TSYW4MSHFZSLOJCURETXM", "length": 15076, "nlines": 146, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "कोल्हापुर जिल्ह्यात आजअखेर 630 रूग्णांपैकी 282 रूग्णांना डिस्चार्ज – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nकोल्हापुर जिल्ह्यात आजअखेर 630 रूग्णांपैकी 282 रूग्णांना डिस्चार्ज\nकोल्हापुर जिल्ह्यात आजअखेर 630 रूग्णांपैकी 282 रूग्णांना डिस्चार्ज\n*कोल्हापुर जिल्ह्यात आजअखेर 630 रूग्णांपैकी 282 रूग्णांना डिस्चार्ज* -डॉ. बी. सी. केम्पी पाटील\nकोल्हापूर,दि. 3 मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज): आजअखेर 630 रूग्णांपैकी 282 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजता 74 प्राप्त अहवालापैकी 73 अहवाल निगेटिव्ह (630 पैकी यापूर्वीच्या एकाचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह आहे, असे मिळून एकूण 74) तर आज सकाळपर्यंत एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. आजअखेर जिल्ह्यात एकूण 342 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.\nआजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- 50, भुदरगड- 65, चंदगड- 71, गडहिंग्लज- 67, गगनबावडा- 6, हातकणंगले- 6, कागल- 53, करवीर- 12, पन्हाळा- 24, राधानगरी- 63, शाहूवाडी- 167, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-21 असे एकूण 623 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील सात असे मिळून एकूण 630 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.\nजिल्ह्यातील एकूण 630 रूग्णांपैकी 282 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 342 इतकी आहे.\nनाशिकला वादळी वा-यासह जोरदार पावसाला सुरुवात\nनाशिक येवला तालुक्यातील अंदरसुल ला निसर्ग वादळाचा तडाखा\nमुंबईचा एकही प्रवासी रेल्वेतून उतरला नाही\nजेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यावर कारवाई होणार.\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/06/30/7382/", "date_download": "2022-12-01T12:41:25Z", "digest": "sha1:XXLHNW56GOPUDDXCAE4YJNO2TDGTVAQE", "length": 17284, "nlines": 149, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळण्याचे व इंटरनेट, वेबसाईट हाताळताना सावधानता आवश्यक ; “महाराष्ट्र सायबरचे” आवाहन विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nमोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळण्याचे व इंटरनेट, वेबसाईट हाताळताना सावधानता आवश्यक ; “महाराष्ट्र सायबरचे” आवाहन विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे\nमोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळण्याचे व इंटरनेट, वेबसाईट हाताळताना सावधानता आवश्यक ; “महाराष्ट्र सायबरचे” आवाहन विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे\nमोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळण्याचे व इंटरनेट, वेबसाईट हाताळताना सावधानता आवश्यक ; “महाराष्ट्र सायबरचे” आवाहन\nविशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे\nमुंबई,दि.३० – सध्या अनेकजण इंटरनेटचा वापर मोफत ऑनलाईन चित्रपट,वेब सिरीज पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी करतात. सायबर भामटे त्याचा गैरफायदा घेण्याची शक्यता असल्याने त्यापासून सावधानता बाळगावी. मोफत वेबसाईटवर चित्रपट, पाहणे शक्यतो टाळावे असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’मार्फत करण्यात आले आहे.\nजेव्हा एखादी व्यक्ती अशा फ्री वेबसाईटवर क्लिक करते तेव्हा त्या वापरकर्त्याच्या नकळत एखादे मालवेअर (malware) डाऊनलोड होते व ते कॉम्प्युटर किंवा मोबाईल मधील सर्व माहिती सायबर भामट्यांना पाठवते त्याचा उपयोग हे भामटे एक तर अशा नागरिकांना त्रास देऊन खंडणी मागण्यासाठी करतात किंवा अन्य आर्थिक गुन्हा करण्यासाठी त्याचा वापर करू शकतात.\nमहाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कृपया अशा मोफत वेबसाईटवर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहणे शक्यतो टाळा . जर तुम्ही अशी एखादा चित्रपट किंवा वेब सिरीज डाउनलोड केली असेल व ती तुम्हाला प्ले करायच्या आधी काही परवानगी (permission) मागत असेल तर अशी परवानगी देऊ नका आणि ती फाईल डिलीट करा . शक्यतो अधिकृत व खात्रीलायक वेबसाईटवरूनच चित्रपट किंवा वा वेब सिरीज पाहा. त्याला काही शुल्क असेल तर ते भरा .\nकेंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका असेही आवाहन महाराष्ट्र सायबरमार्फत करण्यात येत आहे.\nयुवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिध्दांत चौधरी पुणे 30 जून तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख आज जगद्गुरू संत तुकाराम\nवाढत्या वीज बिलांच्या तक्रारींची महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून दखल – तक्रारींचे निवारण करण्याचे वीज कंपन्यांना निर्देश, विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे\nमुलगा होण्यासाठी अघोरी कृत्य करायला लावणाऱ्या भोंदू बाबाला अखेर अटक\nBy आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय\nराज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे जोगेश्वरी विधानसभा विभागात मोफत मास्क वाटप\nमाझं गाव माझं गा-हाणं\n*कोथरूड चांदणी चौकात सापडले हसतमुख बाळ* पुणे,(सिध्दांत चौधरी प्रतिनिधी युवा मराठा न्युज)\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00659.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/33997/", "date_download": "2022-12-01T13:25:38Z", "digest": "sha1:V2HPJTKZK5CMXVXFLAGWZXR7RBUYNQ4R", "length": 11359, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी आरोपी शिवकुमारला झटका, जामीन फेटाळला | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी आरोपी शिवकुमारला झटका, जामीन फेटाळला\nदीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी आरोपी शिवकुमारला झटका, जामीन फेटाळला\nजयंत सोनोने / अमरावतीः हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात ( ) निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जामीन अर्जावर गुरुवारी अचलपूर येथील प्रथम तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. के. मुंगीनवार यांनी सरकारी व आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकला. न्यायालयाने शुक्रवारी त्यावर निर्णय देत आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याचा जामीन अर्ज फेटाळला.\nशिवकुमार सरकारी अधिकारी असून त्यांचे मुख्यालय नागपूर येथे केल्याने पळून जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. ते वेळोवेळी तपास कामाला मदत करतील. २० दिवसांपेक्षा अधिक काळापासून ते न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्यांचा जामीन अर्ज मंजूर करावा, असा युक्तिवाद प्रशांत देशपांडे यांनी केला.\nहरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी २५ मार्च रोजी उपवनसंरक्षक आरोपी विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. पीसीआरनंतर त्याची ३० एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून आरोपी जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये आहे. त्याच्या जामिनासाठी अभियोक्ता प्रशांत देशपांडे यांनी अचलपूर न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर १९ एप्रिल रोजी सरकारी पक्षाच्यावतीने अभियोक्ता भोला चव्हाण व तपास अधिकारी पूनम पाटील यांनी ‘से‘ दाखल केला. त्यानंतर गुरुवारी जिल्हा सरकारी अभियोक्ता परीक्षित गणोरकर यांनी सरकारच्या वतीने युक्तिवाद केला. सहकारी सरकारी अभियोक्ता बी. आर चव्हाण, गोविंद विचोरे यांनी सहकार्य केले.\nविनोद शिवकुमार यांचे वकील प्रशांत देशपांडे म्हणाले की, शिवकुमार हे कर्तव्यदक्ष व मेहनती अधिकारी होते. उपवनसंरक्षक जेथे जातो तेथे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना जावे असा प्रोटोकॉल आहे. जंगलाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर असते. कामासंदर्भात बोलने हा विनोद शिवकुमार यांचा कर्तव्याचा भाग आहे. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करावी, असा कुठलाच उद्देश विनोद शिवकुमार यांचा नव्हता.\nयावर जिल्हा सरकारी अभियोक्ता परिक्षित गणोरकर म्हणाले की, विनोद शिवकुमार यांनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे दीपाली चव्हाण यांनी मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीतून दिसून येते. त्यावरुनच गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी घटना घडताच पळून गेला. अपराधी कृत्य करणे हा सुद्धा ड्युटीचा भाग होऊ शकत नाही. एक वर्षापासून दीपाली चव्हाण यांना त्रास दिला जात होता. त्यामुळेच आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी ‘मी कंटाळले’ असे लिहिले आहे. या घटनेचे गांभीर्य पाहता तपास अजून सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ कार्यालयात बसून साक्षीदारांवर दबाव टाकून फितूर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. जामीन अर्ज खारीज करण्याचा युक्तिवाद सरकारी अभियोक्ता गणोरकर यांनी केला.\nPrevious articleशरद पवारांची सूचना कामी; १५ साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन निर्मिती शक्य\nNext articleनिर्बंधांच्या अंमलबजावणीबाबत गृहमंत्र्यांच्या पोलिसांना महत्त्वाच्या सूचना\ndhule police, पार्टीसाठी घरातून बाहेर पडला, मात्र सकाळी थेट मृतदेह आढळला; गळ्यावर व्रण असल्याने कुटुंब हादरलं\nudayanraje bhosale, भाजपमधूनच उदयनराजेंची कोंडी\nपंजाबमध्ये बालिकेची बलात्कार-हत्या; भाजप आक्रमक\nmelbourne balasahebanchi shivsena, तीन महिन्यापूर्वी आम्हीही मॅच जिंकलो, मेलबर्नला बाळासाहेबांची शिवसेना झळकली, शिंदेंची बॅटिंग –...\nnana bhangire, उद्धव ठाकरेंसमोर आता संघटना वाचवण्याचं ‘चॅलेंज’; पुण्यात शिवसेनेला खिंडार – cm eknath shinde...\nIndia vs New Zealand Live: भारताने टॉस जिंकला, संघात मोठा बदल\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/tag/martyr/", "date_download": "2022-12-01T14:29:32Z", "digest": "sha1:IJSYRRW2QNROXK3KOCVKNXOPYTWUNJWY", "length": 4630, "nlines": 67, "source_domain": "bolbhidu.com", "title": "martyr Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nसैन्यात ऑन ड्युटी ऑफिसरचा मृत्यू झाला तर त्यांना ‘शहीद’ म्हणत नाहीत कारण..\nभारतीय सैन्याबद्दलच्या छोट्या मोठ्या गोष्टी जाणून घेण्यात सगळ्यांनाच खूप रस असतो. त्यांच्या बद्दलचे अनेक फॅक्टस तर तोंडपाठ केले जातात. मात्र यातील एक फॅक्ट आहे जो गेली काही वर्ष सामान्य नागरिकांसह राजकीय वर्तुळातही खूप चर्चिला जातो.…\nहे ही वाच भिडू\nगुजरातमध्ये आपने उतरवलेल्या ओटीपी फॉर्म्युलामुळे…\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते…\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण \nटीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\nगहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/", "date_download": "2022-12-01T13:41:39Z", "digest": "sha1:HT7WGA5YENCJNAVOQ25HZP6AKDW72DJY", "length": 15558, "nlines": 150, "source_domain": "chaprak.com", "title": "Sahitya Chaprak-Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी जगभरात विकत घेतली जाते आणि...\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nवर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा होत आहे.भारतीयांच्या मनामनात भारतीय...\nपरिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी...\nत्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून...\nप्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल\nसहा फुटापेक्षा जास्त उंच, गव्हाळ रंग, शुभ्र केस, भारदस्त खाकी पोशाख, रूबाबदार...\nमाणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ\n१९६० नंतरच्या कवितांची सफर\nछोटे छोटे साहेब ते मोठे मोठे साहेब अशी एक साहेबयात्रा वर्षानुवर्षे सुरूच राहते. या यात्रेला आरंभ नसतो म्हणून अंतही नवे नवे साहेब जन्माला घालून त्यांच्यासाठी ‘झिंदाबाद नवे नवे साहेब जन्माला घालून त्यांच्यासाठी ‘झिंदाबाद झिंदाबाद’ घोषणा देत राहणं हीच आपली आयुष्य घडवणारी सोपी पायवाट आहे असं मानणारा, लाचारीच्या सातत्याने बाह्यसुखालाच यशस्वी आयुष्य मानणारा महाप्रचंड जमाव, अगतिक...\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nकाश्मीर हा प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. भारताचे...\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी जगभरात...\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nवर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा...\nकुणाच्याही मृत्युची अपेक्षा ठेवणं वाईटच त्याचं समर्थन नाही होऊ शकत त्याचं समर्थन नाही होऊ शकत मात्र एखादा माणूस अतिरेक करत...\nमहाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी राजकीय घराणी निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-तीन...\nअशी ही सातार्‍याची तर्‍हा\n‘अजिंक्यतारा’ किल्ल्याच्या कुशीत वसलेलं, प्राचीन-ऐतिहासिक वारसा लाभलेलं ‘सातारा’ दक्षिण महाराष्ट्रातलं महत्त्वाचं शहर छत्रपती शिवरायांनी ‘स्वराज्या’चं ‘तोरण’...\n“एक मेसेज सध्या मोबाईलवर व्हायरल होतो आहे. “महानगरपालिकेचे लोक पन्नास वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकाच्या कोविड टेस्ट घ्यायला आले तर फक्त नकार द्या. ते म्हणतील की हे अनिवार्य आहे. कायदेशीर आहे. सोसायटीचा वॉचमन ‘सरकारी अधिकारी’ अशी बतावणी केली की ‘पॉश’ दिसणाऱ्या माणसाला काहीही न विचारता, काहीही चौकशी न करता...\nसुमारे १३०० वर्षांपूर्वी संशोधकांना मेस्किकोमधील काबा शहरामध्ये एक प्रचंड चक्राकार खोदकाम केलेली एक शिळा सापडली. ही...\nसुशील अतिशय गरीब मुलगा. मी जेव्हा शाळेवर नव्याने रुजू झालो तेव्हा स्वागताला पहिल्यांदा हाच हजर होता....\nFeatured अक्षर ऐवज साप्ताहिक\nसातारा येथील लेखिका अनघा कारखानीस यांनी लिहिलेले ‘समईच्या शुभ्रकळ्या’ हे पुस्तक ‘चपराक’ने प्रकाशित केले. आपल्या विद्यार्थ्यांच्या...\nFeatured अक्षर ऐवज प्रकाशन\nअसं म्हणतात की शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानंच गावा असा पोवाडा गाणारे, छत्रपती शिवाजीमहाराजांचं चरित्र जगाला सांगणारे एक चांगले शिवचरित्रकार आम्हाला मिळाले, ते म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे असा पोवाडा गाणारे, छत्रपती शिवाजीमहाराजांचं चरित्र जगाला सांगणारे एक चांगले शिवचरित्रकार आम्हाला मिळाले, ते म्हणजे बळवंत मोरेश्वर पुरंदरे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या नावानं विख्यात असलेल्या या शाहीरानं वयाची शंभरी गाठली आणि अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या प्रत्येक श्वासात छत्रपती शिवाजीमहाराज...\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या संघर्षावर आधारित असलेल्या ‘शिवप्रताप’ या उमेश सणसलिखित...\nमाणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ\n‘अक्षर गणगोत’ या अंकात विनोद श्रा. पंचभाई यांनी ‘दरवळ’चे लिहिलेले परीक्षण. संपादक पांडुरंग पुठ्ठेवाड यांचे यांचे विशेष आभार. ...\n१९६० नंतरच्या कवितांची सफर\n‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2020 साहित्य चपराक मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि ‘चपराक’ची नवनवीन पुस्तके मागविण्यासाठी संपर्क...\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/saprem-namaskar-vinanti-marathi-lyrics/", "date_download": "2022-12-01T13:45:48Z", "digest": "sha1:APSZ2TSTFYE5W3JGNLG6IR45X2HYNQA5", "length": 4101, "nlines": 64, "source_domain": "marathilekh.com", "title": "सप्रेम नमस्कार विनंती | Saprem Namaskar Vinanti Marathi Lyrics - Marathi Lekh", "raw_content": "\nगीत – ग. दि. माडगूळकर\nसंगीत – वसंत पवार\nस्वर – पं. वसंतराव देशपांडे , मधुबाला जव्हेरी\nसप्रेम नमस्कार विनंती विशेष \nतुझ्यावाचुन मला कटवेना सखे ग परदेश\nआठप्रहर तुम्हासंगती राहते राया\nका शंका अशी जीवघेणी मनामधे वाया\nसावलीपरी मी उभी बिलगुनी पाया\nनको ठेवू मनाच्या ग मनी, राग लवलेश \nउणे अधीक बोलले, कधी विसरुनी जावे\nरागाने रंगते प्रीत मला ते ठावे\nजाणसी सखे तू, तुला काय सांगावे \nएक मात्र सांगते, नारीचा नारी करी द्वेष\nतुजवाचून दुजा नारीला उरी ना जागा\nसांगेन जसे मी तसे यापुढे वागा\nकेतकीचा पुरे ग गंध झुलिवण्या नागा\nदोन कुड्यांमध्ये जीव एक असा न आदेश\nतुझ्या मनातले वाचले रे,\nमाझे थयथय मन नाचले\nतूच एकला प्रियकर माझा प्रीतीचा परमेश\nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T12:25:29Z", "digest": "sha1:FRPBFQHA3IHXCYQJPIVATQNRNJNZ2TRN", "length": 9624, "nlines": 57, "source_domain": "marathitimes.in", "title": "चांगली वेळ येण्यापूर्वी देव देतात हे गुप्त शुभ संकेत. आपल्याला पण मिळाले आहे का हे संकेत. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nचांगली वेळ येण्यापूर्वी देव देतात हे गुप्त शुभ संकेत. आपल्याला पण मिळाले आहे का हे संकेत.\nप्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप महत्त्व असते. कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते तर कधी कोणासाठी वाईट. कधी कधी आपण बोलतोना माझीही वेळ येईन. वेळेवर कोणाचेही बंधन नाही आणि त्याच्यावर वाईट मिळाल्यास त्या व्यक्तीला झुकावे लागते.\nतुम्हीही कितीतरी लोकांना श्रीमंतीतून गरीबीकडे येतांना बघितले असेल. मग आपण म्हणतो की वेळे पुढे कोणाचेही काही चालत नाही. अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्यांचे जीवन बालपण तरुणपण व म्हातारपण या तिन्ही वेळा सारखेच आहे.\nती व्यक्ती बालपण खूप कष्टात काढते त्यांचे प्रौढ पण मजेत जाते. तर ज्यांचे बालपण खूप आनंदात व मजेत गेले असेल त्या वस्तूकडे बघितले ती वस्तू लगेच मिळाली असेल त्यांचा उतारकर कष्टाचा जातो. याला काही अपवाद असतात पण ते क्वचितच.\nआपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो. त्यांचे बालपण खूप कष्टात व दुःखात गेलेले असते. प्रत्येकाला कधी सुख तर कधी दुःख पचवावे लागते. परिस्थिती तुम्हाला नेहमी काही ना काही संकेत देत राहते. याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनात येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळतात. जर तुम्ही लक्ष दिले तर या विचारांना समजून घेऊन तुमच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या घटनांविषयी जाणू शकता.\nत्या संकेतांमुळे तुम्हाला समजते की यापूर्वी जे काही वाईट झाले किंवा होत आहे याचा आता अंत आला आहे. दुःखाचा व कष्टाचा नाश होणार आहे. कधी कधी आपण सकाळी उठलो की, आपल्याला खूप फ्रेश व उत्साही वाटते. आपल्याला अचानक खूप आनंदी असल्यासारखे वाटते किंवा आरशात आपले तोंड पाहिल्यास चेहऱ्यावर एक वेगळीच चमक एक प्रकारची लाली पसरलेली दिसते.\nहे या गोष्टीचे संकेत आहेत की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे व तुम्ही एका हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल. काही व्यक्ती यावर विश्वासही ठेवणार नाहीत. परंतु पशु पक्षी ही आपल्या वेळेचे चांगल्या वेळीचे संकेत आपल्याला देत असतात.\nजर एखाद्या मांजरीने आपल्या घरात पिल्ले दिल्यास ते चांगल्या वेळेची निशाणी आहे आणि जर एखाद्या माकडाने अचानक आंबा किंवा एखादे फळ खाऊन त्याचे बी कोय जर आपल्या घरात टाकली तर याचा अर्थ चांगली वेळ सुरू होत आहे, असा याचा अर्थ होतो.\nघरात जर सकाळी सकाळी परिवारातील एखाद्या व्यक्तीने आपल्याला जर पैसे दिल्यास आपला संपूर्ण दिवस चांगला जातो. तर समजून जा तुमच्या चांगल्या वेळेची सुरुवात झाली आहे. जर तुम्ही सकाळी सकाळी काही कामानिमित्त बाहेर पडलात व एखादे लहान बालक तुम्हाला खळखळून हसतांनी दिसले तर हेसुद्धा भगवंता द्वारे चांगल्या कार्याची सुरुवात होण्याचा इशारा आहे.\nजर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस आपलाच आहे. आज ज्या कामाला आपण हातात घ्याल ते नक्कीच पूर्ण कराल. आपल्याला सफलता मिळेल.\nमित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.\nअशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.\nटीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पो-स्ट मागचा उद्देश नाही. फ-क्त समाज मान्य असलेले उपाय, माहिती आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हे-तू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज क-रून घे-ऊ नये.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/gold-price-today/", "date_download": "2022-12-01T13:08:19Z", "digest": "sha1:Z5T3LV6OLDKYFB6DHYGD7PEYE7UKL3BX", "length": 11267, "nlines": 130, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "Gold Price Today | सराफा बाजारात सोन्या-चांदीची चमक झाली कमी…आज सोने इतके स्वस्त झाले… - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeGold Price TodayGold Price Today | सराफा बाजारात सोन्या-चांदीची चमक झाली कमी…आज सोने इतके...\nGold Price Today | सराफा बाजारात सोन्या-चांदीची चमक झाली कमी…आज सोने इतके स्वस्त झाले…\nGold Price Today – आजही सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात बदल दिसून येत आहे. सोने आणि चांदी पूर्वीच्या तुलनेत स्वस्त झाली आहे. आता शुद्ध सोने 56254 रुपये प्रति 10 ग्रॅम या आतापर्यंतच्या सर्वोच्च दरावरून 5432 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर, दोन वर्षांपूर्वीच्या 76008 रुपये प्रति किलोच्या उच्च दरावरून चांदी 21902 रुपयांनी स्वस्त झाली आहे.\nइंडिया बुलियन असोसिएशनने जारी केलेल्या स्पॉट रेटनुसार, आज सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोने 50822 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या दराने उघडले, सोमवारच्या बंद किंमतीच्या तुलनेत मंगळवारी केवळ 89 रुपयांनी स्वस्त झाले. त्याचवेळी चांदीचा भाव 621 रुपयांनी घसरून 54106 रुपये प्रतिकिलो झाला.\n24 कॅरेट सोन्यावर 3 टक्के जीएसटी जोडल्यास त्याचा दर 52346 रुपये होईल, तर ज्वेलर्सचा 10 टक्के नफा जोडल्यानंतर सोन्याची किंमत 57581 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचली आहे. GST जोडल्यानंतर चांदीची किंमत 55729 रुपये प्रति किलो झाली आहे. यामध्ये ज्वेलर्सचा 10 ते 15 टक्के नफा वेगळा आहे. म्हणजेच 10 टक्के नफा घेऊन, ज्वेलर्स तुम्हाला सुमारे 61302 रुपये देईल.\n18 कॅरेट सोन्याचा भाव आता 38100 च्या पुढे गेला आहे\nत्याच वेळी, 18 कॅरेट सोन्याचा भाव आता 38117 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 3% GST सह 39260 रुपये प्रति 10 ग्रॅम लागेल. ज्वेलर्सचा 10% नफा जोडल्यास तो 43186 रुपये होईल. आता 14 कॅरेट सोन्याचा भाव 29731 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. GST सह, ते 30622 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल. यावर 10% नफा जोडल्यास तो 33685 रुपये होईल.\n22 आणि 23 कॅरेट सोन्याचा भाव\nजर आपण 23 कॅरेट सोन्याबद्दल बोललो, तर आज ते 50619 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उघडले आहे. यावरही 3 टक्के जीएसटी, मेकिंग चार्ज आणि 10 टक्के नफा जोडून तुम्हाला प्रति 10 ग्रॅम 57351 रुपये मिळतील. त्याच वेळी, 22 कॅरेट सोन्याचा भाव 46553 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडला. तीन टक्के जीएसटीसह, त्याची किंमत 47949 रुपये असेल. यापासून बनवलेल्या दागिन्यांवर मेकिंग चार्जेस आणि ज्वेलर्सचा नफा सुमारे 52744 रुपये असेल.\nIBJA ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत. मात्र, या वेबसाइटवर दिलेल्या दरामध्ये जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. सोने खरेदी आणि विक्री करताना तुम्ही IBJA दराचा संदर्भ घेऊ शकता. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, इब्जा देशभरातील 14 केंद्रांवरून सोन्या-चांदीचे सध्याचे दर घेते आणि त्याचे सरासरी मूल्य देते. सोन्या-चांदीचे सध्याचे दर, किंवा त्याऐवजी स्पॉट किंमत, ठिकाणाहून भिन्न असू शकतात.\nविद्यार्थी प्रतिनिधीच्या निवडणुकीत त्रिशा बोरकर विजयी…पवनी येथील जयसेवा आदर्श हायस्कुल येथे निवडणुक संपन्न…\nबडनेरा | ३२ वर्षीय युवकाची भर रस्त्यावर धारदार शस्त्राने केली हत्या…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\nGold Price Today | सोने खरेदी करा आता ३०,८७५ रुपयांना १० ग्रॅम…\nगुजरात विधानसभा निवडणूक | पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान सुरू…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T14:25:41Z", "digest": "sha1:JUXRJA6VPMMRVMUWOZPRMURHCJWYRE7B", "length": 7110, "nlines": 117, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "मूर्तिजापूर बातमी Archives - MahaVoiceNews", "raw_content": "\n महाव्हाईस न्यूजच्या सत्काराने भारावून गेले १०७ स्वच्छता रक्षक…\n‘महाव्हाईस न्यूज’ मूर्तिजापूर टीमच्या वतीने १०७ सफाई कामगारांचा सत्कार…२९ नोव्हेंबरला शहरात आयोजन…\nमूर्तिजापूर | अल्पभूधारक शेतकऱ्यासह शेतमजुराची आत्महत्या…सलग दोन आत्महत्यांनी हादरला तालुका…\nछत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा इकबाल हकीम याची जामीनावर सुटका…\n बोगस ७/१२ तयार करून ‘या’ सोंगाड्या तलाठ्याने अल्पभूधारक शेतकऱ्याला गंडवलं…शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी…\nमूर्तिजापूर | दुधलम बाप-लेकाची हत्या प्रकरणात ७ आरोपी अटकेत…तर जुना वादच कारणीभूत ठरला…\nअखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या व्यक्ती वर कार्यवाही करा – गौरव मोरे…\nमूर्तिजापूर | पीकविमा कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या ६ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल…\nमूर्तिजापूर | नराधम बापाला मुलासह सुनेने केले ठार…दोघांना अटक…गोरेगाव येथील धक्कादायक घटना…\nमूर्तिजापूर या तरुणांनी तर कमालच केली…विक्रम वेधाचे ट्रेलर त्यांच्या शैलीत बनविले…शूटिंगचा दर्जा बघा…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/07/12/8242/", "date_download": "2022-12-01T14:18:57Z", "digest": "sha1:UAFZ4H3MREGHDMB6XMEJB6DC4C357E3X", "length": 20204, "nlines": 147, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "औंरगाबाद मधिल उघोग बाहेर जातील सुमारे एक हजार लघु उद्योग बंद पडण्याची भीती – विशेष प्रतिनिधी ; राजेश एन भांगे – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nऔंरगाबाद मधिल उघोग बाहेर जातील सुमारे एक हजार लघु उद्योग बंद पडण्याची भीती – विशेष प्रतिनिधी ; राजेश एन भांगे\nऔंरगाबाद मधिल उघोग बाहेर जातील सुमारे एक हजार लघु उद्योग बंद पडण्याची भीती – विशेष प्रतिनिधी ; राजेश एन भांगे\nऔंरगाबाद मधिल उघोग बाहेर जातील सुमारे एक हजार लघु उद्योग बंद पडण्याची भीती –\nविशेष प्रतिनिधी ; राजेश एन भांगे\nऔरंगाबाद : आणखी पाच-सहा महिने कोरोनाचे संकट असेच राहिले, तर औरंगाबादेतील जवळपास एक हजार लघु उद्योग बंद पडतील, अशी भीती #मासिआ’ या उद्योग संघटनेने व्यक्त केली आहे.\nऔरंगाबादेतील लघु उद्योगांना २४ मार्चपासून मेच्या पहिल्या आठवड्यार्यंत लॉकडाऊनची झळ बसली आहे. आता आणखी नऊ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नवीन सुरू झालेले उद्योग व लघु उद्योगांसाठी हा काळ अत्यंत कठीण असणार आहे. जिल्ह्यात ५ हजार लघु उद्योग असून, त्यामध्ये जवळपास एक लाख कामगार काम करीत आहेत. मागील तीन महिन्यांच्या काळात सरासरी १० ते २० टक्के उत्पादन घेण्यात आले असून, या उद्योगातील जवळपास १५ हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. लघु उद्योजकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. एकीकडे, उत्पन्न नाही. हातात पैसा नाही. दुसरीकडे, ‘फिक्सड ओव्हरहेड’ मानगुटीवर बसलेले आहे. त्यापासून सुटका नाही. बँकेचा कर्जाचा बोजा, व्याज, कामगारांचे पगार, उद्योग बंद असला तरी विजेचे ‘फिक्सड चार्जेस्’ याची तरतूद करावीच लागते, ही चिंता लघु उद्योजकांना सतावत आहे.\nयेथील लघु उद्योगांकडे मोठ्या प्रमाणात औरंगाबादबाहेरच्या आॅर्डर आहेत. एप्रिलमध्ये देशविदेशात लॉकडाऊन होते. त्यामुळे त्या महिन्यात परिणाम जाणवला नाही. मे महिन्यात बाहेरच्या उद्योगांनी सांभाळून घेतले. आता १० तारखेपासून लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनमध्ये बाहेरच्या आॅर्डर अन्य शहरांकडे वळण्याची भीती, ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी व्यक्त केली आहे. अखेर त्या उद्योगांनाही व्यवसाय करायचा आहे. स्पर्धेत टिकायचे आहे. त्यामुळे ते उद्योग औरंगाबादेतील लघु उद्योगांवर अवलंबून राहणार नाहीत. मागील लॉकडाऊनमुळे आतापर्यंत ४०-५० टक्के आॅर्डर येत होत्या. जवळपास ५० टक्के आॅर्डर कमी झाल्या होत्या. त्यात होऊ घातलेल्या लॉकडाऊनमुळे बाहेरच्या उद्योगांचा विश्वास टिकवून ठेवण्याचे मोठे संकट येथील लघु उद्योगांवर आहे.\nयासंदर्भात उद्योजक मनीष अग्रवाल यांनी लघु उद्योगांसाठी लॉकडाऊन जाचक ठरणार असल्याचे बोलून दाखविले. लघु उद्योजकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांप्रमाणे लघुउद्योजक हा घटक उद्योग क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटक आहे. तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे अर्थचक्र बंद पडले आहे. शासनाने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी विनातारण कर्ज देण्याची योजना अमलात आणली आहे; पण दोन-तीन राष्ट्रीयीकृत बँका सोडल्या, तर अन्य बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे हतबल झालेल्या लघु उद्योजकांसमोर कामगारांचे पगार, मटेरिअल आणण्याचा प्रश्न आहे. कुटुंबाची जबाबदारी, कर्जाची परतफेड, या ओझ्याखाली तो खचून गेला आहे.\nहोऊ घातलेला लॉकडाऊन हा नऊ दिवसांचा आहे. त्यात दोन आठवडी सुट्या धरल्या, तर सात दिवस उत्पादन बंद राहील. असे असले तरी त्यानंतर उद्योग सुरळीत होण्यासाठी कमीत कमी दहा दिवस लागणार आहेत. म्हणजे या लॉकडाऊनमुळे १५ ते २० दिवस उत्पादन बंद राहणार आहे. त्यामुळे पूर्वपदावर येत असलेल्या उद्योगांसाठी हा लॉकडाऊन अतिशय जाचक आहे, अशी भावना उद्योजकांची झाली आहे.\nनांदेड जिल्ह्यात १२ जुलैच्या मध्यरात्री पासून २० जुलै पर्यंत संचारबंदी लागु जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश – नांदेड दि. १० ; राजेश एन भांगे\nनांदेड” कोरोनातून १४ रूग्ण बरे, ४७ व्यक्ती बाधित तर तिघांचा मृत्यू – नांदेड,दि.१२ ; राजेश एन भांगे\n🛑 जास्त वेळ मास्क परिधान केल्यानं घशात खवखव होते… जाणून घ्या उपाय 🛑\n🛑 जनता केंद्र वाचनालय, आपला चौथा स्तंभ आणि मित्रांच्या कविता तर्फे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष काव्यस्पर्धा संपन्न 🛑\n🛑 ‘या’ नियमांचं करावं लागेल पालन, NTA नं जारी केली नवीन गाइडलाइन 🛑\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00660.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://arogyanama.com/index-finger-pressure-health-benefits/", "date_download": "2022-12-01T13:14:32Z", "digest": "sha1:DKP46ERBWXONNVWGGRJRO6ALUMNJL7NG", "length": 4037, "nlines": 53, "source_domain": "arogyanama.com", "title": "हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या - arogyanama.com", "raw_content": "\nहस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम : हातांमध्ये विविध प्रकारच्या आजारांना नष्ट करण्याची ताकद असते. शास्त्रामध्ये हस्त मुद्रांचे ज्ञान आहे. या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या हस्त मुद्रेविषयी. ही मुद्रा केल्याने मूळव्याध तसेच युरिनच्या काही समस्यांमध्ये आराम मिळतो. हातावर शरीराच्या खास भागासाठी काही विशेष प्रेशर पॉईंट असतात. या ठिकाणी प्रेशर दिल्यास चमत्कारिक फायदे होतात. हस्त मुद्रांच्या माध्यमातून असाच उपचार केला जातो.\nतर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगरवर दररोज कमीत कमी २-३ वेळेस ६० सेकंद प्रेशर द्यावे. या ठिकाणी हलकेसे प्रेशर दिल्यास बद्धकोष्ठता दूर होते. यासोबतच पोटाशी संबंधित विविध आजार औषध न घेता ठीक होतात.अंगठा आणि इंडेक्स फिंगर एकत्र करून केवल मुद्रा केल्यास बद्धकोष्ठता, मूळव्याध आणि युरिनशी संबंधित आजारात लाभ होतो. यासोबतच वाढलेले वजन कमी होते.आयुर्वेदानुसार आपल्या हाताचे पाचही बोट एका विशेष तत्वाचे प्रतिनिधित्व करतात. अंगठा -अग्नी तत्व, तर्जनी – वायू तत्व, मधले बोट -आकाश तत्व,अनामिक-पृथ्वी तत्व, करंगळी – जल तत्व, ही ती विशेष तत्व होय.\nTags: arogyanamaHand currencyhealthPilesYurinआरोग्यआरोग्यनामामूळव्याधयुरिनहस्त मुद्रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/micheal-clark/", "date_download": "2022-12-01T14:40:18Z", "digest": "sha1:HOXMX3XMH6Z2LNYHYUOGQM7T634PN2J2", "length": 2776, "nlines": 54, "source_domain": "kokanshakti.com", "title": "Micheal Clark ✒ Kokanshakti", "raw_content": "\nम्हणून ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्लेअर विराट कोहलीला घाबरतात\nबिग स्पोर्ट ब्रेकफास्ट ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऑस्ट्रेलियाचा २०१५ चा विश्‍वविजेता कर्णधार मायकल क्लार्कने म्हटले आहे की अलीकडच्या काही काळात भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली तसेच संघातील...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95/", "date_download": "2022-12-01T14:09:49Z", "digest": "sha1:O3IDZWHRMGJLVIKSZYVSIT2EKSTZTBT5", "length": 14723, "nlines": 78, "source_domain": "live46media.com", "title": "अनुष्काने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली सलमानच्या या घा णेरड्या सवयीमुळे त्याला लग्नात बोलवले नव्हते..’ – Live Media अनुष्काने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली सलमानच्या या घा णेरड्या सवयीमुळे त्याला लग्नात बोलवले नव्हते..’ – Live Media", "raw_content": "\nअनुष्काने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली सलमानच्या या घा णेरड्या सवयीमुळे त्याला लग्नात बोलवले नव्हते..’\nया लग्नाच्या मोसमात जर कुणाच्या लग्नाची चर्चा असेल तर फक्त अनुष्का शर्मा आणि विराट कोहली. प्रत्येकजण त्यांच्या लग्नाशी संबंधित नवीन गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक होता. हे स्पष्ट आहे की हे या वर्षातील सर्वात मोठे लग्न होते.\nकोट्यावधी तरुणांची मने मोडत, अखेर भारताचे दोन ‘एलिजिबल बॅचलर्स’ एकमेकांचे झाले म्हणूनच अनुष्का आणि विराटचे लग्न हे यावर्षीचे सर्वात मोठे लग्न ठरले आहे, डिसेंबर महिन्यातील हे लग्न माध्यमांनी जेवढे हाइलाईट केले तेवढे एखाद्या राजघराण्यातील विवाहसोहळयाला देखील करत नाही.\nआपल्या सर्वांना माहितच आहे की, अनुष्का आणि विराटने सोमवारी इटलीमधील टस्कनी येथील रिसॉर्टच्या हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये विवाह केला. विवाह सोहळ्यादरम्यान सुरक्षेची विस्तृत व्यवस्था केली होती. गेट तोडून कोणीही कार्यक्रमात पोहोचू नये म्हणून हॉटेलमध्ये उच्च सुरक्षा कॉरिडोर बनवले गेले असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nआणि अशाप्रकारे अनुष्का आणि विराटने इटलीमध्ये गुपचूप लग्न केले आणि लग्नासाठी फक्त 50 लोकांना आमंत्रित करण्यात आले होते, हे असे लग्न होते ज्यात केवळ 50 लोकांनी हजेरी लावली आणि कोट्यावधी रुपये खर्च केले.\nबरं, भारतीय कर्णधाराचे लग्न असो, किंवा बॉलीवूड क्वीनचे लग्न, आणि बॉलीवूडला आमंत्रित केले नाही असे कसे घडेल, म्हणून या दोघांनी काल मुंबईत भव्य स्वागत कार्यक्रम आयोजित केला, ज्यात बॉलिवूडपासून क्रिकेट खेळाडूंपर्यंत सर्वांनी जोरदार सहभाग घेतला.\nपण आता प्रश्न पडतो की तिथे बरेच लोक आले होते, पण त्यात बॉलिवूडचा दबंग खान का दिसला नाही, त्याला का आमंत्रित केले नाही, अशी कोणती गोष्ट होती ज्यामुळे त्याला बोलावले नाही चला तर आम्ही तुम्हाला सांगतो की विराट आणि अनुष्काच्या रिसेप्शन पार्टीमध्ये दबंग खानला का बोलावले नाही\nप्रसारमाध्यमांच्या बातम्यांमध्ये खळबळ उडाली होती\nमीडियामध्ये सलमान खान या रिसेप्शनला आला नाही, बाकीचे सिने स्टार्स आले आहेत ही बातमी आली, त्यानंतर अख्ख मीडिया जग थक्क झाले.\nही बातमी कळताच मीडियाही या बातमी मागे गेले की असे काय कारण होते की या दोघांनाही आपला देश सोडून लग्नासाठी परदेशात जावे लागले होते. एवढेच नव्हे तर बॉलिवूडमधील इतर लोकांना बोलावले पण दबंग खानला बोलावले नाही, असे का झाले. मग अनुष्काने स्वत: ही बाब उघड केली.\nहोय, जर पाहिले तर अनुष्का आणि सलमानचे चित्रपटाचे नाते खूप चांगले आहे, पण एका शो दरम्यान सलमान विराट कोहलीला असे काही बोलला ज्यामुळे विराटला वाईट वाटले होते, तेव्हापासून विराटला सलमान खान आवडत नाही. आणि शेवटी, याचा परिणाम असा झाला की अनुष्काने तिच्या लग्नात सलमान खानला बोलावले नाही.\nकधीच सुधरणार नाही करन जोहर, स्वतःच्याच बे-डरूम मध्ये लावलाय या विवाहित महिलेचा फोटो, बोलला मी तिच्या फोटोकडे पाहून दररोज..’\nलग्नाच्या आधीच प्रेग्नेंट होऊन बसली ही सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री, फोटो पाहाल तर पायाखालची जमीन सरकेल तुमच्या..’ पहा\nअनेक वर्षांनी प्रियंकाने व्यक्त केले तिचे दुःख, बोलली एतराज चित्रपटात बो-ल्ड सिन शूट करताना माझ्या शरीरात…’\nPrevious Article पूर्व मुख्यमंत्र्यांची ची सून असून देखील जरासुद्धा घमंड करत नाही हि अभिनेत्री, मुलांना शाळेत सोडायला जाते पायी चालत…\nNext Article वयाच्या 19 व्या वर्षीच महेश भट्टने कंगनाला फेकून मारली होती चप्पल, बहिण रंगोलीने केला धक्कादायक खुलासा…\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%8D-kavach-devotional/", "date_download": "2022-12-01T13:24:24Z", "digest": "sha1:DE3RPRAERTIB2GCPBMEGI537QWNT7DQT", "length": 14097, "nlines": 119, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "श्रीगोपालकवचम् || Kavach || Devotional || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » अध्यात्मिक » श्रीगोपालकवचम् || Kavach || Devotional ||\nअथ वक्ष्यामि कवचं गोपालस्य जगद्गुरोः \nयस्य स्मरणमात्रेण जीवनमुक्तो भवेन्नरः ॥ १ ॥\nश्रृणु देवि प्रवक्ष्यामि सावधानावधारय \nनारदोऽस्य ऋषिर्देवि छंदोऽनुष्टुबुदाह्रतम् ॥ २ ॥\nशिरो मे बालकृष्णश्र्च पातु नित्यं मम श्रुती ॥ ३ ॥\nनारायणः पातु कंठं गोपीवन्द्यः कपोलकम् \nनासिके मधुहा पातु चक्षुषी नंदनंदनः ॥ ४ ॥\nजनार्दनः पातु दंतानधरं माधवस्तथा \nऊर्ध्वोष्ठं पातु वाराहश्र्चिबुकं केशिसूदनः ॥ ५ ॥\nह्रदयं गोपिकानाथो नाभिं सेतुप्रदः सदा \nहस्तौ गोवर्धनधरः पादौ पीतांबरोऽवतु ॥ ६ ॥\nकरांगुलीः श्रीधरो मे पादांगुल्यः कृपामयः \nलिंगं पातु गदापाणिर्बालक्रीडामनोरमः ॥ ७ ॥\nजग्गन्नाथः पातु पूर्वं श्रीरामोऽवतु पश्र्चिमम् \nउत्तरं कैटभारिश्र्च दक्षिणं हनुमत्प्रभुः ॥ ८ ॥\nआग्नेयां पातु गोविंदो नैर्ऋत्यां पातु केशवः \nवायव्यां पातु दैत्यारिरैशान्यां गोपनंदनः ॥ ९ ॥\nऊर्ध्वं पातु प्रलंबारिरधः कैटभमर्दनः \nशयानं पातु पूतात्मा गतौ पातु श्रियःपतिः ॥ १० ॥\nशेषः पातु निरालम्बे जाग्रद्भावे ह्यपांपतिः \nभोजने केशिहा पातु कृष्णः सर्वांगसंधिषु ॥ ११ ॥\nगणनासु निशानाथो दिवानाथो दिनक्षये \nइति ते कथितं दिव्यं कवचं परमाद्भुतम् ॥ १२ ॥\nयः पठेन्नित्यमेवेदं कवचं प्रयतो नरः \nतस्याशु विपदो देवि नश्यंति रिपुसंधतः ॥ १३ \nअंते गोपालचरणं प्राप्नोति परमेश्र्वरि \nत्रिसंध्यमेकसंध्यं वा यः पठेच्छृणुयादपि ॥ १४ ॥\nतं सर्वदा रमानाथः परिपाति चतुर्भुजः \nअज्ञात्वा कवचं देवि गोपालं पूजयेद्यदि ॥ १५ ॥\nसर्व तस्य वृथा देवि जपहोमार्चनादिकम् \nसशस्रघातं संप्राप्य मृत्युमेति न संशयः ॥ १६ ॥\n॥ इति नारदपंचरात्रे ज्ञानामृतसारे चतुर्थरात्रे श्रीगोपालकवचं संपूर्णम् ॥\nश्री रुद्रकवचम् || Devotional ||\nश्री ब्रह्माण्डविजय शिव कवचम् || Devotional ||\nश्री एकाक्षर गणपति कवचं || Devotional ||\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathisky.com/library-information-in-marathi/", "date_download": "2022-12-01T12:44:53Z", "digest": "sha1:W23CLD3GQSP5KSEVUCBON3GPFYCCLESX", "length": 19499, "nlines": 119, "source_domain": "marathisky.com", "title": "ग्रंथालयाचा अर्थ काय? आणि त्याचा फायदे Library information in Marathi - मराठी स्काइ", "raw_content": "\nLibrary information in Marathi: नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण ग्रंथालय बद्दल माहिती पाहणार आहोत, कारण ग्रंथालय ही अशी जागा आहे जिथे विविध प्रकारचे ज्ञान, माहिती, स्त्रोत, सेवा इत्यादी राहतात. लायब्ररी हा शब्द इंग्रजी शब्द ग्रंथालयाची हिंदी आवृत्ती आहे. ग्रंथालय हा शब्द लॅटिन शब्द यकृत या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ पुस्तक आहे. ग्रंथालयाचे इतिहासलेखन पुस्तके आणि कागदपत्रांचे स्वरूप जतन करण्याच्या पद्धती आणि पद्धतींशी संबंधित आहे.\n1 ग्रंथालयाचा अर्थ काय\n1.1 ग्रंथालयाचा अर्थ काय (What does library mean\n1.2.1 वाचन विभाग –\n1.2.2 पुस्तक अंक विभाग –\n1.4.2 एकाच किंमतीत अनेक लोकांना लाभ:\n1.4.3 कमी किंमतीत पुस्तके उपलब्ध:\n1.5 ज्ञान वाढवण्याचा उत्तम मार्ग\n1.7.1 हे पण वाचा\n1.7.2 आज आपण काय पाहिले\nलायब्ररीला हिंदीमध्ये लायब्ररी म्हणतात, ज्याला डिस्कनेक्ट केल्याचा अर्थ “पुस्तक” + “अलाया”, अले म्हणजे “जागा”. त्याचप्रमाणे ग्रंथालयाचा अर्थ “पुस्तकांची जागा” असा आहे. ग्रंथालयात विविध प्रकारच्या पुस्तकांचा संग्रह आहे. येथे प्रत्येक वयाच्या व्यक्तीसाठी त्याच्या आवडीनुसार पुस्तके उपलब्ध आहेत.\nग्रंथालयात साधारणपणे दोन विभाग असतात. ग्रंथालयात एक भाग पुस्तके वाचण्यासाठी आणि दुसरा भाग पुस्तके देण्यासाठी आहे. येथे एक ग्रंथपाल आहे, जो ग्रंथालयाला भेट देणाऱ्यांच्या सूचीची माहिती ठेवतो.\nही पुस्तक वाचण्याची खोली आहे. या खोलीत किंवा भागामध्ये विविध प्रकारची वर्तमानपत्रे, मासिक, दैनंदिन मासिके टेबलवर ठेवली जातात. विविध विषयांवर आधारित बरीच पुस्तके या विभागात ठेवली आहेत. या खोलीत आरामात बसून कोणतीही व्यक्ती त्याच्या आवडीनुसार त्या विषयावर ठेवलेले पुस्तक वाचू शकते.\nपुस्तक अंक विभाग –\nसंपूर्ण ग्रंथालयाची देखरेख करण्यासाठी या खोलीत एक ग्रंथपाल आहे. (Library information in Marathi) ग्रंथालयात ग्रंथालयात ठेवलेली पुस्तके, ग्रंथालयाला भेट देणाऱ्या लोकांची यादी, त्यांनी जारी केलेल्या पुस्तकांच्या नोंदी ठेवल्या जातात.\nग्रंथालयात कोणकोणत्या व्यक्ती येत आहेत आणि त्यांनी वाचण्यासाठी निवडलेल्या पुस्तकांची यादी ग्रंथालयाने पुस्तक जारी करण्याच्या भागामध्ये ठेवली आहे.\nअशा प्रकारे, वेगवेगळ्या ग्रंथालयांचे स्वतःचे नियम असतात, परंतु तरीही प्रत्येक ग्रंथालयात काही नियम लागू केले जातात. ग्रंथालयात पाळले जाणारे काही सामान्य नियम खाली दिले आहेत:\nग्रंथालयाचे सदस्य होण्यासाठी, मासिक लायब्ररीमध्ये काही शुल्क भरावे लागते. एकदा लायब्ररीचा सदस्य झाल्यावर, एखादी व्यक्ती लायब्ररीत उपलब्ध असलेल्या त्याच्या आवडीचे कोणतेही पुस्तक वाचू शकते.\nकोणत्याही ग्रंथालयाचे सदस्य बनताना सुरवातीला शुल्क सुरक्षा ठेवीच्या स्वरूपात जमा करावे लागते. हे शुल्क पुस्तकांच्या देखभालीसाठी आकारले जाते.\nनिर्धारित वेळेत पुस्तके परत करावी लागतात. वेगवेगळ्या ग्रंथालयांमध्ये पुस्तके जमा करण्यासाठी आणि परत करण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत.\nग्रंथालय अतिशय उपयुक्त आहे.\nप्रत्येकासाठी, सर्व विषयांची पुस्तके खरेदी करणे सोपे नाही. काही गरीब लोकांना महागडी पुस्तके परवडत नाहीत. त्यांच्यासाठी ग्रंथालय हे पुस्तकांचे अत्यंत सोपे आणि सोपे माध्यम आहे.\nएकाच किंमतीत अनेक लोकांना लाभ:\nग्रंथालयात एकदा एखादे पुस्तक आले की ते बरेच लोक वाचतात. लोक ते वाचतात आणि लायब्ररीत परत करतात, जे नंतरच्या व्यक्तीला वाचण्यासाठी वापरले जाते.\nकमी किंमतीत पुस्तके उपलब्ध:\nग्रंथालयात, एखादी व्यक्ती कमी खर्चात अनेक पुस्तके वाचू शकते आणि त्याचे ज्ञान वाढवू शकते. एखादी व्यक्ती प्रारंभिक शुल्कावर आणि अत्यंत कमी मासिक शुल्कावर ग्रंथालयाचा सदस्य बनू शकते आणि तेथे ठेवलेल्या प्रचंड संख्येने पुस्तकांचा लाभ घेऊ शकते.\nग्रंथालयात खूप शांतता आहे. तिथे अभ्यास करणाऱ्यांना “बोलू नका” अशा सक्त सूचना दिल्या जातात. ग्रंथालयातील अनेक फलक किंवा भिंतींवर “कृपया आवाज करू नका”, “शांतता ठेवा” अशा घोषणांनी कोरलेले आहेत. (Library information in Marathi) येथे बसून, एखादी व्यक्ती शांततेने आणि एकाग्रतेने पुस्तक वाचण्यावर लक्ष केंद्रित करू शकते. इथे लक्ष भटकत नाही.\nज्ञान वाढवण्याचा उत्तम मार्ग\nग्रंथालय हे व्यक्तीच्या ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त माध्यम आहे. सरासरी वर्गातील व्यक्ती त्याच्या आवडीची किंवा गरजेची सर्व महागडी पुस्तके विकत घेऊ शकत नाही आणि पैशाच्या अभावामुळे तो ज्ञान आणि शिक्षणापासून वंचित आहे. पण ग्रंथालयाच्या माध्यमातून सर्व प्रकारची पुस्तके आणि त्यांचे ज्ञान सहज मिळू शकते.\nप्रत्येकाला वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचण्याची आवड आहे. मुले, वृद्ध, कोणत्याही वयोगटातील लोक त्यांच्या छंदानुसार पुस्तके वाचून त्यांचे ज्ञान वाढवू शकतात.\nवेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचून प्रत्येक क्षेत्राचे ज्ञान एका व्यक्तीमध्ये वाढते.\nकॉमिक्स, किस्से, कथा, कादंबऱ्या, नाटकं इत्यादी वाचल्याने व्यक्तीमध्ये कल्पनाशक्ती वाढते. पुस्तक वाचताना एखादी व्यक्ती पुस्तकात लिहिलेल्या कथा किंवा प्रसंगात हरवून जाते आणि कल्पनेत जाते.\nअभ्यासाशी संबंधित पुस्तक वाचून, एक व्यक्ती शिक्षित होते आणि त्याच्या आयुष्यात पुढे जाते.\nपुस्तके वाचल्याने जागरूकता येते.\nसाहित्यिक पुस्तक समाज आणि सामाजिक माहिती देते. ग्रंथालयात अनेक ऐतिहासिक पुस्तके देखील उपलब्ध आहेत, जी वाचून देश आणि जगाचा रोचक इतिहास जाणून घेता येतो.\nआज सुशिक्षित लोकांना नोकरी मिळत नाही, त्यांना रोजगार मिळत नाही, अशा लोकांनी त्यांच्या शिक्षणाचा योग्य वापर केला आहे. आपण असे अनेक लोक पाहिले आहेत ज्यांनी त्यांच्या शहर आणि प्रदेशात गरजेनुसार ग्रंथालये बांधली आहेत. याच्या मदतीने तो आपले उत्पन्न वाढवण्यातही यशस्वी झाला आहे. आज ग्रंथालय अभ्यासासाठी एक चांगले ठिकाण आहे. आज अनेक शहरांमध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त ग्रंथालये पाहायला मिळतील. जर तुम्ही देखील बेरोजगार असाल तर तुम्ही लायब्ररीला तुमचा रोजगार बनवू शकता.\nया ग्रंथालयांव्यतिरिक्त, अनेक ठिकाणी लहान -मोठी ग्रंथालयेही आहेत, जिथे लोक पुस्तके वाचण्याचा छंद पूर्ण करू शकतात. याशिवाय काही पुस्तकप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोबाईल लायब्ररीही सुरू केली. हे एक खूप आहे.\nमाझी बहिण वर निबंध\nआज आपण काय पाहिले\nतर मित्रांनो, वरील लेखात आपण Library information in marathi पाहिली. यात आपण ग्रंथालय म्हणजे काय फायदे आणि त्याचे नियम या बद्दल भरपूर काही जाणून घेतले. मला असे वाटत आहे कि, तुम्हाला ग्रंथालय बद्दल सर्व काही माहिती मी वरील लेखात दिली आहे.\nआमचा एकच हेतू असतो कि, आपल्या मराठी बांधवाना सर्व माहिती एकाच लेखात प्रधान करणे. कारण इंटरनेट एकाच विषय वर खूप लेख पाहण्यास मिळतील, पण आम्ही सर्व काही माहिती एकाच लेखात देण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून तुम्हा सर्वानाचा वेळ वाया न जाऊ.\nतसेच Library In Marathi हे लेख तुम्हाला कसे वाटले ते नक्की comment box मध्ये सांगा, जेणे करून आमच्या लेखात झालेली चूक आम्ही लवकर सुधारण्याचा प्रयत्न करू. जर मित्रांनो तुमच्या कडे Library बद्दल आजून काही माहिती असेल तर नक्की सांगा. कारण तुम्ही दिलेली ग्रंथालयाची माहिती वरील लेखात समाविष्ट करूया.\nतर मित्रांनो, वरील ग्रंथालयाची माहिती या लेखातून तुम्हाला काही शिकायला मिळाले असेल तर तुम्ही नक्की सोशल मिडिया म्हणजे Facebook, Twitter आणि Whatsapp शेअर करा.\nअलेस्सांद्रो व्होल्टा यांचे जीवनचरित्र Alessandro Volta Information in Marathi\nकांद्याची संपूर्ण माहिती Onion Information in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.accessoryruihexuan.com/zipper-machines", "date_download": "2022-12-01T13:15:09Z", "digest": "sha1:AHDW5O7Y7INX7Z2G6CW23KL5KB3HF42S", "length": 14096, "nlines": 184, "source_domain": "mr.accessoryruihexuan.com", "title": "चायना जिपर मशीन्स उत्पादक आणि कारखाना - रुईहेक्सुआन", "raw_content": "\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nघर > उत्पादने > जिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स > Zipper Machines\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nअॅल्युमिनियम जीन्स बटण नखे\nअॅल्युमिनियम रिव्हेट बटण खिळे\nस्टेनलेस स्टील जीन्स बटणाचा मागील भाग\nअॅल्युमिनियम जीन्स बटणाचा मागील भाग\nआम्ही आहोतजिपर मशीन्सचीन मध्ये व्यावसायिक निर्माता आणि पुरवठादार. मध्ये आम्ही विशेषीकृत झालो आहोतजिपर मशीन्सअनेक वर्षे. आमच्या उत्पादनांना चांगला सेवा फायदा आहे. आम्ही चीनमध्‍ये तुमचा दीर्घकालीन भागीदार बनण्‍यासाठी उत्सुक आहोत.\nमेटल जिपर मशीन उपकरणे\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणात उच्च-परिशुद्धता ब्रास स्ट्रिप मेटल झिपर मशीन उपकरणे निर्माता आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांना किंमतीचा चांगला फायदा आहे आणि बहुतेक दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा कव्हर करतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nनायलॉन जिपर मशीन उपकरणे\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणात नायलॉन झिपर मशीन उपकरणे उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nप्लास्टिक जिपर मशीन उपकरणे\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणात उच्च-परिशुद्धता ब्रास स्ट्रिप प्लास्टिक झिपर मशीन उपकरणे निर्माता आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांना किंमतीचा चांगला फायदा आहे आणि बहुतेक दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा कव्हर करतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nअदृश्य जिपर मशीन उपकरणे\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणात उच्च-सुस्पष्टता ब्रास स्ट्रिप अदृश्य झिप मशीन उपकरण निर्माता आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nजिपर हेड असेंबली मशीन\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणावर झिपर हेड असेंब्ली मशीन उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nजिपर प्रेसिंग मशीन आणि मोल्ड्स\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणावर जिपर प्रेसिंग मशीन आणि मोल्ड्स उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nRuihexuan अनेक वर्षांपासून Zipper Machines उत्पादन करत आहे आणि चीनमधील व्यावसायिक Zipper Machines उत्पादक आणि पुरवठादारांपैकी एक आहे. शिवाय, आम्ही प्रमाणपत्रे उत्तीर्ण केली आहेत. आमचे उत्पादन Zipper Machines केवळ उच्च गुणवत्तेचे नाही तर कमी किमतीला देखील समर्थन देते. तुम्हाला आमच्या उत्पादनांमध्ये स्वारस्य असल्यास, आम्ही तुम्हाला समाधानकारक किंमत देऊ आणि किंमत सूची देऊ. सल्लामसलत आणि वाटाघाटीसाठी आमच्या कारखान्याला भेट देण्यासाठी आम्ही नवीन आणि जुन्या ग्राहकांचे मनापासून स्वागत करतो.\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/10/31/zilla-parishad-recruitment-2022/", "date_download": "2022-12-01T12:43:05Z", "digest": "sha1:3E2U5OCT3LBU74THPXIAU5HQ7EWXI2LX", "length": 11164, "nlines": 42, "source_domain": "todaymarathi.com", "title": "Zilla Parishad Recruitment 2022 | महाराष्ट्र जिल्हा परिषद मध्ये तब्बल 70 हजार पदांसाठी मेगा भरती सुरू आहे -", "raw_content": "\nZilla Parishad Recruitment 2022 | महाराष्ट्र जिल्हा परिषद मध्ये तब्बल 70 हजार पदांसाठी मेगा भरती सुरू आहे\n“Zilla Parishad Recruitment 2022” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/ या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती विषयी माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. “Zilla Parishad Recruitment 2022”\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\n“Zilla Parishad Recruitment 2022” नमस्कार मित्रांनो या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती बऱ्याच दिवसापासून जिल्हा परिषद भरती ही निघत नव्हती त्यामुळे बऱ्याच शिकलेल्या मुलांचे खूप नुकसान झाले जे मुले शिकले त्यांच्याकडे फक्त डिग्रीज राहिली त्यांच्याकडे नोकरीची संधी नव्हती या सर्व गोष्टींकडे पाहून शासनाने 70 हजार जागा भरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे 70 हजार युवकांना मिळणार रोजगार जर तुमचेही बीए बीकॉम झाले असेल तर तुम्हीही शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज करण्याची खाली आम्ही सोपी पद्धत देणार आहोत आणि तुमच्याकरिता आम्ही ऑफिशियल वेबसाईट ही लिंक तुम्हाला देणारच आहोत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खाली लिंक देत आहोत. “Zilla Parishad Recruitment 2022”\n👉 हे सुद्धा वाचा :- एक मुलगी असेल तर मिळणार 50 हजार रुपये दोन मुली असतील तर मिळणार 25 हजार रुपये👈\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\nकुठलीही परीक्षा न देता डायरेक्ट भरती (Direct recruitment without any exam)\n“Zilla Parishad Recruitment 2022” मित्रांनो या भरतीसाठी कुठल्याही परीक्षेची अट नाही डायरेक्ट सर्टिफिकेट असेल तर डायरेक्ट मिळणार तुम्हाला जॉब या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आम्ही तुम्हाला खाली सांगितले आहे पण या डायरेक्ट भरतीमुळे खूप साऱ्या युवकांना लाखो प्रमाणात रोजगार मिळाला आहे जर तुमच्याकडेही डिग्री असेल तर तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला हा जॉब लागू शकतो जॉब लागल्यानंतर तुम्हालाही पन्नास हजार ते 70000 पगार मिळू शकतो.“Zilla Parishad Recruitment 2022”\n👉 हे सुद्धा वाचा :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चालक-वाहक भरती👈\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\n“Zilla Parishad Recruitment 2022” जिल्हा परिषद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम आम्ही खाली एक वेबसाईट देत आहोत त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला एक ऑनलाईन अर्ज करा असा सायन दिसेल त्यानंतर तेथे क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म येईल तो फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे आणि जी काही फीस आहे ती बेड करायचे आहे नंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल नंतर त्यानंतर तुमचा रिझल्ट लागेल त्यानंतर तुम्हाला समजेल तुमचा रिझल्ट काय आला आहे “Zilla Parishad Recruitment 2022”\n👉 हे सुद्धा वाचा :-गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2022👈\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\nमित्रांनो जर तुम्हाला आमच्या या वेबसाईटवर च्या बातम्या आवडत असतील तर तुम्ही या बातम्या तुमच्या मित्राला शेअर करा तसेच तुम्ही जर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन झाला असाल तर तुम्हाला सर्व अपडेट्स तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळून जातील\n“Zilla Parishad Recruitment 2022” जिल्हा परिषद भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम आम्ही खाली एक वेबसाईट देत आहोत त्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला एक ऑनलाईन अर्ज करा असा सायन दिसेल त्यानंतर तेथे क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म येईल तो फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे आणि जी काही फीस आहे ती बेड करायचे आहे नंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल नंतर त्यानंतर तुमचा रिझल्ट लागेल त्यानंतर तुम्हाला समजेल तुमचा रिझल्ट काय आला आहे “Zilla Parishad Recruitment 2022”\n👉 हे सुद्धा वाचा :- महाराष्ट्र शेळी पालन योजना, पात्रता, अर्ज कसा करावा जाणून घ्या👈\nMajhi Kanya Bhagyashree Yojana | एक मुलगी असेल तर मिळणार 50 हजार रुपये दोन मुली असतील तर मिळणार 25 हजार रुपये\nAtivrushti Nuksan Bharpai List | अतिवृष्टी अनुदान 2022 खात्यात येण्यास सुरू; लाभार्थी याद्या जाहीर पहा आपल्या जिल्ह्याची यादी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/11/blog-post_5.html", "date_download": "2022-12-01T12:26:03Z", "digest": "sha1:E2BLAI7RZVGL4KTU77XYHUMIWUI4PN5T", "length": 6866, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "पाटण तालुक्यातून भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते जाणार ; जिल्हा कॉंग्रेसचे अभिजित पाटील यांची माहिती", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nपाटण तालुक्यातून भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते जाणार ; जिल्हा कॉंग्रेसचे अभिजित पाटील यांची माहिती\nनोव्हेंबर ०५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nराष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत सामील होण्यासाठी पाटण तालुक्यातून कार्यकर्त्यांची जोरदार तयारी सुरू असून तालुक्यातून पाच गाड्या जाणार असल्याची माहिती सातारा जिल्हा काँग्रेसचे अभिजित पाटील यांनी दिली आहे.\nराहुल गांधींची भारत जोडो यात्रा ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात नांदेड येथे दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर या यात्रेत सामील होण्यासाठी जाण्याचे नियोजन करण्यासाठी पाटण तालुका कॉंग्रेसच्या बैठकीचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हिंदुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाटण येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या विषयावर चर्चा होऊन तालुक्यातील तारळे, चाफळ, कोयना, ढेबेवाडी, मल्हारपेठ विभागातून किमान प्रत्येकी एक गाड़ी निघणार हे नक्की झाले आहे. यंदा कडाक्याच्या थंडीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी तयारीने येऊन भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी नांदेड येथे सामील होऊन यात्रेबरोबर प्रवास करायचा आहे. असे नियोजन केल्याचेही अभिजित पाटील यांनी सांगितले.\nमेळाव्याला काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष कदम, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटणकर, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई, पाटण तालुका काँग्रेसचे सरचिटणीस सतीश काळे, विलास सपकाळ, तालुका काँग्रेसचे खजिनदार नारायण चव्हाण, विष्णू सपकाळ, राजन भिसे, आनंदराव नांगरे, आर. बी पाटील, संजय पाटील, तुकाराम पाटील, दादासो साळुंखे, पाटण तालुका महिला कॉंग्रेसच्या खजिनदार: अनिता घाडगे, विजय घाडगे, अरविंद घाडगे, भूषण पाडगे, दर्शन कवर यांसह कार्यकत्यांची मोठी उपस्थिती होती.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00661.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/11/blog-post_5.html", "date_download": "2022-12-01T14:37:25Z", "digest": "sha1:HK45BWXKFXJ67XBQSUQ6EYD6EV7UA3VL", "length": 21934, "nlines": 272, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "मारवाडी उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीत यशस्वी असण्याचे ७ रहस्य - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आर्थिक विकास कुटुंब गर्भसंस्कार बालक पालक लेख मारवाडी उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीत यशस्वी असण्याचे ७ रहस्य\nमारवाडी उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीत यशस्वी असण्याचे ७ रहस्य\nचला उद्योजक घडवूया ८:१६ PM आर्थिक विकास कुटुंब गर्भसंस्कार बालक पालक लेख\n१) पैश्यांवर लक्ष्य ठेवून असणे\nमारवाडी उद्योग व्यवसायिक कंपन्या आणि समूह यांनी आपला सर्व गुंतवणूक निधीचे व्यवस्थापन असे करतात कि जिथे दीर्घकालीन उत्पादनक्षम व फायदेशीर आहे तिथेच गुंतवणूक करतात आणि त्या उद्योग व्यवसायाची काटेकोर पणे आर्थिक निरीक्षण करतात.\n२) प्रतिनिधी नियुक्त करूनसुद्धा स्वतः निरीक्षण करतात\nयशस्वी उद्योग, व्यवसायाला प्रतिनिधी कसे नियुक्त करायचे हे शिकावे लागते. (आताचे उदाहरण रतन टाटा विरुद्ध सायरस मिस्त्री) अन्यथा आर्थिक गुंतवणुकीचा कालावधी हा मर्यादित होत जाईल.\nत्यांना पण माहित असले पहिजे कि केव्हा हस्तक्षेप करायचा, त्यांना जाणीवही असते कि हस्तक्षेप करायचा निर्णय हा महागातही पडू शकतो. असमाधानकारक अधिकाऱ्याला बदलणे हे त्या अधिकार्याकडून काम करून घेत राहणे हे सोपे व फायदेशीर ठरू शकते. अकार्यक्षम अधिकारी आणि कुटुंबातील सदस्य ह्यांच्या भावनांना धक्का न पोहचवता त्यांना आरामशीर आणि चालवायला सोप्या अश्या पदावर बदली करतात.\n३) योजना पण एक शैली आणि प्रणाली सोबत असलेली\nकाहीसे अस्पष्ट आहे, तरी आपल्याला सवयीचे स्वभावात, जन्मजात गुणात रुपांतर झालेले दिसून येते. तरीही, हे कदाचित अगोदर सांगितल्याप्रमाणे हे बदल अनुवांशिकतेनुसार संस्थापका कडून पुढील पिढीकडे आले आहेत.\n४) नैतृत्व वाढीला प्रोस्ताहन, नैतृत्व हे परंपरागत व्यवस्थेला वाढ थांबवू देत नाही\nयशस्वी उद्योजक, व्यवसायिकाचा मुख्य गुण हा आहे कि तो सतत प्रगतीच्या दिशेने जात असतो. अनेक कल्पना त्याच्याकडे असतात पण काहींची तो अंमलबजावणी करतो.\n५) योग्य कॉर्पोरेट संस्कृती\nकंपनी किंवा समुहाची कार्यशैली हि बाजारानुसार आणि बदलत्या वेळेनुसार फायद्याची असावी.बदल आणि तडजोड करत राहणे हे खूप कठीण आहे.\nकंपनीच्या कॉर्पोरेट संस्कृती मध्ये इमानदारीला प्रोस्ताहन देणे हे खूप कठीण असते, खास करून सक्षम मॅनेजर्सना. दिलेले आर्थिक फायदे हे काही कालावधीपर्यंत त्यांना सोबत ठेवू शकतात, कधी कधी हे कामाचा दर्जा हि घसरवतात.\n६) काळानुसार आलेल्या अल्पकालीन लोकप्रिय फायदेशीर पद्धतीनुसार हुरळून जाऊ नका\nह्या व्यवस्थापन लहरीचा कालावधी हा फक्त ६ महिन्यांपूरता असतो. प्राध्यापक, आणि व्यवस्थापन विद्यापीठांमध्ये उल्लेखनीय योजना आणि आकर्षक सिद्धांत ह्यांचा आणि यशाचा काही संबंध नसतो.\nएक जबाबदार व्यवस्थापक आपल्या दृष्टीकोनाबद्दल सतत चाचणी घेत असतो आणि प्रयोगशील असतो. शाळेमधील वादविवाद स्पर्धेत भाग घेणाऱ्या लहान मुलालादेखील माहित असते कि प्रत्येक प्रश्नाच्या कमीत कमी दोन बाजू असतात आणि जैन तर्कानुसार अनेकांतवादा म्हणजे अनेक बाजू असतात. आलेल्या परिस्थितीनुसार काय बरोबर आहे ह्याचा निर्णय घेणे हि समस्या असते.\n७) नवीन विकासाच्या संधी सोडू नका\nकाही उद्योग स्वतःचे वर्णन करताना सांगतात कि त्यांना सखोल ज्ञान आहे. हे सगळेच उद्योजक बोलतात. जगातील सगळ्यात जुने उद्योग जे आता यशाच्या उंच शिखरावर आहेत तेही संधी गमावल्यामुळे अनेक अपयशाला सामोरे गेले आहेत.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतरुण, तरुणींनो जागे व्हा\nतुम्ही तुमच्या उद्योग, व्यवसाय आणि आयुष्यातील इतर ...\nतुम्हाला माहित आहे का\nबेडूक आणि विंचू ह्यांची कथा\nमराठी उद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदार समाज निर...\nआईनस्टाइन आणि मराठी उद्योजक\nऑनलाईन शॉपिंग समज आणि गैरसमज\nमारवाडी उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणुकीत यशस्वी असण्...\nसाल्ट एन पेपर (मीठ आणि काळी मिरी)\nअमली पदार्थाच्या नशेच्या अधीन, बेघर ते करोडपती बनण...\nसमाजाला लागलेला हृदय विकाराचा झटका\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://arogyanama.com/fennel-seeds-water-health-benefits/", "date_download": "2022-12-01T13:26:03Z", "digest": "sha1:XYWH3QTFU6335QQWGMLLCK4D3FUESF6E", "length": 5826, "nlines": 70, "source_domain": "arogyanama.com", "title": "बडीशेपचे पाणी प्या, उन्हापासून सहज हाईल बचाव - arogyanama.com", "raw_content": "\nबडीशेपचे पाणी प्या, उन्हापासून सहज हाईल बचाव\nआरोग्यनामा ऑनलाइन – उन्हाळ्यात बाहेर फिरणे म्हणजे खूपच त्रासदायक असते. त्यातच अति उन्हामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. उष्माघातासारखा त्रास झाल्यास जीवदेखील जाण्याची शक्यता असते. अशावेळी उन्हापासून बचाव करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आहेत.\nत्यापैकी महत्वाचे उपाय आपण जाणून घेणार आहोत. दररोज उपाशीपोटी बडीशेपचे पाणी पिणे प्रत्येक ऋतुमध्ये अत्यंत फायदेशीर असते. उन्हाळ्यात हे पाणी प्यायल्याने उष्माघातापासून बचाव होतो. बडीशेपच्या दाण्यांमध्ये डाययुरेटिक गुण असल्याने या पाण्याने युरीनसंबंधी समस्या दूर होतात. निर्विषीकरणातही ते मदत करतात.\nनियमितपणे हे पाणी प्यायल्याने यकृताशी संबंधित रोग दूर होतात. बडीशेपपासून तयार केलेले पाणी थंड असते. यात वेलची पावडर टाकून पिल्याने उन्हापासून बचाव होतो. या पाण्यात काळे मीठ टाकून पिल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. बडीशेपच्या पाण्यात एक चमचा मध टाकून रिकाम्या पोटी प्यायल्याने वजन झपाट्याने घटते.\nयामुळे मेटाबॉलिझम वाढण्यास मदत होते. बडीशेपच्या पाण्याच्या नियमित सेवनाने वजन कमी होण्यास मदत मिळते. बडीशेपचे पाणी बनविण्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यात बडीशेप टाका आणि रात्रभरासाठी झाकून ठेवा. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे.\nHow To Lose Weight | ‘ही’ आहे ती 1 गोष्ट जी कमी करते वजन, वितळेल पोटाची चरबी, आत जाईल पोट, केवळ अशी करा सेवन\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - How To Lose Weight | तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...\nयावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल\nSakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे\nWinter Tips | हिवाळ्यात सर्दी आणि तापाचा त्रास होत असेल तर ‘हे’ 5 पदार्थ टाळा\nHeart Disease | हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.my-tasty-recipe.com/kaju-korma-recipe-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:50:09Z", "digest": "sha1:3TSDADYHCQMVGWTD4SA4FMFKWBNRODMQ", "length": 3976, "nlines": 100, "source_domain": "marathi.my-tasty-recipe.com", "title": "Kaju Korma recipe in marathi - My tasty recipe marathi", "raw_content": "\nकाजू कुर्मा रेसिपी कशी बनवायची\n10__12 __ काजू मसाले मध्ये घालण्यासाठी\n100 __ ग्राम क्रीम\nतेल दोन ते तीन मोठे चमचे\nहिरवी कोथिंबीर बारीक कापलेली\n_ मोठी इलायची 1 _\nगरम मसाला अर्धा चमचा\nलाल मिर्च अर्धा चमचा ला कमी\nहल्दी पावडर अर्धा चमचा\nधने पावडर एक चमचा\nटमाटे , हिरवी मिरची, आलं आणि काजू ची बारीक पेस्ट बनवून घेणे. पॅन गॅसवर ठेवून गरम करून घेणे .\nपॅनमध्ये तेल घालून तेल गरम झाल्यानंतर काजू घालून हलवत राहणे. हलकासा कलर चेंज होण्यापर्यंत भाजून घेणे .\nतेल मध्ये जिरा घालून भाजून घेणे . जीरा भाजल्यानंतर हिंग , हळदी पावडर, गरम मसाला, मोठे वेलदोडे ला सोलून त्याचे बीज सोलून हलकेसे भाजून घेणे ‌.\nआता टोमॅटो , काजू , हिरवी मिरची , आल्याची पेस्ट घालून मसाल्याला चमच्याने हलवत राहणे. तोपर्यंत भाजत राहणे जोपर्यंत तेल वर येत नाही .\nत्यानंतर लाल मिरची पावडर पण घालणे. यानंतर थोडा वेळ शिजू देणे.\nअशाप्रकारे तुमचा काजू पोरमा तयार आहे appendix in marathi.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/netflix-and-amazon-prime-video-ott-platform/", "date_download": "2022-12-01T13:43:36Z", "digest": "sha1:NAZCZHHYKEXZG6IWZ2OAITPPEVQ4APIT", "length": 8034, "nlines": 52, "source_domain": "marathitimes.in", "title": "Netflix आणि Amazon Prime Video या व्यतिरिक्त, फ्रीमध्ये हे OTT प्लॅटफॉर्म ट्राय करा – मराठी टाइम्स", "raw_content": "\nNetflix आणि Amazon Prime Video या व्यतिरिक्त, फ्रीमध्ये हे OTT प्लॅटफॉर्म ट्राय करा\nNetflix, Amazon Prime Video हे प्लॅटफॉर्म सगळ्यांना अनेक वेबसेरीज मुळे ओळखीचे आहे. OTT प्लॅटफॉर्मनेच भारतातील लोकांना सांगितले कि वेब सीरीज काय असते आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म कसे काम करते. या दोन मोठ्या नावांशिवाय काही भारतीय नावे आहेत जे हळू हळू वाढत आहेत.\nकोरोनाव्हायरसमुळे झालेल्या लॉकडाउनमध्ये त्यांना नवीन संधी मिळाली आहे आणि त्यांचे सब्सक्राइबर्स झपाट्याने वाढत आहेत. जसे कि Alt Balaji ने असा दावा केला आहे की त्यांना मार्चपासून दररोज 17000 सब्सक्रिप्शन मिळत आहेत. तुम्हीदेखील अशा भारतीय स्ट्रीमिंग प्लेटफॉर्मला सब्सक्राइब करण्याचा विचार करत असाल तर ही लिस्ट तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.\nSony LIV – Sony LIV 2013 मध्ये लाँच केले गेले होते. येथे अनेक प्रकारचे नेशनल और इंटरनेशनल शो आणि चित्रपट पाहायला मिळतील. त्यावर थेट लाइव मैच देखील तुम्ही पाहू शकता. एक महिन्याचे सब्सक्रिप्शन 299 रुपये, सहा महिन्याचे 699 रुपये आणि एक वर्षाचे फक्त 999 रुपयांमध्ये आहे.\nZee5 – झी 5 2015 मध्ये लाँच केले गेले होते. या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदी, तेलगू, मलयाल या प्रादेशिक भाषांमध्ये चित्रपटही आहेत. आपण येथे चिन्टू का बर्थडे, मुल्क सारखे सामाजिक चित्रपट पाहू शकता. येथे मुलांसाठी छोटा भीम आणि द जंगल बुक आहे. तुम्हाला जर एका महिन्यासाठी सब्सक्रिप्शन घ्यायच असेल तर 299 ला आहे. जर तुम्हाला सहा महिन्याच घ्याच असेल तर 699 रुपये आणि एक वर्षासाठी फक्त 999 रुपयांमध्ये आहे .\nAlt Balaji – बालाजी टेलिफिल्म्सने हे एप्रिल 2017 मध्ये लाँच केले गेले होते. त्यात फिल्टी टॉक, एक्सएक्सएक्स सारख्या वेब सीरिज व्यतिरिक्त म्युझिक व्हिडिओंची लांबलचक यादी आहे. सब्सक्रिशन खूप स्वस्त आहे. ते फक्त 100 रुपयांमध्ये तीन महिन्यांसाठी सब्सक्राइब भेटते. 300 रुपयांमध्ये हे तुम्ही वर्षभरपाहू शकता.\nTVF Play – द व्हायरल फीव्हरने एक रोचक सीरीज तयार केली आहे. द कोटा फॅक्टरी, पिचर्स, परमानेंट रूममेट्स या देखील आहेत. त्याचे कन्टेंट फ्री आहे, यासाठी तुम्हाला अ‍ॅप डाउनलोड करावा लागेल .\nVOOT- वियाकॉम 18 ने 2016 मध्ये याला लाँच केले गेले होते. बिग बॉस, रोडीजसारखे शो देखील येथे आहेत. त्यांनी मुलांसाठी वूट किड्स नावाचे स्वतंत्र अ‍ॅप तयार केले आहे. एका महिन्याचे सब्सक्रिप्शन फक्त 99 रुपयांमध्ये उपलब्ध आहे आणि एक वर्षाचे सब्सक्रिप्शन 499 रुपये आहे.\nMX Player – मॅक्स प्लेअर 2011 मध्ये लाँच केले गेले होते. हे भौकाल आणि रक्तांचल या शोसाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला येथे वूट आणि हंगामा चे कन्टेंट देखील येथे मिळेल. हिंदी चित्रपटही आहेत. आणि हे विनामूल्य आहे आणि ते पाहण्यासाठी आपल्याला सब्सक्रिप्शन गरज नाही.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00662.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.nationalindianews.in/social/politics/what-kind-of-childrens-day-do-bahujan-children-have-at-the-peak-of-wages-and-ashizha/?lang=mr", "date_download": "2022-12-01T13:28:43Z", "digest": "sha1:BVKJDHR73XKLXCCG7ZMGEW4IKK3MNLMV", "length": 26494, "nlines": 229, "source_domain": "www.nationalindianews.in", "title": "वेतन आणि बालदिन निरक्षरता पीक कसे बहुजन मुले - राष्ट्रीय भारत बातम्या", "raw_content": "\nजेव्हा हे मुस्लिमांकडे येते तेव्हा पोलिस आनंदाने सहमत असतात ...\nविजय Dashami खरे नाव “अशोक विजयदशमीR...\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, संपूर्ण इतिहास समजून घ्या.\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत ...\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता होईल.\nजयंती विशेष: बहुजन क्रांतीचे संत बाबा गाडगे ...\nरामदेव हा चीनचा व्यवसाय मित्र आहे \nParinirvan दिवस ( 28 नोव्हेंबर 1890) स्वदेशी भारतातील ...\nरिअल “महिला दिन, शिक्षक दिनाच्या” ...\nएका महिन्यात नऊ स्वच्छता कामगार दिल्लीत..\nछत्तीसगडमध्ये सतनामी समाज का संतापला आहे ...\nअधिक जाणून घ्या 25 वयाच्या वयात बिरस सुपरहिरो कसा झाला ...\nबहुजन मुले मजुरी आणि निरक्षरतेच्या शिखरावर...\nबलात्कार हा मुद्दा आहे 'मीडियाचे लोक.. व्वा तुम्ही काय म्हणता’\nजात म्हणजे जात नाही - हरियाणाच्या पानिपतमध्ये बहुजन युवकाचा तलवारीने कापलेला हात…\nरामासामी पेरियार आणि डॉ.. आंबेडकरांच्या पुस्तकांवरील बंदीविरोधात ललायसिंह यादव यांच्या संघर्षाची गाथा- नक्की वाचा\nआजच्या युगातील गुन्हेगार, बलात्कारी, दंगलीचा नायक म्हणून उच्च पदांवर कब्जा केला\nहातरस प्रकरण दडपण्याचे षड्यंत्र,वकिलाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nडॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nडॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nऑगस्ट 15, 2022 भारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nऑगस्ट 15, 2022 अस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nएप्रिल 11, 2022 त्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nमार्च 9, 2022 प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nफेब्रुवारी 28, 2022 डॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nफेब्रुवारी 28, 2022 डॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nफेब्रुवारी 13, 2022 हिजाब वाद, हिजाब वाद\nजानेवारी 26, 2022 माध्यमांवर आणि न्यायव्यवस्थेवर उच्चवर्णीयांचे वर्चस्व हा राष्ट्र उभारणीतील सर्वात मोठा अडथळा बनला आहे.\nजानेवारी 25, 2022 एथनोक्रसी भारताच्या लोकशाहीवर आक्रमण करत आहे\nजानेवारी 11, 2022 सम्राट अशोकाचा अपमान राष्ट्रासाठी घातक आहे\nडिसेंबर 26, 2021 आंबेडकरांच्या मनुस्मृतीचे दहन डॉ: जाचक ऑर्डरचा पाया हलवत आहे\nडिसेंबर 18, 2021 कलिंग फाउंडेशनने डॉ मनीषा बांगर यांना पद्म पुरस्कारांसाठी नामांकित केले, ती हिपॅटायटीस मुक्त भारत आणि सर्वांसाठी आरोग्याची आवाज आणि योद्धा आहे\nडिसेंबर 10, 2021 पद्म पुरस्कार आणि बहुजन – सखोल नजरेवर\nडिसेंबर 5, 2021 पद्म पुरस्कार | तेलंगणातून असंतोषाचे आवाज उठले\nनोव्हेंबर 16, 2021 डॉ. मनीषा बांगर यांना पद्मश्री पुरस्कारासाठी राष्ट्रीय ओबीसी संघटनांची स्थापना\nनोव्हेंबर 15, 2021 बिरसा मुंडा यांना समर्पित ही रचना\nनोव्हेंबर 10, 2021 ओबीसी संघटनांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी डॉ. मनीषा बांगर यांना पद्मश्रीसाठी नामांकित केले\nसप्टेंबर 22, 2021 पा रणजीतच्या चित्रपटातील स्त्री पात्रांचे चित्रण\nसप्टेंबर 22, 2021 कर्णन यांनी गंभीर सिनेमासाठी एक बेंचमार्क सेट केला आहे\nसप्टेंबर 22, 2021 ओबीसी प्रतिनिधीत्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावे\nसप्टेंबर 17, 2021 ई. व्ही. रामासामी पेरियार जयंती विशेष : आम्ही जाणून काय पेरियार\nघर सामाजिक शिक्षण वेतन आणि बालदिन निरक्षरता पीक कसे बहुजन मुले\nशिक्षण - राजकीय - राजकारण - नोव्हेंबर 14, 2019\nवेतन आणि बालदिन निरक्षरता पीक कसे बहुजन मुले\nराष्ट्रीय भारत बातम्या नोव्हेंबर 14, 2019\n0 4,227 5 दुसरा वाचन\nवर सामायिक करा फेसबुक\nवर सामायिक करा ट्विटर\nठाकूर आणि वैश समाजात ब्राह्मण गरीब असतील. पण त्यांची मुले काम करत नाहीत, त्यांची मुले बालकामगार नाहीत.. बालकामगार फक्त OBC SC ST आणि मुस्लिम समाजातच आढळतील. मुस्लिमांमध्येही केवळ भारतीय वंशाचे मुस्लिम अत्यंत गरीब आहेत.. अश्रफ(परदेशी मूळ) मुस्लिम समाजातील मुले परदेशात शिक्षण घेतात. त्यांचे वडील आजोबा प्रत्येक लहान-मोठ्या पक्षात नेते आहेत. . भारतात 1,60,00,000 बालकामगार आहेत. ज्याचे वय 5 पासून 14 वर्षांच्या दरम्यान आहे. लिहिण्या-वाचण्यासाठी झेप घेण्याच्या वयात त्यांना कष्ट करावे लागतात.. मग त्यांना दोन वेळची भाकरी मिळते. .\nगरिबी हे बालमजुरीचे कारण आहे. पालकांना आपल्या मुलांना शिक्षण द्यायचे नाही असे नाही.. तुम्हीच विचार करा, ज्या कुटुंबाला दोन वेळचे फाटके कपडे घालून नीट जेवता येत नाही, ते लोक आपल्या मुलांना कसे शिकवणार. काँग्रेस, भाजप आणि सर्व प्रादेशिक पक्षांनी ज्या प्रकारे भारतात शिक्षणाचे खाजगीकरण केले, त्यावरून फारशी आशा नाही.. जेणेकरून भविष्यात मध्यमवर्गीय त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण देऊ शकतील..\nशिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भारतातील सरकारने कधीच प्रामाणिकपणे काम केले नाही.. दारिद्र्य निर्मूलन. त्यामुळे शिक्षण आणि आरोग्य ही अनेक दशके मोफत द्यावी लागतील.. प्रत्येक सरकारला माहीत आहे. गरीब फक्त गरीब नाही. गरीब म्हणजे. ओबीसी एससी एसटी आणि स्थानिक मुस्लिम. सरकार हे ब्राह्मण सरकार आहे, याची जाणीव आहे. सवर्णांकडे जमीन आहे. त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती मजबूत आहे. यामुळेच भारतात शिक्षण महाग ठेवण्यात आले आहे.. जेणेकरून गरीब हा आवाक्याबाहेर राहून गरीबाच्या चक्रात अडकतो, शिक्षणाचा विचार करण्यापूर्वी त्याने भाकरीचा विचार केला पाहिजे. . बालदिनाच्या शुभेच्छा त्यांना मोफत शिक्षण हवे आहे.\n(आता राष्ट्रीय भारत बातम्याफेसबुक, ट्विटर आणिYouTube आपण कनेक्ट करू शकता.)\nटॅग्जवरील कोटचा एक मोठा भाग तिथून येतो.चाइल्डप्रोटेस्टभारत सरकारSC/ST/OBC\nवर सामायिक करा फेसबुक\nवर सामायिक करा ट्विटर\nमागील लेख मुलाला विद्यापीठे रहा मरणार, मग कसे बालदिन साजरा करण्यासाठी\nपुढील लेख सर्वोच्च न्यायालयाने ते चांगले आणीबाणी आणीबाणी दिल्ली प्रदूषण आली आहे\nनॅशनल इंडिया न्यूज द्वारे अधिक\nसंतप्त संसदेत रेल्वे इंजिन आयपीएस अधिकारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तेव्हा, अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,ओबीसी मुस्लिम निषेध लोक आणि, अनुसूचित जाती प्रवेश\nते उन्नाव बळी न्याय बलात्कार होत 9 फील्ड डिसेंबर भीम लष्कर जाईल\nदोन बलात्कार आणि विविध एक गोष्ट “न्याय ” की उच्च जाती आणि मीडिया निर्णय घेतला जाईल\nदिल्ली:एस ॅ कला सर्किट धान्य बाजारात आग झाल्याने,35 मृत्यू\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nत्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nडॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nसरस्वती विद्या मंदिरात अनुसूचित जाती समाजातील मुलाची हत्या…\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nत्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\nभारतीय लोकांच्या मनापासून, सम्राट अशोक अतिशय हुशारीने आणि हुशारीने होते …\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता मोठी कारवाई केली जाईल\nजयंती विशेष: संत बाबा गाडगे हे बहुजन क्रांतीचे सूरमा होते\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nत्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nएनआयएन (राष्ट्रीय भारत बातम्या) भारतातील त्या कोट्या-सुविधा वंचितांचा आवाज आहे, शतकानुशतके लोकशाही समाजात जगण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहेत .\n. कॉपीराइट 2020 - राष्ट्रीय भारत बातम्या | रचना व विकसित निर्मिती\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता मोठी कारवाई केली जाईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://arogyanama.com/news-about-health-3/", "date_download": "2022-12-01T13:29:50Z", "digest": "sha1:YTZYIRK3OCDC25RWGFOVTMTGQNYWVZZ6", "length": 10174, "nlines": 74, "source_domain": "arogyanama.com", "title": "क्षयरोग दिनानिमित्त बीडमध्ये जनजागृती फेरी - arogyanama.com", "raw_content": "\nक्षयरोग दिनानिमित्त बीडमध्ये जनजागृती फेरी\nआरोग्यनामा ऑनलाईन – क्षयरोगाविषयी जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटी, बीडच्यावतीने शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्यक डॉ. अशोक थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी हिरवी झेंडी दाखनू रॅलीला सुरुवात केली.\nछत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शहरातील मुख्य मार्गावरून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, मल्टीपर्पज ग्राऊंड येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. संजय कदम, आय. एम. ए. चे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बारकुल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट, डॉ. एल. आर. तांदळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nआरोग्यनामा ऑनलाईन – क्षयरोगाविषयी जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटी, बीडच्यावतीने शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्यक डॉ. अशोक थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी हिरवी झेंडी दाखनू रॅलीला सुरुवात केली.\nछत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शहरातील मुख्य मार्गावरून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, मल्टीपर्पज ग्राऊंड येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. संजय कदम, आय. एम. ए. चे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बारकुल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट, डॉ. एल. आर. तांदळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nआरोग्यनामा ऑनलाईन – क्षयरोगाविषयी जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटी, बीडच्यावतीने शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्यक डॉ. अशोक थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी हिरवी झेंडी दाखनू रॅलीला सुरुवात केली.\nछत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शहरातील मुख्य मार्गावरून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, मल्टीपर्पज ग्राऊंड येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. संजय कदम, आय. एम. ए. चे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बारकुल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट, डॉ. एल. आर. तांदळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nआरोग्यनामा ऑनलाईन – क्षयरोगाविषयी जनजागृती व्हावी यासाठी जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटी, बीडच्यावतीने शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. जिल्हा शल्यचिकित्यक डॉ. अशोक थोरात व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी हिरवी झेंडी दाखनू रॅलीला सुरुवात केली.\nछत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून शहरातील मुख्य मार्गावरून छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, मल्टीपर्पज ग्राऊंड येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. संजय कदम, आय. एम. ए. चे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बारकुल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट, डॉ. एल. आर. तांदळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nTags: arogyanamaBeedhealthRallyTuberculosis dayआरोग्यआरोग्यनामाक्षयरोग दिनबीडरॅली\nHow To Lose Weight | ‘ही’ आहे ती 1 गोष्ट जी कमी करते वजन, वितळेल पोटाची चरबी, आत जाईल पोट, केवळ अशी करा सेवन\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - How To Lose Weight | तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...\nयावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल\nSakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे\nWinter Tips | हिवाळ्यात सर्दी आणि तापाचा त्रास होत असेल तर ‘हे’ 5 पदार्थ टाळा\nHeart Disease | हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-LCL-gauri-patwardhan-write-about-marathi-language-day-special-5820817-NOR.html", "date_download": "2022-12-01T12:52:16Z", "digest": "sha1:5PVADKXFAUXBAWMQ4RHUIF6IR3EHRKPP", "length": 7161, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मराठी भाषा दिन विशेष; अाग्रह करणारेच अडखळतात | gauri patwardhan write about Marathi language day special - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमराठी भाषा दिन विशेष; अाग्रह करणारेच अडखळतात\nएरवी प्रमाण भाषा बोलणारे लोक सोशल मीडियावर आल्यावर ड्यूडवाली भाषा बोलायला लागले नाहीत. सोशल मीडियाशिवाय एरवीही त्यांची व्यक्त होण्याची भाषा प्रमाण मराठी ही नव्हतीच.म्हणूनच सोशल मीडियावरील ड्युडवाली भाषा त्यांना सोयीची आणि सुलभ वाटली.\n‘स माजमाध्यम’ हा शब्दच खरं तर सोशल मीडियावर कुणीही वापरत नाही. मराठी भाषेचे टोकदार अभिमानी लोक सोडले तर बहुतेक लोक सोशल मीडिया हाच शब्द वापरतात.\nसोशल मीडिया आणि मराठी भाषा या विषयाची सुरुवातच इथून होते असे मला वाटते. इथे हट्टाने मराठी टायपिंग करणारे असतात तसे whtaapवालेही असतात. त्यामुळे सोशल मीडियामुळे मराठी भाषा बिघडली आहे या आरोपात काहीही अर्थ नाही. सोशल मीडियामुळे सर्वच भाषांचा ढाचा बदलत चालला आहे आणि मराठीही याला अपवाद नाही हे खरे. जसे मराठी अशुद्ध लिहिणारे खूपजण आहेत तसेच इंग्रजीही अशुद्ध लिहिणारे भरपूरजण आहे.\nसोशल मीडियामुळे मराठी भाषेतील रोजच्या वापरातील शब्द मागे पडून त्यांची जागा इंग्लिश शब्द येवू लागले आहेत यात शंका नाही. सराव, मैदान, वेळ, उशीर याऐवजी प्रँक्टीस, ग्राउंड, टाईम, लेट हे शब्द बोली भाषेतही वापरले जाऊ लागले आहेत. हा फक्त फक्त सोशल मीडियातील नाही तर लोकांच्या जगण्यातील बदल आहे. रोजच्या बोलण्यातच इंग्रजीचा प्रभाव वाढला आहे. सोशल मीडियामुळे मराठी भाषा बिघडली की सुधारली याचा विचार करता, मुळात बिघडणे म्हणजे काय आणि सुधारणे म्हणजे काय याच्या व्याख्या ठरवाव्या लागतील. आणि याचे काही गणिती उत्तर नाही.\nआपण जर प्रमाण भाषेबद्दल बोलत असू तर ती बिघडली आहे असेच वाटते. परंतु, त्याची कारणे सोशल मीडियापेक्षा इतरही अनेक आहेत. एरवी प्रमाण भाषा बोलणारे लोक सोशल मीडियावर आल्यावर ड्यूडवाली भाषा बोलायला लागले नाहीत. सोशल मीडियाशिवाय एरवीही त्यांची व्यक्त होण्याची भाषा प्रमाण मराठी ही नव्हतीच. म्हणूनच सोशल मीडियावरील ड्युडवाली भाषा त्यांना सोयीची आणि सुलभ वाटली. प्रमाण मराठीपेक्षा ती त्यांनी त्वरित आत्मसात केली आणि उपयोगातही आणली हे इथे लक्षात घेणे गरजेचे आहे. उलटपक्षी, एरवी लिखाणासाठी प्रमाण भाषेचा आग्रह धरणारे लोक सोशल मीडियावरील तथाकथित अप्रमाण किंवा बोली भाषेबाबत अधिक अडखळू लागले आहेत. खरे तर सोशल मीडियाच्या वापरामुळे बोली मराठीचा वापरही वाढला आहे. बोली भाषेच्या वापरामुळे मराठीचा ऱ्हास होतो या आरोपात काहीही तथ्य नाही. तेच सूत्र सोशल मीडियालाही लागू पडते. शेवटी, पातेलं म्हटलं की सुधारलेली मराठी आणि भगुनं म्हटलं तर बिघडलेेली मराठी हे ठरवणारे आपण कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.my-tasty-recipe.com/laziz-shahi-chicken-korma-recipe-in-marathi/", "date_download": "2022-12-01T14:37:56Z", "digest": "sha1:IEKXTT26DIE6CSE27BZM2MKBUXKIZNKM", "length": 5325, "nlines": 99, "source_domain": "marathi.my-tasty-recipe.com", "title": "Laziz shahi chicken Korma recipe in Marathi", "raw_content": "\nलेडीज शाही चिकन कोरमा कसा बनवावा\nतेल तीन मोठे चमचे\nलवंग चार ते पाच\nकाली मिर्च 7 ते 8\nआलं पेस्ट दीड चमचा\nलसूण पेस्ट दीड चमचा\nधने पावडर एक चमचा\nलाल मिरची पावडर दीड चमचा\nकाजू पेस्ट अर्धा कप\nगरम मसाला पावडर एक चमचा\nलॅब पिसला एक इंच तुकड्यांमध्ये कापून घेणे\nताजी क्रीम अर्धा वाटी\nपहिल्यांदा लॅब पिसला एक इंच तुकड्यांमध्ये कापून घेणे . नंतर कांदा कापून घेणे आणि गॅस वर एक पॅन ठेवून त्यामध्ये तेल घालून तेल गरम करून घेणे.\nजेव्हा तेल गरम होईल त्यावेळी त्यामध्ये हिरवी वेलदोडे , काळे वेलदोडे , लवंग , दालचिनी आणि काळी मिरची घालून चांगल्या प्रकारे शिजवून घेणे .\nआता त्यामध्ये कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेणे . त्यानंतर त्यामध्ये आलं पेस्ट, लसूण पेस्ट घालून थोड्यावेळासाठी हलवत राहणे. ज्यामुळे ते पॅनमध्ये चिकटवू नये .\nत्यानंतर त्यामध्ये चिकनचे तुकडे घालून गॅस मोठा करून तीन ते चार मिनिट साठी हलवत राहणे. हलवून झाल्यानंतर धने मसाला , लाल मिरची पावडर आणि मीठ घालून दोन मिनिटांसाठी चांगले शिजवून घेणे .\nनंतर पॅनमध्ये दही आणि एक वाटी पाणी घालून चांगली उकळी येईपर्यंत ठेवणे. गॅस कमी करून झाकण घालून चिकन पीस शिजण्यासाठी ठेवणे .\nकाजूची पेस्ट आणि गरम मसाला पावडर घालून पाच मिनिटांसाठी गॅस बारीक करून शिजवण्या साठी ठेवून देणे.\nत्यानंतर त्यामध्ये क्रीम घालणे आणि चांगले मिश्रण होईपर्यंत मिक्स करणे. त्याला झाकण घालून दहा मिनिटांसाठी शिजवत ठेवणे . अशा प्रकारे तुमचा लजीज शाही चिकन कोरमा तयार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/tag/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T13:11:20Z", "digest": "sha1:YEFY4RYO7I6LDV7XF6QHFXWIG35XKYP2", "length": 1646, "nlines": 59, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "हृदयातील एक भावना Archives - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » हृदयातील एक भावना\nTag: हृदयातील एक भावना\nकातरवेळी || kataraveli || कविता || प्रेम\nसहज लिहावं, नी कविता व्हावी \nकातरवेळी , जणू ती दिसावी \nक्षणात माझ्या, मिठीत यावी \nचारोळी ती, जणू पूर्ण व्हावी \nसहज पहावं, नी प्रेमात पाडावी \nसखी नजरेतून, मज का बोलावी \nमाझ्यातील मला, जणू ती मिळावी \nउगाच का मग, कुठे ती शोधावी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A5%A7%E0%A5%A9-%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T14:44:06Z", "digest": "sha1:XZEDDYKCLMGBU2S4UJRCLWQ62ZN5OON3", "length": 25374, "nlines": 69, "source_domain": "marathitimes.in", "title": "१३ ऑक्टोंबर संकष्टी चतुर्थी करवा चौथ या राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्षं खूप जोरात असेल यांचे नशीब. – मराठी टाइम्स", "raw_content": "\n१३ ऑक्टोंबर संकष्टी चतुर्थी करवा चौथ या राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्षं खूप जोरात असेल यांचे नशीब.\nमित्रांनो हिंदू धर्मातील चतुर्थी दीदीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. कारण या दिवशी करवा चौथ हे व्रत देखील साजरे केले जाते. या चतुर्थीला करक चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते. चतुर्थी तिथीला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात.\nएक येते ती शुक्ला पक्षात आणि दुसरी येते ती कृष्ण पक्षात. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला वरदविनायक चतुर्थी असे म्हटले जाते तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. यावेळी येणारी संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण यावेळी चतुर्थीच्या दिवशी अतिशय शुभ संयोग बनत आहेत. संकष्टी चतुर्थीचा दिवस हा भगवान श्री गणेशाला समर्पित मानला जातो.\nमान्यता आहे की, या दिवशी व्रत उपास करून भगवान श्री गणेशाची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य समाप्त होते आणि सुख-समृद्धीची भरभराट होते. भगवान श्री गणेशाची श्रद्धा पूर्ण अंतकरणाने भक्ती आराधना केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वश्रेष्ठ व्रत मानले जाते. त्यामुळे हे व्रत अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते.\nआणि विशेष म्हणजे यावेळी करवा चौथ सुद्धा याच दिवशी साजरा होणार आहे त्यामुळे महिलांसाठी हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदावी म्हणून महिला या दिवशी करवा चौथ हे व्रत करत असतात आणि रात्रीच्या वेळी चंद्राच्या पूजेनंतर या व्रताची समाप्ती होत असते. दिवसभर महिला पाणी देखील पीत नाहीत.\nहे व्रत अतिशय कडकपणे पाळले जाते. विवाहित महिला हे व्रत अतिशय काटेकोरपणे पूर्ण करतात. मान्यता आहे की हे व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्याची प्राप्त होते. आणि जीवनामध्ये घर परिवारामध्ये सुख समृद्धी कायम राहते. त्यामुळे हे व्रत मोठ्या भक्ती भावाने आणि श्रद्धा पूर्ण अंतकरणाने केले जाते. यावेळी संकष्टी चतुर्थीला अतिशय शुभ संयोग बनत आहेत.\nयावेळी सिद्धी योग बनत असून रोहिणी नक्षत्रावर संकष्टी चतुर्थी आणि करवा चौथ हे व्रत साजरे होणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवक उठून स्नान केल्यानंतर भगवान श्री गणेशाची विधी विधान पूर्वक पूजा रदना करणे शुभ मानले जाते. आणि या रात्री देखील भगवान श्री गणेशाची पूजा आराधना करून चंद्राचे दर्शन घेऊन चंद्राची पूजा करणे देखील लाभकारी मानले जाते.\nअश्विन कृष्णपक्ष कृतिका नक्षत्र दिनांक १३ ऑक्टोंबर गुरुवार रोजी संकष्टी चतुर्थी करवा चौथ साजरा होणार आहे. चतुर्थीला बनत असलेल्या शुभ संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस यांच्या वाट्याला येण्याची संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहे. सुरुवात करूया मेष राशी पासून.\nमेष राशी- मेष राशीवर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. भगवान श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. अतिशय शुभ फलाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. उद्योग वापर करियर कार्यक्षेत्रामध्ये चांगली प्रगती होण्याची संकेत आहेत. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. कुटुंबामध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या समस्या हातात समाप्त होणार आहेत.\nप्रेम जीवनाविषयी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायामध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. नोकरीसाठी अनेक दिवसापासून करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. या काळामध्ये विदेश यात्रा घडण्याचे योग सुद्धा बनत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळ आपल्यासाठी उत्तम ठरणार आहे. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला भगवान श्री गणेशाला लाल रंगाची फुले अर्पित करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.\nवृषभ राशि- वृषभ राशीच्या लोकांवर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. भगवान श्री गणेशाची विशेष कृपा आपल्या राशीवर बसण्याचे संकेत आहेत. जीवनामध्ये येणाऱ्या संकटाचा काळ आपोआप दूर होणार आहे. मार्गात येणारे अडथळे दूर होतील. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येऊ शकते. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.\nवैवाहिक जीवनामध्ये आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. संतती विषयी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. नोकरीमध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. त्यामुळे बडतीचे योग येऊ शकतात. आपल्या कमाईच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. श्री गणेशाच्या कृपेने आपल्या अनेक दिवसांच्या अपूर्ण मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला भगवान श्री गणेशाला मधुकर पण करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.\nकर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा बरसणार आहे. यांच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. चतुर्थी पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ठरू शकतो. त्यामुळे जीवनामध्ये आपल्याला आध्यात्मिक सुखाची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे मानसिक ताण आता दूर होईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मनाला अनेक दिवसापासून सतवणारी चिंता आता दूर होणार आहे.\nघरात चालू असणारे नकारात्मक वातावरण आता दूर होणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीची अनेक साधने आपल्याला उपलब्ध होतील. अनेक मार्गाने धनप्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. त्यामुळे जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक अडचणी आता दूर होणार आहेत. येणारा काळ आपल्या जीवनातील सुखाचा काळ ठरू शकतो. प्रत्येक संकष्टी चतुर्थीला भगवान श्री गणेशाला लाल रंगाच्या फुलांचा हार अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते.\nकन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. चतुर्थी पासून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडू शकते. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. घरात परिवारात देखील आनंदाचे वातावरण निर्माण होईल.\nश्री गणेशाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात आपल्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. सरकारी कामांमध्ये देखील चांगले लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतील. नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरू शकतो. संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. संतती विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. संत तिच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होणार आहे.\nतूळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. हा काळ आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे.\nमानसिक ताण तणावापासून आता मुक्त होणारा आहात. घर परिवारामध्ये आनंद आणि सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. घरातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. प्रेम जीवनाविषयी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम संबंध मजबूत बनणार आहेत. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.\nवृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. चतुर्थी पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. श्री गजानन च्या आशीर्वादाने जीवनामध्ये अतिशय सुंदर फळांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार आहे. नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात.\nआपल्या मनाला एक सकारात्मक प्रेरणा आता प्राप्त होऊ शकते. सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास आता सुरू होणार आहे. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. करिअरमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे. संसारिक सुखामध्ये देखील वाढ दिसून येईल. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. सुख समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरू शकतो. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे संकेत आहेत.\nकुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. धनप्राप्तीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.\nया काळामध्ये बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. उद्योग व्यापारामध्ये यश आपल्या पदरी पडण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. काम आणि शांती मध्ये वाढ होणार आहे. मनाला सतवणारे चिंता आता दूर होणार आहेत. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या इच्छा या काळामध्ये पूर्ण होणार आहेत.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/category/bajar-bhav/page/2/", "date_download": "2022-12-01T14:14:42Z", "digest": "sha1:NC52RHMJTUBSWIPK2CM4U2EFNEDAPJXZ", "length": 8037, "nlines": 112, "source_domain": "shetkaree.com", "title": "Bajar Bhav - शेतकरी", "raw_content": "\nHami Bhav खरिप हंगाम 2021 चे हमीभाव जाहीर\nमित्रांनो खरीप हंगाम 2021 मध्ये शेतकरी ज्या पिकांचे उत्पादन घेतील, त्या सर्व पिकांचे हमीभाव Hami Bhav…\nCotton Prices in Maharashtra | एक क्विंटल कापसामध्ये 3 ग्रॅम सोनं घेईल\nCotton Prices in Maharashtra मित्रांनो गेल्या काही दशकांपासून कापसाच्या भावा ला गळती लागली होती आता ती…\nकाय मित्रांनो 2021 मध्ये खताचे नवीन भाव जाहीर करण्यात आलेले आहेत मित्रांनो या अगोदरच्या लेखांमध्ये आपण…\nधान उत्पादक शेतकऱ्यांना 700 रु बोनस-महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nमहा विकास आघाडी सरकारने एकूण 19 नोव्हेंबर रोजी पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस जाहीर केले…\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22h02882-txt-thane-20221031100050", "date_download": "2022-12-01T14:28:05Z", "digest": "sha1:Z2T5WOHLVFCXLZT4RZ2RS4KPVKK6DKNS", "length": 5967, "nlines": 150, "source_domain": "www.esakal.com", "title": "पडघा येथे किल्ले सजावट स्पर्धेला प्रतिसाद | Sakal", "raw_content": "\nपडघा येथे किल्ले सजावट स्पर्धेला प्रतिसाद\nपडघा येथे किल्ले सजावट स्पर्धेला प्रतिसाद\nपडघा, ता. ३१ (बातमीदार) : तालुक्यातील पडघा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या किल्ले सजावट स्पर्धेला मुलांचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाळीतील किल्ले सजावट स्पर्धा पार पडली. यावेळी संत सेना महाराज मंडळ यांनी प्रथम सुदर्शन मित्र मंडळ (द्वितीय), हर्ष विजय राऊत (तृतीय), परम समीर बिडवी (उत्तेजनार्थ) क्रमांक पटकाविला. या किल्ले सजावट स्पर्धेत अव्वल ठरलेल्या मंडळ व मुलांना शिवसैनिक अशोक गायकवाड, संजय पटेल, रुपेश कुडुसकर, संतोष बोंडकर, रवी भोईर, सुरेश शिंदे, सुनील गंधे, जयेश क्षीरसागर, मकरंद मेस्त्री, नरेश गायकवाड, प्रदीप भोईर, विजय भोईर यांच्या हस्ते रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.\nपडघा : किल्ले सजावट स्पर्धेतील मुलांना पारितोषिक देताना मान्यवर.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-district-marathi-news-pud22b01062-txt-pd-today-20220820104232", "date_download": "2022-12-01T13:26:42Z", "digest": "sha1:A64KYHEIOQH7QXHVA374R2EFPG2ACVJN", "length": 10463, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुळशीच्या पर्यटनासाठी ठोस पावले उचलणार - सुप्रिया सुळे | Sakal", "raw_content": "\nमुळशीच्या पर्यटनासाठी ठोस पावले उचलणार\nमुळशीच्या पर्यटनासाठी ठोस पावले उचलणार - सुप्रिया सुळे\nपौड : ‘‘मुळशी तालुक्यातील पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी ठोस पावले उचलणार आहे. त्यासाठी तालुक्यातील पर्यटन वाढीसाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत. पर्यटकांच्या वाढीसाठी धरण भागातील दोन गावांत वेगवेगळ्या प्रकल्पांची उभारणी केली जाईल,’’ अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.\nखासदार सुळे यांनी पौड येथील ‘पत्रकार भवन’ला भेट देत तालुक्यातील पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र हगवणे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.\nतालुक्यातील पर्यटनवाढीसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी वनखात्याच्या अखत्यारीत असलेल्या व खासगी देवराईंचे जतन करण्याबाबतच्या उपाययोजना, भरे येथील क्रीडा संकुलात क्रीडा प्रशिक्षकांची नेमणूक करण्याची गरज, आयटीनगरी असलेल्या हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि कचऱ्याची समस्या, तालुक्यात डोंगराचे बेकायदेशीर उत्खनन होत असल्यामुळे पर्यावरणाला बाधा येत असले प्रश्‍न, भूगाव व भुकूममधील कचरा समस्या, पौडला शेतकरी भवन उभारण्याची गरज, चांदणी चौकातून मुळशीकडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले कामाची दुरवस्था, पौडच्या वाहतूक कोंडीची व्यथा, कोळवण रस्त्याची दुरवस्था, धामण ओव्हाळमार्गे पर्यायी मार्ग, मुळशीत पिकणाऱ्या इंद्रायणी तांदळाला हमीभाव, रामनदीचे जलशुद्धीकरण, मोडकळीस आलेली पोलिस वसाहत नव्याने उभी रहावी, आदी विविध विषयांवर चर्चा केली.\nयावेळी राष्ट्रपती पोलिस शौर्यपदक जाहीर झाल्याबद्दल पोलिस उपअधिक्षक भाऊसाहेब ढोले यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच, पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल नीलेश शेंडे, धोंडीबा कुंभार, संजय दुधाणे, बबन मिंडे, शंकर टेमघरे, तेजस जोगावडे यांना गौरविण्यात आले. रमेश ससार यांनी सूत्रसंचालन केले. बंडू दातीर यांनी आभार मानले. कोंढरे यांनीही पक्षाच्यावतीने सर्व पत्रकारांना सन्मानित केले. राजेंद्र मारणे, कालिदास नगरे, सागर शितोळे, महादेव पवार, दत्तात्रेय उभे, रामदास दातार, साहेबराव भेगडे, प्रवीण सातव, गोरख माझिरे, गणेश अभिमाने, रामदास मानकर, प्रतीक्षा ननावरे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.\nगडकरी यांच्याशी चर्चा करणार\nमुळशीतील राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबित समस्यांबाबत केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असलेल्या प्रश्नांसंदर्भात २९ ऑगस्टला चर्चा केली जाणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले. तसेच, पौडला महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय होण्याची मागणी त्यांनी जागेवरच आदेश देऊन पूर्ण केली.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.govnokri.in/mht-cet-2022-hall-tickets-download/", "date_download": "2022-12-01T12:35:12Z", "digest": "sha1:UJQ6ZUJGILCSG7RYIZGCWZCCHUIPPEGV", "length": 40406, "nlines": 308, "source_domain": "www.govnokri.in", "title": "MHT CET 2022 Hall Tickets Download", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\nMHT CET- उद्यापासून MHT-CET परीक्षेला सुरुवात-प्रवेशपत्र डाउनलोड करा\nMHT CET- उद्यापासून MHT-CET परीक्षेला सुरुवात-प्रवेशपत्र डाउनलोड करा\nउद्यापासून MHT-CET परीक्षेला सुरुवात-प्रवेशपत्र डाउनलोड करा\nTalathi Bharti -राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा\nShikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार\n१७१३० पदांच्या पोलीस भरतीस अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर\nसरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच\nमहाराष्ट्र वन विभागा मार्फत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर\nMaharashtra SRPF १२०१ पदांची भरती करण्यास मुदतवाढ\nआरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर\nआपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स -येथे पहा\nअभियांत्रिकी (बीई), औषधनिर्माणशास्‍त्र (बी.फार्मसी) यांसह बी.एस्सी (कृषी) या अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी (MHT CET) परीक्षा घेतली जाणार आहे. यापैकी पीसीएम ग्रुपच्‍या परीक्षेला ५ ऑगस्‍टपासून सुरवात होणार आहे. या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्‍या विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता.२६) प्रवेशपत्र (ॲडमिटकार्ड) उपलब्‍ध करून दिलेले आहेत.\nविविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्‍या सीईटी परीक्षांच्‍या संदर्भात सीईटी सेलतर्फे सूचना जारी केलेल्‍या आहेत. परीक्षेला सामोरे जाण्यासाठी प्रवेशपत्राची आवश्‍यकता असणार आहे. टप्‍याटप्‍याने सीईटी सेलतर्फे अभ्यासक्रमांचे प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले जाते आहेत.\nएमएचटी-सीईटी परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी प्रविष्ट होत असतात. भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र व गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र व जीवशास्‍त्र (पीसीबी) अशा दोन ग्रुपमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे.\nयापैकी पीसीएम ग्रुपची परीक्षा ५ ते ११ ऑगस्‍ट या कालावधीत घेतली जाईल. १२ ते २० ऑगस्‍ट या कालावधीत होणाऱ्या पीसीबी ग्रुपच्‍या परीक्षेसाठी २ ऑगस्‍टपासून प्रवेशपत्र उपलब्‍ध करून दिले जाणार आहेत.\nMHT CET: सीईटी परिक्षेचं सुधारित वेळापत्रक जाहीर, ‘या’ कालावधीत होणार परिक्षा\nउच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांची हॉल तिकिटे २३ जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याबाबतचे नियोजन तसेच प्रवेश परीक्षांच्या तारखा राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.\nसीईटी सेलमार्फत मे महिन्यापासूनच विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. तसेच या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले होते. उच्च शिक्षण विभागाच्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचा यामध्ये समावेश होता.\nया अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असणारी हॉल तिकिटे सिटी सेलमार्फत टप्प्या-टप्प्याने उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याचसोबत या अभ्यासक्रमांच्या परीक्षाही ऑगस्ट महिन्यात होणार असून, त्यांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.\n२ ते २५ ऑगस्टदरम्यान या परीक्षा होणार असून, हॉल तिकीट मिळण्याच्या तारखांसोबत या परीक्षांच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. हे सर्व अभ्यासक्रम पदव्युत्तर असल्यामुळे त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या पदवी तृतीय वर्षाचे निकाल जाहीर होणे आवश्यक आहे.\nविविध विद्यापीठांचे निकाल जाहीर होण्याचे वेळापत्रक वेगवेगळे असल्यामुळे, गेल्या वर्षी या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी डिसेंबर महिना उजाडला होता. त्या तुलनेत यंदा ही प्रक्रिया लवकर होण्याची शक्यता आहे.\nअभ्यासक्रम -हॉल तिकीट- परीक्षा तारीख\nलॉ (५ वर्षे) – २३ जुलै-२ ऑगस्ट\nबीपीएड- २३ जुलै- २ व ३ ऑगस्ट\nएमपीएड- २३ जुलै-२ ऑगस्ट\nबीएड-एमएड-२३ जुलै -२ ऑगस्ट\nलॉ (३ वर्षे)-२४ जुलै-३ ऑगस्ट\nबीएबीएड, बीएस्सीबीएड-२५ जुलै -४ ऑगस्ट\nबीएड इलेक्टिव्ह- ११ ऑगस्ट- २१, २२ ऑगस्टएमपीएड- ११ ऑगस्ट- २२ ते २५ ऑगस्ट\nMHT CET 2021 Admit Card: महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट सेल ने एमएचटी सीईटी २०२१ परीक्षेसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. सेलने पीसीएम किंवा इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेसाठी (PCM or Engineering entrance examination) प्रवेशपत्र जाहीर केले. या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी केलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात.\nMHT CET प्रवेशपत्र 2021 असे डाऊनलोड करा\nB.Tech आणि BE परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी प्रथम Mhtcet2021.mahacet.org ला भेट द्या.\nत्यानंतर ‘Download’ विभागाच्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.\nत्यानंतर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा इतर तपशीलांसह लॉगिन करा.\nप्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.\nMHT CET Admit Card 2021: बीटेक, बीई पेपरसाठी एमएचटी सीईटी प्रवेशपत्र लवकरच जारी केलं जाणार आहे. महाराष्ट्र कॉमन एंट्रेंस टेस्ट सेल बीटेक,बीई अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र स्टेट कॉमन एन्ट्रन्स टेस्ट हॉलतिकिट अधिकृत वेबसाइट mhtcet2021.mahacet.org वर जारी करेल.\nबीटेक आणि बीई प्रोगामसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती भरावी लागेल. याव्यतिरिक्त या वृत्तात पुढे दिलेल्या पद्धतीने देखील प्रवेशपत्र डाऊनलोड करता येतील.\nMHT CET Exam : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MHT-CET 2020 परीक्षेसाठी हॉलतिकीट जारी केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा हुकली होती, त्यांच्यासाठी जी अतिरिक्त परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, त्या परीक्षेसाठी हे हॉलतिकीट जारी करण्यात आले आहेत.\nज्या उमेदवारांनी या अतिरिक्त परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, ते सीईटीचे अधिकृत संकेतस्थळ mhtcet2020.mahaonline.gov.in येथे जाऊन हॉलतिकिट डाऊनलोड करून घेऊ शकतात.\nMHT CET 2020 परीक्षेचे PCB आणि PCM ग्रुपचे अतिरिक्त सत्र ७ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे या अतिरिक्त सत्रासाठी नोंदणी केली आहे त्यांनी https://mhtcet2020.mahaonline.gov.in या सीईटीच्या पोर्टलवर लॉगइन करावे, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.\nज्यांना हॉलतिकिट किंवा अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी थेट लिंक हवी आहे, त्यांच्यासाठी या वृत्ताच्या अखेरीस ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा अॅप्लिकेशन नंबर आणि हॉल तिकिट नंबर देऊन लॉग इन करायचे आहे.\nपरीक्षा केंद्राचे नाव, पत्ता, रिपोर्टिंग टाइम, परीक्षेची तारीख, वेळ अॅडमिट कार्डवर नोंदवण्यात आली आहे. याविषयी परीक्षाविषयक अन्य माहितीसाठी तसेच सर्व अद्ययावत माहितीसाठी विद्यार्थ्यांनी mahacet.org या सीईटीच्या वेबसाइटला नियमितपणे भेट देत राहावी.\nराज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने लॉ सीईटीचे हॉलतिकीट जारी केले आहे…\nमहाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे MH CET 2020 चे प्रवेश पत्र म्हणजेच हॉलतिकीट शनिवारी जारी केले. ज्या उमेदवारांनी पाच वर्षे मुदतीच्या एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी अर्ज केला आहे, त्यांनी सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेश पत्र डाऊनलोड करायचे आहे. हे प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख नोंदवायची ाहे.\nएमएच सीईटी लॉ ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी ही परीक्षा होणार आहे. MH CET प्रवेश पत्रावर उमेदवाराचे नाव, रजिस्ट्रेशन क्रमांक, परीक्षा केंद्रावर पोहोचण्याची वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता आदी माहिती नमूद करण्यात आली आहे.\n– सीईटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.\n– MH CET रजिस्ट्रेशन नंबर किंवा रोल नंबर आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख आदी माहिती भरा.\n– आता MH CET 2020 लॉ अॅडमिक कार्ड स्क्रीनवर दिसेल. ते डाऊनलोड करा.\nविद्यार्थ्यांनी हॉलतिकिटावरची माहिती नीट काळजीपूर्वक वाचावी, असे यापूर्वी सीईटी सेलने जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे. कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर आरोग्यविषयक चोख व्यवस्था ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेली वेळ पाळावी, असे आवाहनही सीईटी कक्षाने केले आहे.सीईटी सेलने अद्याप तीन वर्षे कालावधीचे लॉ अॅडमिट कार्ड जारी केलेले नाहीत.MH CET 2020 हॉलतिकीट डाऊनलोड करण्याच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा\nMHT-CET Exam Admit Card : MHT-CET 2020 परीक्षेचे PCB ग्रुपचे अॅडमिट कार्ड जारी झाले आहे. कसे डाऊनलोड करायचे ते जाणून घ्या….\nMHT-CET Exam Admit Card : MHT-CET Admit Card 2020: महाराष्ट्र राज्याच्या सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात MHT-CET 2020 परीक्षेचे अॅडमिट कार्ड सीईटी सेलने आज, शनिवार २६ सप्टेंबर पासून उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. ते कसे डाऊनलोड करायचे याबाबतचा सविस्तर तपशील आम्ही या वृत्तात पुढे देत आहोत.\nहे अॅडमिट कार्ड केवळ PCB ग्रुपचे आहेत. एमएचटी-सीईटी परीक्षा १,२,४,५,६,७,८ आणि ९ ऑक्टोबर २०२० रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या MHT-CET अॅप्लिकेशन फॉर्म नंबर आणि पासवर्डच्या सहाय्याने हे हॉलतिकीट डाऊनलोड करायचे आहे. इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच PCM ग्रुप परीक्षेचे अॅडमिट कार्ड अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.\nयापूर्वी बी.फार्मसाठी सीईटी सेलने अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. हॉलतिकिटावर परीक्षेची तारीख, वेळ, परीक्षा केंद्राचा पत्ता, विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देण्यात आली आहे. तसेच कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर घ्यावयाच्या खबरदारीविषयीदेखील अॅडमिट कार्डमध्ये विस्तृत माहिती देण्यात आली आहे.\nविद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्डवरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचायची आहे, त्यात कोणत्याही प्रकारची चूक वा त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेशी तत्काळ संपर्क साधायचा आहे.\n– MHT CET Admit Card 2020 डाऊनलोड लिंकवर क्लिक करा.\n– अॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा.\n– आता स्क्रीनवर तुमचे MHT CET Admit Card 2020 अॅडमिट कार्ड दिसेल.\n– अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रिंट आऊट काढून सुरक्षित ठेवा.\nअॅडमिट कार्ड डाऊनलोड कसे करायचे याची विस्तृत प्रोसेस सीईटी कक्षाने दिली आहे.\nएकूण ४ लाख ४५ हजार ७८० विद्यार्थ्यांनी PCM आणि PCB कोर्सेसच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. जे विद्यार्थी महाराष्ट्राबाहेरचे आहेत आणि त्या विद्यार्थ्यांकडे सक्षम प्राधिकरणाचे डोमिसाईल प्रमाणपत्र आणि जन्मदाखला किंवा रेसिडेन्शिअल सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी एमएचटी सीईटी बी फार्म परीक्षा देऊ शकतात.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nQualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) ✅ १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)\n✅बँक जॉब्स (Bank Jobs) ✅सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)\n✅इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) ✅ फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)\n✅सरकारी जॉब्स (Government Jobs) ✅आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)\n✅पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) ✅प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)\n✅मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) ✅MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)\n✅ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) ✅पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)\nDistrict Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \n✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-72/", "date_download": "2022-12-01T13:20:57Z", "digest": "sha1:XUKXOEX2W3G4QQEY5RJCQUXSI7QKKP4K", "length": 4827, "nlines": 119, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "माझा केला अंगीकार - संत सेना महाराज अभंग - ७२ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nमाझा केला अंगीकार – संत सेना महाराज अभंग – ७२\nमाझा केला अंगीकार – संत सेना महाराज अभंग – ७२\nकाय जाणे मी पामर ॥१॥\nशरणागता पाळी लळा ॥२॥\nसेना न्हावी लागे पाया ॥५॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nमाझा केला अंगीकार – संत सेना महाराज अभंग – ७२\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00663.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-dr-5167447-NOR.html", "date_download": "2022-12-01T12:54:48Z", "digest": "sha1:NMCVRBHXYBX32SD6HA3EBLECWNRFIUAK", "length": 5735, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जपान- अमेरिकेप्रमाणेच ब्रिटनचाही दौरा; कूटनीतीपेक्षा गुंतवणुकीवर भर | Dr.Rahis singh Article about PM Narendra Modi UK Visit - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजपान- अमेरिकेप्रमाणेच ब्रिटनचाही दौरा; कूटनीतीपेक्षा गुंतवणुकीवर भर\nमोदींचा ब्रिटन दौराही जपान आणि अमेरिकेच्या ट्रॅकवरच पुढे जात असल्याचे आहे. तेथेही कूटनीती-लष्करी मुद्द्यांना वगळून डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, ग्रीन एनर्जी आणि गुंतवणुकीवरच त्यांचा जास्त फोकस आहे. इतर देशांप्रमाणेच येथेही दहशतवादविरोधी लढाईवर सहमती झाली आहे. भारत-ब्रिटनदरम्यान १४ अब्ज डॉलरचे करार झाले. ते ऊर्जा, एंटरटेनमेंट, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि सौर ऊर्जा स्टोअर चेन यांना नवी दिशा देऊ शकतात. पण त्यातून किती रोजगार उपलब्ध होतील हे सध्यातरी निश्चित नाही.\nगुंतवणूक आणणे हा मोदींच्या प्रत्येक दौऱ्याचा उद्देश झाला आहे. त्यासाठीचे त्यांचे मार्गही वेगळे आहेत. गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांना रॉक स्टारप्रमाणे सादर केले जात आहे. हे सर्व एकतर्फी आहे, असे नाही. विदेशी उद्योगपतीही भारतात येण्यास उत्सुक आहेत. चीनचा काळ संपला, येणारा काळ भारताचा आहे, हे काही दिवसांपासून आलेल्या अहवालांतून दिसत आहे. मग तो जागतिक बँकेचा अहवाल असो की आयएमएफची आकडेवारी. त्यामुळे गुंतवणूक आणण्याबरोबरच मोदींना सुरक्षेचे वातावरणही तयार करावे लागेल. आयएस पाकिस्तान आणि बांगलादेशपर्यंत पोहोचला आहे आणि चीन-अमेरिकेच्या सहकार्यामुळे पाकिस्तानचा उद्दामपणा वाढत आहे. त्यामुळे भारताला दहशतवादावर गांभीर्यपूर्वक व्यूहात्मक भागीदारी करावी लागेल. मोदींच्या सांस्कृतिक एकात्मता आणि मनोवैज्ञानिक संबंधांबाबतच्या पावलांचे स्वागत करावे लागेल. पण ‘टू ग्रेट नेशन्स, वन ग्लोरियल फ्युचर’ला अजून वेळ आहे. पंतप्रधानांचे फास्ट ट्रॅक आणि प्रोअॅक्टिव्ह डिप्लोमसीला प्राधान्य आहे. त्यामुळे स्मार्ट शहर आणि मेक इन इंडियापेक्षा पुढे जाऊन शक्यता पडताळाव्या लागतील. त्यामुळे अपराजेय संयोजनापासून भारत आणि ब्रिटन अजून बरेच दूर आहेत, असे म्हणता येऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/money/pf-accounts-will-divided-into-two-parts-government-issued-notification-gh-600053.html", "date_download": "2022-12-01T14:40:06Z", "digest": "sha1:JVCKT7BGYICJUUGNC6TVVQUENJEXGFY7", "length": 10994, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता PF खात्यांसाठी सरकारचा नवा नियम लागू , नोटिफिकेशन जारी; जाणून घ्या कसं मोजणार व्याज? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nआता PF खात्यांसाठी सरकारचा नवा नियम लागू , नोटिफिकेशन जारी; जाणून घ्या कसं मोजणार व्याज\nआता PF खात्यांसाठी सरकारचा नवा नियम लागू , नोटिफिकेशन जारी; जाणून घ्या कसं मोजणार व्याज\nपीएफ अकाउंटमध्ये एका वर्षात 2.5 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा होते, त्यांना हा नियम लागू होणार आहे.\nपीएफ अकाउंटमध्ये एका वर्षात 2.5 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा होते, त्यांना हा नियम लागू होणार आहे.\nतुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला\nपुढची मुख्यमंत्री महिलाच असेल; उद्धव ठाकरेंच्या विधानाने पुन्हा चर्चांना उधाण\nआपल्याच भावासोबत रिलेशनशिपमध्ये तरुणी, एका गोष्टीने पलटलं नात्याचं समीकरण\nसमांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी थेट गाठणार 'हा' देश\nनवी दिल्ली, 03 सप्टेंबर: केंद्र सरकारने नवे प्राप्तिकरविषयक नियम अधिसूचित (Notification of New Income Tax Rules) केले आहेत. त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPFO Account) खात्यांना दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये विभागलं जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (Central Direct Taxes Board) अर्थात CBDT ने अधिसूचित केलेल्या प्राप्तिकर नियमांनुसार, आता प्रॉव्हिडंट फंडामध्ये (PF) एका ठरावीक मर्यादेबाहेर जमा झालेल्या व्याजावर इन्कम टॅक्स (Income Tax) आकारला जाणार आहे. ज्यांच्या पीएफ अकाउंटमध्ये एका वर्षात 2.5 लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा होते, त्यांना हा नियम लागू होणार आहे. सध्याच्या पीएफ अकाउंट्सना नवा नियम लागू करण्यासाठी दोन वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये त्यांची विभागणी केली जाणार आहे.\nनव्या नियमांनुसार, नॉन टॅक्सेबल पीएफ काँट्रिब्युशनमध्ये (Non Taxable PF Contribution) या वर्षीच्या मार्च अखेरीपर्यंतचा बॅलन्स, तसंच संबंधित व्यक्तीकडून 2021-22 सह मागील आर्थिक वर्षांमध्ये करण्यात आलेल्या काँट्रिब्युशनचा समावेश असेल. टॅक्सेबल काँट्रिब्युशन अकाऊंटमध्ये (Taxable Contribution Account) समाविष्ट करण्यात न आलेल्या आणि मर्यादेपर्यंतच्या काँट्रिब्युशनचा यात समावेश आहे. मर्यादेबाहेरची रक्कम टॅक्सेबल काँट्रिब्युशन अकाउंटमध्ये जमा होईल आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जाईल. हे नवे नियम एक एप्रिल 2022पासून लागू होतील.\nमुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, पुढील तीन वर्षात ग्रीन एनर्जीसाठी 75000 कोटींची करणार गुंतवणूक\nसरकारच्या अंदाजानुसार, जवळपास 1 लाख 23 हजार एवढे उच्च उत्पन्न गटातले नागरिक आपल्या प्रॉव्हिडंट फंड अकाउंटमध्ये करमुक्त व्याजातून (Tax free Interest) 50 लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहेत. या वर्षीच्या बजेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Niramal Sitharaman) यांनी प्रॉव्हिडंट फंड काँट्रिब्युशनवर करमुक्त व्याजाची मर्यादा 2.5 लाख रुपये एवढी निश्चित करत असल्याची घोषणा केली होती. एखाद्या कर्मचाऱ्याच्या पीएफ अकाउंटमध्ये एम्प्लॉयर (Employer Contribution) अर्थात त्याच्या कंपनीच्या काँट्रिब्युशनचा समावेश नसेल, तर त्यासाठीची मर्यादा पाच लाख रुपये असेल, असं सीतारामन यांनी सांगितलं होतं.\nया पाच Mutual Fund मध्ये करा गुंतवणूक आणि मुलांच्या शिक्षण खर्चामधून व्हा Tension Free\nकर्मचारी भविष्यनिर्वाह निधी अर्थात एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड (Employees Provident Fund) ही नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वांत लोकप्रिय असलेली गुंतवणूक योजना आहे. या योजनेमध्ये कंपनी आणि कर्मचारी या दोघांकडूनही मूळ वेतन आणि महागाई भत्ता (Basic Pay & Dearness Allowance) यांच्या 12 टक्के रक्कम दर महिन्याला EPF खात्यात जमा केली जाते. EPFO अर्थात एम्प्लॉयीज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन या संस्थेकडून यातल्या ठेवींचं व्यवस्थापन केलं जातं आणि त्यावर व्याज दिलं जातं. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार दर वर्षी व्याजदर निश्चित केला जातो.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mikastkar.com/category/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-01T14:41:08Z", "digest": "sha1:BSRYCIP2I7K553ZZ2XXU2OJXTJI6OVDI", "length": 5736, "nlines": 117, "source_domain": "mikastkar.com", "title": "पिक व्यवस्थापन – मी कास्तकार", "raw_content": "\nCarrot Farming In India – गांजर पिकांची उत्कृष्ट लागवड 2020\nCarrot Farming In India 2020 🥕 *नमस्कार मित्रांनो* 🥕 आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहे गाजर(Carrot…\nOkra Farming – भेंडी पिकाची अशी करा लागवड व मिळावा लाखोंचे उत्पादन 2021\nokra farming in maharashtra 2021 शेतकरी मित्रांनो भारतामध्ये काही राज्यांमध्ये भेंडीची लागवड होते तसेच महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यामध्ये…\nहळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming 2021\nTurmeric Farming in maharashtra 2021 नमस्कार शेतकरी मित्रांनो हळद लागवडीच्या पद्धती, Turmeric Farming आज आपण पाहणार…\nTil lagwad 2021 – तीळ पिकाची लागवड, तंत्रज्ञान व व्यवस्थापन\nशेतकरी मित्रांनो पीक घ्यायचे असल्यास कोणती गाडी घ्यायची व तीळ पिकाची ( Til lagwad ) …\nbitter melon in marathi 2021 – कारले पीक लागवड व व्यवस्थापन\nनमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कारले पिका bitter melon in marathi बद्दल माहिती तर मित्रांनो…\nTur lagwad 2021 -तूर पीकावरील संरक्षण सल्ला व नियोजन\nतुर पिक हे प्रामुख्याने भारतात घेतले जाते व अंतर पिक म्हणुन तुर पिकांची Tur lagwad निवड…\nमका पिकाचे खत नियोजन व व्यवस्थापन कसे करावे मका लागवड माहिती/ sweet corn farming in india…\nकोथिंबीरची लागवड कशी करायची\nकोथिंबीर ची लागवड कोथिंबीरीची लागवड ( kothimbir lagwad in marathi )ही भारतात सर्वच राज्यात केली जाते…\nAadhar card आधार कार्ड हरवले किंवा चोरी गेले तर\nमित्रांनो, mikastkar.com ब्लॉग वर आम्ही फक्त शेतकरी वर्गाकरिता नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान, शासन निर्णय, योजना, पिकांचे व्यवस्थापन याविषयी माहिती देत असतो हा ब्लॉग आपणास जरूर आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00664.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mr.hymicrofiber.com/factory-tour/", "date_download": "2022-12-01T14:43:36Z", "digest": "sha1:LNH3ZK3MG73KZTDWE2E5EDIJ5KCCAR55", "length": 4050, "nlines": 159, "source_domain": "mr.hymicrofiber.com", "title": "कारखाना दौरा-Shijiazhuang Huanyang कापड", "raw_content": "\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nसिंगल साइड ट्विस्ट लूप मायक्रोफायबर टॉवेल\nएजलेस कोब्रा मायक्रोफायबर टॉवेल\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nमल्टीफंक्शनल हाय/लो पाइल्स टॉवेल\nमायक्रोफायबर वॅफल पॅटर्न गोल्फ टॉवेल\nमायक्रोफायबर स्पोर्ट्स जिम ट्रॅव्हल क्लॉथ\nपुरुषांचा रॅप टॉवेल शॉवर\nक्विक-ड्राय मायक्रोफायबर अॅडल्ट बाथ टॉवेल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nआमच्याशी संपर्क साधा:+८६ १३५८२१२४८६४\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/an-airport-was-built-in-marathwada-to-show-indiraji-a-tribal-dance/", "date_download": "2022-12-01T12:59:40Z", "digest": "sha1:76QUBXSK7OIRRODVB2HJAWIBQCT5TIQG", "length": 15463, "nlines": 105, "source_domain": "bolbhidu.com", "title": "इंदिराजींना आदिवासी नृत्य दाखवण्यासाठी मराठवाड्यात विमानतळ तयार करण्यात आलं होतं...", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nइंदिराजींना आदिवासी नृत्य दाखवण्यासाठी मराठवाड्यात विमानतळ तयार करण्यात आलं होतं…\nBy बोल भिडू कार्यकर्ते On Nov 8, 2022\nकाँग्रेसची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहचली आहे. राहुल गांधी १४ दिवस महाराष्ट्रातील विविध भागातून प्रवास करणार आहेत. ही यात्रा सोमवारी रात्री साडेनऊ वाजता देगलूरमध्ये पोहचली. तेलंगणातून महाराष्ट्रात यात्रेचा प्रवेश झाल्यानंतर पहिली सभा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या देगलूर येथील अश्वारुढ पुतळ्याला व इतर महापुरुषांना वंदन करुन सुरु झाली.\nयानंतर मराठवाड्यातील अनेक जण इंदिरा गांधी यांची आठवण काढत आहे.\nप्रजासत्ताक दिनाच्या संचलनात किनवट तालुक्यातील ‘जवराला’ आणि ‘बुधवार पेठ’ या गावातील आदिवासीनी प्रसिद्ध ‘ढेमसा’ हे आदिवासी नृत्य सादर केले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी हे नृत्य पाहून त्यांच्या कुतूहल जागे झाले. आणि त्यांनी या नृत्या बद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. ठिकाणची संस्कृती, त्यांची जीवनशैली जाणून घेण्याचे ठरविले.\nनांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका हा तेलंगाना राज्याला लागून आहे. तालुक्यातील अनेक गावात गोंडी आणि इतर आदिवासी भाषा बोलण्यात येते. तसेच नक्षलग्रस्त भाग समजला जात असल्याने पोलीस आणि इतर काही शासकीय कर्मचाऱ्यांना विशेष भत्ता देण्यात येतो. आदिवासी भागात ढेमसा नृत्य फार फेमस आहे.\nप्रजासत्ताक दिनाच्या पथकात सामील झालेल्या कलाकारांच्या या दोन्ही गावांना भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला होता.\nइंदीरा गांधी यांनी आदिवासी गावांना भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र किनवटच्या जवळपास ३०० किलोमीटरच्या आत कुठेच विमानतळ नव्हते. त्यांचे विमान किंवा हेलिकॉप्टर त्या भागात उतरावे आणि त्यांना या दोन्ही गावांत जाता यावे म्हणून जवळचा पर्याय म्हणून किनवट तालुक्यातील राजगड येथे वन विभागाच्या जमिनीवर धावपट्टी तयार करण्याचा निर्णय घेतला. आणि अवघ्या काही महिन्यात १९८० मध्ये रोजगार हमीच्या कामावरील मजूरांच्या साहाय्याने विमानाची धावपट्टी तयार करण्यात आली होती.\nढेमसा गीत-नृत्य सादर केले जरा होते\nबकरीच्या कातडीच्या ढोलक्या, फेफाऱ्या (पुंग्या) यांची साथ या नृत्याला असते. ढेमसा म्हणजे वेगवेगळ्या देवतांच्या पूजनासाठी गायली गेलेली गीते. जळणारे दिवे असलेली मातीची भांडी हाती घेऊन ढेमसा गीत-नृत्य सादर केले जाते. तर डोक्यावर मोरांच्या पिसा पासून तयार केलेला टोप असतो.\nपुढे काही कारणास्तव इंदिरा गांधी यांचा नियोजित दौरा रद्द झाला. नंतरच्या काळात अनेक राजकीय घडामोडीनंतर या धावपट्टीची शासन दरबारी केवळ कागदोपत्री नोंद करण्यात आहे. म्हणजे मराठवाड्यात औरंगाबाद नंतर कुठेच विमानतळ नव्हते आणि नांदेड जिल्ह्यातील ही पहिलीच धावपट्टी होती.\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण \nनांदेडचे विमानतळ यानंतर तयार करण्यात आले हे विशेष. हे विमानतळ कार्यन्वित करण्यात आल्यास विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ, वर्धा आणि संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघासोबतच आंध्रप्रदेश मधील आदीलाबाद, निझामाबाद, निर्मल या ठिकाणच्या नागरिकांना सोयीचे होऊन त्यांचा विमान प्रवासाचा मार्ग सुकर होऊ शकतो. तसेच गडचिरोली आणि किनवट मधील नक्षलग्रस्त भागात केंद्रीय राज्य राखीव जवानांच्या (सीआरपीएफ) तुकड्या उतरविण्यासाठी या विमानतळाचा उपयोग होऊ शकतो.\nअनेक वर्ष धावपट्टी बांधून तशीच पडून आहे. पुढे यावर कोणीही प्रश्न उपस्थित केला नाही आणि हे ठिकाण आहे त्या स्थितीमध्ये आहे.\nखासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघाच्या खासदार पदाची धुरा हाती घेतल्यानंतर राजगड येथे भेट दिली होती. तेव्हापासून या धावपट्टीला पुन्हा कार्यान्वित करून त्याचे विमानतळामध्ये रुपांतर करावे, या ठिकाणाहून विमान वाहतूक सुरू करण्याचा मनोदय त्यांनी केला.\nत्यांनी या संदर्भात केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली होती. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी या भागाची आणि संबंधित धावपट्टीची पार्श्वभूमी सांगितली आणि या ठिकाणी पुन्हा ही धावपट्टी सुरू करून त्याचे विमानतळामध्ये रूपांतर करावी अशी मागणी केली होती. मात्र त्याचे पुढेही काही झाले नाही.\nहे ही वाच भिडू\nइंदिरा गांधींनी पाया रचलेल्या नाबार्डने आज १५ हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे\nदेशात फक्त ६ जणांना ठाऊक होतं, इंदिरा गांधी अणुचाचणी करणार आहेत..\nया IFS ऑफिसरमुळे नाशिक जिल्ह्यातील लहान आदिवासी मुले गलोर समर्पण करत आहेत\nमराठवाड्याच्या नांदेडला शिख धर्मपरंपरेत इतके महत्व का आहे\nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण उत्तर नागनाथ कोत्तापल्ले सर \nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम किर्लोस्करांमुळेच\nराज्यपालांना परत पाठवणं राज्याला शक्य असतंय का \nबॉलिवूडमध्ये नोकरच रोल नेहमी मराठी ऐक्ट्रेस का \nचीनची ”पांडा डिप्लोमसी” फुटबॉल वर्ल्डकप दरम्यानही चर्चेत असणार आहे\n२ वर्षाआधी लोकं न्यूझीलंडकडून खेळ सांगत होते, आज भारताला त्याच्याशिवाय पर्याय…\nहे ही वाच भिडू\nडॉ. आंबेडकर, धोंडगे ते सदावर्ते स्वतंत्र मराठवाड्याच्या…\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\nराज्यपालांना परत पाठवणं राज्याला शक्य असतंय का \nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nकाशी प्रमाणेच पंढरपूर कॉरिडोर मध्ये सुद्धा ऐतिहासिक…\nबाकी निवडणुकांप्रमाणेच गुजरातच्या निवडणुकीत सुद्धा…\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nमौत का सौदागर ते फेकू अशी अनेक नावं काँग्रेसने मोदींना…\nएकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर जगजीत सिंगच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/karmala-kamlabhawani-temple-and-96-kuli1/", "date_download": "2022-12-01T13:53:01Z", "digest": "sha1:LMGOZOABMEIMAIOHTNBOUIXROC3P5MLG", "length": 20737, "nlines": 112, "source_domain": "bolbhidu.com", "title": "96 कुळी मराठा: मराठ्यांच्या ९६ कुळांना समोर ठेवून करमाळ्यात ९६ कुळी कमलाभवानी मातेचं मंदिर बांधण्यात आलं.", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\n96 कुळी मराठा: मराठ्यांच्या ९६ कुळांना समोर ठेवून करमाळ्यात ९६ कुळी कमलाभवानी मातेचं मंदिर बांधण्यात आलं.\nसोलापूर जिल्ह्यातला करमाळा. भीमा नदीच्या खोऱ्यातला हा तालुका म्हणजे रावरंभा निंबाळकर यांची एकेकाळची जहागीर. याच करमाळा गावामध्ये आहे कमलादेवीचे वैशिष्ट्यपूर्ण ९६ कुळी मंदिर.\nया मंदिराचा इतिहास पहायचा झाला तर आपल्याला सतराव्या शतकात जावं लागेल.\nफलटणचे महादजी नाईक निंबाळकर म्हणजे साक्षात शिवरायांचे जावई. संभाजी महाराजांची बहीण सखुबाई या त्यांच्या पत्नी. याच महादजीचा नातू म्हणजे रंभाजी निंबाळकर. औरस, अनौरस या वादामुळे रंभाजीच्या जन्माचा इतिहास ज्ञात नसला तरी रंभाजीची कारकीर्द हैदराबादच्या निजामशाहीत खूपच गाजली.\n१७०७ साली औरंगजेबाच्या निधनानंतर स्वराज्याच्या गादी वर हक्क कोणाचा यावरून वाद झाले आणि शाहू महाराजाचा सातारा व ताराराणी बाईसाहेब यांचे कोल्हापूर अशा दोन गाद्या निर्माण झाल्या.\nमराठा सरदार या दोन्ही गाद्यांच्या वादात विभागले गेले. काही अंतर्गत वादाला कंटाळून हैद्राबादच्या निजामाला जाऊन मिळाले यात होते रंभाजी निंबाळकर. हैद्राबादच्या निजामाचा महाराष्ट्रातला मुख्य आधार म्हणजे हे निंबाळकर घराणे. त्यांच्या पराक्रमाने खुश होऊन निजामाने त्यांना रावरंभा ही पदवी आणि करमाळा भूम बारामती तुळजापूर इथली जहागिरी दिली .\nया रावरंभा घराण्यातले रंभाजी, जानोजी, आनंदराव, बाजीराव, खंडेराव यांच्या सारखे पराक्रमी पुरुष शेवटपर्यंत निजामशाहीत राहिले. या घराण्यात युद्धकले बरोबरच साहित्य कला सौंदर्यदृष्टी याचही वरदान होत.\nशिवाजी महाराजांचे कुलदैवत म्हणजे तुळजापूरची आईभवानी. रंभाजी निंबाळकर हे बरेच वर्ष तुळजापूर येथे वास्तव्यास होते. या काळात त्यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. म्हणून आजही तुळजाभवानीच्या मुख्य प्रवेशद्वाराला सरदार निंबाळकर दरवाजा म्हणतात.\nरावरंभा रंभाजी निंबाळकर देवीचे उपासक बनले. तुळजापूरनंतर त्यांनी माढय़ाचे माढेश्वरी व त्यानंतर करमाळ्याचे कमळादेवी मंदिर बांधले. तुळजापूर आणि माढ्याची मंदिरे किल्ल्याच्या धाटणीची आहेत. परंतु करमाळा येथील मंदिर बांधकामशैली ही पूर्णत: नावीन्यपूर्ण आहे. रंभाजीचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी हे मंदिर दाक्षिणात्य पद्धतीने बांधले.\nइ.स. १७४० ते १७४३ च्या दरम्यान रावरंभा जानोजी राव हे रघुजी भोसलेसमवेत दक्षिणेतील त्रिचनापल्लीच्या स्वारीवर गेलेले असताना तेथील मंदिराच्या प्रवेशद्वारावरील बांधकामाची ‘गोपुरशैली’ त्यांना फार भावली. रंभाजीच्या काळात सुरु झालेले कमलाभवानी मातेच्या मंदिराचा काम जानोजीरावांनी पूर्ण केले मात्र मंदिराच्या रचनेत महत्वाचे बदल करून त्यांना दाक्षिणात्य पद्धतीची गोपुरे बसवली.\nमहाराष्ट्रात पहिल्यांदा मंदिरांना गोपुरे बसवण्याचा मान हा करमाळ्याच्या रावरंभाकडे जातो.\nअसं म्हणतात की या रावरंभा निंबाळकर यांच्या करमाळा जहागिरीमध्ये 96 खेडी होती. त्यामुळे 96 या अंकाला या कमलादेवी मंदिरात विशेष महत्व आहे. मंदिर 96 खांबावर उभारले असून मंदिराला जाण्यासाठी 96 पायर्‍या आहेत. मंदिरात 96 ओवर्‍याचे भक्तनिवास आहे. मंदिरामध्ये सजावटीसाठी 96 शिल्पचित्रे लावलेली आहेत.\nस्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेली 96 पायर्‍याची हत्ती बाव मंदिर परिसरातच आहे. या प्रचंड विहिरीच्या बांधकामासाठी आलेला खर्च हा पूर्ण मंदिराच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चापेक्षा जास्त आला असावा असे म्हटले जाते. ही विहीर इतकी प्रचंड आहे की तिचा मोट मारायला हत्ती असायचे. या विहिरीमुळे आसपासची अनेक शेते हिरवीगार राहिली आहेत.\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा…\nहरहर महादेव सिनेमावर आक्षेप का घेतला जातोय \nकमलाभवानी मंदिर हेमाडपंथी शैलीतील असून मंदिरातील बांधकामावर मुघली बांधकाम शैलीचाही प्रभाव असल्याचे दिसते. उंच टेकडीवर असलेल्या या मंदिरात प्रवेश करण्यासाठी पायथ्यापासून प्रवेशद्वारापर्यंत दगडी पायर्‍यांची चढण आहे. मुख्य मंदिरामध्ये श्री कमलाभवानी मातेची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.\nकमलाभवानी माता ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचे प्रतिरूप मानली जाते. सिंहारूढ आणि महिषासुराचे निर्दालन करण्याच्या आवेशात उभी असलेली भवानीमाता अष्टभुजा आहे.\nमंदिरात कमलाभवानी मातेच्या उजव्या बाजूच्या भागात श्री महादेवाची पाषाणातील पिंड आहे. त्यामागच्या मंदिरात श्री गणेशाची काळ्या पाषाणातील भव्य मूर्ती आहे. गाभार्‍यात श्री विष्णू-लक्ष्मीची गरुडारूढ मूर्ती आणि त्यामागील गाभार्‍यात सूर्यनारायणाची सप्त अश्व जोडलेली काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.\nमुख्य मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत 80 फूट उंचीच्या तीन दीपमाळा असून त्या एवढय़ा भव्य आहेत की, त्यावर जाण्यासाठी आतील बाजूला पायऱ्या आहेत. दीपमाळेतील पायऱ्यांची संख्या 96 च आहे. दीपमाळा प्रज्वलित केल्यानंतर त्याच्या ज्वाला करमाळा जहागिरीतील संपूर्ण 96 गावांतून स्पष्टपणे दिसत होत्या अशी दंतकथा आहे.\nस्वतः रावरंभा निंबाळकर हे बऱ्याचदा या मंदिरातल्या ओवऱ्यामध्ये राहायला यायचे. त्यामुळे त्यांना भेटायला येणारेही याच ठिकाणी राहात असत. पेशवे दफ्तरातील ‘मुक्काम दरजागा कमलालये’ या नोंदीवरून पेशव्यांचा मुक्कामही या ओवरीत झाला असण्याची शक्यता आहे.\nआजही दरवर्षी कमळादेवीची मुख्य यात्रा कार्तिक पौर्णिमेला भरते. या काळात रोज देवीचा छबिना निघतो, परंतु शेवटच्या दिवशी म्हणजे चतुर्थीला निघणारा छबिना जरा वैशिष्टय़पूर्ण असतो. रात्री 12 वाजता थोरल्या हत्तीच्या वाहनाच्या अंबारीत निघालेल्या छबिन्यासाठी सेवेकरी, मानकरी मोठी गर्दी करतात. ‘\nबडी जे महेरबान’, ‘बडी सवारी आ रही है’ अशा हिंदीतील घोषणेबरोबरच आई राजा उदोऽऽ उदोऽऽचा जयघोष सुरू असतो.\nकमळादेवीच्या या छबिन्याचे वैशिष्टय़ म्हणजे रात्रभर चालणाऱ्या छबिन्यापुढे मुस्लीम समाजातील नर्तकीचे नृत्य सुरू असते. रावरंभा खंडेराव अर्जुन बहाद्दुरचे हैदराबादमधील महालिका नावाच्या नर्तकीवर मनापासून प्रेम होते. त्याचे प्रतीक म्हणून कमळादेवीच्या छबिन्यापुढे मुस्लीम समाजातील नर्तकी नृत्य सादर करीत असते\nरावरंभा घराणे हे मोठे पराक्रमी होते पण औरस अनौरासाच्या वादामुळे फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याच्या तुलनेत त्यांना योग्य तो सन्मान मिळाला नाही. असं म्हणतात की हेच शल्य जानोजीराजे निंबाळकर यांना होते. त्यामुळेच त्यांनी मराठ्यांच्या 96 कुळाला डोळ्यासमोर ठेवून कमलाभवानी मंदिराची रचना केली. तुळजाभवानी प्रमाणे येथेही पुजारी आणि सेवेकरी मराठा जातीचे आहेत.\nअतिशय सुंदर असे हे मंदिर आणि करमाळा तालुक्याचा परिसर सैराट चित्रपटामध्ये झालेल्या चित्रिकरणामुळे प्रसिद्धीस आला आहे.\nहे ही वाच भिडू.\nजिद्दी मराठा मावळ्याने मुघलांच्या लाल किल्ल्यासमोर उभं केलं गौरीशंकर मंदिर\nनाशिकच्या महादेवाच्या मंदिरात नंदी बैलच नाही \nलेक वाचविण्यासाठी घरदार पणाला लाऊन धडपडणाऱ्या अवलिया माणसाची गोष्ट\nचायनिज लोकांनी काली मातेचं मंदिर बांधलय \nराहुल गोविंदराव पवार says 4 years ago\nसंदर्भ कोणते वापरले आहेत या लेखासाठी हे समजू शकेल का ….\nहि माहिती कुनी सांगितली\nहे ही वाच भिडू\nबाकी निवडणुकांप्रमाणेच गुजरातच्या निवडणुकीत सुद्धा…\nमौत का सौदागर ते फेकू अशी अनेक नावं काँग्रेसने मोदींना…\nटीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७…\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते…\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\nगुजरातमध्ये आपने उतरवलेल्या ओटीपी फॉर्म्युलामुळे…\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-01T12:26:41Z", "digest": "sha1:DHESTITNTNPI4P3AEEB63GMBRQRKQSM3", "length": 8925, "nlines": 56, "source_domain": "marathitimes.in", "title": "स्वामी शक्तीची ओळख तुमच्या आजूबाजूला स्वामी शक्ती आहे का? असे ओळखावे… – मराठी टाइम्स", "raw_content": "\nस्वामी शक्तीची ओळख तुमच्या आजूबाजूला स्वामी शक्ती आहे का\nमित्रांनो स्वामी शक्तीची ओळख तुमच्या आजूबाजूला स्वामींची शक्ती आहे काय कसं ओळखायचं चला तर पाहूयात शेवटपर्यंत. स्वामी शक्तीची ओळख तुमच्या आजूबाजूला स्वामी शक्ती आहे का असेल तर ते कसं ओळखायच.\nमित्रांनो या संकेतन मधून तुम्ही ओळखू शकता. मित्रांनो तुम्ही जर सात्विक उपासना करत असाल तर आपल्याला देवत्व आहे याची जाणीव हमखास होते. तर मित्रांनो कसे होते ते आपण आज आपण पाहू या.\nमित्रांनो काही साधकांना काही सेवेकऱ्यांना स्वप्नात स्वामी दृष्टांत देत असतात. मित्रांनो याचा अर्थ असा होतो की स्वामी शक्ती या साधकाला सहाय्य करत आहे. किंवा त्याच्या पाठीशी आहे. काही साधकांना अचानक पहाटे जाग येते. पण त्यांना समजत नाही की असं का घडत.\nकारण त्याचा अर्थ असा आहे की स्वामी शक्ती यावेळेस जागी असतात. आणि त्यांना तुम्हाला संकेत द्यायचे असतात. मित्रांनो अरे ब्रह्म समय तू झोपून न राहता उठ आणि माझी आराधना सुरू करून माझ्याकडून शुभ आशीर्वाद प्राप्त करून घे.\nअनेक साधकांना थंड हवेची झुळूक लागते. तर काही साधकांना अचानक अंगावर शहारे येतात. तर काही पण साधकांना अचानक आपल्या बाजूला कोणीतरी आहे असा भास होतो. तर काही साधकांना देवघरात जाऊन बसावे असे वाटते.\nमित्रांनो याचा अर्थ स्वामी शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे. राणी ते आपल्या उपासनेला सहाय्य करत आहे. हा अनुभव अनेक उपासना करणार्‍या साधकांना येत असतो. पण त्यांना या गोष्टी उमजत नाहीत. तर कसे अनुभव कोणाला येत असतील तर त्याची उपासना उच्चतम आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे.\nमित्रांनो तर या स्वामी शक्तीला कशा तऱ्हेने अनुकूल करून घ्यावे. हे आज आपण या माहितीमध्ये जाणून घेऊया. प्रथम तर साधकाने आपले चरित्र स्वच्छ ठेवावे. जास्तीत जास्त मौन पाळावे शांत राहावे. आपला आहार-विहार सात्विक असावा. जास्तीत जास्त जप करावा नामस्मरण करावे.\nदेवपूजा करताना पारायण करताना जपतप करताना स्वतः आसनावर बसावे. मित्रांनो आपल्या एका बाजूला एक आसन करावे. त्यावर एक फूल व्हावे. म्हणजे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या संचारित स्वामी शक्तीला आपण तिला मान देऊन आमंत्रण करायचा आहे.\nअचानक पहाटे जाग येणारे साधकाने जमल्यास देवपूजा करून उपासना करण्यास बसावे. मित्रांनो आळस न करता अंतरून सोडावे. आणि ब्रह्म मुहूर्तावर उठावे स्वामींचा आशीर्वाद देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतोच. आणि त्यांची शुभ फले प्राप्त होतात.\nमित्रांनो हे संकेत आहेत ते स्वामी शक्ती आपल्या बरोबर असल्याचे. तर मित्रांनो कसे वाटले संकेत आणि कशी वाटली माहिती आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा. मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट करतात नक्की सांगा धन्यवाद.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2022-12-01T13:34:57Z", "digest": "sha1:LOBJU77CYV3INSXJ4R6KNJ4WS7567WIV", "length": 4360, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map ट्युनिसिया - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/06/03/pahile-nal-gamvale-abhinetri/", "date_download": "2022-12-01T12:33:48Z", "digest": "sha1:QLQAEEOJBYZ7SUKYXKU5K2EU6HTEPDWI", "length": 8750, "nlines": 58, "source_domain": "news32daily.com", "title": "सिनेसृष्टीतील या अभिनेत्रींनी आपले पाहिले बाळ गर्भाशयातच गमावले, नंतर झाला खुलासा!! - ENEWS MARATHI", "raw_content": "\nसिनेसृष्टीतील या अभिनेत्रींनी आपले पाहिले बाळ गर्भाशयातच गमावले, नंतर झाला खुलासा\nआजच्या युगात बॉलिवूड चित्रपटांचे विषय हळूहळू बदलत आहेत. सामान्य लोक स्वत: ला चित्रपटांशी कम्पेअर करण्यास सक्षम असतात. त्याचबरोबर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या जीवनाचा सामान्य लोकांच्या जीवनावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. लोक त्यांच्या आवडत्या स्टार्स ला फॉलो करतात व अनेक गोष्टी शिकतात.\nकाजोलने बॉलिवूड इंडस्ट्रीवर कित्येक वर्षे राज्य केले आहे. तीचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आहेत. लग्नाच्या 2 वर्षानंतर तिचा गर्भपातही झाला आहे. मोठ्या कष्टाने तिने या वेदनाचा सामना केला आहे. हा काळ होता जेव्हा कभी खुशी कभी गम ’हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडत होता.\nशिल्पा शेट्टी तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या फिटनेससाठीही परिचित आहे. तिने आपल्या योगाचे व्हिडिओही काढले आहेत. पण स्वत: ची आणि आरोग्याची खूप काळजी घेणारी शिल्पा शेट्टीनेसुद्धा मिसकैरेज चा सामना केला आहे. 2009 मध्ये शिल्पा शेट्टी ने उद्योगपती राज कुंद्राशी लग्न केले होते. लग्नानंतर शिल्पा गर्भवती झाली पण काही काळानंतर तीचे मिसकैरेज झाले.\nदिलीप कुमार आणि सायरा बानो यांची जोडी बॉलिवूडमधील सर्व जोडप्यांसाठी एक उदाहरण आहे. दोघांनीही कोणतेही मूल नसताना आपले जीवन खूप चांगल्या प्रकारे जगले आहेत. लग्नानंतर सायरा बानो गर्भवती झाली होती. पण 8 महिन्याच्या प्रेगनेंसी नंतर तिचे मिसकैरेज झाले. या नंतर सायरा कधीच आई झाली नाही.\nशाहरुख आणि गौरी खान यांना तीन मुले आहेत. तो आपल्या कुटुंबासह खूप आनंदीही आहे. पण गौरी खानचे एकदा मिसकैरेज झाले आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. शाहरुख खानने एका मुलाखती दरम्यान सांगितले होते की, 1997 मध्ये त्याची पत्नी गौरी खानचे मिसकैरेज झाले होते. त्यावेळी शाहरुख भारतात नव्हता.\nबॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची पत्नी किरण रावदेखील मिसकैरेजच्या वेदनेतून गेली आहे. लग्नानंतर किरण राव 2009 मध्ये आई होणार होती, परंतु काही कारणांमुळे तीचे मिसकैरेज झाले. त्यानंतर 2011 मध्ये तिने एका मुलगा जन्म दिला.\nअभिनेत्री रश्मी देसाईसुद्धा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत राहिली आहे. रश्मी देसाई ने अभिनेता नंदीश संधूशी विवाह केला. लग्नानंतर काही महिन्यांनच ती गरोदर राहिली. परंतु तिचे मिसकैरेज झाले. यामुळे रश्मीला धक्काही बसला होता, परंतु असे असूनही ती धैर्याने शूट करत राहिली.\nपुन्हा एकदा ‘त्या’ अनोळखी व्यक्तीसोबत दिसली जान्हवी कपूर हातात हात घेऊन करतेय रोमांन्स…\nबीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..\nपहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अक्षयची लाडकी लेक नितारा, असे आहे या स्टारकीड चे आयुष्य\nPrevious Article बॉलिवूड अभिनेत्रींनी फॅशनच्या नावाखाली ओलांडल्या सर्व मर्यादा , सोशल मीडियावर झाल्या होत्या ट्रोल\nNext Article पडत्या काळात ज्याने दिली होती साथ, प्रसिद्धी मिळताच त्याच्यासोबत झालेला साखरपुडा मोडला सुप्रसिद्ध या अभिनेत्रीने..\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00665.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2020/02/blog-post_27.html", "date_download": "2022-12-01T13:42:01Z", "digest": "sha1:PWYJRIAWD2IZVGU7TOK45XUGYTV6QJOL", "length": 3103, "nlines": 43, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "कळंब तालुक्यातील नायगावमध्ये आज्ञाताने लावली शेतक—यांच्या गंजीला आग दोन हजार कडबा जळून खाक", "raw_content": "\nमुख्यपृष्ठकळंब तालुक्यातील नायगावमध्ये आज्ञाताने लावली शेतक—यांच्या गंजीला आग दोन हजार कडबा जळून खाक\nकळंब तालुक्यातील नायगावमध्ये आज्ञाताने लावली शेतक—यांच्या गंजीला आग दोन हजार कडबा जळून खाक\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2-9/", "date_download": "2022-12-01T14:42:58Z", "digest": "sha1:5CI3NZFLRD253AITPXMONHDP2TMDEUR6", "length": 25024, "nlines": 72, "source_domain": "marathitimes.in", "title": "पैसे मोजता मोजता थकून जाल आज मध्यरात्रीनंतर या राशींच्या घरी होणार माता लक्ष्मीचे आगमन. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nपैसे मोजता मोजता थकून जाल आज मध्यरात्रीनंतर या राशींच्या घरी होणार माता लक्ष्मीचे आगमन.\nपैसे मोजता मोजता थकून जाल आज मध्य रात्री नंतर या राशींच्या घरी होणार माता लक्ष्मीचे आगमन. मित्रांनो माननीय जीवनामध्ये जर आपल्याला प्रचंड प्रगती करायची असेल आपल्याला प्रचंड धनसंपत्ती हवी असेल जीवनामध्ये मोठे यश आपल्याला प्राप्त करायच असेल तर मनुष्याच्या जीवनावर माता लक्ष्मीचा वरदधास्त असणे अत्यंत आवश्यक आहे.\nजेव्हा माता लक्ष्मीची कृपा व्यक्तीच्या जीवनावर असते. अशा काळामध्ये व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होण्यासाठी वेळ लागत नाही. ज्या लोकांना जीवनामध्ये ऐश्वर्य सुख समृद्धी हवी असेल अशा लोकांनी माता लक्ष्मीची भक्ती आराधना करणे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते.\nमित्रांनो जेव्हा माता लक्ष्मीचा आशीर्वाद व्यक्तीच्या जीवनावर असतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनातील कठीण परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्या जीवनामध्ये कितीही नकारात्मक काळ कितीही वाईट परिस्थिती चालू असूद्या. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा व्यक्तीच्या जीवनावर परिस्थिती तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही.\nमाता लक्ष्मीचा आशीर्वाद जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर असतो तेव्हा जीवनामध्ये प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. आता यांच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगतीला सुरुवात होणार आहे. भाग्य यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.\nनशिबाची साथ लाभणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये भरघोस प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे. ग्रहनक्षत्राची अनुकूलता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये उत्तम प्रगती आपल्या जीवनात घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे.\nमित्रांनो आज मध्यरात्रीनंतर मार्गशीर्ष शुक्लपक्ष जेष्ठा नक्षत्र दिनांक २५ नोव्हेंबर रोजी शुक्रवार लागत आहे. शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रांनो माता लक्ष्मीची उपासना करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. ज्या लोकांच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या चालू आहेत किंवा पैशांची तंगी चालू आहे.\nअशा लोकांनी या दिवशी माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना करणे लाभकारी मानले जाते. या दिवशी व्रत उपवास करून घरामध्ये माता लक्ष्मीच्या पूजेचे आयोजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन शुभ आणि सकारात्मक ऊर्जेची प्राप्ती व्यक्तीला होते. माता लक्ष्मीची भक्ती आराधना करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो.\nआज मध्य रात्रीपासून या काही खास राशींवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बसणार असून यांच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होण्याची संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान रशियाने त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशि पासून.\nमेष राशी- मेष राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार असून आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. नशिबाची भरपूर प्रमाणामध्ये साथ आपल्याला लाभणार असून जीवनामध्ये अतिसुंदर प्रगती घडू येणार आहे. अतिशय उत्तम काळ आपल्या वाट्याला येणार आहे.\nभोगविलासितेच्या साधनांमध्ये वाढ होईल. ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील. धनलाभाचे योग जमून येणार आहेत. घर परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता पूर्णपणे बदलणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल. मानसिक जाण आता दूर होणार आहे. भोगविलासित आणि ऐश्वर्या मध्ये वाढ दिसून येणार आहे.\nमिथुन राशी- मिथुन राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आज मध्य रात्रीपासून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार असून स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने करिअर आणि कार्यक्षेत्रामध्ये भरघोस प्रगती या काळात घडवू शकते. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.\nनोकरीसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरणार आहेत. मनाजोगी नोकरी मिळण्याचे योग आहेत. पारिवारिक जीवनामध्ये सुख-समृद्धीची बहार येणार आहे. घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद आता दूर होणार असून आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.\nसिंह राशि- सिंह राशीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार असून आपल्या जीवनातील नकारात्मक काळ पूर्णपणे बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची अनुभूती आपल्याला होणार आहे.\nनशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला भरघोस प्रमाणामध्ये यश प्राप्त होणार आहे. मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आता इथून पुढे आपल्या जीवनामध्ये पैशांची आवक वाढणार आहे.\nआपल्या जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होईल. या काळात जर आपण चांगले कर्म केले आपले कर्म चांगले ठेवले तर निश्चित आपल्याला उत्तम लाभ प्राप्त होऊ शकते. माता लक्ष्मीची भक्ती आराधना करणे आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.\nतुळ राशी- तूळ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या पैशांची तरी आता दूर होणार असून आर्थिक आवक भरपूर प्रमाणामध्ये वाढणार आहे. धन लाभाचे योग जमून येतील. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होईल.\nमानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. मानसिक तणापासून मुक्त होणारा आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. आपल्या कार्यक्षमतेमध्ये वृद्धी होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.\nभोगविलासीतिच्या साधनांमध्ये वाढ होईल. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये भरघोस प्रमाणात यश आपल्याला प्राप्त होणार आहे. भौतिक सुख समृद्धीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होईल. मानसन्मान आणि यश किमतीमध्ये वाढवणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील.\nवृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये आनंदाचे बहार येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. संसारिक जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे आपण जे काही प्रयत्न कराल त्यामध्ये आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होईल.\nमाता लक्ष्मीच्या आशीर्वादाने हा काळ आपल्यासाठी उत्तम फलदायी ठरू शकतो. सामाजिक क्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडून येतील. भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार असल्यामुळे जे काम आपण करत आहात त्या कामांमध्ये भरघोस प्रमाणात यश प्राप्त होईल. धनलाभाची योग जमून येणार आहेत. आपल्या आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे.\nधनु राशि- धनु राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे दूर होईल. मनाला आनंदित करणाऱ्या घटना आपल्या जीवनात घडून येतील. आता सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.\nभाग्याची साथ मिळणार असल्यामुळे जीवनामध्ये अनुकूल प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होईल. नोकरीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार असून उत्तम चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होतील.\nमीन राशी- मीन राशीच्या जीवनामध्ये विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नशिबाची साथ आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये भरघोस प्रमाणात यश प्राप्त होईल. आता इथून पुढे व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारामध्ये उत्तम प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.\nविदेशामध्ये जाऊन नोकरी करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. विद्यार्थी वर्गासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये माता लक्ष्मीची उपासना करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने गाईला गुळ आरोपीचा नैवेद्य देणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. धनधान्य आणि सुख-समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/320757", "date_download": "2022-12-01T13:31:39Z", "digest": "sha1:HKY3SLKIL2VL62ZAOEQOLCG5BY64PI2K", "length": 2003, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ओनोन नदी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ओनोन नदी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:१७, ३१ डिसेंबर २००८ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१९:१९, २५ नोव्हेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ca:Onon)\n०३:१७, ३१ डिसेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fr:Onon)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%A1/", "date_download": "2022-12-01T14:38:38Z", "digest": "sha1:G67UWTLFWPRDHWWKOXM3W2HG6CKRIX4J", "length": 6545, "nlines": 82, "source_domain": "navakal.in", "title": "मान सरकारच्या तिजोरीत खडखडाट! सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nमान सरकारच्या तिजोरीत खडखडाट सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार रखडला\nचंदिगड – मोफत विजेची खैरात वाटणाऱ्या पंजाबमधील भगवंत मान सरकारच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. त्यामुळे तेथील सरकारी कर्मचाऱ्यांचा ऑगस्टचा पगार ६ दिवस रखडला. ६ सप्टेंबरला त्यांना पगार मिळाला. यामुळे मान सरकार आर्थिक अडचणीत सापडले आहे.\nपंजाब मध्ये सत्तेवर आलेल्या मान सरकारने काही घोषणा केल्या. त्याचा आर्थिक बोजा राज्याच्या तिजोरीवर पडला. मात्र त्या प्रमाणात उत्पन्न वाढले नाही. सरकारला जीएसटीतून १६ हजार कोटी मिळाले होते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सरकारला हे उत्पन्न मिळाले. मात्र ३० जूनपासून ही प्रणाली बंद झाली. मार्चमध्ये मान सरकार सत्तेवर आले. तेव्हापासून कर्मचाऱ्यांचा पगार दर महिन्याच्या १ तारखेला दिला जात होता. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरवर्षी ३१ हजार १७१ कोटी खर्च होतात. दरमहा २ हजार ५९७ कोटी पगारासाठी लागतात. मात्र यावेळी ऑगस्टचा पगार उशिरा झाला. कर्मचाऱ्यांना ६ तारखेला पगार मिळाला. अधिकाऱ्यांचा अजूनही पगार मिळालेला नाही. राज्य सरकार एक हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. त्यासाठी व्याजाचे पैसे मिळावेत या हेतूने पगार उशिराने दिले, अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्यांने दिली. सरकारवर मोफत विजेच्या बिलाचा १८ हजार कोटींचा बोजा आहे. याशिवाय दोन हजार कोटींच्या अन्य सबसिडी आहेत.\nमुंबई विमानतळाचे सर्व्हर डाऊन झाले\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\n लडाखमध्ये साकारतेय “नाईट स्काय अभायारण्य’\nNextनवनीत राणांचा पोलीस ठाण्यात राडा अधिकाऱ्याचेही आक्रमक शैलीत प्रत्युत्तरNext\nमुंबई विमानतळाचे सर्व्हर डाऊन झाले\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/11/01/driving-licence-2022/", "date_download": "2022-12-01T12:47:09Z", "digest": "sha1:XQX2TVLSQKGFORZ7HAXAICTIZUWGLW5X", "length": 12025, "nlines": 35, "source_domain": "todaymarathi.com", "title": "Driving Licence 2022 | घरी बसून मिळवा मोफत ड्रायव्हिंग लायसन्स ते सुद्धा अगदी काही मिनिटात -", "raw_content": "\nDriving Licence 2022 | घरी बसून मिळवा मोफत ड्रायव्हिंग लायसन्स ते सुद्धा अगदी काही मिनिटात\n“Driving Licence 2022” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/ या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण मोफत ड्रायव्हिंग लायसन्स याविषयी माहिती पाहणार आहोत . पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. “Driving Licence 2022”\nघरी बसून मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स\n“Driving Licence 2022” मित्रांनो जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याचा किंवा रिन्यू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल तर आरटीओ ला जायला लागते. पण या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या फ्री मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता. कोणती ट्रिक आहे कोणती वेबसाईट आहे तुमच्या मनात खूप प्रश्न पडले असतील हे सर्व प्रश्न आपण पुढील लेखांमध्ये सोडणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचावा ही नम्र विनंती. “Driving Licence 2022”\n👉येथे करा ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज👈\nकसे मिळेल तुम्हाला फ्री ड्रायव्हिंग लायसन्स\n“Driving Licence 2022” ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही कोणत्याही मान्य प्राप्त ड्रायविंग ट्रेनिंग स्कूलमध्ये डीएल साठी नोंदणी करू शकता इथून ट्रेनिंग घेतल्यानंतर तिथून परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तुम्हाला शाळा प्रमाणपत्र देईल या प्रमाणपत्राच्या आधारे ड्रायव्हिंग लायसन्स तयार केले जाईल ड्रायव्हिंग लायसन्स तयार करण्यासाठी मान्यता अभ्यासक्रम हे सिद्ध करावे लागेल. मला स्कूल त्या शाळेमध्ये प्रॅक्टिकली ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्याचे संपूर्ण नियम शिकवले जातील. “Driving Licence 2022″\n👉 हे सुद्धा वाचा :- कर्ज माफीच्या नवीन याद्या आल्या जिल्ह्यानुसार गावानुसार याद्या पहा👈\nड्रायव्हिंग लायसन्स साठी तुम्ही कोणत्या वेबसाईटवर फ्री अर्ज करू शकता\n“Driving Licence 2022” मित्रांनो तुम्ही अशा बऱ्याच न्यूज बघितले असतील जेथे तुम्हाला दावा केला जातो फ्री ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल पण वास्तव मध्ये बघितले तर असे काहीही नसते. आतापर्यंत एकही वेबसाईट अशी झाली नाही की तिथे फ्री ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल. वर दिलेल्या पद्धतीने तुम्हाला फ्री मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स तर मिळेल पण अशी ऑफिशियल वेबसाईट नाही जेथून तुम्ही फ्री मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स काढू शकता. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा पूर्णपणे विचार करून ती गोष्ट करावी. “Driving Licence 2022″\n👉हे सुद्धा वाचा :- आता प्रत्येक शेतकऱ्याला लोखंडी कुंपणासाठी मिळणार 90 टक्के अनुदान👈\nऑफलाइन ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढू शकता.\n“Driving Licence 2022″ मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या आरटीओ मध्ये जाऊन तर काढू शकता. तुमच्याकडे आधार आणि पॅन असेल तर तुम्ही ऑनलाईन सेटिंग मध्ये सुद्धा अशी सुविधा उपलब्ध झाली आहे तेथे जाऊन तुम्ही फ्री ड्रायव्हिंग लायसन्स तर काढू शकता पण तुम्हाला ते फ्री मध्ये मिळत नसते ते तुम्हाला पैसे देऊनच काढून ठेवावे लागते. “Driving Licence 2022″\n👉येथे करा ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज👈\nतुम्ही ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन कसे काढू शकता\n“Driving Licence 2022” ऑनलाईन ड्रायव्हिंग करण्यासाठी अजून कुठली वेबसाईट तयार झाली नसल्यामुळे तुम्हाला ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स काढता येणार नाही त्यासाठी तुम्हाला ऑफलाइन ड्रायव्हिंग लायसन्स काढून घ्यायला लागेल ऑफलाइन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला आम्ही एक वर प्रोसेस दिली आहे ती प्रोसेस फॉलो करून तुम्ही ऑफलाईन ड्रायव्हिंग लायसन्स कमी करता मध्ये काढू शकता मित्रांनो जर तुम्हाला ऑनलाईन ड्रेसिंग लायसन्स काढण्यासाठी कुठलीही अडचणी येत असल्यास तुम्ही सरकार च्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देऊन तक्रार करू शकता “Driving Licence 2022”\n“Driving Licence 2022” एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो घरी बसून ड्रायव्हिंग लायसन्स तर तुम्हाला मिळू शकत नाही कारण ड्रायव्हिंग मेसेज काढण्यासाठी काही नियम आणि अर्ज फॉलो करावे लागतात त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन हे घरबसल्या मिळत नसते एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो घरी बसून ड्रायव्हिंग लायसन्स तर तुम्हाला मिळू शकत नाही कारण ड्रायव्हिंग मेसेज काढण्यासाठी काही नियम आणि अर्ज फॉलो करावे लागतात त्यासाठी ड्रायव्हिंग लायसन हे घरबसल्या मिळत नसते “Driving Licence 2022”\nTip-मित्रांनो जर तुम्हाला आमच्या या वेबसाईटवर च्या बातम्या आवडत असतील तर तुम्ही या बातम्या तुमच्या मित्राला शेअर करा तसेच तुम्ही जर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन झाला असाल तर तुम्हाला सर्व अपडेट्स तुमच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळून जातील “Driving Licence 2022”\nCrop Loan List 2022 | कर्ज माफीच्या नवीन याद्या आल्या जिल्ह्यानुसार गावानुसार याद्या पहा\nSbi Scollership Yojana 2022 | 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार 15,000/रुपये स्कॉलरशिप लगेच ऑनलाईन अर्ज करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/culture-and-religion/ravivar-sunday-upay-do-shree-suryoshtakam-your-all-problems-related-study-job-and-business-will-gone-srr99", "date_download": "2022-12-01T12:57:34Z", "digest": "sha1:XZXVN67KZQQXRTQTYPLVLTDWVZ7AIKLO", "length": 9859, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sunday Upay: रविवारी करा फक्त 'हा' एक उपाय; नोकरी अन् व्यवसायातील सगळ्या समस्या होतील दूर | Sakal", "raw_content": "\nSunday Upay: रविवारी करा फक्त 'हा' एक उपाय; नोकरी अन् व्यवसायातील सगळ्या समस्या होतील दूर\nहिंदू धर्मातील प्रत्येक दिवस हा देवी देवतांना समर्पित असतो. रविवाऱ्या दिवशी सूर्य देवाची पूजा अर्चना केल्या जाते. हिंदू धर्मात सांगितल्याप्रमाणे रविवारी सूर्य देवाची विधीपूर्वक पूजा केली व अर्ध्य दिलं तक सूर्यदेव प्रसन्न होतो. तसेच व्यक्तीच्या संपूर्ण समस्या दूर होतात. ज्योतीष शास्त्रानुसार रविवरी श्री सूर्योष्टकमचा पाठही विशेष लाभदायी ठरतो.\nमान्यतेनुसार रविवारच्या दिवशी सूर्योष्टकमचा पाठ केल्यास तुम्हाला लाभदायी फळ मिळतं. तुमच्यावर येणारी संकंट दूर होतात. ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही नोकरी किंवा व्यवसायसंबंधित कुठल्याही समस्येने त्रस्त असल्यास कमीत कमी ७ रविवार श्री सूर्योष्टकम पाठ केल्यास तुमच्या समस्या दूर होतात. रविवार हा दिवस यासाठी शुभ मानला जातो.\nहेही वाचा: Love Rashi Bhavishya : यंदाच्या दिवाळीत 'या' राशींच्या तरुणींचे होईल शुभ-मंगल\nसूर्योष्टकम पाठ करण्याची विधी\nपाठ करण्याधी स्नान करा. स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा. जलामध्ये अक्षदा, लाल चंदन, फूल इत्यादी टाका. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पित केल्यानंतर आसन ग्रहण करा. त्यानंतर मनापासून सूर्योष्टकम पाठ सुरू करा. यामुळे तुमच्या सगळ्या समस्यांचे समाधान निघतील. हा पाठ करताना योग्य उच्चार करा.\nहेही वाचा: November Horoscope: 'या' तीन राशींसाठी नोव्हेंबर महिना ठरणार लकी; संपत्तीत होणार प्रचंड वाढ\nआदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर\nदिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तु ते॥1॥\nसप्ताश्व रथमारूढं प्रचण्डं कश्यपात्मजम्\nश्वेत पद्माधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्॥2॥\nलोहितं रथमारूढं सर्वलोक पितामहम्\nमहापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्॥3॥\nत्रैगुण्यश्च महाशूरं ब्रह्माविष्णु महेश्वरम्\nमहापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्॥4॥\nबृहितं तेजः पुञ्ज च वायु आकाशमेव च\nप्रभुत्वं सर्वलोकानां तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥5॥\nएकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्॥6॥\nतं सूर्यं लोककर्तारं महा तेजः प्रदीपनम् \nमहापाप हरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम्॥7॥\nतं सूर्यं जगतां नाथं ज्ञानप्रकाशमोक्षदम्\nमहापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥8॥\nसूर्याष्टकं पठेन्नित्यं ग्रहपीडा प्रणाशनम्\nअपुत्रो लभते पुत्रं दारिद्रो धनवान् भवेत्॥9॥\nअमिषं मधुपानं च यः करोति रवेर्दिने\nसप्तजन्मभवेत् रोगि जन्मजन्म दरिद्रता॥10॥\nस्त्री-तैल-मधु-मांसानि ये त्यजन्ति रवेर्दिने\nन व्याधि शोक दारिद्र्यं सूर्य लोकं च गच्छति॥11॥\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-district-marathi-news-bhr22b00477-txt-pd-today-20221017090023", "date_download": "2022-12-01T14:05:45Z", "digest": "sha1:IHFL2RIXND4MEC7KIGRXZA5Y7DNUUVDO", "length": 5781, "nlines": 150, "source_domain": "www.esakal.com", "title": "भोर येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार | Sakal", "raw_content": "\nभोर येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार\nभोर येथे वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार\nभोर, ता. १७ : येथे शनिवारी (ता. १५) वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक भीमराव शिंदे यांनी भोर शहरातील वृतपत्र विक्रेत्यांचा सत्कार केला.\nयावेळी शहरातील वृत्तपत्र वितरक रमेश म्हसवडच्या कार्यालयात भीमराव शिंदे यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना भेटवस्तू व गुलाबपुष्प दिले.\nसकाळच्या पुणे जिल्ह्याचे वितरण प्रमुख योगेश निगडे, तालुका बातमीदार विजय जाधव व ओम कोचिंग क्लासेसचे संचालक परमेश्वर कोठुळे यांच्या उपस्थितीत शहरातील रमेश म्हसवडे, प्रसाद शिवभक्त, अर्जुन खोपडे, स्वप्नील पैलवान, माधव शिवभक्त, उत्तम खोपडे, यशवंत शिवभक्त, बाळासाहेब देशमाने, संजय पानसरे, नंदकिशोर पानसरे या वृत्तपत्र विक्रेत्यांना यावेळी गौरविण्यात आले.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00666.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/kop-dakshin-cogress-ruturaj-patil/", "date_download": "2022-12-01T13:33:53Z", "digest": "sha1:HKDDABFJYSBD6Z5ZFBQNSZXH4X5I57BN", "length": 16787, "nlines": 113, "source_domain": "bolbhidu.com", "title": "गाड्यांच्या गर्दीत सायकल दिसली आणि लयभारी वाटलं.", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nगाड्यांच्या गर्दीत सायकल दिसली आणि लयभारी वाटलं.\nआज मुहूर्त आहे. आम्ही ज्योतिष्याकडं चौकशी केली तेव्हा तो म्हणाला आजचा दिवस चांगला आहे म्हणून सगळे नेते आज फॉर्म भरायला लागलेत. आत्ता आपण घरात गाडी घेवू नायतर मोबाईल घेवू प्रत्येक गोष्ट मुहूर्तावर करतो. एखादा म्हणू शकतो पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभत का पण भिडूंनो तस नसतय. श्रद्घा नावाची देखील एक गोष्ट असते. जस काहीतरी चांगल करताना देवाला जातात तसच चांगला दिवस बघतात एवढी साधी गोष्टय ती.\nअसो पण विषय तो नाही. वेगवेगळी नेतेमंडळी वेगवेगळा स्टंट करत आज फॉर्म भरतील. कोणी किती माणसं गोळा केली हा कौतुकाचा विषय ठरणार आहे. यात कोणताच प्रश्न नाही.\nपण मुद्दा आहे अर्ज करताना कोण काय करतय \nआम्ही चौकशा चालू केल्या, तेव्हा समजल.\nकोल्हापूर दक्षिणचे कॉंग्रेसचे उमेदवार ऋतूराज पाटील सायकलवरून फॉर्म भरायला जाणारायत.\nहे वाचून काय वाटलं. लोक म्हणतील हा स्टंट आहे. काहीजण म्हणतील, मग रोजच सायकल वापरायला काय होतय. काहीजण म्हणतील बातम्यात येण्यासाठी स्टंट चालूय. आमच्या ऑफिसवरच्या एका बोलभिडू कार्यकर्त्याने देखील अशीच प्रतिक्रिय दिली मग विचार केला लोकांना सायकल कळली पाहीजे…\nअर्ज भरायला जाणं याच्यातच एक बातमीमुल्य असतं. त्यामुळे बातमी व्हावी म्हणून अस काही करण्याची सहसा गरज नसते. महत्वाचा मुद्दा असतोय तो अर्ज भरायला जाताना उमेदवार कसा जातो. त्यावर तो कुठल्या गटाच, कोणत्या लोकांच प्रतिनिधित्त्व करतो हे तो ठामपणे लोकांपुढे मांडू शकतो.\nम्हणजे उमेदवार कसा आहे तो पुढच्या लोकांकडे कसा बघतो, त्याची विचारसरणी काय आहे हे लोकांपर्यन्त ठसठशीतपणे घेवून जावू शकतो.\nतसाच इथे सायकलचा विषय आहे. ऋतूराज पाटलांनी सायकलच का निवडली तर त्यांना दाखवून द्यायचं आहे की मी क्रिडानगरी असणाऱ्या कोल्हापूरच प्रतिनिधित्त्व करतो. कोल्हापूरची ओळख कुस्ती सोबतच कित्येक खेळात आहे. भारतातला सर्वाधिंक आर्यनमॅन असणारा जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. इथे तरुणाच पहिलं लक्षण म्हणजे फिट असणं हे असतय.\nथोडक्यात सांगायचं झालं तर फिट आणि हिट हे कोल्हापूरकरांच समीकरण आहे.\nसायकलच का. आत्ता मग काय पुशअप मारत जायचं का इथे विषय प्रवासाचा आहे. माणूस घरातून निघून कलेक्टर ऑफिसला जातोय. कोल्हापूरातला शहरातला प्रवास. अशा वेळी प्रदूषण न करणारी सायकल वापरली तर भारीच आहे. प्रत्येक गोष्टीला सायकल समर्पक उत्तर आहे.\nआत्ता याबद्दल अधिक चांगल कोण सांगेल म्हणून आम्ही सायकल रिपब्लिकच्या अभिजीत कुपाटे यांना फोन केला. त्यांना सांगितलं कोल्हापूरचे ऋतूराज पाटील आज सायकलवरून फॉर्म भरायला जातायत,\nतेव्हा अभिजीत कुपाटे म्हणाले,\nछत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात फक्त कोश्यारीच पुढे नाहीत…\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते या…\n” मी गेली सात ते आठ वर्ष सायकल वापरतोय. मी पण मुळचा कोल्हापूरचा. आज हिंजवडी पासून घर असा माझा रोजचा चाळीस किलोमीटरचा प्रवास होतो. गाडीवरून मला दिड तास लागायचे. सायकलवरून मी पाऊण तासात पोहचतो. सायकलच्या नादामुळे माझे महिन्याचे पेट्रोलचे कित्येक रुपये वाचले आहेत पण इतके वर्ष सायकल चालवल्यामुळे एक गोष्ट लक्षात येतेय की फिट राहिलो त्याला कारण फक्त आपली सायकल आहे. “\nतर हे अस असतय सगळं. पण हे कळणारा नेता असणं देखील तितकच महत्वाच असतय. तरुण असल्यामुळे तरुणांना काय सांगितल पाहीजे आणि काय नाही असा नेता असावा. ऋतूराज पाटलांनी नेमकं हे कृतीतून करुन दाखवलय. कोल्हापूरात सायकल वापरण्यास लोकांनी सुरवात केलीच होती पण ऋतूराज पाटलांसारख्या विचारी तरुणामुळे त्याला बळ मिळतय.\nऋतूराज पाटील कोल्हापूरातल्या तरुणांच संघटन बांधण्यसाठी प्रसिद्ध आहेत. मागच्या वर्षीपासून ते आणि त्यांचे काका सतेज ऊर्फ बंटी पाटलांनी मिळून ब्रॅण्ड कोल्हापूरचा संकल्प हाती घेतला. यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कोल्हापूरची ओळख सातासमुद्रापार घेवून गेलेल्या तरुणांना ब्रॅण्ड बनवण्यात आलं. कोल्हापूरची हि ओळख काका पुतण्याने मिळून पुढे आणली.\nनको तिथे टांग मारून राजकारण करण्याच्या जमान्यात ऋतूराज पाटील सायकलवर टांग मारून आपल्या तरुणांना काहीतरी चांगल्या गोष्टी सांगत असतील तर त्याच मनापासून कौतुक करावं वाटतं.\nआमचं तर असच मत आहे की, यापुढे प्रत्येक नेत्याने सायकल वापरायला हवी. अडीअडचणीला का होईना एखाद्या नेत्याला किमान दोन किलोमीटर सायकल चालवता येत असेल तर तो तुमच्यासाठी धावून येईल म्हणायला हरकत नाही. निवडणुकीच्या नियमात किमान दोन किलोमीटर सायकल चालवून दाखवण्याचा नियम देखील घालून द्यायला हरकत नसावी.\nआत्ता ऋतूराज पाटलांच या भन्नाट कामासाठी कौतुक, आणि एक इच्छा.\nते विजयी झाले तर विजयी मिरवणूक देखील अशीच सायकलवरून काढावी. कारण अशा राजकारणाची खरच पोरांना गरज आहे.\nहे ही वाच भिडू.\nराजकारण सोडून या पाच जणांच कौतुक मोठ्या मनानं करायला हवं\nसांगली, सातारा, कोल्हापूर घडवण्याचं श्रेय या इंग्रज अधिकाऱ्याकडे जातं.\nकोल्हापूरातल्या या गावात चालतां चालतां सोनं घावतय \nजय जय महाराष्ट्र माझा\nमहाविकास आघाडी सरकारनं आतापर्यंत सीमावादासाठी कोणती पावलं उचलली आहेत..\nराहुल गांधी म्हणतात तस मोदींच्या धोरणामुळे चीन आणि पाकिस्तान जवळ येत आहेत का\nलोक म्हणायलेत मोदी ड्रेस घालताना पण पुढच्या निवडणुकीचा विचार करतात\nदेशात खायचे वांदे आणि इम्रान वाघा बॉर्डर शेजारी ड्रीम प्रोजेक्ट उभारण्याची तयारी…\nफारूख अब्दुल्लांनी जाहीर सभेत काश्मिरी पंडितांची माफी मागून राजकारणाला नवीन वळण दिलंय\nबिनविरोध निवडणूकीमुळं बंटी पाटील आत्ता राज्याचे नेते झालेत…\nहे ही वाच भिडू\nभीतीमुळे मंत्रालयातील केबिन नंबर ६०२ मध्ये बसायला…\nएकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर जगजीत सिंगच्या…\nबाकी निवडणुकांप्रमाणेच गुजरातच्या निवडणुकीत सुद्धा…\nटीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७…\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\nमौत का सौदागर ते फेकू अशी अनेक नावं काँग्रेसने मोदींना…\nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\nछत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात फक्त कोश्यारीच पुढे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/muslim-youth-bearded-job/", "date_download": "2022-12-01T13:22:14Z", "digest": "sha1:SGDWRI7CTBCXBU6WMKCGEUIZ53KPEEEE", "length": 21377, "nlines": 131, "source_domain": "bolbhidu.com", "title": "पोलीसांनी दाढी ठेवणं योग्य आहे की अयोग्य, कायदा काय सांगतो..?", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nपोलीसांनी दाढी ठेवणं योग्य आहे की अयोग्य, कायदा काय सांगतो..\nउत्तरप्रदेशमधील उपनिरीक्षक इंतेसार अली यांना परवानगीशिवाय दाढी ठेवल्याच्या कारणावरुन निलंबित करण्यात आल्याची दोन दिवसांपुर्वी बातमी आली. बागपत जिल्ह्यातील रमला पोलिस ठाण्यात नियुक्त असणाऱ्या उपनिरीक्षकांवर दाढी काढा अन्यथा कारवाई केली जाईल असे ही सांगण्यात आले होते.\nमात्र काल त्यांनी दाढी काढल्याने पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे.\nदेशात यापुर्वी ही दाढी ठेवल्याच्या कारणावरुन पोलिस आणि अगदी लष्करात देखील निलंबन केल्याची कारवाई करण्यात आली आहे. नेमके काय आहेत यामागचे नियम दाढी ठेवण्यासाठी कोणाला परवानगी आहे आणि कोणाला नाही\nपहिल्यांदा नियम काय आहे ते पाहू.\nकलम २५ नुसार केंद्र शासनाच्या गृह विभागाच्या ८ मार्च १९८९च्या पत्रानुसार फक्त शीख धर्मियांनाही डोक्यावर केस आणि दाढी राखण्यास परवानगी दिली आहे.\nतसेच तिन्ही सेनादलांमध्ये शीखांना व्यवस्थित चापून-चोपून बसविलेली दाढी व न कापलेले केस राखण्यास परवानगी आहे.\nलष्करात दाढी ठेवल्याने सेवेतुन काढून टाकण्यात आले होते.\nभारतीय लष्कराची कडक शिस्त आणि वक्तशीरपणा ही एक विशेष ओळख आहे. त्यामुळेच २०१६ मध्ये दाढी ठेवल्याच्या कारणावरुन लष्करामधून मक्तुमहुसैन या ३४ वर्षीय जवानाला काढून टाकण्यात आलं होतं.\nमक्तुमहुसैन यांना कमांडिंग ऑफिसरने सांगूनही दाढी त्यांनी काढली नव्हती. म्हणून लष्कराने त्यांना ‘अवाच्छिंत जवान’ ठरवून सेवेतून बडतर्फ केले.\nयाविरुद्ध त्यांनी सेनादल न्यायाधिकरणाच्या कोची खंडपीठात याचिका दाखल केली मात्र ती फेटाळून लावली.\nयावेळी मक्तुमहुसैन यांच्या वकीलांनी दोन मुद्दे मांडले होते.\nएक, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २५ अन्वये मला स्वधर्माचे आचरण करण्याचा मूलभूत हक्क आहे. दाढी राखणे ही इस्लामची ओळख असल्याने तो धर्माचरणाचाच एक भाग आहे.\nदोन, लष्करात शीख सैनिकांना दाढी राखू दिली जाते व इतरांना नाही. हा पक्षपात आहे. त्यामुळे समानतेच्या न्यायतत्त्वाचा भंग होतो.\nहे दोन्ही युक्तिवाद अमान्य करताना न्यायाधिकरणाने सांगितले की,\nमक्तुमहुसैन यास स्वधर्माचे आचरण करण्याचे स्वातंत्र्य जरूर आहे. परंतु लष्करासारख्या शिस्तबद्ध दलात नियमाचे पालन हे व्हायलाच हवे.\nशीख धर्मात केस व दाढी राखणे हा धर्माचरणाचा एक मुख्य भाग आहे. तसे इस्लाम धर्माचे नाही. त्यामुळे लष्करात असलो तरी इस्लामचे पालन करण्यासाठी म्हणून मी दाढी करणार नाही,\nहे मक्तुमहुसैनचे वर्तन बेशिस्तीचे आहे.\nअसे असले तरीही तिन्ही सेना दलांचे वेगळे नियम\nदाढी राखण्याच्या बाबतीत लष्कर, हवाई दल व नौदल या तीन सेनादलांच्या नियम वेगळे आहेत.\nलष्कराच्या काही रेजिमेंटमध्ये शीखेतर जवान व अधिकाऱ्यांना तात्पुरती दाढी राखता येते.\nड्युटी अथवा परेडच्या वेळी ज्यावरून त्या व्यक्तीचा धर्म स्पष्ट होईल असे कोणतेही चिन्ह धारण करण्यास किंवा वेषभूषा करण्यास हवाई दलात मज्जाव आहे.\nमात्र ज्या मुस्लीम व्यक्तींची हवाई दलात १ जानेवारी २००२ पूर्वी भरती झालेली असेल व भरतीच्या वेळी ज्यांची दाढी असेल त्यांना ती राखण्याची अनुमती आहे.\nनौदलाचे अधिकारी व नौसैनिकांना दाढी-मिशा ठेवता येतात. मात्र त्यासाठी कमांडिग ऑफिसरची पूर्वानुमती आवश्यक असते.\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते या…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nउत्तरप्रदेशमधील घटनेत काय झालं होत\nउत्तर प्रदेश पोलिसांच्या मॅन्युअल व नियमांनुसार, शीख वगळता कोणालाही वरिष्ठ अधिकारी यांना परवानगी न घेता दाढी ठेवण्यास परवानगी नाही. पोलीस विभागाचे कर्मचारी परवानगीशिवाय मिशा ठेवू शकतात, परंतु दाढी ठेवू शकत नाहीत. जो कोणी शीख धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्माचा अधिकाऱ्यास दाढी ठेवायची असल्यास संबंधित विभागाची परवानगी घ्यावी लागते.\nबागपतचे एसपी अभिषेक सिंह यांनी हाच नियम सांगत इंतेसार अली यांना दोनदा विभागीय परवानगी घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने निलंबित करण्यात आले.\nमहाराष्ट्रामध्ये एका पोलिसाने दाढीसाठी नोकरीच नाकारली होती.\nजहिरोद्दिन बेदडे हे जालन्याच्या राज्य राखीव पोलिस दलातील जवान. ७ मे २०१२ रोजी राज्य राखीव पोलिस दलाच्या समादेशकांनी त्यांना दाढी वाढविण्याची परवागी दिली होती. पण ती व्यवस्थित कापलेली आणि साफ असेल अशी अट घातली.\nमात्र त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांमध्ये राज्य सरकारने अशी परवानगी देऊ नये, असे निर्देश दिले. त्यामुळे ९ ऑक्टोबर २०१२ रोजी दाढी वाढविण्याची परवानगी रद्द करण्यात आली. आणि सोबतच शिस्तभंगाची कारवाई करत निलंबीत करण्यात आले.\nया विरोधात बेदडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. पण खंडपीठाने त्यांची याचिका फेटाळून लावत,\n“दल धर्मनिरपेक्ष संघटना आहे आणि तिथे शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे. दाढी राखणे ही इस्लामची मूलभूत धार्मिक बाब नाही, त्यामुळे हा तुमचा मुलभूत अधिकार नाही”,\nया निर्णयाविरुद्ध बेदडे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने २२ जानेवारी २०१३ रोजी याचिकाकर्त्यावर शिस्तभंगाची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश दिला होता. त्यानंतर महाराष्ट्र हज कमिटीचे माजी अध्यक्ष जी. एस. ए. अन्सारी यांनीही सुप्रिम कोर्टात विशेष परवानगी अर्ज दाखल केला होता.\nभारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. राज्य घटनेच्या कलम २५ नुसार देशातील प्रत्येक नागरिकास आपल्या इच्छेनुसार धर्माचे पालन करण्याचा मुलभूत अधिकार आहे. तो कोणीही नाकारू शकत नाही, असे अर्जात म्हटले होते.\nसोबतच त्यांनी कलम २५ नुसार केंद्र शासनाच्या ८ मार्च १९८९च्या पत्रानुसार शिख धर्मियांनाही डोक्यावर केस आणि दाढी राखण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाचा हवाला दिला. मात्र न्यायालयाने तो नाकारला. आणि दाढी काढून पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले. यावर बेदडे यांनी नकार दर्शवला होता.\nराजस्थानमध्ये ही परवानगीची आवश्यकता आहे.\nराजस्थानमध्ये ही दाढी ठेवण्यासाठी परवानगीची गरज आहे. यापुर्वी अलवरमधील ३२ जवानांना दाढी ठेवण्याची परवानगी दिली होती. मात्र नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यातील ९ जणांची परवानगी काढून घेण्यात आली होती.\nजिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था ठेवताना कोणताही भेदभाव होवू नये यासाठी हे निर्णय घेतल्याचे जिल्हा पोलिस प्रमुखांनी सांगितले होते. मात्र यावर बरीच टिका झाल्यानंतर त्यांनी ९ जणांना ही परवानगी दिली होती.\nहे ही वाच भिडू\nशीख धर्मीय व्यक्तींना हेल्मेट सक्ती असते की नसते \nशिवसेना B, त्यानंतर शिवसेना C : भुजबळांनी पक्षांतर करून अशा प्रकारे वाचवली होती…\nअमित शहांनी १५ वेळा फोन केला पण त्यांनी उचलला नाही, नंतर कळलं त्यांना उपमुख्यमंत्री…\nमाजी मुख्यमंत्री बहुमत सिद्ध करायला राजभवनात गेले अन् राज्यपालांना मुस्काड लावून…\nसत्तेत परत येण्यासाठी फडणवीसांनी केलेला “मिर्ची बगळामुखी यज्ञ” हा काय…\nआयुष्यात कितीही फेल झाला तरी उभा कसं रहायचं हे शिकवणारे “हुकमीचंद…\nजय जय महाराष्ट्र माझा\nमहाविकास आघाडी सरकारनं आतापर्यंत सीमावादासाठी कोणती पावलं उचलली आहेत..\nयाच संदर्भात माझं तामिळनाडू पोलिसांबद्दलचे एक निरीक्षण सांगतो. तमिळनाडूतील पोलीस नेहमीच मला मुरुगन अर्थात अय्यप्पा याच्या ब्लॅक रंगाच्या शालीचे गळ्याभोवती आणि उदी कपाळावर ड्युटीवर असताना सेवन करताना दिसले आणि माझ्या मराठी नजरेला ती गोष्ट खटकली कारण महाराष्ट्रातील पोलिस कधीच आपल्या धार्मिक किंवा जातीय आभूषण यांचे प्रदर्शन वर्दीवर असताना करत नाहीत आणि तो धर्मनिरपेक्षतेचा प्रभाव माझ्यावर असल्याने ही गोष्ट तमिळनाडू पोलीस बाबतीत समजून घेताना माझ्या मनाची त्रेधातिरपीट उडाली.\nहे ही वाच भिडू\nराज्यपालांना परत पाठवणं राज्याला शक्य असतंय का \nनेहरूंनी आधी शांततेचा मार्ग निवडला पण वेळेवर मिलिटरी…\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना…\nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\nकाशी प्रमाणेच पंढरपूर कॉरिडोर मध्ये सुद्धा ऐतिहासिक…\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\nगहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात…\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00667.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/4547", "date_download": "2022-12-01T14:47:22Z", "digest": "sha1:NAANCMUGBP2YMK3XK5AMDCYC7MLTQJCP", "length": 9178, "nlines": 135, "source_domain": "dhanlabh.in", "title": "क्या है SIP ?? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nबऱ्याचजणांना SIP चे काम कसे चालते ते अनेकदा मी तोंडी सांगतो पण एखादी गोष्ट दृक्श्राव्य पद्धतीने पाहिल्यास त्याचा परिणाम योग्य स्वरूपाचा असतो \nमल्टिकॅपमध्ये कोणी गुंतवणूक करावी\nउद्दिष्टे ठरवा व साध्य करा \nब्लू चीप शब्द कसा आला\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/category/health-tips-in-marathi/health-related-articles/page/3/", "date_download": "2022-12-01T12:41:35Z", "digest": "sha1:SQWSKGDONZIHQWOS3HV7PLIRHIHE3PCV", "length": 9532, "nlines": 141, "source_domain": "m4marathi.com", "title": "आरोग्य विषयक लेख – Page 3 – m4marathi", "raw_content": "\nCategory: आरोग्य विषयक लेख\nझोप येत नसल्यास करा उपाय\nतुम्हाला झोप येत नसल्यास तुमच्या आहारामध्ये बदल करत राहिल्यास तुमच्या झोपेच्या समस्या दूर होतील. झोप पूर्ण न झाल्यास आळस येणे, चिडचिडपणा वाढणे, कंटाळा येणे आदी समस्या उद्भवतात. यासाठी\n‘साखरेचं खाणार त्याला देव देणार’ ही म्हण आपण आतापर्यंत ऐकत होतो. मात्र आता ‘साखरेचं खाणार त्याला आजार मिळणार’ अशी नवी म्हण रूढ होतीये. कुठलेही उपचार घेताना डॉक्टर आधी\nकुटुंबातील सर्व सदस्यांनी रात्रीच्या जेवणाच्या वेळी एकत्र येऊन खेळीमेळीत वेळ घालवावा, असा सल्ला दिला जातो. दिवसभर आपापल्या कामात व्यग्र असल्यामुळे एकमेकांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. पण सध्या\nबीट खा, तंदुरुस्त राहा\nआपल्या आहारात सर्व भाज्यांचा समावेश असायला हवा. बरेचदा मुलांना आवडणार्‍या भाज्याच बनविल्या जातात. काही भाज्या मुद्दाम टाळल्या जातात. त्यांचा वापर होत असला तरी र्मयादित असतो. बीटचाही याच गटात\nआहारात असू द्या वांगं\nवांग्याची रुचकर आणि मसालेदार भाजी म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. भाजीव्यतिरिक्त अन्य पाककृतींमध्येही वांग्याचा वापर होतो. वांग्यामध्ये बरीच औषधी तत्त्व असतात. वांग्यात एंटीऑक्साडेंट्सची पर्याप्त मात्रा असते. यातील क्लोरोजिनिक\nअलीकडे कर्करोगाचा विळखा जखडताना दिसतो आहे. यामध्येही ब्रेन आणि स्पाईन कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. शरीरातील दुसर्‍या अवयवांचा उदा. फुफ्फुस किंवा स्तनाच्या कर्करोगाचा प्रभाव ब्रेन आणि स्पाईनवर पडताना दिसतो. ब्रेन\nसध्या ज्यूसप्रेमींची संख्या वाढतेय. बाहेरून येताना एक ग्लास ज्यूस पिऊनच घरी परतणारे अनेकजण पाहायला मिळतात. मात्र आरोग्याच्या दृष्टीनं फळांचे रस घेणं चुकीचं आहे. अलीकडेच संशोधकांनी याकडे लक्ष वेधलं\nजीभ स्वच्छ ठेवा .\nजिभेवरून व्यक्तीचा आरोग्याचा अंदाज बांधता येतो. जीभ अस्वच्छ असेल, जिभेवर पांढरट थर असेल तर अनारोग्याची खात्री पटते. त्यामुळे जंतुसंसर्ग होऊन अस्वास्थ्याचा धोका वाढतो. जीभ स्वच्छ करण्यासाठी प्लास्टिक अथवा\nटाकून देऊ नका साल .\nबर्‍याच फळांची सालं काढून टाकली जातात. मात्र यामुळे जरुरी पोषक तत्त्वांचा लाभ मिळत नाही. उदा. बदामाचं साल अँटीऑक्सिडंटचा खजिना आहे. यामध्ये पॉलिफिनोल्स असतात ज्यामुळे हृदयाला बळकटी मिळते आणि\nओझोन थेरपी ही प्रामुख्याने अँलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, नेचरोपॅथी या वैद्यकीय पद्धती पूरक उपचार पद्धती आहेत. शरीर शुद्धीकरण चिकित्सा हे या पद्धतीचे प्रमुख कार्य असून, ओझोन या प्रक्रियेंतर्गत मानवी\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Harshadkhandare", "date_download": "2022-12-01T14:17:30Z", "digest": "sha1:OVTPILZXQXUMFJGM2X3BNDI2CLC46LNK", "length": 1985, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:Harshadkhandare - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n१४ ऑक्टोबर २००८ पासूनचा सदस्य\nयेथे काय जोडले आहे\nव्यंगचित्रकार, छायाचित्रकार आणि मराठीमाती डॉट कॉम मराठीमाती डॉट कॉम चा निर्माता/संपादक आहे..\nविकिपीडिया चा एक सदस्य.\nशेवटचा बदल १० जानेवारी २०२२ तारखेला १७:१२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १० जानेवारी २०२२ रोजी १७:१२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2020/10/1A24SB.html", "date_download": "2022-12-01T12:48:52Z", "digest": "sha1:M3UCEDSMYKUU5ST22SLHFA4FJSBJO4ET", "length": 5632, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "गांधील माशीच्या हल्ल्यात दोन मुलींचा मृत्यू.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nगांधील माशीच्या हल्ल्यात दोन मुलींचा मृत्यू.\nऑक्टोबर २७, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nगांधील माशीच्या हल्ल्यात दोन मुलींचा मृत्यू.\nढेबेवाडी (जि. सातारा) : गांधील माशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात घराच्या गच्चीवर खेळणाऱ्या दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना महिंद (ता. पाटण) येथील बौद्धवस्तीत घडली आहे. अनुष्का दिनेश यादव (वय १२) आणि शेजल अशोक यादव (वय आठ) अशी मुलींची नावे आहेत. या घटनेत आणखी पाचजण जखमी झाले आहेत.\nघटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार साेमवारी (ता.26) सायंकाळी पाचच्या सुमारास महिंद येथील बौद्धवस्तीतील तुकाराम ज्ञानू यादव यांच्या घराच्या गच्चीवर अनुष्का, शेजल व आणखी एक लहान मुलगा असे तिघेजण खेळण्यास गेलेले होते. त्यावेळी त्यांच्या घरापाठीमागे असलेल्या मोठ्या झाडाच्या फांद्यांवरून उड्या मारणाऱ्या वानरांच्या कळपाचा लगतच्याच पडक्या घराच्या छप्परास असलेल्या गांधील माशांच्या पोळ्याला धक्का लागला. त्यामुळे चवताळलेल्या माशांनी गच्चीवर खेळणाऱ्या मुलांवर जोरदार हल्ला चढवला. मुलांचा आरडाओरडा ऐकून मदतीसाठी गच्चीवर धावलेल्या यादव कुटुंबियातील काही जणांनाही माशांनी चावा घेत जखमी केले.\nत्यानंतर तातडीने अनुष्का, शेजल व अन्य जखमींना उपचारासाठी तळमावले येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले. त्यापैकी अनुष्काचा उपचारा दरम्यान काही वेळानी तर रात्री एकच्या सुमारास शेजलचाही मृत्यू झाला. अनुष्काचे मुळगाव येळगाव (ता.कऱ्हाड) असून काही दिवसांपूर्वीच ती आपल्या आजोळी महिंद येथे आली होती. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2021/07/872-20.html", "date_download": "2022-12-01T13:09:51Z", "digest": "sha1:HZHPIBVSLQ3J7ODLQ6I6E6Z7AHK3PCXP", "length": 4446, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "872 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 20 बाधितांचा मृत्यू", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\n872 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 20 बाधितांचा मृत्यू\nजुलै १०, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा दि.10 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 872 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 20 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.\nतालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.\nतसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (183), कराड 8 (914), खंडाळा 0 (154), खटाव 5 (480), कोरेगांव 0 (383), माण 1 (285), महाबळेश्वर 0 (84), पाटण 1 (302), फलटण 0 (477), सातारा 4 (1250), वाई 1 (305) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4888 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/10/blog-post_83.html", "date_download": "2022-12-01T12:57:38Z", "digest": "sha1:CVXGZHUQXHB6KPEYQ4STSM3TNGMAJKYG", "length": 6544, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "नरेंद्र पाटील यांनी स्वीकारला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळचा पदभार", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nनरेंद्र पाटील यांनी स्वीकारला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळचा पदभार\nऑक्टोबर २१, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nमुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महांडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महामंडळाच्या जी.टी. हॉस्पीटल कंपाऊंड, बी. टी. मार्ग, जे. जे. स्कूल ऑफ आर्टसच्या मागे, सीएसएमटी स्टेशनजवळ, मुंबई येथिल कार्यालयात पदभार स्विकारला.\nयाप्रसंगी महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार प्रसादजी लाड, निरंजनजी डावखरे, नरेंद्र पाटील यांच्या धर्मपत्नी व प्राना फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. प्राची पाटील, महामंडळाचे अधिकारी तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्हे व तालुक्यातील मराठा कार्यकर्ते आणि महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, कायदेशिर सल्लागार अॅड. भारतीताई पाटील, अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार सहकारी पतेपढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश अण्णासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यालयापर्यंत माजी आमदार व नवनिर्वाचित अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचे भव्य मिरवणुकीमध्ये महामंडळाच्या कार्यालयात आगमन झाले व त्यांनी अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला.\nराज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. ती समर्थपणे सांभाळून मराठा युवकांना उद्योजक करण्यासाठी सतत प्रयत्नशिल राहिन, अशी प्रतिक्रिया माजी आमदार व अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली. आमदार प्रसादजी लाड, निरंजनजी डावखरे आदी मान्यवरांनी अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना शुभेच्छा दिल्या.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/movement-of-all-party-officials-and-activists-in-support-of-assistant-police-inspector-sonwane/", "date_download": "2022-12-01T13:57:15Z", "digest": "sha1:LIBMYFOBQYP66WRWTSY5VND6HUDSJJLV", "length": 11266, "nlines": 126, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवानेंच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आंदोलन… - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeराजकीयसहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवानेंच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आंदोलन…\nसहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवानेंच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आंदोलन…\nपोलीस स्टेशन पुढे आंदोलन…बदली तथा निलंबन मागे घेण्याचा रेटा, दिले निवेदन\nरामटेक -: ( तालुका प्रतिनिधी )\nशहराला लागुनच असलेल्या शितलवाडी येथील सपन जयस्वाल यांच्या पेट्रोल पंप वर दोन आरोपींनी दगडफेक केली. तेव्हा या घटनेची तक्रार पोलिस स्टेशन रामटेक ला देण्यासाठी गेलेल्या पेट्रोल पंप चालकासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक सोनवाने यांची काही कारणास्तव चांगलीच बाचाबाची झाली. दरम्याने सोनवाने यांनी पेट्रोलपंप चालक जयस्वाल याला मारहानही केल्याची सुत्रांची माहीती आहे. यानंतर हे सर्व प्रकरण स्थानीक आमदारांपर्यंत गेले. त्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला. या प्रकरणानंतर पोलीस विभागाच्या वरीष्ठांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक सोनवाने यांची तत्काळ पोलीस मुख्यालय नागपुर येथे बदली केली व नंतर त्यांना निलंबीतही केले.\nतेव्हा हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले व हा एका पोलिस अधिकाऱ्यावर अन्याय झालेला असल्याची जनसामान्यात चर्चा उठली. त्यानुसार आज दि. २६ जुलै स्थानिक पोलीस स्टेशन पुढे सर्वपक्षीय पदाधिकारी – कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत विविध नारेबाजी केली. तसेच सपोनी विवेक सोनवाने यांची बदली व निलंबन मागे घ्या असा रेटा लावत उपविभागीय पोलीस अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी (महसुल) यांना या मागणीचे एक निवेदन देण्यात आले. मोर्चा दरम्यान प्रहार चे जिल्हाध्यक्ष रमेश कारामोरे तथा भाजपचे राजेश ठाकरे यांचेसह विविध पदाधिकार्‍यांनी उपस्थितांना एका योग्य व कर्तबगार पोलिस अधिकाऱ्यावर अन्याय झाला असल्याबाबद संबोधन केले. यानंतर निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष रमेश कारामोरे, भाजप चे राजेश ठाकरे यांचेसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते तथा नागरीक उपस्थीत होते.\nवरीष्ठ निर्णय घेतील – डि.वाय.एस.पी. बागबान\nसध्या रामटेक येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा कार्यभार कन्हान येथील उपविभागीय पोलिस अधिकारी मुख्तार बागबान हे तात्पुरत्या स्वरूपात सांभाळत आहे. आजच्या २६ जुलै च्या मोर्चा प्रकरणाबद्दल त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की मागणीचे हे निवेदन आम्ही वरीष्ठांना पाठवु व नंतर ते योग्य निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले.\nआकोट | संशयास्पद वर्तनाने समाज कल्याण अधिकाऱ्याच्या सर्वेबाबत गुढ वाढले…पालीकेच्या दलित वस्ती निधीतील कामांच्या तक्रारीचे प्रकरण…\nकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसह इतरांवर केवळ राजकीय व्देषापोटी खोट्या नाट्या केसेस दाखल केल्या जाणे हे लोकशाहीला गालबोट लावणारे…माजी राज्यमंत्री आमदार विश्वजीत कदम\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/now-penalty-on-income-tax-return-lpg-cylinder-cheaper-read-what-changed/", "date_download": "2022-12-01T13:45:35Z", "digest": "sha1:FJCPW22APZUTH3F733OETJXOTSDDW3FQ", "length": 11036, "nlines": 141, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "आता इन्कम टॅक्स रिटर्नवर लागणार दंड...एलपीजी सिलिंडर स्वस्त...काय बदलले ते वाचा... - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeMarathi News Todayआता इन्कम टॅक्स रिटर्नवर लागणार दंड...एलपीजी सिलिंडर स्वस्त...काय बदलले ते वाचा...\nआता इन्कम टॅक्स रिटर्नवर लागणार दंड…एलपीजी सिलिंडर स्वस्त…काय बदलले ते वाचा…\nआजपासून म्हणजेच १ ऑगस्टपासून काही महत्त्वाचे बदल झाले आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलिंडर स्वस्त झाले असताना आता आयकर विवरणपत्र भरण्यासाठी दंड भरावा लागणार आहे. 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आजपासून स्वस्त झाला आहे. इंडियन ऑइलने आपल्या किमतीत 36 रु.ची कपात केली आहे.\nआता दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडर 1976.50 रुपयांना मिळणार आहे. गेल्या महिन्यात ते 2012.50 मध्ये उपलब्ध होते. आता कोलकात्यात 2095.50 रुपयांना, मुंबईत 1936.50 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 2141 रुपयांना मिळेल. गेल्या महिन्यातही व्यावसायिक सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली होती, तर घरगुती स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महागला होता. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कायम आहेत. सध्या दिल्लीत 1053 रुपये, मुंबईत 1053 रुपये, कोलकात्यात 1079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1068.50 रुपयांना 14.2 किलोचा एलपीजी सिलेंडर उपलब्ध आहे.\nविवरणपत्र भरण्यासाठी 5000 हजार दंड\nआता आयकर रिटर्न भरल्यास 5000 रुपये दंड आकारला जाणार आहे. सरकारने रिटर्न भरण्यासाठी ३१ जुलै ही शेवटची तारीख ठरवली होती, जी काल पार पडली. अद्याप तारीख वाढवण्यात आली नसल्याने परत येणाऱ्यांना पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागणार आहे. ज्यांचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना विलंब शुल्क म्हणून 1000 रुपये भरावे लागतील. वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असल्यास 5000 रुपये दंड भरावा लागेल.\nKYC शिवाय किसान सन्मान निधी उपलब्ध होणार नाही\nआता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी KYC अनिवार्य झाले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीसह केवायसी करावे लागेल. जुन्या लाभार्थ्यांना केवायसीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. तो पार पडला आहे. ज्या लाभार्थींनी KYC केले नाही त्यांना PM किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याची रक्कम मिळणार नाही.\nबँक ऑफ बडोदाने चेकने पैसे देण्याचे नियम बदलले\nBOB किंवा बँक ऑफ बडोदाने आजपासून चेकने पैसे देण्याचे नियम बदलले आहेत. आता 5 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या धनादेशासाठी सकारात्मक वेतन प्रणाली अनिवार्य असेल. चेक पेमेंट सुरक्षित करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.\nउद्धव ठाकरेंनंतर एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्टात…EC ला ‘खरी’ शिवसेना निवडू द्या…\nराष्ट्रवादी ओबीसी सेल च्या वतीने उपजिल्हा रुग्णालय येथे फळ बिस्कीट वाटप कार्यक्रम संपन्न…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\n‘हे’ पराठे पौष्टिक आणि चवीने परिपूर्ण आहेत…ते कसे बनवायचे येथे शिका…\nजुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी महावितरणचा उपक्रम…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00668.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/269/20884", "date_download": "2022-12-01T14:14:51Z", "digest": "sha1:VJ355OC4BE3IKZKFYCPH5U7HNEWSAKTQ", "length": 56026, "nlines": 142, "source_domain": "bookstruck.app", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha महाराज कोण होते, कोठून आले - Marathi", "raw_content": "\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha / महाराज कोण होते, कोठून आले\nमहाराज कोण होते, कोठून आले, ब्राह्मण होते (कारण ते उत्तम प्रकारे वेदपठण करित, तसेच वेदश्रवणदेखिल त्यांना फार आवडे) किंवा नव्हते ह्या गोष्टींवर बराच वाद चालतो. माघ वद्य ७ शके १८०० , २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगाव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, \"कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ति | आलीसे प्रचिती बहुतांना ||\" जसा कुशल जवाहिर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे, \"दंड गर्दन पिळदार| भव्य छाती दृषि स्थिर| भृकुटी ठायी झाली असे||\" जेव्हा बंकटलालाने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्यांच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलिकडील स्थितिस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. तत्काळ महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची मनोमन खात्री पटली. महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले. जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास. ह्या उक्तिप्रमाणे, \"बंकटलालाचे घर| झाले असे पंढरपूर| लांबलांबूनीया दर्शनास येती| लोक ते पावती समाधान||\" बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून् गेले. सद्‌गुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे गजानन महाराजांचे सद्‌गुरू होते. त्यांच्याच मार्गदर्शनानुसार महाराजांनी नाशिकजवळील कपिलधारा तीर्थाजवळील घनघोर जंगलात बारा वर्षे कठोर तपश्चर्या केली व परमोच्च स्थितिस प्राप्त झाले. त्यावर असे सांगितले जाते की स्वामी समर्थांनी त्यांना नाशिकच्या देव मामलेदार (हे देखिल स्वामी समर्थांच्या श्रेष्ठ शिष्यांपैकी एक होते) ह्यांच्याकडे पाठविले. त्यांच्याकडे काही काळ राहून महाराज जगदोध्दाराकरिता शेगावला आले आणि भक्तांच्या प्रेमाग्रहाखातर तेथेच विसावले. शेगांव येथे प्रकट होण्यापूर्वी महाराज अक्कलकोट येथे स्वामी समर्थांकडे काही दिवस मुक्कामास होते. स्वामीसमर्थांनी तारुण्यावस्थेतील गजानन महाराजांना आध्यात्मिक कार्याची दिशा दाखविण्यासाठी सटाणा येथील थोर सत्पुरूष श्रीदेव मामलेदार यांच्याकडे पाठवले. देव मामलेदारांनी महाराजांची अध्यात्मविषयक जाणीव समृद्ध केली आणि पुढील कार्याची दिशा व स्वरूप स्पष्ट करून सांगितले . त्यांच्याच सूचनेनुसार पुढे आपले कार्यक्षेत्र शेगांव येथे निश्चित केले. \"गण गण गणात बोते,\" हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करित. किंबहुना, त्यामुळेच त्यांना 'गिणगिणे बुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्‍हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, \"मना समजे नित्य|जीव हा ब्रह्मास सत्य| मानू नको तयाप्रत|निराळा त्या तोची असे||\" ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये. शरीरयष्टी सहा फुटी सडसडीत शरीरयष्टी , रापलेला तांबूस वर्ण , तुरळक दाढी व केस , वस्त्रविहीन शरीर आणि गुडघ्यापर्यंत पोचणारे हात यातून साकारते ती श्रीगजानन महाराजांची देहचर्या . लांब लांब पावले टाकीत सदानकदा घाईघाईत धावल्याप्रमाणे भासणारी चालगती , पाय अनवाणी आणि हाती असलीच तर एखादी चिलीम व त्यास छापी (कपडा) गुंडाळलेली . अन्न सेवन महाराजांची अशी मूर्ती लगबगीने एखाद्याच्या घरात घुसत असे किंवा अंगणात ओसरीवर मुक्काम ठोकीत असे. मग घरधन्याने भाकरतुकडा दिला तर खावे अन्यथा तो तसाच ठेवून पुढील मुक्कामी पळावे, अशी बालसुलभ वृत्ती . महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो , प्रसन्नभावाने त्याचेही सेवन करावे. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाड्याची भाजी, पिठलं असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडार्‍यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठलं आणि अंबाड्याची भाजी अवश्य करितात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे , नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी . मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहान लहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते. चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत. भक्त गण हरी पाटील, बंकटलाल आगरवाल, पितांबर, बाळाभाऊ प्रभू, बापुना काळे, भाऊसाहेब कवर, पुंडलिक भोकरे, बायजाबाई, भास्कर पाटील हे महाराजांचे काही श्रेष्ठ भक्त होते. तेथून ते वेगाने निघून गेल्याने, बंकटलालाचे मन गुरुमहाराजांच्या भेटीकरिता तळमळू लागल्याने महाराज त्याला पुन्हा शिवमंदिराजवळ भेटले. * श्रीधर गोविंद काळे - श्रीधर गोविंद काळे हे इंग्लिश शाळेत शिक्षण घ्यायला गेले पण मॅट्रिक नंतर इंटर नापास झाल्याने वर्तमानपत्रे वाचीत वेळ घालवित असताना त्यांनी टोगो आणि यामा ह्या जपानी व्यक्तिंच्या जीवनचरित्राविषयी वाचले आणि आपणही मायदेश सोडून विलायतेला जाऊन नाव आणि पैसा कमवावा असे त्यांना वाटू लागले. परंतु पैशाची व्यवस्था होईना त्यामुळे ते निराश झाले. कोल्हापूरला जाताना वाटेवर शेगावला थांबून ते महाराजांना भेटायला गेले. सर्वज्ञ असलेल्या महाराजांनी त्यांचे मनोगत जाणले आणि परदेशी जाण्यापासून त्यांना परावृत्त केले. सरतेशेवटी महाराज त्याला म्हणाले, \"कोठे न आता जाईयेई|.\" त्यानंतर महाराजांच्या कृपेने त्याची उत्तम भौतिक प्रगति झाली. त्याचवेळी महाराजांनी त्यांना बहूमोल उपदेश दिला की अतिशय पुण्य केल्याखेरीज भारतात जन्म होत नाही आणि योगापेक्षा अध्यात्मविचार श्रेष्ठ आहे. महाराजांच्या आशिर्वादाने ते बी.ए.एम्.ए. झाले आणि त्यांना शिंद्यांच्या राज्यातील शिवपुरी कॉलेजमध्ये प्रिन्सिपालच्या जागी नेमले. * त्र्यंबक उर्फ भाऊ कवर - त्र्यंबकला घरी भाऊ असे प्रेमाने म्हणत असत, परंतु ही गोष्ट फक्त जवळच्या माणसांव्यतिरिक्त अन्य कोणालाही माहिती नव्ह्ती. जेव्हा महाराजांची कीर्ति सर्वदूर पसरली, कवरला त्यांना भेटण्याची तीव्र तळमळ लागली. त्याप्रमाणे त्याने तीनवेळा शेगावला भेटी दिल्या परंतु तिन्ही भेटींमध्ये सदगुरुमहाराजांनी त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले; कवर मनोमनी दु:खी झाला. अखेरची एक भेट घ्यावी म्हणून कवर शेगावला गेला आणि भक्तांच्या गर्दीत जाऊन बसला. थोड्या वेळात महाराज सरळ त्याच्याकडेच आले आणि म्हणाले, \"काय भाऊ, एकटाच चिकण सुपारी खातोस होय तुझ्या खिशातली सुपारी दे बरं मला थोडी तुझ्या खिशातली सुपारी दे बरं मला थोडी\" कवराला आश्चर्याचा धक्काच बसला. ह्यांना माझे नाव कसे कळले, ह्यांना कसे कळले की माझ्या खिशात चिकण सुपारी आहे\" कवराला आश्चर्याचा धक्काच बसला. ह्यांना माझे नाव कसे कळले, ह्यांना कसे कळले की माझ्या खिशात चिकण सुपारी आहे ह्या घटनेतूनच भाऊ कवराला महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली आणि त्याची महाराजांवर असीम श्रध्दा जडली. त्या क्षणापासून भाऊ कवर त्यांच्या श्रेष्ठ भक्तांपैकी एक झाला. तो त्यावेळी हैदराबादमध्ये डॉक्टरी शिकत होता. सुटीमध्ये घरी आला असता त्याला वाटले की महाराजांचे आवडीचे पदार्थ करुन घेऊन त्यांना जेवण नेऊन द्यावे. त्याप्रमाणे त्याने भाकरी, आंबाड्याची भाजी, हिरव्या मिरच्या, कांदे, लोणी असे पदार्थ बरोबर घेतले; पण तो स्टेशनवर येण्याअगोदर गाडी निघून गेली. कवराला अतोनात दु:ख झाले, गुरुमहाराज जेऊन घेतील आणि आपण आणलेली शिदोरी वाया जाईल या विचाराने तो व्यथित होऊन स्टेशनवर तसाच बसून राहिला. परंतु भक्तवत्सल महाराज त्या दिवशी आलेले सर्व नैवेद्य बाजूला सारून तसेच उपाशी बसले होते. शेवटी जेव्हा कवर चार वाजता शेगावच्या मठात आला, तेव्हा महाराज म्हणाले, \"तुझ्या भाकेत गुंतलो | मी उपाशी राहिलो | आण तुझी शिदोरी||\" त्यावेळी कवराला काय वाटले असेल ह्याची कल्पना एक भक्तच करु शकेल. इतर भक्त म्हणाले, \"भाकरीवर गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे\" * बापुना काळे - बापुना काळे हे पाटलांच्याकडे हिशेबनीस म्हणून काम बघत होते कारण ते आकडेमोड आणि तोंडी हिशोबात तरबेज होते. त्यांनी उपनिषदांचा अभ्यासही केलेला होता. जेव्हा महाराज बापुना काळे आणि अन्य भक्तांसोबत आषाढी एकादशीला पंढ‍रीला गेले तेव्हा स्नानाला गेलेल्या बापुनाला दर्शनाला जायला उशिर झाल्याकारणाने सबंध दिवसभर दर्शन मिळू शकले नाही. बापुनाचे विठ्ठलाकडे लागलेले मन, इतर भक्तांनी त्याची केलेली चेष्टा हे सर्व पहात असलेल्या महाराजांनी त्याला विठ्ठलाचे दर्शन करविले. बापुना खरोखर धन्य झाला. दासगणू म्हणतात, \"संत आणि भगवंत | एकरुप साक्षात | गुळाच्या त्या गोडीप्रत | कैसे करावे निराळे ह्या घटनेतूनच भाऊ कवराला महाराजांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली आणि त्याची महाराजांवर असीम श्रध्दा जडली. त्या क्षणापासून भाऊ कवर त्यांच्या श्रेष्ठ भक्तांपैकी एक झाला. तो त्यावेळी हैदराबादमध्ये डॉक्टरी शिकत होता. सुटीमध्ये घरी आला असता त्याला वाटले की महाराजांचे आवडीचे पदार्थ करुन घेऊन त्यांना जेवण नेऊन द्यावे. त्याप्रमाणे त्याने भाकरी, आंबाड्याची भाजी, हिरव्या मिरच्या, कांदे, लोणी असे पदार्थ बरोबर घेतले; पण तो स्टेशनवर येण्याअगोदर गाडी निघून गेली. कवराला अतोनात दु:ख झाले, गुरुमहाराज जेऊन घेतील आणि आपण आणलेली शिदोरी वाया जाईल या विचाराने तो व्यथित होऊन स्टेशनवर तसाच बसून राहिला. परंतु भक्तवत्सल महाराज त्या दिवशी आलेले सर्व नैवेद्य बाजूला सारून तसेच उपाशी बसले होते. शेवटी जेव्हा कवर चार वाजता शेगावच्या मठात आला, तेव्हा महाराज म्हणाले, \"तुझ्या भाकेत गुंतलो | मी उपाशी राहिलो | आण तुझी शिदोरी||\" त्यावेळी कवराला काय वाटले असेल ह्याची कल्पना एक भक्तच करु शकेल. इतर भक्त म्हणाले, \"भाकरीवर गुंतले चित्त कवराच्या स्वामींचे\" * बापुना काळे - बापुना काळे हे पाटलांच्याकडे हिशेबनीस म्हणून काम बघत होते कारण ते आकडेमोड आणि तोंडी हिशोबात तरबेज होते. त्यांनी उपनिषदांचा अभ्यासही केलेला होता. जेव्हा महाराज बापुना काळे आणि अन्य भक्तांसोबत आषाढी एकादशीला पंढ‍रीला गेले तेव्हा स्नानाला गेलेल्या बापुनाला दर्शनाला जायला उशिर झाल्याकारणाने सबंध दिवसभर दर्शन मिळू शकले नाही. बापुनाचे विठ्ठलाकडे लागलेले मन, इतर भक्तांनी त्याची केलेली चेष्टा हे सर्व पहात असलेल्या महाराजांनी त्याला विठ्ठलाचे दर्शन करविले. बापुना खरोखर धन्य झाला. दासगणू म्हणतात, \"संत आणि भगवंत | एकरुप साक्षात | गुळाच्या त्या गोडीप्रत | कैसे करावे निराळे||\" ह्या विठ्ठलदर्शनावे फळ म्हणूनच की काय बापुनाला एक मुलगा झाला, ज्याचे त्याने नामदेव असे नामकरण केले. पुढे हा मुलगा प्रख्यात किर्तनकार बनला. बापुना दररोज न चुकता एक शेर धान्य दान करित. अशा ह्या महाराजांच्या थोर भक्ताने १९६४ला देह सोडला. मरणाच्या दारात असलेल्या कवठे बहादुरच्या वारकर्‍याला मरीच्या रोगापासून वाचविले. सोवळे ओवळे पाळणे, घडाघडा मंत्र म्हणून बराच वेळ देवपूजा करणे (एकंदरीत सांप्रदायिक कर्मकांडे करणे) म्हणजेच देवभक्ति करणे असे समजणार्‍या एका कर्मठ ब्राह्मणाचा, एक प्रहरापूर्वी मेलेल्या कुत्र्याला केवळ स्वतःच्या पदस्पर्शाने त्याच्या समोर जीवंत करुन, त्याचा कर्माभिमान गलीत केला. दासगणू म्हणतात, \"समर्थ साक्षात भगवंत | ऐसी प्रचिती आली तया ||\" * श्रीमंत गोपाळराव बुटी - श्रीमंत गोपाळराव बुटी हे नागपुरचा कुबेर म्हणवून घेण्याइतपत धनवंत होते; तेही महाराजांचे भक्त होते. नागपुरच्या सिताबर्डी ह्या भागात त्यांचा ५२ खोल्यांचा आलिशान आणि भव्य असा वाडा होता. त्यांच्या श्रीमंतीविषयीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. ते सावकारी करीत त्यामुळे दरमहिन्याला त्यांना व्याज अथवा मुद्दलरुपात मिळणार्‍या धनाने भरलेल्या गोण्या लादलेल्या बैलगाड्यांची रांग त्यांच्या घरापासून कित्येक किलोमीटर दूरपर्यंत असे. अर्थात त्यांनी त्यांच्या पैशाचा संतसेवेकरिता योग्य असा विनियोग केला हेही तितकेच खरे आहे. त्यांच्या आग्रहामुळे महाराज १९०८ला नागपुरच्या सीताबर्डी भागात त्याच्या आलीशान वाड्यात त्याच्या भावनांचा मान राखण्याकरिता गेले. महाराज त्याच्या वैभवाला भुलून मुळीच गेले नव्हते, ते तर अनेक भक्तांचा उध्दार करण्याकरिता तेथे गेले होते. महाराजांना तो महालात कोंडून ठेऊ शकला नाही; महाराज नागपुरात सर्वत्र हिंडून लोकोध्दार करित. शेवटी मनगटाच्या बळावर हरी पाटलांनी त्यांना परत शेगावी आणले. * धार कल्याणचे रंगनाथ महाराज - धार कल्याणचे रंगनाथ महाराज त्यांना भेटायला आले, परंतु त्यांचे सांकेतिक भाषण समजण्यास कोणीच समर्थ नव्ह्ता. या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, धार कल्याणचा साधू रंगनाथ| आला शेगावासी भेटावया| उभयतांमाजी ब्रह्मचर्चा झाली| ती ज्यांनी ऐकली तेच धन्य||\" \"श्रीवासूदेवानंद सरस्वती | जे प्रत्यक्ष दत्तमूर्ति | ऐशा जगमान्य विभूति | आल्या आपल्या दर्शना ||\" असे दासगणूंनी सार्थच म्हटले आहे. \"तुम्हा दोघांचा मार्ग वेगळा असूनही तुम्ही दोघे भाऊ कसे||\" ह्या विठ्ठलदर्शनावे फळ म्हणूनच की काय बापुनाला एक मुलगा झाला, ज्याचे त्याने नामदेव असे नामकरण केले. पुढे हा मुलगा प्रख्यात किर्तनकार बनला. बापुना दररोज न चुकता एक शेर धान्य दान करित. अशा ह्या महाराजांच्या थोर भक्ताने १९६४ला देह सोडला. मरणाच्या दारात असलेल्या कवठे बहादुरच्या वारकर्‍याला मरीच्या रोगापासून वाचविले. सोवळे ओवळे पाळणे, घडाघडा मंत्र म्हणून बराच वेळ देवपूजा करणे (एकंदरीत सांप्रदायिक कर्मकांडे करणे) म्हणजेच देवभक्ति करणे असे समजणार्‍या एका कर्मठ ब्राह्मणाचा, एक प्रहरापूर्वी मेलेल्या कुत्र्याला केवळ स्वतःच्या पदस्पर्शाने त्याच्या समोर जीवंत करुन, त्याचा कर्माभिमान गलीत केला. दासगणू म्हणतात, \"समर्थ साक्षात भगवंत | ऐसी प्रचिती आली तया ||\" * श्रीमंत गोपाळराव बुटी - श्रीमंत गोपाळराव बुटी हे नागपुरचा कुबेर म्हणवून घेण्याइतपत धनवंत होते; तेही महाराजांचे भक्त होते. नागपुरच्या सिताबर्डी ह्या भागात त्यांचा ५२ खोल्यांचा आलिशान आणि भव्य असा वाडा होता. त्यांच्या श्रीमंतीविषयीच्या अनेक कथा सांगितल्या जातात. ते सावकारी करीत त्यामुळे दरमहिन्याला त्यांना व्याज अथवा मुद्दलरुपात मिळणार्‍या धनाने भरलेल्या गोण्या लादलेल्या बैलगाड्यांची रांग त्यांच्या घरापासून कित्येक किलोमीटर दूरपर्यंत असे. अर्थात त्यांनी त्यांच्या पैशाचा संतसेवेकरिता योग्य असा विनियोग केला हेही तितकेच खरे आहे. त्यांच्या आग्रहामुळे महाराज १९०८ला नागपुरच्या सीताबर्डी भागात त्याच्या आलीशान वाड्यात त्याच्या भावनांचा मान राखण्याकरिता गेले. महाराज त्याच्या वैभवाला भुलून मुळीच गेले नव्हते, ते तर अनेक भक्तांचा उध्दार करण्याकरिता तेथे गेले होते. महाराजांना तो महालात कोंडून ठेऊ शकला नाही; महाराज नागपुरात सर्वत्र हिंडून लोकोध्दार करित. शेवटी मनगटाच्या बळावर हरी पाटलांनी त्यांना परत शेगावी आणले. * धार कल्याणचे रंगनाथ महाराज - धार कल्याणचे रंगनाथ महाराज त्यांना भेटायला आले, परंतु त्यांचे सांकेतिक भाषण समजण्यास कोणीच समर्थ नव्ह्ता. या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे, धार कल्याणचा साधू रंगनाथ| आला शेगावासी भेटावया| उभयतांमाजी ब्रह्मचर्चा झाली| ती ज्यांनी ऐकली तेच धन्य||\" \"श्रीवासूदेवानंद सरस्वती | जे प्रत्यक्ष दत्तमूर्ति | ऐशा जगमान्य विभूति | आल्या आपल्या दर्शना ||\" असे दासगणूंनी सार्थच म्हटले आहे. \"तुम्हा दोघांचा मार्ग वेगळा असूनही तुम्ही दोघे भाऊ कसे\" ह्या बाळाभाऊच्या प्रश्नाला उत्तर देतानाच महाराजांनी 'ज्ञानाच्या गावी' जाण्याचे तीन मार्ग कोणते, त्या त्या मार्गांचे पालन कसे केले जाते आणि त्या मार्गाने जाऊन संतत्व प्राप्त केलेल्या आजवरच्या थोर विभूतिंची नावे इत्यादि गोष्टींवर सुंदर आणि रसाळ विवेचन केले. सरतेशेवटी महाराज म्हणाले, \"जो माझा असेल | त्याचेच काम होईल | इतरांची ना जरुर मला ||\" महाराजांचे म्हणणे आहे की व्यर्थ धार्मिक वादविवादात पडू नका, ते म्हणतात, \"कोणी काही म्हणोत | आपण असावे निवांत | तरीच भेटे जगन्नाथ | जगदगुरु जगदात्मा ||\" * बायजा माळीण - मुंडगावच्या बायजा माळीणीचे लग्न एका नपुंसकाशी झाले होते, तिच्या थोरल्या दिराने तिला स्वतःच्या पापवासनेला बळी पाडायचे ठरविले. परंतु सच्छील बायजाबाई त्याच्या वासनेला बळी पडली नाहीच उलट तिने महाराजांना सदगुरु मानून अखंड भक्तित उर्वरित आयुष घालविले. मुंडगावचाच आणखी एक परमभक्त जो पुंडलिक भोकरे त्याच्यासोबत बायजा शेगावच्या वार्‍या करु लागली, तेव्हा समाजकंटकांनी तिच्या चारित्र्यावर शंका घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्यावर आलेले चारित्र्यहननाचा बालंट दूर् करून महाराजांनी तिला, 'जशी नामदेवाची जनी, तशीच माझी बायजा' असे सांगून तिच्या भक्तिचा आणि पावित्र्याचा गौरव केला. तसेच महाराजांनी पुंडलिकाला सांगितले की बायजा ही त्याची पूर्वजन्मीची बहिण होती आणि त्याने तिला अंतर देऊ नये. महाराजांचे शब्द पुंडलिकाने अखेरपर्यंत पाळले. बायजाबाईच्या निर्वाणानंतर २८ वर्षांनी (म्हणजे १९६८ मध्ये) पुंडलिकाचे मुंबईत जरी निर्वाण झाले तरीदेखील त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार त्याची समाधी मुंडगावी बायजाबाईच्या समाधीजवळच बांधली आहे. जिच्या आयुष्याचे महाराजांनी सोने केले त्या बायजाबाईने १९४० मध्ये पुण्यदिनी देह ठेविला. आज मोठ्या आदराने तिचा \"सती बायजाबाई\" असा उल्लेख करतात. उपदेश महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करुन देतात असे व्यवस्थित सांगितले. त्यांनी गोविंदपंत टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभर्‍या कीर्तनकार होऊ नये. अद्वैत आणि मंत्रदीक्षा जेव्हा मुंडगावच्या भागीने भोळ्या पुंडलिकाला गजानन महाराजांनी त्याला कानमंत्र दिला नसल्याने ते योग्य सदगुरु नव्हेत असे सांगून् भ्रमित केले त्यावेळी गजानन महाराज त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला स्वतःच्या पादुका देऊन दुसर्‍या दिवशी पूजा करण्यास सांगितले. आश्चर्य हे की दुसर्‍या दिवशी महाराजांनी त्याला झ्यामसिंगाहस्ते पादुका पाठवून देऊन त्याला पथभ्रष्ट होऊ दिले नाही. महाराज हे अद्वैत सिध्दांतवादी असल्याने त्यांनी कोणालाही कधीच मंत्रदीक्षा दिल्याचा पुरावा नाही. दांभिकतेचा तिरस्कार महाराज हे ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते. परंतु दांभिकतेचा मात्र त्यांना खरोखरच फार तिरस्कार होता. विठोबा घाटोळ नावाच्या त्यांच्या सेवेकर्‍याने जेव्हा महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे, अंगात आल्याचे नाटक करुन फसविणे असे प्रकार सुरु केले तेव्हा महाराजांनी त्याला एकदा धरुन काठीने चांगलेच बदडून काढले, जेणेकरुन त्याने मठ कायमचाच सोडून दिला. अखेर सदगुरुचे पाय लाभून देखील त्याच्या दुर्दैवाने दूर झाले. लोकमान्य टिळकांना कैदेबद्दल भविष्यवाणी लोकमान्य टिळकांनीही त्यांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीसंदर्भात झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य आणि अमरावतीचे दादासाहेब खापर्ड्यांसमवेत ते अकोल्यातील प्रभू रामचंद्राच्या मंदिरात दर्शनालाही गेले होते. जेव्हा लोकमान्य टिळकांना कैद झाली त्यावेळी महाराजांनी कोल्हटकरांच्या हातून त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की टिळकांना शिक्षा अटळ आहे तसेच त्यांना खूप दूरही जावे लागेल, परंतु ते तुरुंगात मोठी कामगिरी करणार आहेत. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी 'गीतारहस्य' ही भगवदगीतेवर टीका लिहिली. \"गीतेचा अर्थ कर्मपर| लावी बाळ गंगाधर| त्या टिळकांचा अधिकार| वानाया मी समर्थ नसे,\" अशा स्तुतिपर शब्दात दासगणूंनी टिळकांचा गौरव केला आहे. विरक्ती देवीदास पातुरकरांच्या अंगणात पक्वांनाचे ताट समोर आल्यावर महाराजांनी सर्व पदार्थ एकत्र करुन खाल्ले, आणि दाखवून दिले की ज्याने ब्रह्मरसाची माधुरी चाखली आहे त्याला पक्वांनाची काय चव\" ह्या बाळाभाऊच्या प्रश्नाला उत्तर देतानाच महाराजांनी 'ज्ञानाच्या गावी' जाण्याचे तीन मार्ग कोणते, त्या त्या मार्गांचे पालन कसे केले जाते आणि त्या मार्गाने जाऊन संतत्व प्राप्त केलेल्या आजवरच्या थोर विभूतिंची नावे इत्यादि गोष्टींवर सुंदर आणि रसाळ विवेचन केले. सरतेशेवटी महाराज म्हणाले, \"जो माझा असेल | त्याचेच काम होईल | इतरांची ना जरुर मला ||\" महाराजांचे म्हणणे आहे की व्यर्थ धार्मिक वादविवादात पडू नका, ते म्हणतात, \"कोणी काही म्हणोत | आपण असावे निवांत | तरीच भेटे जगन्नाथ | जगदगुरु जगदात्मा ||\" * बायजा माळीण - मुंडगावच्या बायजा माळीणीचे लग्न एका नपुंसकाशी झाले होते, तिच्या थोरल्या दिराने तिला स्वतःच्या पापवासनेला बळी पाडायचे ठरविले. परंतु सच्छील बायजाबाई त्याच्या वासनेला बळी पडली नाहीच उलट तिने महाराजांना सदगुरु मानून अखंड भक्तित उर्वरित आयुष घालविले. मुंडगावचाच आणखी एक परमभक्त जो पुंडलिक भोकरे त्याच्यासोबत बायजा शेगावच्या वार्‍या करु लागली, तेव्हा समाजकंटकांनी तिच्या चारित्र्यावर शंका घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्यावर आलेले चारित्र्यहननाचा बालंट दूर् करून महाराजांनी तिला, 'जशी नामदेवाची जनी, तशीच माझी बायजा' असे सांगून तिच्या भक्तिचा आणि पावित्र्याचा गौरव केला. तसेच महाराजांनी पुंडलिकाला सांगितले की बायजा ही त्याची पूर्वजन्मीची बहिण होती आणि त्याने तिला अंतर देऊ नये. महाराजांचे शब्द पुंडलिकाने अखेरपर्यंत पाळले. बायजाबाईच्या निर्वाणानंतर २८ वर्षांनी (म्हणजे १९६८ मध्ये) पुंडलिकाचे मुंबईत जरी निर्वाण झाले तरीदेखील त्याच्या शेवटच्या इच्छेनुसार त्याची समाधी मुंडगावी बायजाबाईच्या समाधीजवळच बांधली आहे. जिच्या आयुष्याचे महाराजांनी सोने केले त्या बायजाबाईने १९४० मध्ये पुण्यदिनी देह ठेविला. आज मोठ्या आदराने तिचा \"सती बायजाबाई\" असा उल्लेख करतात. उपदेश महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करुन देतात असे व्यवस्थित सांगितले. त्यांनी गोविंदपंत टाकळीकर ह्या कीर्तनकारास उपदेश दिला की त्याने पोटभर्‍या कीर्तनकार होऊ नये. अद्वैत आणि मंत्रदीक्षा जेव्हा मुंडगावच्या भागीने भोळ्या पुंडलिकाला गजानन महाराजांनी त्याला कानमंत्र दिला नसल्याने ते योग्य सदगुरु नव्हेत असे सांगून् भ्रमित केले त्यावेळी गजानन महाराज त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला स्वतःच्या पादुका देऊन दुसर्‍या दिवशी पूजा करण्यास सांगितले. आश्चर्य हे की दुसर्‍या दिवशी महाराजांनी त्याला झ्यामसिंगाहस्ते पादुका पाठवून देऊन त्याला पथभ्रष्ट होऊ दिले नाही. महाराज हे अद्वैत सिध्दांतवादी असल्याने त्यांनी कोणालाही कधीच मंत्रदीक्षा दिल्याचा पुरावा नाही. दांभिकतेचा तिरस्कार महाराज हे ब्रह्मज्ञानी, महान योगी, भक्तवत्सल होते. परंतु दांभिकतेचा मात्र त्यांना खरोखरच फार तिरस्कार होता. विठोबा घाटोळ नावाच्या त्यांच्या सेवेकर्‍याने जेव्हा महाराजांच्या दर्शनाला आलेल्या भक्तांना घुमारे घालणे, अंगात आल्याचे नाटक करुन फसविणे असे प्रकार सुरु केले तेव्हा महाराजांनी त्याला एकदा धरुन काठीने चांगलेच बदडून काढले, जेणेकरुन त्याने मठ कायमचाच सोडून दिला. अखेर सदगुरुचे पाय लाभून देखील त्याच्या दुर्दैवाने दूर झाले. लोकमान्य टिळकांना कैदेबद्दल भविष्यवाणी लोकमान्य टिळकांनीही त्यांची भेट घेतली होती. अकोल्यात शिवजयंतीसंदर्भात झालेल्या एका सभेला, टिळकांबरोबर गजानन महाराजही व्यासपीठावर बसले होते. लोकमान्य आणि अमरावतीचे दादासाहेब खापर्ड्यांसमवेत ते अकोल्यातील प्रभू रामचंद्राच्या मंदिरात दर्शनालाही गेले होते. जेव्हा लोकमान्य टिळकांना कैद झाली त्यावेळी महाराजांनी कोल्हटकरांच्या हातून त्यांच्याकरिता भाकरीचा प्रसाद पाठविला आणि भविष्य वर्तवले की टिळकांना शिक्षा अटळ आहे तसेच त्यांना खूप दूरही जावे लागेल, परंतु ते तुरुंगात मोठी कामगिरी करणार आहेत. महाराजांच्या भविष्यवाणीनुसार ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी 'गीतारहस्य' ही भगवदगीतेवर टीका लिहिली. \"गीतेचा अर्थ कर्मपर| लावी बाळ गंगाधर| त्या टिळकांचा अधिकार| वानाया मी समर्थ नसे,\" अशा स्तुतिपर शब्दात दासगणूंनी टिळकांचा गौरव केला आहे. विरक्ती देवीदास पातुरकरांच्या अंगणात पक्वांनाचे ताट समोर आल्यावर महाराजांनी सर्व पदार्थ एकत्र करुन खाल्ले, आणि दाखवून दिले की ज्याने ब्रह्मरसाची माधुरी चाखली आहे त्याला पक्वांनाची काय चव ह्याच ठिकाणी महाराजांनी सांगितले की शुध्द ब्रह्म हे निर्गुण असते आणि त्याच्यापासूनच हे जग निर्माण झालेले आहे. भक्तांकडून साग्रसंगीत षोडशोपचारे पूजा करून घ्यावी तर कधी आंघोळीशिवाय कित्येक दिवस राहावे , तर कधी गळ्यात पडणारे हारही भिरकावून द्यावे अशी बालोन्मतपिशाच्च वृत्ती. महाराज हे शुध्द ब्रह्म होते, एक परमहंस संन्यासी होते. ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे, जेथे जीव-शिवाचे मिलन झालेले आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहात नाही असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष त‍री कुठे असणार ह्याच ठिकाणी महाराजांनी सांगितले की शुध्द ब्रह्म हे निर्गुण असते आणि त्याच्यापासूनच हे जग निर्माण झालेले आहे. भक्तांकडून साग्रसंगीत षोडशोपचारे पूजा करून घ्यावी तर कधी आंघोळीशिवाय कित्येक दिवस राहावे , तर कधी गळ्यात पडणारे हारही भिरकावून द्यावे अशी बालोन्मतपिशाच्च वृत्ती. महाराज हे शुध्द ब्रह्म होते, एक परमहंस संन्यासी होते. ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे, जेथे जीव-शिवाचे मिलन झालेले आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहात नाही असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष त‍री कुठे असणार महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुश: दिगंब‍र अवस्थेतच असत. नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जठारसाहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले, \"तुला काय करणे यासी| चिलिम भरावी वेगेसी| नसत्या गोष्टीशी| महत्व न यावे निरर्थक||\" महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवत नाहीतर ती फेकून देत असत. पादुका, पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाहीत. बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत. मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या. इतकंच काय त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती. क्वाचितच ते चिलीम ओढीत असत. पण ३२ वर्षांच्या कालखंडात त्यांनी फार कमीवेळा चिलिमीला स्पर्श केला. भ्रमंती आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवमध्ये व्यतीत केला असला तरीही कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणा-या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मागिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे. सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो. शे - सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराज मात्र हा संपूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तिथे काही क्षण घालवत. नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले ढळतात . समाधि जेव्हा महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला. लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधीप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करुन मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलिन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. लोकांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रुंचा पूर लोटला. त्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणूकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारीत रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, \"जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||\" आणि शिळा लावून समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हंटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. अशा सदगुरुंविषयी परमपूज्य श्री कलावतीदेवी ह्यांनी स्वतः लिहिलेल्या 'गुरुस्तुति'मध्ये सांगितले आहे, \"अगा महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुश: दिगंब‍र अवस्थेतच असत. नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जठारसाहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले, \"तुला काय करणे यासी| चिलिम भरावी वेगेसी| नसत्या गोष्टीशी| महत्व न यावे निरर्थक||\" महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवत नाहीतर ती फेकून देत असत. पादुका, पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाहीत. बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत. मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या. इतकंच काय त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती. क्वाचितच ते चिलीम ओढीत असत. पण ३२ वर्षांच्या कालखंडात त्यांनी फार कमीवेळा चिलिमीला स्पर्श केला. भ्रमंती आपल्या अवतारकार्यातील ३२ वर्षांचा काळ त्यांनी संपूर्णपणे शेगांवमध्ये व्यतीत केला असला तरीही कारणपरत्वे महाराजांची भ्रमंती अकोला, मलकापूर, नागपूर, अकोट, दर्यापूर, अकोली-अडगाव, पिंपळगाव, मुंडगाव, रामटेक, नांदुरा, अमरावती, खामगाव या विदर्भातल्या प्रमुख भागांतल्या खेड्यापाड्यांतून झालेली आहे. उन्हापावसातून वस्त्रविहीन अवस्थेत भरभर चालणा-या महाराजांची चालगती गाठण्यासाठी त्यांच्या भक्तांना अक्षरश: धावावे लागे. महाराज आपल्या भक्तांसोबत वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूर येथे जात असत. त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथेही नित्यनेमाने जात. नाशिक येथील कुशावर्त तीर्थाजवळील निलांबिका देवीचा डोंगर तसेच ब्रह्मागिरी पर्वतावरही ते आवर्जून जात असत. ब्रह्मागिरी पर्वताची उंची छाती दडपून टाकणारी आहे. सर्वसामान्य माणसास तिथे जाण्यापूर्वी दहावेळा विचार करावा लागतो. शे - सव्वाशे वर्षांपूर्वी तर ही स्थाने फारच दुर्गम होती. महाराज मात्र हा संपूर्ण पर्वत चढून जात असत. ब्रह्मागिरी पर्वतावरील गहिनीनाथांची गुंफा आणि निवृत्तीनाथांच्या मंदिराला महाराज आवर्जून भेट देत व तिथे काही क्षण घालवत. नाथसंप्रदायात नवनाथांनी जे चमत्कार केले त्यातलेच काही गजानन महाराजांनीही त्यांच्या अवतार कार्यात केलेले ढळतात . समाधि जेव्हा महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हटले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला. लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधीप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करुन मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलिन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. लोकांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रुंचा पूर लोटला. त्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणूकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारीत रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, \"जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||\" आणि शिळा लावून समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हंटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. अशा सदगुरुंविषयी परमपूज्य श्री कलावतीदेवी ह्यांनी स्वतः लिहिलेल्या 'गुरुस्तुति'मध्ये सांगितले आहे, \"अगा निर्गुणा, निश्चला, सच्चिदानंदा | अगा निर्गुणा, निश्चला, सच्चिदानंदा | अगा निर्मला, केवला आनंदकंदा || स्थिरचररुपी नटसी जगी या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||१|| अगा निर्मला, केवला आनंदकंदा || स्थिरचररुपी नटसी जगी या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||१|| अगा अलक्षा, अनामा, अरुपा | अगा अलक्षा, अनामा, अरुपा | अगा निर्विकारा, अद्वया, ज्ञानरुपा || कृपाकरोनी अक्षयपद दे दासा या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||२||\" सदगुरुच्या स्वरुपाचे खरे वर्णन ह्या ओळींमध्ये सामावलेले आहे, महाराजांना हे वर्णन किती चपखल बसते आहे हे तर सर्वांना विदितच आहे. त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक योगी होते. अंतीम संदेश देह त्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले, \"मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करु नका | कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||\" याव‍रुन महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते. महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे; ते समाधी घेण्यापूर्वी म्हणाले, \"दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच | तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||\" देह त्यागून महाराज ब्रह्मिभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत, ज्यामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशिर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे. संदर्भ : ग्लोबल मराठी उर्वरीत भाग उद्या ...\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालावल\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/why-was-waheeda-rehman-on-the-cheek/", "date_download": "2022-12-01T13:06:45Z", "digest": "sha1:6PYL4BH7BYSZKOWJKTALZLPV7E3EFC4X", "length": 15146, "nlines": 104, "source_domain": "bolbhidu.com", "title": "त्या एका व्यक्तीमुळे वहिदा रहमान बच्चनच्या थोबाडीत मारायला घाबरत होती...", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nत्या एका व्यक्तीमुळे वहिदा रहमान बच्चनच्या थोबाडीत मारायला घाबरत होती…\nBy भिडू धनंजय कुलकर्णी On Oct 28, 2022\nहिंदी सिनेमाच्या ‘गोल्डन इरा’ मधील कलावंत ज्या वेळी त्यांची चरित्र किंवा आत्मचरित्र प्रकाशित होतात त्यावेळी त्या काळातील शूटिंगच्या दरम्यान झालेल्या अनेक गमती जमती वाचून रसिकांची चांगली करमणूक होते. वहिदा रहमान यांनी त्यांच्या Conversations with Waheeda Rehman या पुस्तकात ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटाची एक आठवण सांगितली आहे.\n‘रेश्मा और शेरा’ हा चित्रपटाची निर्मिती सुनील दत्तच्या अजंठा आर्ट्स ची होती. सुनील दत्त यांचा हा दिग्दर्शनातील मधील पहिलाच प्रयोग होता. या सिनेमाचे चित्रीकरण राजस्थान मधील वाळवंटात झाले होते. या चित्रपटात रेशमाची भूमिका वहिदा रहमान यांनी केले होते तर शेरा बनला होता सुनील दत्त. अमिताभ बच्चन यांची भूमिका शेराच्या भावाची होती कॅरेक्टर चे नाव होते छोटू.\n‘रेश्मा और शेरा’ या सिनेमात अमिताभ बच्चन यांनी बोलता न येणाऱ्या मुक्याची भूमिका केली होती\nआज आश्चर्य वाटेल आपल्या आवाजाने, डायलॉगच्या जोरावर सबंध दुनियेमध्ये नाव कमावणारे अमिताभ बच्चन यांना या सिनेमात मुक्याची भूमिका करावी लागेली अमिताभ बच्चन यांच्या अगदी सुरुवातीच्या काळातील हा चित्रपट असल्यामुळे त्यांना कदाचित ही भूमिका करावी लागली असेल. या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांनी सुनील दत्त यांची पत्नी नर्गिस यांच्यामार्फत वशिला लावला होता.\nनर्गीस आणि अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री तेजी बच्चन या दोघी खूप चांगला मैत्रिणी होत्या. तेजी बच्चन यांनीच नर्गीस कडे अमिताभ बच्चन भूमिकेसाठी शब्द टाकला आणि अमिताभच्या वाट्याला ही भूमिका आली.\nया चित्रपटाचे चित्रीकरण होत असताना स्वतः तेजी बच्चन देखील काही काळ तिथे शूटिंग लोकेशन्स वर आल्या होत्या. याच काळात एक शॉट चित्रित केला जाणार होता. ज्यामध्ये वहिदा रहमान रागाच्या भरात अमिताभ बच्चन यांच्या गालावर जोरात थप्पड मारते शॉट चित्रीकरणाच्या पूर्वी बऱ्याच रिहर्सल झाल्या अमिताभ बच्चन यांच्या मातोश्री तेजी बच्चन मूकपणे सर्व पाहत होत्या.\nसंध्याकाळी जेवताना वहिदाला त्या म्हणाल्या ,”उद्या रियल शॉट घेताना अमिताभला थोडीशी हळुवार थप्पड मार. आज बिचाऱ्याचा गाल सुजलाय” मातेचं हृदय होतं; त्यांना तसं वाटणं साहजिक होता. पण शॉटची रिक्वायरमेंट ही जोरदार थप्पड मारण्याची होती. वहिदाच्या समोर ‘धर्मसंकट’ उभे राहिले. काय करायचे” मातेचं हृदय होतं; त्यांना तसं वाटणं साहजिक होता. पण शॉटची रिक्वायरमेंट ही जोरदार थप्पड मारण्याची होती. वहिदाच्या समोर ‘धर्मसंकट’ उभे राहिले. काय करायचे रात्रभर तिने विचार केला. सकाळी उठल्यानंतर तिनेच या प्रश्नाचे सोल्युशन काढले.\nवहिदा तेजी बच्चन यांच्याकडे गेली आणि त्यांना म्हणाली,” तुम्ही म्हणता ते, आई म्हणून ठीक आहे. पण शॉर्टची रिक्वायरमेंट आणि त्याला जर न्याय द्यायचा असेल तर मला अमिताभच्या गालावर जोरदार थप्पड मारावीच लागेल त्यामुळे माझी आपल्याला विनंती अशी राहील की या वेळेला आपण कृपया सेटवर उपस्थित राहू नये त्यामुळे माझी आपल्याला विनंती अशी राहील की या वेळेला आपण कृपया सेटवर उपस्थित राहू नये जेणेकरून आपल्या अनुपस्थितीमध्ये मला कंफर्टेबली हा शॉट चित्रित करता येईल जेणेकरून आपल्या अनुपस्थितीमध्ये मला कंफर्टेबली हा शॉट चित्रित करता येईल\nएकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर जगजीत सिंगच्या…\nत्या एका घटनेमुळे ‘आतंक ही आतंक’ च्या सेटवर अमीर खानला घाम…\nतेजी बच्चन यांनी वहिदाचा सल्ला ऐकला आणि त्या दिवशी त्या सेटवर फिरकल्याच नाही.\nवाहिदाने पूर्णपणे त्या शॉर्टला न्याय देत एक जोरदार थप्पड अमिताभच्या गालावर दिली आणि शॉट ओके झाला. जाता जाता : सुनील दत्त दिग्दर्शित ‘रेश्मा और शेरा’ हा चित्रपट भारताच्या वतीने बर्लिन फिल्म फेस्टिवलला पाठवण्यात आला होता. तसेच ऑस्कर साठी देखील या सिनेमाची निवड झाली होती. हा सिनेमा अनेक कलावंतांसाठी महत्त्वाचा सिनेमा होता.\nअमिताभ बच्चन, विनोद खन्ना, राखी, अमरीश पुरी, रणजीत या सर्व कलावंतांना सिनेमाची दारे उघडणारा हा सिनेमा होता.\nया सिनेमाला संगीत जयदेव यांचं होतं. या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेल्या दोन गाण्याने खरोखरच रसिकांना तृप्त केले. कवी बालकवी बैरागी यांनी लिहिलेले ‘तू चंदा मै चांदनी…’ तसेच कवी उद्धव कुमार यांनी लिहिलेले ’ इक मीठीसी चुभन एक ठंडी सी अगन..’ ही दोन गाणी म्हणजे लताच्या स्वरातील दोन रत्नजडित अलंकारच आहेत\nहे ही वाच भिडू\nअमिताभ बच्चनच्या एका विनंतीमुळं शशी कपूरच्या इज्जतीचा कचरा होता होता राहिला…\nबिचाऱ्या अशोक चव्हाणांना दाऊद समजून अमिताभ बच्चनला ट्रोल करण्यात आलेलं..\nराजीव गांधीनी ऐनवेळी कपडे दिल्याने वाचली अमिताभ ची इज्जत \nएकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर जगजीत सिंगच्या पत्नीने गाणं गाणंच कायमचं बंद…\nत्या एका घटनेमुळे ‘आतंक ही आतंक’ च्या सेटवर अमीर खानला घाम फुटला होता…\nया कारणामुळे अमिताभ बच्चनला चारचौघात थोबाडीत खावी लागली होती…\nरेल्वेमध्ये भेटलेल्या क्रशसोबत लग्न करायला शत्रुघ्न सिन्हा तब्बल १४ वर्ष थांबला…\nकधीही दारू न पिणाऱ्या मोहम्मद रफीनं दारूवरचं गाणं अजरामर केलं\nजगभरात भरतनाट्यम पोहचवणाऱ्या सितारादेवी एका शापामुळं चर्चेत आल्या होत्या\nहे ही वाच भिडू\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना…\nगुजरातमध्ये आपने उतरवलेल्या ओटीपी फॉर्म्युलामुळे…\nटीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७…\nगहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात…\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\nराज्यपालांना परत पाठवणं राज्याला शक्य असतंय का \nगुजरात मध्ये भाजपचं नाही तर काँग्रेसने सुद्धा मुस्लिम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/01/11/chatit-jalajal-hone-upay/", "date_download": "2022-12-01T14:26:30Z", "digest": "sha1:JJQGQFMESOIW4LHRQLLOSF5CMABS7VKU", "length": 7701, "nlines": 54, "source_domain": "news32daily.com", "title": "छातीत जळजळ होत असेल तर आत्ताच करा हे रामबाण उपाय!! - ENEWS MARATHI", "raw_content": "\nछातीत जळजळ होत असेल तर आत्ताच करा हे रामबाण उपाय\nऐसीडीटी टाळण्यासाठी टिपाः आल्यामध्ये सूज आणि जळजळ विरोधी गुणधर्म असतात, म्हणून छातीत जळजळ आणि पोटातील इतर समस्यांसाठी हा एक नैसर्गिक उपाय आहे.\nहार्ट बर्नसाठी घरगुती उपचार: वेळेवर न खाणे, जास्त प्रमाणात खाणे आणि मसालेदार अन्न बर्‍याच वेळा खाल्ल्यानंतर लोकांना छातीत जळजळ होण्याची समस्या असते. या स्थितीस सामान्य भाषेत हार्ट बर्न देखील म्हणतात. कधीकधी ज्या लोकांना हार्ट बर्न मुळे जळजळ आहे त्यांना काही घरगुती उपचारांच्या मदतीने आराम मिळतो.\nपरंतु ज्या लोकांना वारंवार हा त्रास होत आहे त्यांच्या आरोग्याबद्दल जागरूक झाले पाहिजे. छातीत जळजळ होणे म्हणजे हार्टबर्न चे लक्षण आहे ज्यात छातीत दुखणे, जळजळ होणे आणि अस्वस्थता वाटणे. याव्यतिरिक्त, काही लोकांना घश्याच्या खालच्या भागात आंबट चव देखील वाटू शकते.\nलवंग: जेव्हा छातीत जळजळ होते तेव्हा लवंग खाणे देखील अस्वस्थता कमी करू शकते. ऐसिडिटीमुळे लोकांच्या तोंडातून येणारा वास दूर करण्यासही हे उपयोगी ठरते.\nऍपल व्हिनेगर – ऍपल व्हिनेगर आपली एसिडिटी नष्ट करते आणि पचन प्रक्रियेस गती देते. हे वजन कमी करण्यास देखील मदत करते. एसिडिटी दूर करण्यासाठी, एक कप पाण्यात दोन चमचे ऍपल व्हिनेगर मिसळा आणि प्या.\nभाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी एक वनस्पती(अजवाइन): कोणत्याही पचन समस्या दूर करण्यासाठी अजवाइन सेवन फायदेशीर मानले जाते. एसिडिटी किंवा पोटातील इतर कोणत्याही विकार दूर करण्यास हे प्रभावी आहे. आपण त्यापासून बनविलेला काढ़ा पिऊ शकता किंवा आपण ते कोमट पाण्या बरोबर खाऊ शकता.\nताक – मसालेदार जेवणानंतर तुम्हाला अ‍ॅसिडिटी टाळायची असेल तर एक ग्लास ताक नंतर म्हणजे बटरमिल्क घ्या. यामध्ये लैक्टिक एसिड आहे जे एसिडिटी पासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे.\nएलोवेरा जूस: एलोवेरा जूस मध्ये एंटी-ऑक्सीडेंट्स आणि एंटी-इंफ्लेमेट्री गुणधर्म आहेत, हे घटक अ‍ॅसिडिटी ची लक्षणे कमी करण्यास उपयुक्त आहेत. यासाठी, रस एलोवेरा जूस घ्या. एलोवेरा जूसही बाजारात सहज मिळतो.\nEnews Marathi वरील लेखाची पुष्टी करत नाही, अमलात आणण्या पूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.\nया आयुर्वेदिक गोष्टी खाऊन राजा महाराजा आपल्या बायकांना देत असत लैं’गीक सुख….\nमहिला आणि पुरुषांच्या से’क्स लाईफसाठी वरदान आहे स्वयंपाक घरातील ही गोष्ट,मिळेल सं’भोगाचा आनंद\nया लक्षणांवरून कळेल,तुमची प्रसूती नॉर्मल होईल की सिझर…\nPrevious Article शाहरुख खान च्या ‘या’ अभिनेत्री ने भारतीय क्रिकेट संघाच्या माजी प्रसिद्ध गोलंदाजशी बांधली लग्नाची गाठ…. अशी होती त्यांची रहस्यमय प्रेम कहाणी…\nNext Article बेड वरील पर’फॉ’र्मन्स कमी होण्यामागील हे असू शकते मुख्य कारण\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://onlineabc.in/product/adolf-hitler-by-atul-kahate-mehta-pub/", "date_download": "2022-12-01T13:37:30Z", "digest": "sha1:XKMEDP5L2XA2J76TC656PBGZ2M25GUSK", "length": 6134, "nlines": 135, "source_domain": "onlineabc.in", "title": "ADOLF HITLER by ATUL KAHATE | Mehta Pub - OnlineABC.in | Online Book Selling Company", "raw_content": "\nविसाव्या शतकामधला सगळ्यात गाजलेला माणूस म्हणून आपण अ‍ॅडॉल्फ हिटलरचं नाव घेऊ शकतो. पहिल्या महायुद्धात मानहानी झालेल्या जर्मनीला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या ध्येयानं भारून गेलेल्या हिटलरनं अत्यंत अनपेक्षितरीत्या जर्मनीची सत्ता आपल्याकडे खेचून घेतली आणि भल्याभल्यांना जमणार नाही अशी कामगिरी करण्याचा चंग बांधला. एकामागून एका देशांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करत हिटलरनं सगळ्या जगाची झोप उडवली. त्याचं आसुरी स्वप्न मात्र नंतर भंगत गेलं. केवळ डझनभर वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीत हिटलरनं अक्षरशः धुमाकूळ घातला. ज्यू लोकांचा संहार, आपल्या शत्रूंशी अत्यंत क्रूरपणे वागणं, आपल्याच सहकाऱ्यांवर विलक्षण अविश्वास दाखवणं, माणुसकीचा अंशही वागण्याबोलण्यातून न दाखवणं, अशा त्याच्या अनेक अवगुणांचं त्याच्या गुणांबरोबरच विश्लेषण करणं म्हणूनच महत्त्वाचं ठरतं. हुकूमशाही आणि एकाधिकारशाही यांचं थैमान त्याच्या कारकिर्दीत बघायला मिळालं. जगाला वेगानं दुसNया महायुद्धाकडे नेणाऱ्या या खलनायकाविषयी अनेक जणांना सुप्त आकर्षण वाटत असतं. मुळात हिटलर इतका लोकप्रिय कसा झाला आणि त्याच्याविषयी आजसुद्धा इतकं का बोललं जातं, या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याचा सखोल ऊहापोह अत्यंत सोप्या भाषेत सगळ्या वयोगटामधल्या मराठी वाचकांसाठी या पुस्तकात केला आहे. नव्यानं या जगात हिटलर निर्माण होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, यासाठीची दृष्टीही वाचकांना या निमित्तानं मिळेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://teranews.net/mr/category/biznes", "date_download": "2022-12-01T12:31:34Z", "digest": "sha1:DQDZCGLDY2GUFLG7DFD5GFO6M5UPEO2O", "length": 18928, "nlines": 190, "source_domain": "teranews.net", "title": "व्यवसाय | TeraNews.net |", "raw_content": "\nअसे दिसून आले की व्यवसायासाठी उत्खनन यंत्र खरेदी करणे हे एक उत्तम आहे…\nप्रोजेक्टर बोमेकर मॅजिक 421 मॅक्स - स्वस्त आणि सोयीस्कर\nआपण एक वर्ग पहात आहात\nASRock साइड पॅनेल किट - अतिरिक्त डिस्प्ले\nASRock द्वारे गेमर्ससाठी एक मनोरंजक उपाय ऑफर केला जातो. अतिरिक्त मॉनिटर जो सिस्टमच्या भिंतीवर स्थापित केला जाऊ शकतो ...\nआयफोन 14 प्रो कॅविअर प्रीमियम\nआयफोन 14 प्रो लक्झरी ब्रँड कॅविअरच्या प्रीमियम कॉन्फिगरेशनमध्ये रशियन मार्केटमध्ये दिसला. लक्षात ठेवा की हे आहे…\nसेको स्पीडटाइमर घड्याळे 1969 पासून तयार केली जात आहेत. कॅलिबर 6139 असलेले हे जगातील पहिले स्वयंचलित क्रोनोग्राफ आहेत. एक नवीन पिढी…\nसेमी-ड्राय फ्लोर स्क्रीड तंत्रज्ञान स्वतः करा\nआधुनिक बांधकाम नवीन धोरणे ऑफर करते जे कमीत कमी वेळेत उत्कृष्ट परिणामांची हमी देते. अर्ध-कोरडे भाग - ...\nउन्हाळ्यात माल वाहतुकीची वैशिष्ट्ये\nपहिल्या दृष्टीक्षेपात, उन्हाळा हा ल्विव्हमधील मालवाहू वाहतुकीसाठी योग्य वेळ आहे. उन्हाळ्यातील रहिवाशांच्या खर्चावर शहरातील रस्ते अनलोड केले जातात आणि ...\nवॉल-माउंट गॅस बॉयलरची दुरुस्ती आणि देखभाल\nतुमचे घर तापवणारा बॉयलर कितीही उच्च दर्जाचा असला तरी तो अजूनही तुटण्यापासून सुरक्षित नाही. सर्वात सामान्य बद्दल बोलणे ...\nआता चीनमुळे जपान पुन्हा महसूल गमावतो\nअमेरिकेने चीनवर पुन्हा नवीन निर्यात नियंत्रण निर्बंध लादले आहेत. त्यांचा त्रास फक्त चीनच नव्हता तर जपानला झाला होता.\nयुक्रेनियन निर्वासितांना कॅनडामधील जॉब्लिओ प्लॅटफॉर्मद्वारे काम मिळते\nMIAMI, 8 ऑगस्ट, 2022 आंतरराष्ट्रीय भरतीमध्ये सुवर्ण मानक मानले जाणारे, Joblio हे जागतिक भरतीचे व्यासपीठ आहे…\nसामग्री निर्मात्यांसाठी Nikon Z30 कॅमेरा\nNikon ने Z30 मिररलेस कॅमेरा सादर केला. डिजिटल कॅमेरा ब्लॉगर्स आणि मल्टीमीडिया निर्मात्यांना उद्देशून आहे…\nतीव्र कोन AA B4 मिनी पीसी - डिझाइनला खूप महत्त्व आहे\nमिनी-संगणक कोणालाही आश्चर्यचकित करत नाहीत - आपण म्हणाल आणि आपण चुकीचे व्हाल. चिनी डिझायनर लक्ष वेधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत…\nZotac ZBox Pro CI333 नॅनो - व्यवसायासाठी प्रणाली\nसंगणक हार्डवेअरच्या उत्कृष्ट उत्पादकांपैकी एकाने स्वतःला जाणवले आहे. आणि, नेहमीप्रमाणे, निर्मात्याने बाजारात प्रवेश केला ...\nसुप्रसिद्ध ब्रँड Synology चे एक मनोरंजक समाधान बाजारात सादर केले आहे. HD6500 नेटवर्क स्टोरेज 4U फॉरमॅटमध्ये. तथाकथित…\nZurmarket - लाल, प्रामाणिक, प्रेमात\nजेव्हा सर्व वस्तू ऑनलाइन स्टोअरमध्ये ऑर्डर केल्या जाऊ शकतात तेव्हा स्टोअरमध्ये जाण्यास अर्थ प्राप्त होतो. हे सोयीस्कर आहे, कमीतकमी कारण तुलना करणे दृश्यदृष्ट्या सोपे आहे ...\nनवीन Alder Lake प्रोसेसरवर आधारित, Razer ने गेमरना तांत्रिकदृष्ट्या प्रगत लॅपटॉप ऑफर केला आहे. याशिवाय…\nMSI मॉडर्न MD271CP फुलएचडी वक्र मॉनिटर\nतैवानी ब्रँड MSI ला गेमिंग गॅझेट्सचे इतके व्यसन लागले आहे की ते व्यवसाय उपकरणांबद्दल पूर्णपणे विसरले आहे. पण 2022 सर्वकाही वचन देतो ...\nघर आणि व्यवसायासाठी बजेट मॉनिटर AOPEN 27SA2bi\nअसे दिसून आले की व्यवसायासाठी एक्साव्हेटर खरेदी करणे ही एक चांगली कल्पना आहे.\nगेम प्रेमींसाठी realme GT NEO 3T स्मार्टफोन\nCanon EOS R5 C हा पहिला पूर्ण फ्रेम सिनेमा EOS 8K कॅमेरा आहे\nशार्प Aquos Zero 6 स्मार्टफोन हा खरा सामुराई आहे\nHUAWEI nova 5T: एक स्वस्त आणि उच्च-गुणवत्तेचा स्मार्टफोन\nवॉल स्ट्रीट डिजिटल सोन्याच्या व्यापाराची तयारी करत असताना बिटकॉइन एक्सएनयूएमएक्स% ने खाली येतो\nDAC टॉपिंग E30 - विहंगावलोकन, वैशिष्ट्ये, वैशिष्ट्ये\nमोफत स्टारलिंक इंटरनेटसह एलोन मस्कचा टेस्ला फोन\nटीव्ही बॉक्स Mecool KM6 Deluxe 2022 - विहंगावलोकन\nSMSL DP5 - पुढील पिढीचे नेटवर्क ऑडिओ प्लेयर\nDenon DHT-S517 - HEOS सह उच्च दर्जाचा साउंडबार\nसहकार्यासाठी, कृपया संपर्क साधा: teranews.net@gmail.com\n© एक्सएनयूएमएक्स - टेरेन्यूज. सर्व हक्क राखीव.\nआपल्या पसंती लक्षात ठेवून आणि पुन्हा भेटी देऊन आपल्याला सर्वात संबंधित अनुभव देण्यासाठी आम्ही आमच्या वेबसाइटवर कुकीज वापरतो. “स्वीकारा” क्लिक करून, आपण सर्व कुकीजच्या वापरास सहमती दिली.\nमाझी वैयक्तिक माहिती विकू नका.\nआपण वेबसाइटवरून नॅव्हिगेट करता तेव्हा ही वेबसाइट आपला अनुभव सुधारण्यासाठी कुकीज वापरते. यापैकी वेबसाइटच्या मूलभूत कार्ये करण्यासाठी आवश्यक असलेल्या कुकीज आपल्या ब्राउझरवर आवश्यक म्हणून वर्गीकृत केल्या आहेत. आम्ही तृतीय-पक्षाच्या कुकीज देखील वापरतो जे आपण या वेबसाइटचा वापर कसा करता याचे विश्लेषण आणि समजून घेण्यात आम्हाला मदत करतात. या कुकीज केवळ आपल्या संमतीने आपल्या ब्राउझरमध्ये संग्रहित केल्या जातील. आपल्याकडे या कुकीजची निवड रद्द करण्याचा पर्याय देखील आहे. परंतु यापैकी काही कुकीज निवडण्यामुळे आपल्या ब्राउझिंग अनुभवावर परिणाम होऊ शकतो.\nवेबसाइट योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक त्या कुकीज पूर्णपणे आवश्यक आहेत. या कुकीज अनामिकपणे वेबसाइटची मूलभूत कार्ये आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये सुनिश्चित करतात.\nकूकीलाविनो-चेकबॉक्स-analyनालिटिक्स 11 महिने ही कुकी जीडीपीआर कुकी कॉन्सेन्ट प्लगइनने सेट केली आहे. \"विश्लेषिकी\" श्रेणीतील कुकींसाठी वापरकर्त्याची संमती साठवण्यासाठी कुकी वापरली जाते.\nकूकीलाविनो-चेकबॉक्स-फंक्शनल 11 महिने \"कार्यात्मक\" श्रेणीतील कुकींसाठी वापरकर्त्याची संमती नोंदविण्यासाठी जीडीपीआर कुकी संमतीने कुकी सेट केली आहे.\nकूकीलाविनो-चेकबॉक्स-आवश्यक 11 महिने ही कुकी जीडीपीआर कुकी कॉन्सेन्ट प्लगइनने सेट केली आहे. कुकीज \"आवश्यक\" श्रेणीतील कुकीजसाठी वापरकर्त्याची संमती साठवण्यासाठी वापरली जातात.\nकूकीलाविनफो-चेकबॉक्स-इतर 11 महिने ही कुकी जीडीपीआर कुकी कॉन्सेन्ट प्लगइनने सेट केली आहे. कुकीचा वापर वापरकर्त्यांची संमती \"अन्य\" वर्गातील कुकीजसाठी वापरण्यासाठी केला जातो.\nकूकीलाविनो-चेकबॉक्स-कार्यप्रदर्शन 11 महिने ही कुकी जीडीपीआर कुकी कॉन्सेन्ट प्लगइनने सेट केली आहे. कुकीचा वापर \"परफॉरमन्स\" श्रेणीतील वापरकर्त्याची संमती संचयित करण्यासाठी केला जातो.\nपाहिलेली_कुकी_पोलिस 11 महिने कुकी जीडीपीआर कुकी कॉन्सेन्ट प्लगइनद्वारे सेट केली गेली आहे आणि कुकीजच्या वापरास वापरकर्त्याने संमती दिली आहे की नाही ते संचयित करण्यासाठी वापरली जाते. तो कोणताही वैयक्तिक डेटा संचयित करत नाही.\nकार्यक्षम कुकीज वेबसाइटची सामग्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सामायिक करणे, फीडबॅक संकलित करणे आणि अन्य तृतीय-पक्ष वैशिष्ट्यांसारख्या विशिष्ट कार्ये करण्यास मदत करतात.\nपरफॉरमन्स कुकीज वेबसाइटच्या मुख्य परफॉरमन्स अनुक्रमणिका समजण्यासाठी आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठी वापरली जातात जी अभ्यागतांसाठी चांगला वापरकर्ता अनुभव देण्यात मदत करते.\nवेबसाइटवर अभ्यागत कसे संवाद साधतात हे समजण्यासाठी विश्लेषणात्मक कुकीज वापरल्या जातात. या कुकीज मेट्रिकला अभ्यागतांची संख्या, बाउन्स रेट, रहदारी स्त्रोत इ. वर माहिती प्रदान करण्यात मदत करतात.\nजाहिरात कुकीज पर्यटकांना संबंधित जाहिराती आणि विपणन मोहिम प्रदान करण्यासाठी वापरल्या जातात. या कुकीज वेबसाइटवर अभ्यागतांचा मागोवा ठेवतात आणि सानुकूलित जाहिराती देण्यासाठी माहिती संकलित करतात.\nइतर अवर्गीकृत कुकीज अशा आहेत ज्यांचे विश्लेषण केले जात आहे आणि अद्याप श्रेणीमध्ये वर्गीकरण केलेले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/mankoji-bodhale/dinancha-dayalu-patitancha-pavan/", "date_download": "2022-12-01T13:20:12Z", "digest": "sha1:H3NPFFVLI7VCEGARQJK6SLDSYYPB6VPV", "length": 5478, "nlines": 123, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "दिनांचा दयाळू पतितांचा पावन – संत माणकोजी बोधले अभंग - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nदिनांचा दयाळू पतितांचा पावन – संत माणकोजी बोधले अभंग\nदिनांचा दयाळू पतितांचा पावन – संत माणकोजी बोधले अभंग\nदिनांचा दयाळू पतितांचा पावन \nघडी घडी आठव करावा तयांचा \nधोका कळीकाळाचा नाही त्यासी ॥२॥\nपांडव जयाने रक्षीले जो हरि \nते नेले विवरी काढूनिया ॥३॥\nप्रल्हादाचा पिता चिंतीत वोखटे \nकरितसे गोमटे वेगळाची ॥४॥\nबांधोनी पाषाण सागरी लोटिला \nतो पहा तारिला वरचेवरी ॥५॥\nजैसे आणिक पतित बहु उध्दरिले \nआठवा रे पाऊले त्यांची वेगी ॥६॥\nबोधला म्हणे ऐशा देवा शरण जावे \nभवसागर तरावे हेळामात्रे ॥७॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nदिनांचा दयाळू पतितांचा पावन – संत माणकोजी बोधले अभंग\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/05/28/5281/", "date_download": "2022-12-01T13:41:35Z", "digest": "sha1:LVHNKSSUYRESFUVMQV4BMQGLNO7UINYQ", "length": 16732, "nlines": 155, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "पेठ वडगांवमधील माजी.नगराध्यक्षा यांचा अनमोल* *उपक्रम* – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nपेठ वडगांवमधील माजी.नगराध्यक्षा यांचा अनमोल* *उपक्रम*\nपेठ वडगांवमधील माजी.नगराध्यक्षा यांचा अनमोल* *उपक्रम*\n*पेठ वडगांवमधील माजी.नगराध्यक्षा यांचा अनमोल* *उपक्रम*\nकोल्हापूर,(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)-\nकोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर\nयादव आघाडीच्या वतीने कोरोनाचा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी होमिओपॅथी औषध प्रत्येक घरात देण्याचे मा.नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांनी वयक्तीक नियोजन केले.\nहातकणंगले तालुक्यात वडगांवात शहरामध्ये प्रत्येक घरातील नागरिकांना ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या रोगप्रतिकारक होमिओपॅथी औषधांच्या गोळ्या घराघरांत वाटप करण्यात येत आहे. हा उपक्रम विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. यांचा शुभारंभ माजी नगरसेवक राजकुमार पोळ यांच्या हस्ते करण्यात आला.\nयादव आघाडीच्या नेत्या व माजी नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांनी कोरोनाच्या बाबतीत संवेदनशील राहत.स्वतंत्र पणे नागरिकांना मदत देण्यासाठी पुढाकार घेत आहेत.\nया पार्श्वभूमीवर शहरातील ६ हजार पाचशे घरातील २५ हजार नागरिकांना ‘अर्सेनिक अल्बम ३०’ या रोगप्रतिकारक होमिओपॅथी औषधांच्या गोळ्या वाटपाच्या सूचना केल्या आहेत.\nविवेकानंद पथ येथे जेष्ठ नागरिक आण्णासाहेब शिंदे व शहरातील २५ कुटुंबाना देवून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यानंतर शहरातील सर्व घरात ही औषधे देण्यात येणार आहे.\nयादव आघाडीच्या नेत्या विद्याताई पोळ यांची सत्ता नसताना देखील केवळ वडगांवच्या जनतेच्या आरोग्याच्या काळजी पोटी नेहमीच समाजकार्य करण्यासाठी अग्रेसर असतात.\nसत्ता असो वा नसो याची फिकीर न बाळगता राजकारण न करता फक्त समाजकार्यात नेहमीच एक पाऊल पुढे असते.\nयावेळी माजी उपनगराध्यक्ष आनंदा म्हेत्रस, जेष्ठ नागरिक आण्णासो शिंदे,\nमहेश भोपळे, रमेश पाटील, ओंकार ठाणेकर, सुरेंद्र जाधव,\nशोभा देसावळे,शांतादेवी गडदे ,राजश्री जाधव,सुजाता बसागरे, नेत्रा शिंदे, अर्चना भोपळे ,वैजयंता पाटील,शरिफा शिकलगार आदी उपस्थित होत्या.\nसटाणा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा कहर चार रुग्ण सापडल्याने खळबळ\nलॉकडाऊन शिथिल करताना काळजी घ्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश\nविजबिल मागाल तर कोल्हापुरी पायताण खाल , कृती समिती कोल्हापूर\nBy राजेंद्र पाटील राऊत\nकोल्हापूर मध्ये भूकंपाचा धक्का, लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण.\nBy राजेंद्र पाटील राऊत\nजिल्ह्यात एकूण 278 पॉझीटिव्ह* *शाहूवाडीत सर्वाधिक 89*\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/07/01/7402/", "date_download": "2022-12-01T14:44:00Z", "digest": "sha1:63SUGEBPSFRXWWDKSYQ7HFQMKYDK3TLN", "length": 18793, "nlines": 152, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "ठाकरे सरकारचा निर्णय! सरकारी कामासाठी मराठी वापरा नाहितर..✍️महाराष्ट्र ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्यु – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n सरकारी कामासाठी मराठी वापरा नाहितर..✍️महाराष्ट्र ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्यु\n सरकारी कामासाठी मराठी वापरा नाहितर..✍️महाराष्ट्र ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्यु\n🛑 ठाकरे सरकारचा निर्णय\nसरकारी कामासाठी मराठी वापरा नाहितर..🛑\n✍️महाराष्ट्र ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\nमहाराष्ट्रा:⭕ शिवसेनेची सत्ता आल्याने मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा जोर धरु लागला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. तसं न करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन हा विभाग आहे. त्यामुळे यामागे शिवसेना असल्याचं स्पष्ट होत आहे.\nभारतात TikTok पूर्णपणे बंद, कंपनीने युजर्सना पाठवले मेसेज\nराज्य सरकारने यासंदर्भात एक पत्रक जारी केलं आहे. यात असं म्हणण्यात आलं आहे की, सर्व सरकारी कार्यालय, मंत्रालय, विभागीय कार्यालयात लिहिल्या जाणाऱ्या पत्रकांमध्ये आणि अन्य संचार माध्यमात केवळ मराठी भाषेचा वापर केला जावा.\nअसं न करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नाव कॉन्फिडेन्शियल रिपोर्टमध्ये नोंदले जाईल किंवा त्यांची वेतनवाढ एक वर्षासाठी थांबवली जाईल, असा इशारा सरकारडून देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचा वापर करणे आता अनिवार्य असणार आहे.\nयापूर्वीही आदेश जारी करण्यात आले होते\nमराठी भाषेचा वापर न करण्याबाबत काही ठोस कारण असेल, तरच यातून सूट दिली जाणार आहे. तसेच सरकारी योजनेच्या जाहीराती किंवा घोषणावाक्य हिंदी किंवा इंग्रजी असण्याबाबतही पत्रकात आक्षेप घेण्यात आला आहे. या संदर्भात पूर्वीही आदेश जारी करण्यात आले होते. मात्र, त्याचे पालन करण्यात आले नव्हते. मात्र आता याचे पालन न करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा सरकारने दिला आहे. कॅबिनेट बैठकीतही हा मुद्दा चर्चेला आला होता. यावेळी सरकारकडून अधिकाऱ्यांना आपल्या विभागात मराठी वापरण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.\nPM मोदींनी त्यांच्या भाषणात बल्गेरियाच्या पंतप्रधानांचा उल्लेख का केला\nमाजी प्रमुख सचिन महेश जागडे यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. जर तुम्ही महाराष्ट्रात काम करत आहात, तर तुम्ही मराठीतच संपर्क साधायला हवा. याआधीच्या सरकारांनीही अशाच प्रकारचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यामुळे काही फरक पडला नाही. सध्याचे सरकार याबाबतीत गंभीर असल्याचं दिसत आहे, असं जागडे म्हणाले आहेत…⭕\nनांदेड” जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचा आकडा ३८७ वर तर आज दिवसभरात १४ व्यक्ती बाधित, व २ रुग्ण बरे होऊन घरी परले नांदेड,दि. ३० ; राजेश एन भांगे\nसौदी अरेबियात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परतण्यासाठी अमोल कोल्हे व सुप्रिया सुळे यांचे प्रयत्न अमोल कोल्हे व सुप्रिया सुळे यांचे प्रयत्न ✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) पुणे :⭕सौदी अरेबियामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नाग\nमुल्हेरला गँसच्या स्फोटात तीन जण जखमी\nमाझं गाव माझं गा-हाणं\nभीषण अपघातात इर्टिगा गाडीचा चेंदामेंदा ३ जणांचा जागीच मृत्यू ३ जणांचा जागीच मृत्यू ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\n🛑 नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहाय्यकांना कोरोनाची लागण 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00669.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/269/20885", "date_download": "2022-12-01T14:25:04Z", "digest": "sha1:7TBILWSBCHJMEDNX7LK7QO3LKMXZ4RJI", "length": 16054, "nlines": 142, "source_domain": "bookstruck.app", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha दैवी किंवा देवता - Marathi", "raw_content": "\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha / दैवी किंवा देवता\nआजची कथा हि दैवी किंवा देवताबद्द्ल नसुन एक रहस्यमय घडलेली गुढ घटना आहे रशियाच्या पश्चिम भागात दक्षिणोत्तर पसरलेली एक लांबलचक पर्वतराजी आहे. उरल उरल नदीच्या खोर्‍यापासून आणि कझाकस्तानच्या वायव्य प्रांतापासून ते पार आर्क्टीक समुद्रापर्यंत पसरलेली उरल पर्वतरांग सुमारे १६०० मैल पसरलेली आहे. आर्क्टीक, सब-आर्क्टीक, उत्तर, मध्य आणि दक्षिण असे उरल पर्वताचे पाच भाग पडतात. उरल पर्वतरांग ही आशिया आणि युरोप यांना विभागणारी नैसर्गीक सीमारेषा मानली जाते. भारतीय उपखंडात जे स्थान हिमालय पर्वताचं, तेच रशियात उरल पर्वतराजीचं उरल नदीच्या खोर्‍यापासून आणि कझाकस्तानच्या वायव्य प्रांतापासून ते पार आर्क्टीक समुद्रापर्यंत पसरलेली उरल पर्वतरांग सुमारे १६०० मैल पसरलेली आहे. आर्क्टीक, सब-आर्क्टीक, उत्तर, मध्य आणि दक्षिण असे उरल पर्वताचे पाच भाग पडतात. उरल पर्वतरांग ही आशिया आणि युरोप यांना विभागणारी नैसर्गीक सीमारेषा मानली जाते. भारतीय उपखंडात जे स्थान हिमालय पर्वताचं, तेच रशियात उरल पर्वतराजीचं उरल पर्वतात गिर्यारोहणाच्या अनेक मोहीमा नियमीतपणे आखल्या जातात. अनेक रशियन गिर्यारोहक हिमालयातील शिखरांवर मोहीमेची पूर्वतयारी म्हणून उरल पर्वतात सराव करत असतात. थंडीच्या प्रदेशात भरपूर बर्फवृष्टी होत असल्याने स्कीईंगसाठीही अनेक जण या पर्वतावर येत असतात. ये़त्केरीनबर्ग हे स्वर्डलोव्स्क ओब्लास्ट प्रांतातील हे प्रमुख शहर. पूर्वी स्वर्डलोव्स्क या नावानेच हे शहर ओळखलं जात असे. या शहरापासूनच काही अंतरावर उरल पर्वतराजीचाच भाग असलेला ऑटोर्टेन पर्वत पसरलेला आहे. बर्फाच्छादीत उतारांमुळे हा भाग स्कीईंग करणार्‍यांसाठी मोठंच आकर्षण ठरलेला आहे. १९५९ मध्ये स्वर्डलोव्स्क इथल्या उरल युनिव्हर्सिटीतील दहा जणांच्या एका तुकडीने ऑटोर्टेन पर्वतावर स्कीईंगची मोहीम आखली. या मोहीमेत एकूण दहा जणांचा समावेश होता. मोहीमेचा प्रमुख इगोर ड्यॅट्लॉव्ह हा एक स्कीईंग इन्स्ट्रक्टर होता. ही स्कीईंगची मोहीम त्यानेच आखलेली होती. निकोलाय थिबक्स-ब्रिंगनोल्स आणि रस्टेम स्लोबोडीन हे त्याचे सहकारी होते. युरी क्रिव्होनीस्चेंको, युरी दोरोशेन्को, अलेक्झांडर कोल्व्हॅटोव्ह, सेम्यॉन झोलोत्रिऑव, युरी युदीन यांचाही मोहीमेत समावेश होता. हे सर्व उरल उनिव्हर्सीटीतील विद्द्यार्थी होते. यांच्याव्यतिरीक्त झेनेडा कोल्मोग्रोवा आणि ल्युड्मिला डुबिनिया या दोघी विद्द्यार्थिनीही या मोहीमेत सहभागी झाल्या होत्या. हे सर्वजण अनुभवी गिर्यारोहक आणि स्कीईंग करणारे होते. उरल पर्वतातील अधिक कठीण मोहीमेची पूर्वतयारी म्हणून ड्यॅटलॉव्हने ही मोहीम आखली होती उरल पर्वतात गिर्यारोहणाच्या अनेक मोहीमा नियमीतपणे आखल्या जातात. अनेक रशियन गिर्यारोहक हिमालयातील शिखरांवर मोहीमेची पूर्वतयारी म्हणून उरल पर्वतात सराव करत असतात. थंडीच्या प्रदेशात भरपूर बर्फवृष्टी होत असल्याने स्कीईंगसाठीही अनेक जण या पर्वतावर येत असतात. ये़त्केरीनबर्ग हे स्वर्डलोव्स्क ओब्लास्ट प्रांतातील हे प्रमुख शहर. पूर्वी स्वर्डलोव्स्क या नावानेच हे शहर ओळखलं जात असे. या शहरापासूनच काही अंतरावर उरल पर्वतराजीचाच भाग असलेला ऑटोर्टेन पर्वत पसरलेला आहे. बर्फाच्छादीत उतारांमुळे हा भाग स्कीईंग करणार्‍यांसाठी मोठंच आकर्षण ठरलेला आहे. १९५९ मध्ये स्वर्डलोव्स्क इथल्या उरल युनिव्हर्सिटीतील दहा जणांच्या एका तुकडीने ऑटोर्टेन पर्वतावर स्कीईंगची मोहीम आखली. या मोहीमेत एकूण दहा जणांचा समावेश होता. मोहीमेचा प्रमुख इगोर ड्यॅट्लॉव्ह हा एक स्कीईंग इन्स्ट्रक्टर होता. ही स्कीईंगची मोहीम त्यानेच आखलेली होती. निकोलाय थिबक्स-ब्रिंगनोल्स आणि रस्टेम स्लोबोडीन हे त्याचे सहकारी होते. युरी क्रिव्होनीस्चेंको, युरी दोरोशेन्को, अलेक्झांडर कोल्व्हॅटोव्ह, सेम्यॉन झोलोत्रिऑव, युरी युदीन यांचाही मोहीमेत समावेश होता. हे सर्व उरल उनिव्हर्सीटीतील विद्द्यार्थी होते. यांच्याव्यतिरीक्त झेनेडा कोल्मोग्रोवा आणि ल्युड्मिला डुबिनिया या दोघी विद्द्यार्थिनीही या मोहीमेत सहभागी झाल्या होत्या. हे सर्वजण अनुभवी गिर्यारोहक आणि स्कीईंग करणारे होते. उरल पर्वतातील अधिक कठीण मोहीमेची पूर्वतयारी म्हणून ड्यॅटलॉव्हने ही मोहीम आखली होती स्वर्डलोव्स्क इथून सर्व तयारीनीशी दहाजणांनी रेल्वेने इव्हडेल गाठलं. इथून एका ट्रकमध्ये सर्व सामान चढवून ते विझाई या पायथ्याच्या शेवटच्या गावात पोहोचले. विझाई इथून २७ जानेवारीला त्यांनी डोंगराच्या दिशेने पायपीट सुरू केली. परंतु दुसर्‍याच दिवशी त्यांच्यापैकी युरी युदीन याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली स्वर्डलोव्स्क इथून सर्व तयारीनीशी दहाजणांनी रेल्वेने इव्हडेल गाठलं. इथून एका ट्रकमध्ये सर्व सामान चढवून ते विझाई या पायथ्याच्या शेवटच्या गावात पोहोचले. विझाई इथून २७ जानेवारीला त्यांनी डोंगराच्या दिशेने पायपीट सुरू केली. परंतु दुसर्‍याच दिवशी त्यांच्यापैकी युरी युदीन याची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली आपल्या सहकार्‍यांना शुभेच्छा देऊन युदीन परत फिरला. पुढे काय होणार होतं याची थोडी तरी कल्पना युदीनला होती का आपल्या सहकार्‍यांना शुभेच्छा देऊन युदीन परत फिरला. पुढे काय होणार होतं याची थोडी तरी कल्पना युदीनला होती का मोहीमेवर निघण्यापूर्वी विझाई इथे परतल्यावर आपल्या स्कीईंग संस्थेला तार करण्याचं ड्यॅटलॉव्हने ठरवलं होतं. त्याच्या अनुमानानुसार साधारण १२ फेब्रुवारीपर्यंत ते विझाईला परतले असते. अर्थात पर्वतावरील लहरी हवामानाचा विचार करता ही तारीख चार-पाच दिवसांनी पुढे जाण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. युदीन परत फिरण्यापूर्वी ड्यॅट्लॉव्हने ही शक्यता त्याच्यापाशी बोलून दाखवली होती. २८ जानेवारीला सर्वजण ऑटोर्टेन पर्वताजवळ पोहोचले. ३१ जानेवारीला ते पर्वतावरील एका सखल पठारी जागेत पोहोचले. इथे पोहोचल्यावर त्यांनी पर्वतावरील कठीण चढाईच्या तयारीला सुरवात केली. पुढील वाट एका खिंडीतून जात होती. आपल्याजवळी जास्तीची सर्व सामग्री आणि परतीच्या वाटेवर लागणारे अन्नपदार्थ त्यांनी एका सुरक्षीत ठि़काणी लपवून ठेवले. १ फ्रेब्रुवारीला खिंडीतील चढाई सुरु झाली. दिवसभराची चढाई करुन खिंड ओलांडून पलीकडे मुक्काम करायची त्यांची योजना होती, पण.... उरलमधील लहरी हवामान त्यांनी गृहीत धरलं नव्हतं मोहीमेवर निघण्यापूर्वी विझाई इथे परतल्यावर आपल्या स्कीईंग संस्थेला तार करण्याचं ड्यॅटलॉव्हने ठरवलं होतं. त्याच्या अनुमानानुसार साधारण १२ फेब्रुवारीपर्यंत ते विझाईला परतले असते. अर्थात पर्वतावरील लहरी हवामानाचा विचार करता ही तारीख चार-पाच दिवसांनी पुढे जाण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती. युदीन परत फिरण्यापूर्वी ड्यॅट्लॉव्हने ही शक्यता त्याच्यापाशी बोलून दाखवली होती. २८ जानेवारीला सर्वजण ऑटोर्टेन पर्वताजवळ पोहोचले. ३१ जानेवारीला ते पर्वतावरील एका सखल पठारी जागेत पोहोचले. इथे पोहोचल्यावर त्यांनी पर्वतावरील कठीण चढाईच्या तयारीला सुरवात केली. पुढील वाट एका खिंडीतून जात होती. आपल्याजवळी जास्तीची सर्व सामग्री आणि परतीच्या वाटेवर लागणारे अन्नपदार्थ त्यांनी एका सुरक्षीत ठि़काणी लपवून ठेवले. १ फ्रेब्रुवारीला खिंडीतील चढाई सुरु झाली. दिवसभराची चढाई करुन खिंड ओलांडून पलीकडे मुक्काम करायची त्यांची योजना होती, पण.... उरलमधील लहरी हवामान त्यांनी गृहीत धरलं नव्हतं हवामान झपाट्याने बिघडलं होतं. त्यातच वार्‍याचा जोर वाढू लागला. बर्फवृष्टीही सुरु झाली. एकूण दृष्यमानता खूपच कमी झाली..\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालावल\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mmfr.org/shraddhanjali-bharat-ratna-bhimsen-joshi/", "date_download": "2022-12-01T13:30:52Z", "digest": "sha1:ZVIDAVDYVEGGA3VUGXFKRERCGJD4XWIF", "length": 3279, "nlines": 58, "source_domain": "mmfr.org", "title": "भावपूर्ण श्रद्धांजली: भारतरत्न पंडित भीमसेन जोशी - Maharashtra Mandal France", "raw_content": "\nभावपूर्ण श्रद्धांजली: भारतरत्न पंडित भीमसेन जोशी\nआज भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दु:खाचा दिवस. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आपल्यात नाहीत. गाण हेच आपले जीवन त्यांनी आयुष्यभर मानले. किराना घरचाच वारसा न चालवता इतर संगीत घरांना जोडणारा हा एक ईश्वरी दुवा आपल्यातून हरपला आहे. त्यांची सर्वच गाणी आपल्या परिचयाची आहेत, त्यातलीच त्यांच्या आवाजातील गाणी पाठवत आहे. पंडितजी आपल्यात नसले तरी त्यांची ही गाणी (संतवाणी) सदैव आपणास त्यांची आठवण करतच राहतील. पंडितजींना भावपूर्ण श्रद्धांजली.\nपॅरिस मध्ये फ्रेंच मराठी मैत्रीच्या पतंगाचा उंच झेप\nमहाराष्ट्र मंडळ फ्रान्स- दिवाळी २०१९\nमहाराष्ट्र मंडळ फ्रान्स- दिवाळी २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/09/02/sidharth-shukla-death/", "date_download": "2022-12-01T13:02:13Z", "digest": "sha1:2ZSN52FME2VNXZ6EC2D4O5N2SNGVFN4W", "length": 6544, "nlines": 49, "source_domain": "news32daily.com", "title": "बॉलिवूडवर पसरली शोककळा,अवघ्या 40 व्या वर्षी या प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप!! - ENEWS MARATHI", "raw_content": "\nबॉलिवूडवर पसरली शोककळा,अवघ्या 40 व्या वर्षी या प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं आहे. सिद्धार्थच्या अचानक निधनामुळे त्याच्या चाहत्यांना आणि कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. मुंबईच्या कूपर रूग्णालयात त्याचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थने रात्री झोपण्यापूर्वी काही औषध खाल्लं होतं. त्यानंतर सिद्धार्थ पुन्हा उठलाचं नाही. रूग्णालयात दाखल केल्यानंतर डॉतक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.\nसिद्धार्थ शुक्ला आपली बॉडी फिट ठेवण्यासाठी दररोज जिम कराचये. त्याने अनेक इंटरव्यू दरम्यान सांगितले होते की जिमसोबत तो आपल्या डायटकडे पूर्णपर्ण लक्ष ठेवत होता. दररोज सकाळी ब्रेकफास्टमध्ये अंडी खात होता. जिममध्ये एक्सरसाइज करताना सिद्धार्थ दररोज कार्डियो देखील करत होता.\nअभिनेता सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी काही औषधं खाल्ली होती. यानंतर सकाळी तो झोपेतून उठलाच नाही. त्याला सकाळी इस्पितळात नेले असता मृत घोषित करण्यात आले. यावेळी झोपेतच हार्ट अटॅकने त्याचे निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे.\nसिद्धार्थ आपल्या आईची खूप लाडका होता. त्याला आईच्या हाताने तयार जेवण खूप आवडायचं. सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीमुळे मनोरंजन जगात शोक पसरला आहे. कोणालाही विश्वासच बसत नाहीये की सिद्धार्थने अचानक या जगाचा निरोप घेतला.\nपुन्हा एकदा ‘त्या’ अनोळखी व्यक्तीसोबत दिसली जान्हवी कपूर हातात हात घेऊन करतेय रोमांन्स…\nबीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..\nपहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अक्षयची लाडकी लेक नितारा, असे आहे या स्टारकीड चे आयुष्य\nPrevious Article अक्षय कुमारची ही अभिनेत्री लग्नाच्या 17 वर्षानंतरही होऊ शकली नाही आई, त्यामागे आहे धक्कादायक कारण\nNext Article अमिताभ बच्चनसोबत सिनेमा करता-करताच हेमा मालिनी झाली होती गर्भवती, निर्मात्यांनी कसेबसे सावरले सर्व प्रकरण\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/11/blog-post_60.html", "date_download": "2022-12-01T13:00:41Z", "digest": "sha1:FI47GQ26DCTWODZM4BY3WZAQOF67GRAO", "length": 4388, "nlines": 32, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "चेंबूरमधील घाटले ते आळंदी १८ पासून पायी दिंडी सोहळा", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nचेंबूरमधील घाटले ते आळंदी १८ पासून पायी दिंडी सोहळा\nनोव्हेंबर १६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nजगभरातील कोरोना परिस्थितीमुळे उत्सव-सोहळे बंद होते.मात्र आता परिस्थिती निवळल्यामुळे दोन वर्षांंनंतर प्रथमच माऊली समाधी सोहळ्यानिमित्त चेंबूरमधील श्री विठ्ठल रखूमाई मंदिर, नागेश पाटील वाडी, घाटले गाव तेआळंदी पायी दिंडी यात्रा शुक्रवार १८ ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे.\nगेली २२ वर्षे हा पायी दिंडी सोहळा चेंबूरमधून प्रस्थान करून पाच मंदिरांना भेट देत सलग सात दिवस पायी चालत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हभप धोंडीराम चिकणे महाराज यांच्या नेतृत्वाखाली आळंदी येथे दाखल होत आहे.तरी या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी संस्थापक व अध्यक्ष हभप धोंडीराम चिकणे महाराज (९३०९५१०३३६) हभप दिगंबर शेलार, (९५९४२४९४९३) आणि हभप दिलीप कदम (९७६९३१४४१७) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/nivruttinath/prapanchachi-vasti-vyartha-kaya-kaj/", "date_download": "2022-12-01T13:06:27Z", "digest": "sha1:7SIIKFDVZACSVVGC36MAJLRHM6XNMIK7", "length": 5047, "nlines": 117, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज - संत निवृत्तीनाथ हरिपाठ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nप्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज – संत निवृत्तीनाथ हरिपाठ\nप्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज – संत निवृत्तीनाथ हरिपाठ\nप्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज \nआम्हां बॊलता लाज यॆत सयॆ \nकाय करूं हरी कैसां हा गवसॆ \nतैसॆं करूं मन निरंतर ध्यान \nउन्मनी साधन आम्हां पुरॆ \nनिवृत्ति हरिपाठ नाम हॆंचि वाट \nप्रपंच फुकट दिसॆ आम्हां \nराम कृष्ण हरी आपणास या हरिपाठाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nसंत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा.\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00670.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/sports/8799/", "date_download": "2022-12-01T13:33:21Z", "digest": "sha1:B3JR7JKSMUC7WGSAQ5V6GOLMLXBH6H66", "length": 10819, "nlines": 104, "source_domain": "mnews.esy.es", "title": "'पाकिस्तानचे खेळाडू आपल्या देशातच सुरक्षित नाहीत' दिग्गज क्रिकेटपटूंची टीका | Maharashtra News", "raw_content": "\nHome Sports 'पाकिस्तानचे खेळाडू आपल्या देशातच सुरक्षित नाहीत' दिग्गज क्रिकेटपटूंची टीका\n'पाकिस्तानचे खेळाडू आपल्या देशातच सुरक्षित नाहीत' दिग्गज क्रिकेटपटूंची टीका\nपाकिस्तानचे खेळाडू आपल्या देशातच सुरक्षित नाही, अशी खोचक टीका एका माजी दिग्गज क्रिकेटपटूने केली आहे. कारण काल पाकिस्तानच्या खेळाडूंच्या करोना चाचणीचा अहवाल आला होता. या अहवालानंतर पाकिस्तानचे एकूण १० खेळाडू करोना बाधित असल्याचे पाहायला मिळाले होते.\nपरवा पाकिस्तानच्या तीन खेळाडूंना करोना झाल्याचे समोर आले होते. शादाब खान, हारिस रौफ आणि हैदर अली, अशी या करोना झालेल्या तीन क्रिकेटपटूंची नावे होती. पण काल संघातील अन्य सात खेळाडूंना करोना झाल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे पाकिस्तान संघातील करोना झालेल्या खेळाडूंची संख्या आता १० एवढी झालेली होती. पाकिस्तानच्या संघाबरोबर असलेल्या सपोर्ट स्टाफमधील व्यक्ती मासीर मलिंग अली यांची करोना चाचणीही पॉझिटीव्ह आलेली होती.\nपाकिस्तानचे १० खेळाडू करोना बाधित असल्यामुळे आता ते इंग्लंड दौऱ्याचे स्वप्न कसे काय बघू शकतात, असा सवालही विचारला जात आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा इंग्लंड दौरा हा संकटात आल्याचे म्हटले जात आहे. कारण ज्या संघातील खेळाडूंना मोठ्या प्रमाणात करोना झाला आहे त्यांच्याबरोबर कोणता देश क्रिकेट सामने खेळणे पसंत करेल, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.\nयाबाबत वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज खेळाडू मायकल होल्डिंग यांनी पाकिस्तानच्या संघावर टीका केली आहे. होल्डिंग म्हणाले की, ” पाकिस्तानच्या संघातील १० खेळाडू करोना बाधित होणे हे धक्कादायक आहे. याचा अर्थ असा निघतो की, पाकिस्तानचे खेळाडू आपल्या देशातच सुरक्षित नाहीत. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंनी इंग्लंडमध्ये यावे, जेणेकरून ते सुरक्षित राहू शकतील. कारण इंग्लंडमध्ये आल्यावर त्यांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. या १४ दिवसांमध्ये त्यांची प्रकृती अधिक चांगली होऊ शकते.”\nइंग्लंडच्या दौऱ्यावर जाण्यासाठी पाकिस्तानचा संघ सज्ज झाला होता. काल संघातील सर्व खेळाडूंचा अहवाल आला. त्यावेळी पाकिस्तानच्या सात खेळाडूंना करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे पाकिस्तानच्या संघात भितीचे वातावरण होते. पण या संघातील अनुभवी खेळाडूने आज करोनाची चाचणी केली आणि त्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या करोना चाचणी अहवालावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.\nकाल करोना झालेला आणि आज करोना निगेटीव्ह झालेला खेळाडू आहे तरी कोण, हे जाणून घेण्याची तुम्हाला उत्सुकता असेल. तर हा पाकिस्तानचा अनुभवी खेळाडू आहे मोहम्मद हफिझ. काल पाकिस्तान संघाचा अहवाल आल्यावर त्याला करोना झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण आज या खेळाडूने कुटुंबियांबरोबर करोनाची चाचणी केली आणि त्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे आता कोणता अहवाल खरा आणि कोणता खोटा, याबाबत चर्चा सुरु झाली आहे.\nPrevious articleभारताच्या 'या' क्रिकेटपटूने केली सरावाला सुरुवात, ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी सज्ज\nNext articleरवी शास्त्री यांनी केलं भारताच्या 'या' गोलंदाजाचं स्वप्न पूर्ण\n या क्रिकेटपटूंना खेळवलं तरच जिंकू शकतो वर्ल्ड कप, वाचा कोण आहेत...\ndavid beckham five star hote rate, फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी दिवसाला २० लाख रुपयांचे भाडे देतोय स्टार खेळाडू; सुविधा वाचाल तर… – fifa world cup...\nmexican fan used marriage money travel qatar, भावी पत्नीला म्हणाला, मला माफ कर; लग्नासाठी साठवलेले पैसे घेऊन थेट गाठलं… – fifa world cup mexican...\nBSNL ग्राहकांसाठी गुड न्यूज, अनलिमिटेड व्हॉईस मेसेज पाठवा\n'सतेज पाटील मंत्रिपदाचा गैरवापर करताहेत; उद्या आमची सत्ता आल्यावर…'\n पेंच व्याघ्रप्रकल्पात १ ऑक्टोबरपासून पर्यटन\n'खो-खो' चा महान कार्यकर्ता हरपला रमेश वरळीकर यांचे आज निधन\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/269/20886", "date_download": "2022-12-01T14:37:36Z", "digest": "sha1:QFA4EXUFQY6MUPYLEPA34KN7XYAIENJB", "length": 20880, "nlines": 142, "source_domain": "bookstruck.app", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha ‘गावपळण!’ - Marathi", "raw_content": "\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha / ‘गावपळण\nधार्मिक आणि ऐतिहासिक परंपरांचा अमूल्य ठेवा गावांनी जपलाय. बर्‍याचदा रूढी आणि परंपरांमुळे गावांचे महत्त्व कमी झाल्याची टीका होते, पण या रूढी आणि परंपरांच्या पाठीमागे असलेल्या चांगल्या कल्पना, वागणूक, संस्कृती या महत्त्वाच्या बाबी विसरता येत नाहीत. गावाला शांतता लाभावी, सुख – समाधान लाभावे ही गावकर्‍यांची इच्छा त्यांच्या कृतीतून जेव्हा स्पष्ट होते तेव्हाच त्यांच्या परंपरांना एक वेगळा साज चढतो. अशीच एक धार्मिक परंपरा म्हणजे ‘गावपळण’ कोकणात या धार्मिक परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामागे असलेल्या काही गोष्टी अचंबित आणि संशोधन करण्यास भाग पाडणार्‍या आहेत. आचरा (ता. मालवण) गावाची गावपळण राज्यात प्रसिद्ध आहेआचरा गावातील रामेश्वर मंदिर हे कोकणातील प्रसिद्ध ठिकाण. रामेश्वराची परंपरा म्हणून दर पाच वर्षांनी या गावात 'गावपळण'ची प्रथा आजही पाळली जाते. रामेश्वराच्या कृपेने गावकऱ्यांवर कोणतंही अरिष्ट येत नाही अशी श्रद्धा आहे. शिवाय मालवण तालुक्यातील मसुरे – बिळवस गावाच्या गावपळणीत वेगळेपण आहे. संपूर्ण गाव त्यात सहभागी होतो. आजारी व्यक्ती, लहान मुलांना घरी राहण्यास मुभा आहे. पाच दिवस ही ‘गावपळण’ चालते. कुठल्याही घरात पाच दिवस कचरा काढला जात नाही. घरातील चुलीवर जेवण बनवले जात नाही. त्यासाठी दुसरी चूल थाटतात. विशेष म्हणजे या कालावधीत घरच्या देवाची पूजा होत नाही. देवासमोर दिवा पेटत नाही. तसे बंधन आहे. रात्रीच्यावेळी गरजेपुरती वीज वापरली जाते. गावात, सुख, समाधान, शांती लाभावी हा या परंपरेमागचा उद्देश असल्याचे गावकरी सांगतात. गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीची पूजाही पाच दिवस बंद ठेवली जाते. बिळवसची ‘गावपळण’ म्हणजे पूर्वी मसुरे गावाचीच ही ‘गावपळण’ कोकणात या धार्मिक परंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामागे असलेल्या काही गोष्टी अचंबित आणि संशोधन करण्यास भाग पाडणार्‍या आहेत. आचरा (ता. मालवण) गावाची गावपळण राज्यात प्रसिद्ध आहेआचरा गावातील रामेश्वर मंदिर हे कोकणातील प्रसिद्ध ठिकाण. रामेश्वराची परंपरा म्हणून दर पाच वर्षांनी या गावात 'गावपळण'ची प्रथा आजही पाळली जाते. रामेश्वराच्या कृपेने गावकऱ्यांवर कोणतंही अरिष्ट येत नाही अशी श्रद्धा आहे. शिवाय मालवण तालुक्यातील मसुरे – बिळवस गावाच्या गावपळणीत वेगळेपण आहे. संपूर्ण गाव त्यात सहभागी होतो. आजारी व्यक्ती, लहान मुलांना घरी राहण्यास मुभा आहे. पाच दिवस ही ‘गावपळण’ चालते. कुठल्याही घरात पाच दिवस कचरा काढला जात नाही. घरातील चुलीवर जेवण बनवले जात नाही. त्यासाठी दुसरी चूल थाटतात. विशेष म्हणजे या कालावधीत घरच्या देवाची पूजा होत नाही. देवासमोर दिवा पेटत नाही. तसे बंधन आहे. रात्रीच्यावेळी गरजेपुरती वीज वापरली जाते. गावात, सुख, समाधान, शांती लाभावी हा या परंपरेमागचा उद्देश असल्याचे गावकरी सांगतात. गावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरीची पूजाही पाच दिवस बंद ठेवली जाते. बिळवसची ‘गावपळण’ म्हणजे पूर्वी मसुरे गावाचीच ही ‘गावपळण’ वाड्यांचा पसारा वाढल्याने बिळवस गावाने ही प्रथा सुरू ठेवली. देव दीपावलीला श्री देवी सातेरी मंदिरात गाव जमा होतो. धार्मिक विधीनंतर भात, काकडा, नारळ व दिवा ओवाळून बिळवसनजिक माळगाव – हुमरस सीमेवर ही ‘खोरणी’ घातली जाते. तिसर्‍या दिवशी गावपळणीस सुरुवात होते. गावभरणीच्या दिवशी ‘डाळ’ बसवतात. देवीला नारळ ठेवून पळण मान्य असेल तर कौल घेतला जातो. कौल दिल्यास त्याच दिवशी गाव भरतो. गावपळणीच्या दिवसांत गावातील ग्रामस्थ गुरेढोरे घेऊन माळगाव – हुमरस भागात छोट्या झोपड्या बांधून राहतात. जेवणासाठीचे साहित्य बरोबर असते. गुरेढोरे गावात गावपळण पूर्ण होईपर्यंत प्रवेश करत नाहीत. नित्य व्यवहार चालूच असतात. थंडीच्या दिवसांतही ग्रामस्थ थंडी सहन करीत ही परंपरा जोपासतात. जंगली भागात ते वास्तव्य करतात, पण देवीच्या कृपाशीर्वादामुळे त्यांच्या मनाची तयारी आधीच झालेली असते. पूर्वी एक महिना ‘गावपळण’ असायची. आज ती पाच दिवसांवर आली आहे. ग्रामस्थांनी उभारलेल्या छोट्या झोपड्यांत रात्रीच्यावेळी गोष्टी, गायनाचे फड रंगतात. एकमेकांच्या सुख-दु:खाच्या गोष्टी कथन करण्यासाठी शेतकर्‍यांना हीच तर एक संधी असते. ज्येष्ठांच्या गप्पांत युवकांबरोबरच छोटी मुलेही सहभागी होतात. जेवणाच्या पंगती एकत्रच बसतात. त्यामुळे एकत्रित राहण्याची परंपरा या प्रथेने जपली आहे, असे म्हणावयास हरकत नाही. गावातील रोगराई नष्ट होऊन गाव समृद्ध बनतो तो गावपळणीमुळेच अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गाव’ वाड्यांचा पसारा वाढल्याने बिळवस गावाने ही प्रथा सुरू ठेवली. देव दीपावलीला श्री देवी सातेरी मंदिरात गाव जमा होतो. धार्मिक विधीनंतर भात, काकडा, नारळ व दिवा ओवाळून बिळवसनजिक माळगाव – हुमरस सीमेवर ही ‘खोरणी’ घातली जाते. तिसर्‍या दिवशी गावपळणीस सुरुवात होते. गावभरणीच्या दिवशी ‘डाळ’ बसवतात. देवीला नारळ ठेवून पळण मान्य असेल तर कौल घेतला जातो. कौल दिल्यास त्याच दिवशी गाव भरतो. गावपळणीच्या दिवसांत गावातील ग्रामस्थ गुरेढोरे घेऊन माळगाव – हुमरस भागात छोट्या झोपड्या बांधून राहतात. जेवणासाठीचे साहित्य बरोबर असते. गुरेढोरे गावात गावपळण पूर्ण होईपर्यंत प्रवेश करत नाहीत. नित्य व्यवहार चालूच असतात. थंडीच्या दिवसांतही ग्रामस्थ थंडी सहन करीत ही परंपरा जोपासतात. जंगली भागात ते वास्तव्य करतात, पण देवीच्या कृपाशीर्वादामुळे त्यांच्या मनाची तयारी आधीच झालेली असते. पूर्वी एक महिना ‘गावपळण’ असायची. आज ती पाच दिवसांवर आली आहे. ग्रामस्थांनी उभारलेल्या छोट्या झोपड्यांत रात्रीच्यावेळी गोष्टी, गायनाचे फड रंगतात. एकमेकांच्या सुख-दु:खाच्या गोष्टी कथन करण्यासाठी शेतकर्‍यांना हीच तर एक संधी असते. ज्येष्ठांच्या गप्पांत युवकांबरोबरच छोटी मुलेही सहभागी होतात. जेवणाच्या पंगती एकत्रच बसतात. त्यामुळे एकत्रित राहण्याची परंपरा या प्रथेने जपली आहे, असे म्हणावयास हरकत नाही. गावातील रोगराई नष्ट होऊन गाव समृद्ध बनतो तो गावपळणीमुळेच अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील मुणगे गाव या गावाचीही ‘गावपळण’ होते. देवीची चाकरी करणारे दर तीन वर्षांनी एकदा सहकुटुंब गावपळणीला जातात. तीन दिवस सीमेबाहेर राहिल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांना गुरव, घाडी आणण्यासाठी जातात. त्यानंतर नौबत होते. पारधी कौलप्रसाद होतो. एका बाजूला समुद्र तर दुसर्‍या बाजूला डोंगर, नारळी, पोफळीच्या बागायतीमध्ये मुख्य रस्त्यावरच भगवती देवीचे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. ५०० वर्षांचा इतिहास असणारी देवीची मूर्ती पश्‍चिमाभिमुख आहे. मंदिराच्या गाभार्‍यात काळ्या पाषाणात कोरलेल्या महिषासुरमर्दिनीच्या रूपातील कोरीवकाम असलेली पाषाणमूर्ती ४ फुटी आहे. प्राचीन शिल्पकलेचा तो अमूल्य ठेवाच आहे. देवालयाचे बांधकाम हेमाडपंथीय आहे. श्रीदेवी शिव यांच्या पूजेचे पाणी जमिनीखालून गोमुखाकडे उत्तरेकडे बाहेर येते. या गोमुखी शिवस्थानामुळे देवीला सोममुखी प्रदक्षिणा घालतात. पालखीचा मार्गही तसाच असतो. पश्‍चिमाभिमुख असलेल्या या मंदिरात पूर्वेकडून प्रवेश केला जातो. भगवती मंदिर आवारात श्री देवी पावणाई, भावय, अनभवणी, देव गांगो, देव गिरावळ, बायची आदी श्रद्धास्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंदिरातील देवीची पूजा लिंगायत, गुरव, पाध्ये यांच्याकडून होते. देवी दर तीन वर्षांनी मुणगे, करविणेवाडी येथील पाडावे यांच्या घरी आपल्या लवाजम्यासहित माहेरवाशीण बनून राहायला येते. या गावातील ‘गावपळण’ प्रसिद्ध आहे. वैभववाडी तालुक्यापासून १४ कि. मी. अंतरावर असलेले शिराळे गाव या गावाचीही ‘गावपळण’ होते. देवीची चाकरी करणारे दर तीन वर्षांनी एकदा सहकुटुंब गावपळणीला जातात. तीन दिवस सीमेबाहेर राहिल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांना गुरव, घाडी आणण्यासाठी जातात. त्यानंतर नौबत होते. पारधी कौलप्रसाद होतो. एका बाजूला समुद्र तर दुसर्‍या बाजूला डोंगर, नारळी, पोफळीच्या बागायतीमध्ये मुख्य रस्त्यावरच भगवती देवीचे मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेते. ५०० वर्षांचा इतिहास असणारी देवीची मूर्ती पश्‍चिमाभिमुख आहे. मंदिराच्या गाभार्‍यात काळ्या पाषाणात कोरलेल्या महिषासुरमर्दिनीच्या रूपातील कोरीवकाम असलेली पाषाणमूर्ती ४ फुटी आहे. प्राचीन शिल्पकलेचा तो अमूल्य ठेवाच आहे. देवालयाचे बांधकाम हेमाडपंथीय आहे. श्रीदेवी शिव यांच्या पूजेचे पाणी जमिनीखालून गोमुखाकडे उत्तरेकडे बाहेर येते. या गोमुखी शिवस्थानामुळे देवीला सोममुखी प्रदक्षिणा घालतात. पालखीचा मार्गही तसाच असतो. पश्‍चिमाभिमुख असलेल्या या मंदिरात पूर्वेकडून प्रवेश केला जातो. भगवती मंदिर आवारात श्री देवी पावणाई, भावय, अनभवणी, देव गांगो, देव गिरावळ, बायची आदी श्रद्धास्थाने वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंदिरातील देवीची पूजा लिंगायत, गुरव, पाध्ये यांच्याकडून होते. देवी दर तीन वर्षांनी मुणगे, करविणेवाडी येथील पाडावे यांच्या घरी आपल्या लवाजम्यासहित माहेरवाशीण बनून राहायला येते. या गावातील ‘गावपळण’ प्रसिद्ध आहे. वैभववाडी तालुक्यापासून १४ कि. मी. अंतरावर असलेले शिराळे गाव येथेही ‘गावपळण’ होते. साधारणत: जानेवारी महिन्यांत ही गावपळण होते. गाव सुना सुना होतो. त्यांची ‘गावपळण’ सात दिवसांची असते. दरवर्षी पौष महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत शिराळेवासीय आपल्या लवाजम्यासह गाव सोडून नजीकच्या सडुरे गावाच्या हद्दीवर वास्तव्य करतात. हा त्यांच्यासाठी ‘सण’ असतो. त्यांची ग्रामदेवता दौडोबा. पाटील, मानकरी कौल घेतात. त्यानंतर गुराढोरांसह, लहान मुलांसह सर्वजण घर सोडून गावाबाहेर राहतात. विशेष म्हणजे मोकाट सोडलेली गुरे या गावपळणीच्या काळात गावाकडचा रस्ता विसरतात. तेथे पायही ठेवत नाहीत. गेली ४५० वर्षे ही ‘गावपळण’ येथे सुरू आहे. गावपळणीचा कालावधी संपला की भोरपी समाजाचा पारंपरिक ‘घोरीप’ खेळ सादर होतो. त्याला तेथे ‘नाडे घोरीप’ म्हणतात. गावचे गावपण बिघडू नये याची दक्षता गावकरी घेतात. गाव सोडून दुसर्‍या ठिकाणी राहणे या कल्पनेमागे गावकर्‍यांचा प्रामाणिक दृष्टिकोन आहे. गावात सुख, शांती, समाधान लाभावे, एकोप्याची भावना प्रत्येकात निर्माण व्हावी या हेतूनेच ही ‘गावपळण’ होते. गावातील शेतकर्‍यांसाठी ही एकप्रकारची ‘टूर’ म्हणावयास हरकत नाही. गावातील ग्रामदैवतांशी बांधील असणारा हा समाज तेथील चालीरीती आणि शिस्तीचे पालन करतो. त्यातूनच सुख-समृद्धी प्राप्त होतील या आशेवरच तो जगतो. साभार : सिंधुदुर्ग स्वर्गाहून सुंदर ...\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालावल\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-IFTM-maldives-declines-to-participate-in-milan-exercise-16-other-countries-are-participating-5821126-PHO.html", "date_download": "2022-12-01T13:01:54Z", "digest": "sha1:EMNM2RJZWBLQO7DM63XTF7PTVAUC4727", "length": 5253, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "मालदीवने नाकारला भारतासोबत संयुक्त युद्ध सरावाचा प्रस्ताव, कारणही दिले नाही | Maldives Declines To Participate In Milan Exercise 16 Other Countries Are Participating - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमालदीवने नाकारला भारतासोबत संयुक्त युद्ध सरावाचा प्रस्ताव, कारणही दिले नाही\nमालदीवमध्ये आणीबाणीची तारीख वाढवण्यात आली तेव्हा भारताने त्यावर आक्षेप घेतला होता.\nनवी दिल्ली - मालदीवने भारताकडून मिळालेला संयुक्त युद्ध सराव 'मिलन' नाकारला आहे. भारतीय नौदलाने हा प्रस्ताव पाठवला होता. त्यास नकार देताना मालदीवच्या कोस्ट गार्डने कारण सुद्धा दिले नाही. भारतीय नौदलाकडून मिलन युद्ध सराव पोर्टब्लेयर येथे 6 ते 13 मार्च पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. यात भारतासह एकूण 17 देशांचे नौदल सहभागी होत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, मालदीवमध्ये सध्या सत्तासंकट असून 5 फेब्रुवारीपासून आणीबाणी लागू आहे.\nकाय म्हणाले नौदल प्रमुख\n- भारतीय नौदलाचे चीफ अॅडमिरल सुनील लांबा यांनी सांगितले, \"आम्ही मालदीवला मिलन सरावात सहभागी होण्याचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, मालदीवने हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. त्यासंदर्भात अद्याप कारण देण्यात आलेले नाही. आतापर्यंत या सरावात 16 देशांनी सहभागी होण्यास होकार दिला आहे.''\n- अॅडमिरल लांबा पुढे म्हणाले, \"हिंद महासागरात चीनच्या वाढत्या हालचालींवर भारताची करडी नजर आहे. भारतीय लष्कराच्या 8 ते 10 युद्धनौका हिंद महासागरात नेहमीच तैनात असतात.\"\n- उल्लेखनीय बाब म्हणजे, मालदीवमध्ये आणीबाणीची तारीख वाढवण्यात आली तेव्हा भारताने त्यावर आक्षेप घेतला होता. तसेच ही आणीबाणी घटनेच्या विरोधात असल्याचे म्हटले होते. त्यावर मालदीवने नाराजी व्यक्त केली होती.\n- मालदीवमध्ये सुरू असलेले सत्ता संकट आणि भारताच्या त्यावर असलेल्या प्रतिक्रिया पाहता मालदीवने या सरावात सहभागी होण्यास नकार दिला असे म्हटले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/10/28/dal-mill-subsidy-scheme-2022/", "date_download": "2022-12-01T14:09:47Z", "digest": "sha1:SFGL3DEIAGUQRBP3DFXLSEX3TGDVMDQO", "length": 12163, "nlines": 53, "source_domain": "todaymarathi.com", "title": "Dal mill Subsidy Scheme 2022 | दाल मिल अनुदान योजना महाराष्ट्र दालमिल योजना ऑनलाइन फॉर्म असा करा अर्ज -", "raw_content": "\nDal mill Subsidy Scheme 2022 | दाल मिल अनुदान योजना महाराष्ट्र दालमिल योजना ऑनलाइन फॉर्म असा करा अर्ज\n“Dal mill Subsidy Scheme 2022” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/सरकारी नोकरी या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण Dal mill Subsidy Scheme 2022 बद्दल माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण् या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. पोस्ट आवडल्यास आमच्या व्हाटसाप ग्रुप ला नक्की जॉइन व्हा. “Dal mill Subsidy Scheme 2022”\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈\n“Dal mill Subsidy Scheme 2022” अन्नधान्य गिरण्यांच्या उद्योजकांसाठी SBI ची विलक्षण कर्ज योजना आहे – दाल मिल प्लस. यंत्रसामग्री, कारखाना बांधणी, आधुनिकीकरण आणि सर्व खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी डाळ मिल मालकांसाठी मुदत कर्ज. “Dal mill Subsidy Scheme 2022”\nअन्न प्रक्रिया युनिट्ससाठी दाल मिल प्लस बँक कर्ज योजना\n“Dal mill Subsidy Scheme 2022” भारतातील प्रथिनांचे मुख्य स्त्रोत चणा डाळ, मसूर डाळ, मूग डाळ, तुवर डाळ आणि उडीद डाळ या डाळींमधून येतात. हे सर्व डाळीचे धान्य दळण प्रक्रियेद्वारे रूपांतरित करून विविध प्रकारच्या डाळ बनवतात जे आपण किराणा दुकानात आणि सुपरमार्केटमध्ये पाहतो. यातील बहुतांश प्रक्रिया भारतातील एक महत्त्वाचा उद्योग असलेल्या लहान आणि मध्यम प्रकारच्या उद्योग/गिरण्यांच्या अंतर्गत येतात. SBI दाल मिल प्लस योजनेसाठी कर्ज देते जे प्रकल्प खर्चाच्या कमाल मर्यादेशिवाय उपलब्ध आहे. “Dal mill Subsidy Scheme 2022”\n👉हे सुद्धा वाचा :- Tractor Anudan Yojana 2022 | ट्रॅक्टर खरेदी वर मिळत आहे 50 टक्के अनुदान येथे करा आपला ऑनलाइन अर्ज👈\nअन्न प्रक्रिया युनिटसाठी दाल मिल प्लस कर्ज योजना\nयंत्रसामग्री, कारखाना बांधणी, आधुनिकीकरण आणि सर्व खेळत्या भांडवलाच्या गरजांसाठी डाळ मिल मालकांसाठी मुदत कर्ज.\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈\nप्रक्रिया युनिट आणि तंत्रज्ञानाबद्दल अधिक तपशील नाबार्डकडे उपलब्ध आहेत.\n“Dal mill Subsidy Scheme 2022” सुस्थापित संपूर्ण विक्री आणि किरकोळ व्यापारी, वितरक, स्टॉकिस्ट, बांधकाम, वाहतूक आणि पुरवठा कंत्राटदार, रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिकल लॅब, रिसॉर्ट्स, ट्रॅव्हल एजंट इत्यादींना कोणत्याही सामान्य उद्देशासाठी मुदत कर्ज जमीन आणि इमारत, कार्यालय/शोरूमचे नूतनीकरण, वाहनांची खरेदी, उपकरणे इ. “Dal mill Subsidy Scheme 2022”\nSBI फ्रँचायझी इकोसिस्टम फायनान्सिंग भारतीय SME क्षेत्राशी फ्रँचायझिंग टाय-अपसाठी विस्तृत श्रेणीचे वित्तपुरवठा पर्याय ऑफर करते. वर्किंग कॅपिटल फायनान्सिंग आणि कॅपिटल एक्स्पेंडिचर (कॅपेक्स) फायनान्सिंग हे मुख्य व्यवसाय मॉडेल आहेत. हे फ्रँचायझर आणि फ्रँचायझी दोघांनाही परस्पर फायदे देते. “Dal mill Subsidy Scheme 2022”\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈\n👉हे सुद्धा वाचा :- PM Mudra Loan Online Apply 2022 | प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज👈\nCGTMSE – MSME साठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट\n“Dal mill Subsidy Scheme 2022” उद्योजक होण्यासाठी तुमच्याकडे कौशल्ये, ज्ञान, कल्पना, अनुभव आणि आत्मविश्वास आहे परंतु आर्थिक सहाय्य आवश्यक आहे. तुम्ही प्रकल्प अहवाल तयार केल्यास, प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करण्यासाठी बँकेकडे जा, ते फक्त विचारतात की परतफेडीची हमी काय आहे व्यवसायात अपयश आल्यास तुम्ही वापरलेला निधी परत मिळवण्यासाठी ते तुम्हाला दुय्यम सुरक्षा म्हणून संपार्श्विक सुरक्षा प्रदान करण्यास सांगतील. “Dal mill Subsidy Scheme 2022”\n👉हे सुद्धा वाचा :-Online Earning Work From Home | घरी बसून पैसे कमावण्याचे एकूण 28 पर्याय येथे पहा तुम्ही कोणत्या पर्यायाने पैसे कमवू शकता👈\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈\nरेस्टॉरंट मालकांसाठी SBI SME कर्ज\n“Dal mill Subsidy Scheme 2022” रेस्टॉरंट्स आणि फास्ट फूड चेनच्या मालकांना किचन उपकरणे खरेदी, अंतर्गत सजावट, फर्निचर आणि फिक्स्चर खरेदी, जमीन खरेदी आणि इमारतींचे बांधकाम इत्यादीसाठी कर्ज. कर्जाची परतफेड कमाल 7 वर्षांच्या कालावधीत केली जाते. सोपी मंजुरी प्रक्रिया “Dal mill Subsidy Scheme 2022”\n👉हे सुद्धा वाचा :-Vihir Anudun Yojana Maharashtra 2022 | नवीन विहीर खोदण्यासाठी सरकार देत आहे 2.50 लाख रुपये अनुदान👈\nयोजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे\n👉हे सुद्धा वाचा :-Thibak Sinchan Anudan Yojana 2022 | ठिबक सिंचन करिता मिळणार 90 टक्के अनुदान आजच ऑनलाइन अर्ज👈\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈\n👉हे सुद्धा वाचा :- Agriculture loan | मुख्यमंत्र्यांची यांची घोषणा या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये अनुदान यादीत तुमचं नाव पहा👈\nOnline land Calculate from mobile 2022 | जमिनीची मोजणी करा घरबसल्या ऑनलाईन मोबाईल वरून\nLampi Virus 2022 | जनावरांना लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार 90 हजार रुपये असा घ्या या योजनेचा लाभ\n1 thought on “Dal mill Subsidy Scheme 2022 | दाल मिल अनुदान योजना महाराष्ट्र दालमिल योजना ऑनलाइन फॉर्म असा करा अर्ज”\nPingback: Lampi Virus 2022 | जनावरांना लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार 90 हजार रुपये असा घ्या या य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T13:16:10Z", "digest": "sha1:RJ2EZEZG5JCVGEA2XWR5MAZISQTLT7GX", "length": 7218, "nlines": 117, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "सांगली मराठी बातम्या Archives - MahaVoiceNews", "raw_content": "\nTag: सांगली मराठी बातम्या\nसायबर पोलिस ठाण्याकडून सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे फार्मसी कॉलेज मध्ये सायबर जागरूकता दिवस साजरा…\nनव कृष्णा व्हॅली स्कूल विजयनगर वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ…\nप्रभाग क्रमांक आठ मधील श्याम नगरातील सर्वे नंबर ४६/२ या मनपाच्या खुल्या भूखंडाचे सातबाराला नाव लावण्यासाठी नगरसेवक विष्णू माने यांची आयुक्तांकडे मागणी…\nमजीद सतारमेकर यांचा सत्कार हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्या वतीने कारण्यात आला…\nसांगलीतील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकास आय आर एस सचिन मोटे यांनी दिली सदिच्छा भेट…\nचेन स्नचिंग करणाऱ्या अल्पवयीन तरुणास एलसीबीने केले जेरबंद – ७० हजारांचा मुद्देमाल जप्त…\nजत तालुक्यातील जनता महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच लागेल असा निर्णय घेणार नाही – खासदार संजय पाटील…\nगायरानातील रहिवाशांना सरकार घरहिन करणार नाही खासदार संजय पाटील यांचा विश्वास…\nभोसे मधील स्टोन क्रेशर प्रकरणात पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र…\nजत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये – जयंत पाटील…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00671.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mr.hymicrofiber.com/products/", "date_download": "2022-12-01T12:57:09Z", "digest": "sha1:LRVQ2KKGTXJ6KFRSZG2SHJFK65JXSNVS", "length": 16599, "nlines": 312, "source_domain": "mr.hymicrofiber.com", "title": "उत्पादने पुरवठादार आणि कारखाना - घाऊक उत्पादने उत्पादक", "raw_content": "\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nसिंगल साइड ट्विस्ट लूप मायक्रोफायबर टॉवेल\nएजलेस कोब्रा मायक्रोफायबर टॉवेल\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nमल्टीफंक्शनल हाय/लो पाइल्स टॉवेल\nमायक्रोफायबर वॅफल पॅटर्न गोल्फ टॉवेल\nमायक्रोफायबर स्पोर्ट्स जिम ट्रॅव्हल क्लॉथ\nपुरुषांचा रॅप टॉवेल शॉवर\nक्विक-ड्राय मायक्रोफायबर अॅडल्ट बाथ टॉवेल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nसिंगल साइड ट्विस्ट लूप मायक्रोफायबर टॉवेल\nएजलेस कोब्रा मायक्रोफायबर टॉवेल\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nमल्टीफंक्शनल हाय/लो पाइल्स टॉवेल\nमायक्रोफायबर वॅफल पॅटर्न गोल्फ टॉवेल\nमायक्रोफायबर स्पोर्ट्स जिम ट्रॅव्हल क्लॉथ\nपुरुषांचा रॅप टॉवेल शॉवर\nक्विक-ड्राय मायक्रोफायबर अॅडल्ट बाथ टॉवेल\nउत्पादनाचे वर्णन: केस वाळवण्याच्या टोप्या बनविल्या जातात ...\nवर्णन साहित्य: मायक्रोफायबर(८०% पॉलिस्टर+२...\nवर्णन साहित्य: मायक्रोफायबर मिश्रण: 80% pol...\nवर्णन साहित्य: मायक्रोफायबर मिश्रण: 80% पोल...\nउत्पादनाचे वर्णन: धाररहित मायक्रोफायबर क्ल...\nउच्च घनता कोरल फ्लीस टॉवेल\nसाहित्य: मायक्रोफायबर (80% पॉलिस्टर + 20% पॉलिमाइड)\nवैशिष्ट्य:क्विक-ड्राय, चाइल्ड-प्रूफ, हायपोअलर्जेनिक, टिकाऊ, प्रतिजैविक\nकोरडे हात, स्वच्छ टेबल किंवा इतर फर्निचर\nमुद्द्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे:\nवापरल्यानंतर धुवा, कोरडे करा आणि हवेशीर जागी ठेवा.\nवापरण्यापूर्वी थेट गलिच्छ पुसून टाका किंवा पाण्याने ओले करा\nगोंडस कार्टून हँगिंग सेनिल घरगुती टॉवेल\nसाहित्य: मायक्रोफायबर (80% पॉलिस्टर + 20% पॉलिमाइड)\nवजन: सुमारे 50 ग्रॅम\nवैशिष्ट्य:क्विक-ड्राय, चाइल्ड-प्रूफ, हायपोअलर्जेनिक, टिकाऊ, प्रतिजैविक\nकोरडे हात, स्वच्छ टेबल किंवा इतर फर्निचर\nमुद्द्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे:\nभिंतीवर लटकवा आणि आपले हात पुसून टाका\nहॉट सेल बेस्ट-सेलिंग मायक्रोफायबर मेकअप रिमूव्हर टॉवेल\nसाहित्य: 80% पॉलिस्टर 20% पोयामाइड\nवापरा:होम हॉटेल स्पा इ\nनिवड पुरुष ओघ टॉवेल शॉवर\nसाहित्य: 80% पॉलिस्टर 20% पोयामाइड\nवापरा: होम आणि स्पा\nसुपर शोषक मायक्रोफायबर शॉवर कॅप\nसाहित्य: 80% पॉलिस्टर 20% पोयामाइड\nवापरा: होम आणि स्पा\nव्यावसायिक ग्लास टॉवेल नो-ट्रेस\nसाहित्य: मायक्रोफायबर (80% पॉलिस्टर + 20% पॉलिमाइड)\nरंग: पांढरा/गुलाबी/हलका हिरवा/हलका निळा/सानुकूलित रंग\nवैशिष्ट्य: द्रुत-कोरडे, बाल-पुरावा, टिकाऊ, प्रतिजैविक, हायपोअलर्जेनिक\nकोरडी भांडी, स्वच्छ खिडक्या/आरसे/चष्मा, रेफ्रिजरेटर किंवा इतर उपकरणे पुसून टाका\nमुद्द्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे:\nवापरल्यानंतर धुवा, कोरडे करा आणि हवेशीर जागी ठेवा.\nवापरण्यापूर्वी थेट गलिच्छ पुसून टाका किंवा पाण्याने ओले करा.\nक्विक-ड्राय मायक्रोफायबर अॅडल्ट बाथ टॉवेल कस्टम सेक्सी बाथ स्कर्ट\nसाहित्य: 80% पॉलिस्टर 20% पोयामाइड\nवापरा: होम आणि स्पा\nमायक्रोफायबर स्पोर्ट्स जिम ट्रॅव्हल क्लॉथ\nसाहित्य: 80% पॉलिस्टर 20% पॉलिमाइड\nरंग: घन रंग / सानुकूलित\nवापरा: घराबाहेरील क्रियाकलाप, कॅम्पिंग आणि पूल\nसाहित्य: 80% पॉलिस्टर 20% पॉलिमाइड\nरंग: घन रंग / सानुकूलित\nवापरा: घराबाहेरील क्रियाकलाप, कॅम्पिंग आणि पूल\nमायक्रोफायबर वॅफल पॅटर्न गोल्फ टॉवेल\nसाहित्य: 80% पॉलिस्टर 20% पॉलिमाइड\nरंग: घन रंग / सानुकूलित\nमायक्रोफायबर वॅफल टॉवेल अतिरिक्त शोषक\nसाहित्य: मायक्रोफायबर (80% पॉलिस्टर + 20% पॉलिमाइड)\nरंग: पांढरा/काळा/फिकट निळा/हलका हिरवा/गडद हिरवा/हलका राखाडी/गडद राखाडी/हलका कॉफी/सानुकूलित रंग\nवैशिष्ट्य:क्विक-ड्राय, चाइल्ड-प्रूफ, हायपोअलर्जेनिक, टिकाऊ, प्रतिजैविक\nकोरडे हात, स्वच्छ टेबल किंवा इतर फर्निचर\nमुद्द्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे:\nवापरल्यानंतर धुवा, कोरडे करा आणि हवेशीर जागी ठेवा.\nवापरण्यापूर्वी थेट गलिच्छ पुसून टाका किंवा पाण्याने ओले करा\nमायक्रोफायबर घरगुती स्वच्छता टॉवेल्स किचन क्लॉथ\nसाहित्य: मायक्रोफायबर (80% पॉलिस्टर + 20% पॉलिमाइड)\nरंग: निवडण्यासाठी अनेक रंग किंवा सानुकूलित रंग\nवैशिष्ट्य:क्विक-ड्राय, चाइल्ड-प्रूफ, हायपोअलर्जेनिक, टिकाऊ, प्रतिजैविक\nहात कोरडे, स्वच्छ फरशी, स्वच्छ टेबल आणि इतर फर्निचर, कार धुवा\nमुद्द्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे:\nवापरल्यानंतर धुवा, कोरडे करा आणि हवेशीर जागी ठेवा.\nवापरण्यापूर्वी थेट गलिच्छ पुसून टाका किंवा पाण्याने ओले करा\n12पुढे >>> पृष्ठ 1/2\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nआमच्याशी संपर्क साधा:+८६ १३५८२१२४८६४\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/2093", "date_download": "2022-12-01T14:18:06Z", "digest": "sha1:KHN77STEVZ3K24G7LMRUKPPTEMIELQLT", "length": 10613, "nlines": 135, "source_domain": "dhanlabh.in", "title": "बदलते दर पहा – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n16 जूनपासून दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात . मात्र, तुम्हाला आता मोबाईलवरुन पेट्रोल, डिझेलचे रोजचे दर कळू शकतील. एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज बदलणाऱ्या किंमतींबाबत पेट्रोलपंप चालक आणि सरकारमध्ये वादविवाद सुरु असताना तेल कंपनी इंडियन ऑईलने ग्राहकांसाठी ही खास सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.\nवाहनधारकांना फ्युएल@आयओसी या अॅप्लिकेशनवरुन पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज बदललेल्या किंमतींची माहिती कळु शकेल. याशिवाय, एसएमएसवरुनदेखील किंमती तपासता येतील. यासाठी RSPDEALER CODE to 92249-92249 एसएमएस पाठवावा लागेल. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलपंपचालक पेट्रोल, डिझेलची बदललेल्या किंमतीची दररोज विक्री सुरु करण्यापुर्वी खात्री करुन घेतील. सर्व पेट्रोलपंपांवर एकच दराने पेट्रोलची विक्री केली जाईल.\nपॉवरग्रिड इनव्हिट च्या आय पी ओ ची आजपासून प्राथमिक विक्री\n‘एसआयपी’ गुंतवणूक आता जलद \nअनुपम रसायन इंडियाची समभाग विक्री योजना\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.domkawla.com/%E0%A4%8F%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T14:37:30Z", "digest": "sha1:IIJYOAX4UQGTZT7SXS3RYZ7AWVEJ3ENK", "length": 11156, "nlines": 98, "source_domain": "www.domkawla.com", "title": "एआर रेहमानची मुलगी खतिजा हिच्या लग्नाच्या रिसेप्शनवर युजर्सनी कमेंट केली, म्हणाले- जीवन नरक बनते एक पडदा! - DOMKAWLA", "raw_content": "\nएआर रेहमानची मुलगी खतिजा हिच्या लग्नाच्या रिसेप्शनवर युजर्सनी कमेंट केली, म्हणाले- जीवन नरक बनते एक पडदा\nए आर रेहमान यांची मुलगी\nसंगीत उस्ताद ए.आर रहमानची मुलगी खतिजा रहमानच्या लग्नाचे रिसेप्शन\nखतिजा यांच्या बुरख्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद सुरू झाला आहे\nबॉलीवूडचे दिग्गज संगीतकार ए आर रहमान यांची मुलगी खतिजा रेहमानने ५ मे २०२२ रोजी रियासदीन शेख मोहम्मदसोबत लग्नगाठ बांधली. खतिजा यांच्या लग्नाची खुशखबर खुद्द रहमानने एक फोटो शेअर करून दिली होती. खतिजाच्या या गुपचूप लग्नाच्या बातम्यांनी त्यावेळी बरीच चर्चा केली होती. तसेच, खतिजाचा वेडिंग लूक खूप चर्चेत होता आणि आता खतिजा रहमानच्या लग्नाचे रिसेप्शन आणि तिचा लूक हेडलाईन्स बनवत आहे.\n10 डिसेंबर रोजी चेन्नईमध्ये एआर रहमानची मुलगी खतिजा हिच्या लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये संगीत जगतातील अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी पोहोचले होते. हनी सिंग, जावेद खान, सोनू निगम, ललित पंडित आणि मनीषा कोईराला यांच्यासह अनेक सेलिब्रिटी नवविवाहित जोडप्याला त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा देण्यासाठी आले होते. तर तिथेच मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला ए. रहमानही खूप खुश दिसत होता. एआर रहमानने काळ्या रंगाच्या पठाणी कुर्ता-पायजामीसह रॉयल ब्लू कलरचे लांब जॅकेट घातले होते. ज्यामध्ये तो खूप एन्जॉय करत होता.\nमात्र यावेळी गायकाच्या मुलीच्या लूकची सर्वाधिक चर्चा आहे. खरं तर, तिच्या रिसेप्शन पार्टीमध्ये खतिजाने जांभळ्या रंगाचा अतिशय सुंदर आणि भारी लेहेंगा घातला होता, ज्यासोबत तिने मॅचिंग मास्कही घातला होता. त्याचवेळी त्याचा प्रेमळ पती रियासदीन काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये दिसला.\nखरे तर खतिजा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. पण, खतीजा पुन्हा एकदा तिच्या हिजाबमुळे ट्रोलिंगची शिकार झाली आहे. खतीजाच्या लग्नाच्या रिसेप्शनचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एकीकडे चाहते खतिजाचं अभिनंदन करत आहेत आणि तिच्यासाठी सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करत आहेत. तर असे अनेक यूजर्स आहेत ज्यांनी खतिजाला तिच्या हिजाबसाठी वाईटरित्या ट्रोल केले आहे.\nखतीजाच्या या फोटोंवर कमेंट करताना ट्रोलरने लिहिले – असे जीवन, कसे जगते… जेव्हा स्वतःचे अस्तित्व नसते. तर दुसरीकडे, दुसर्‍या युजरने लिहिले की, “वधू म्हणून एवढा बुरखा कशासाठी एवढाच बुरखा ठेवला असता तर महिला आणि पुरुष वेगळे केले गेले असते”. तर दुसरीकडे एका वापरकर्त्याने पडद्याची तुलना नरकशी केली आणि लिहिले, “जिंदगी नरक बनता है चेहरा झाक”. मात्र, असे अनेक लोक आहेत ज्यांनी खतिजा हिजाब परिधान केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.\nसम्राट पृथ्वीराज बॉक्स ऑफिस: ‘सम्राट पृथ्वीराज’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप, जाणून घ्या आतापर्यंतचे कलेक्शन\nनयनतारा आणि विघ्नेश शिवन तिरुपती मंदिरात प्रार्थना करतात, येथे फोटो पहा\nब्रेस्ट कॅन्सरनंतर विग घालून कामावर पोहोचलेल्या महिमा चौधरीच्या आत्म्याला सलाम\nए आर रेहमानएआर रेहमान यांची मुलगीखतिजाखतिजा पिक्चर्सट्रोलिंगबुरका मध्ये खतिजाबॉलिवूड हिंदी बातम्यामनोरंजनसामाजिक माध्यमे\nब्रेस्ट कॅन्सरनंतर विग घालून कामावर पोहोचलेल्या महिमा चौधरीच्या आत्म्याला सलाम\nइमली ट्विस्ट: चिंच ज्योतीला उघड करणार, शोमध्ये येणार जबरदस्त ट्विस्ट\nऐश्वर्या रायचे सारखेच 2 लूक, हे सोशल मीडियावर...\nगणेश चतुर्थी 2022: या बॉलिवूड स्टार्सच्या घरी ‘गजानन’चे...\n‘बिग बॉस’नंतर जस्मिन भसीनला बलात्काराच्या धमक्या, अभिनेत्रीने केला...\nफिल्मफेअर अवॉर्ड्स 2022: विकी कौशलच्या ‘सरदार उधम सिंग’ने...\nफिल्मफेअर अवॉर्ड्स 2022: फिल्मफेअर अवॉर्ड्ससाठी मैदानावर उतरले तारे,...\nसारा अली खान क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत...\n चाहत्यांची इच्छा पूर्ण, विकी कौशल आणि कतरिना...\nबॉलीवूड रॅप: आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी कमाल आर खानला...\nकमाल आर खानला अटक: वादग्रस्त ट्विटमुळे अडकलेला केआरके,...\nकटपुतली: सरगुन मेहताने रिलीजपूर्वी मोठी गोष्ट उघड केली\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00672.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/panchayat-samiti-vihir-yojana-maharashtra/", "date_download": "2022-12-01T12:36:30Z", "digest": "sha1:HIOG55JZYFOCHCV2T4FQ7N74KRA35AFH", "length": 9517, "nlines": 111, "source_domain": "shetkaree.com", "title": "Panchayat Samiti Vihir Yojana Maharashtra 2022 | पंचायत समिती विहीर योजना २०२२ - शेतकरी", "raw_content": "\nPanchayat Samiti Vihir Yojana Maharashtra – नमस्कार शेतकरी बांधवांनो विहिरीच्या अनुदानात वाढ करण्यात आली आली आहे हे अनुदान आता दोन किंवा तीन लाखांच्या ऐवजी आता चार लाखापर्यंत मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने चार नंबर रोजी शासन निर्णय जाहीर केला असून आतापर्यंत सव्वातीन हजार विहिरींना अनुदान दिले दिले आहे तर या वर्षातील 20 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे\nराज्य सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे गतीने पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे\nमहाराष्ट्र राज्य सरकारने असे घोषित केले आहे की भूजल सर्वेक्षणाप्रमाणे राज्यात अजूनही तीन लाख 87 हजार 500 विहिरी खोदणे शक्य आहे त्यामुळे या विहिरी खोदून पाण्याचा वापर करून अनेक कुटुंबे श्रीमंत होतील असे सरकारला वाटते\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News...\nविहीर योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00673.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/amarnath-yatra-starte/", "date_download": "2022-12-01T14:34:51Z", "digest": "sha1:ZJPYEKDMZHGGOSVBSVHCFSJGN27P6HON", "length": 6736, "nlines": 105, "source_domain": "m4marathi.com", "title": "पवित्र अमरनाथ यात्रेला प्रारंभ… – m4marathi", "raw_content": "\nपवित्र अमरनाथ यात्रेला प्रारंभ…\nहिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान दक्षिण कश्मीर मधील पवित्र अमरनाथ यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. ते भगवान शंकराच्या प्रमुख तीर्थस्थानांपैकी एक मानण्यात येते. ‘बम बम भोले’ च्या गजरांत खराब हवामानाची तमा न बाळगता सुमारे सहा हजार यात्रेकरू बलताल आणि नुनवान पहलगाम येथील तळांपासून अमरनाथ कडे मार्गस्थ झाले. ह्यांत महिला, लहान मुले आणि साधूंचा देखील समावेश आहे. खराब हवामानामुळे अडथळा आल्यास वा इतर काही धोका उत्पन्न झाल्यास मदतीसाठी पुरेशी सुरक्षा दले व मदत पथके या यात्रेकरुंबरोबर देण्यात आली आहेत. येथील तळापासून अमरनाथ येथे जाण्यासाठी केवळ सकाळी ११ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात येणार आहे. अमरनाथ यात्रेसाठी आवश्‍यक असणारा वैध परवानाधारक यात्रेकरुंनाच अमरनाथला जाण्याची परवानगी देण्यात येणार आहे. बलताल येथून अमरनाथ येथे जाण्यासाठी सगळ्यात जवळचा मार्ग असून येथून निघालेले यात्रेकरु दुपारपर्यंत अमरनाथ येथे पोहोचू शकतील.\nअमरनाथ येथे बर्फाचे शिवलिंग आहे. हे स्थान एका गुहेंत असून ह्या शिवलिंगाचे दर्शन गुरूपौर्णिमेपासून रक्षाबंधन पर्यंतच घेता येते. हाच अमरनाथ यात्रा काळ मानाला जातो. ह्या यात्रेवर नेहमीच दहशतवादाचे सावट असते मात्र तरीही देशभरातून लाखो श्रद्धाळू दरवर्षी अमरनाथचे दर्शन घेतात. ही यात्रा अतिशय खडतर मानण्यात येते.\nजनतेच्या मनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी…..\nतरुण तेजपालांचे कृत्य समाजाठी मारक….\nएटीएम सेंटर बाहेर गार्डची व्यवस्था असायलाच हवी….\nस्टेच्यू ऑफ युनिटी : एकतेचे प्रतिक\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.my-tasty-recipe.com/anda-fry-recipe-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:07:39Z", "digest": "sha1:TQL24VH5U6GMOTYBPUSNCOPKUWRAS6DF", "length": 3805, "nlines": 90, "source_domain": "marathi.my-tasty-recipe.com", "title": "Anda fry recipe in Marathi - मसालेदार अंडा फ्राय कसा बनवावा", "raw_content": "\nमसालेदार अंडा फ्राय कसा बनवावा\n3/4 जीरा काळी मिर्च पावडर\nअर्धा चमचा मिरची पावडर\n1 चमचा आमचूर पावडर\nसगळ्यात पहिल्यांदा गॅस चालू करून त्यावर कुकर ठेवून घेणे.\nकुकरमध्ये अंड्यांना उकडून घेणे . नंतर उकडलेल्या अंड्याला अर्धा कापून घेणे.\nत्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवून त्या पॅनमध्ये तेल घालावे. तेल गरम झाल्यानंतर कांदा , पुदिना आणि जीरा , काळी मिर्च पावडर घालून अंडा चांगले फ्राय करून घेणे .\nअंडे फ्राय होतो तोपर्यंत टोमॅटो , कांदा थोडासा फ्राय करून त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट बनवून घेणे.\nत्यानंतर पॅनमध्ये टोमॅटो पेस्ट , मिरची पावडर , आमचूर पावडर आणि मीठ घालून सगळे मिश्रण चांगले मिक्स करून घेणे.\nफ्राय केलेले अंडे मसाल्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे हलवत राहणे . तोपर्यंत जोपर्यंत मसाल्याला तेल येत नाही .\nअशाप्रकारे तुमचा मसालेदार अंडा फ्राय तयार आहे . त्याला चपाती नान किंवा भातासोबत खाऊ शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/sports/other-sports/arshdeep-singh-taking-bowling-tips-by-senior-bowlers/mh20221123193951259259898", "date_download": "2022-12-01T14:14:46Z", "digest": "sha1:WHM2DF3DP2HZLBJXAB2TOY2MHLXHTKPM", "length": 7060, "nlines": 22, "source_domain": "www.etvbharat.com", "title": "Arshdeep Singh : अर्शदीप सिंग घेतोय वरिष्ठ गोलंदाजांकडून महत्त्वाच्या टीप्स; स्वतःच केला खुलासा", "raw_content": "\nArshdeep Singh : अर्शदीप सिंग घेतोय वरिष्ठ गोलंदाजांकडून महत्त्वाच्या टीप्स; स्वतःच केला खुलासा\nArshdeep Singh : अर्शदीप सिंग घेतोय वरिष्ठ गोलंदाजांकडून महत्त्वाच्या टीप्स; स्वतःच केला खुलासा\nवेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यजमानांच्या फलंदाजीच्या ( Arshdeep Singh ) क्रमावर मात करण्यासाठी त्याच्या गोलंदाजीत विविधता ( India Pacer Arshdeep Singh Continues to Develop Performance ) वापरत होता. त्याने डॅरिल मिशेलला बाउन्सरने बाद केले आणि नंतर पहिल्याच चेंडूवर पिन-पॉइंट यॉर्कर मारून इश सोधीला ( Arshdeep Figures of 4/37 From Four Overs in Third T20I Against New Zealand ) धावहीन पाठवले.\nनेपियर : भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने ( Arshdeep Singh ) नेपियरमधील मॅक्लीन पार्क येथे न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात चार षटकांत 4/37 अशी सर्वोत्तम कामगिरी करून T20 क्रिकेटमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ( India Pacer Arshdeep Singh Continues to Develop Performance ) केली. त्याचबरोबर मोहम्मद सिराजने न्यूझीलंडच्या फलंदाजांनाही ( Arshdeep Figures of 4/37 From Four Overs Against New Zealand ) चकमा दिला आहे.\nयाशिवाय अर्शदीपने सलामीवीर फिन ऍलन आणि डेव्हॉन कॉनवे यांनाही बाद केले. नॅकल-बॉल टाकण्याची क्षमताही त्याने दाखवून दिली आहे. त्याने आपल्या गोलंदाजी कौशल्यात अधिक विविधता आणण्यास मदत केल्याबद्दल भारतीय संघाच्या वरिष्ठ वेगवान गोलंदाजांना श्रेय दिले आहे. तो म्हणाला की, तो प्रत्येकाकडून शिकत आहे.\nअर्शदीप सिंग घेतोय वरिष्ठ गोलंदाजांकडून महत्त्वाच्या टीप्स\nमोहम्मद सिराजने बीसीसीआयवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये अर्शदीप म्हणाला, \"संघातील अनुभवी खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली मी ही कामगिरी करू शकलो. त्यांच्याकडून शिकण्याचा मी सतत प्रयत्न करतो. मी तुम्हाला (सिराज) शॉर्ट लाइन बॉल शिकण्यास सांगेन. मी प्रयत्न करतो. मी भुवी (भुवनेश्वर कुमार) भावाकडून नकल बॉल शिकत आहे.\"\nअर्शदीप पुढे म्हणाला, \"याआधी मी मोहम्मद शमी भाईकडून यॉर्कर वापरायला शिकलो. मी स्वत:ला सुधारण्याचा प्रयत्न करतो आणि आशा करतो की जेव्हा संघाला धावा थांबवण्याची किंवा विकेट घेण्याची गरज असते तेव्हा मी चांगली कामगिरी करू शकेन. मी करेन.\"\nअर्शदीपही हॅट्ट्रिकच्या मार्गावर होता, पण सिराजने अॅडम मिल्नेला बॅकवर्ड पॉईंटवरून थेट फटका मारून धावबाद केले. ज्यामुळे संघाची हॅट्ट्रिक झाली. तो म्हणाला, \"मी हॅटट्रिक किंवा पाच विकेट्स घेऊ शकतो, असा विचारही केला होता. पण तू धावबाद झालास आणि संघाला हॅट्ट्रिक मिळवून दिली. वरिष्ठांनी प्रतिस्पर्ध्याला चकमा देण्यासाठी लहान आणि संथ चेंडू टाकण्याचा सल्ला दिला.\"\nजसप्रीत बुमराहच्या गैरहजेरीचा पुरेपूर फायदा घेत ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत दहा बळी मिळवण्यासाठी अर्शदीपने यावर्षी टी-20 मध्ये भारतासाठी शोध घेतला आहे. या वर्षी जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध टी-20 मध्ये पदार्पण केल्यापासून, त्याने 21 सामन्यांमध्ये 18.12 च्या सरासरीने आणि 8.17 च्या इकॉनॉमी रेटने 33 बळी घेतले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2020/10/xIS-g7.html", "date_download": "2022-12-01T13:38:26Z", "digest": "sha1:2Y7TLVZOXI5NQCF47ZZNNEFLWCKNOXB2", "length": 6100, "nlines": 36, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "कुंभारगाव येथे "माझे कुटुंब माझी जबाबदारी" या मोहिमेची पहिली फेरी पूर्ण दुसऱ्या फेरीस सुरुवात", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nकुंभारगाव येथे \"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" या मोहिमेची पहिली फेरी पूर्ण दुसऱ्या फेरीस सुरुवात\nऑक्टोबर १७, २०२० • चंद्रकांत चव्हाण\n(छाया :अनिल देसाई )\nकुंभारगाव येथे \"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" या मोहिमेची पहिली फेरी पूर्ण दुसऱ्या फेरीस सुरुवात\nकुंभारगाव | राजेंद्र पुजारी\nकुंभारगाव ता पाटण येथे महाराष्ट्र शासनाच्या माझे कुटूंब माझी जबाबदारी उपक्रम चागंल्या पद्धतीने राबवत असल्याचे दिसून येत आहेे. लोकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाचा संंसर्ग रोखण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, घरोघरी भेटी देऊन नागरिकांची थर्मामिटरने- आँक्सीमीटरने तपासणी करून आरोग्या बाबत पूर्ण माहिती संकलित करत असून ग्रामस्थांना कोरोनावर मात करण्यासाठी काळजी घेण्याच्या सूचना करत आहेत.\nया मोहिमेची पहिली फेरी दि 9/10/2020 रोजी पूर्ण झाली. व दि.16/10/2020, रोजी दुसरी फेरी चालू झाली असून प्रत्येक नागरिकांची आरोग्या बाबतची माहिती घेऊन आरोग्य विभागास देण्यात येत आहे. त्या मुळे कोरोना रोखण्यास मदत होईल.\nनागरिकांनी या तपासणी मोहिमेस सहकार्य करून आरोग्या बाबत माहिती न लपवता पूर्ण खरी माहिती दयावी,त्यांना योग्य उपचार करण्यात येतील, तसेच घराच्या बाहेर जाताना मास्कचा वापर करा, सॅनिटायझर वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा. अशी विनंती आरोग्य तपासणी कर्मचारी यांचे कडून करण्यात येत आहे\nआरोग्य तपासणी मोहीमेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका श्रीमती ए एम कांबळे, आशा सेविका सुनीता सुतार, श्रीमती संगीता कांबळे. अंगणवाडी सेविका आरती सागावकर, मधुमती बुरसे, सुरेखा माने, वैशाली कचरे, कोमल कारंडे व पल्लवी शेटे. या उपस्थित होत्या .\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/akola-district-planning-committee-elections-hit-by-obc-reservation-4-seats-of-obc-category-will-remain-vacant-for-the-next-two-and-a-half-years/", "date_download": "2022-12-01T14:15:07Z", "digest": "sha1:XWOGUG4NF53MJGJGXDIVG4ECFR2D7U5K", "length": 14191, "nlines": 126, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "अकोला जिल्हा नियोजन समिती निवडणूकीस OBC आरक्षणाचा फटका...पूढील अडिच वर्षे OBC प्रवर्गाच्या ४ जागा रिक्त राहणार... - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeग्रामीणअकोला जिल्हा नियोजन समिती निवडणूकीस OBC आरक्षणाचा फटका...पूढील अडिच वर्षे OBC प्रवर्गाच्या...\nअकोला जिल्हा नियोजन समिती निवडणूकीस OBC आरक्षणाचा फटका…पूढील अडिच वर्षे OBC प्रवर्गाच्या ४ जागा रिक्त राहणार…\nसर न्यायालयाद्वारे रोखण्यात आलेले स्थानिक स्वराज्य संस्थांमधिल ओबीसी आरक्षण पून्हा बहाल झाले असले तरी हे आरक्षण थांबविण्याच्या तत्कालीन आदेशाने आज घडीला अकोला जिल्हा परिषद सभागृहातून ओबीसी प्रवर्गाचे ऊच्चाटन झाल्यामूळे होऊ घातलेल्या अकोला जिल्हा नियोजन समिती निवडणूकीत ओबीसी आरक्षणाला फटका बसला आहे. परिणामी अकोला जिल्हा नियोजन समितीमध्ये ओबीसी प्रवर्गाकरिता असलेल्या ४ जागा पूढिल अडिच वर्षे रिक्त राहणार आहेत.\nसर न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधिल ओबीसी आरक्षणावर प्रतिबंध घातल्यावर दि. २० जुलै रोजी राज्य शासनाद्वारे गठीत समर्पित मागासवर्ग आयोगाने आवश्यक त्या बाबींची पूर्तता करुन आपला अहवाल राज्य शासनामार्फत सर न्यायालयास सादर केला. तो स्विकृत करुन सर न्यायालयाने दि.२० जुलैनंतर होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ओबीसी आरक्षणास हिरवी झेंडी दिली. त्या पार्श्वभूमिवर अकोला जिल्हा नियोजन समितीची निवडणूक होऊ घातलेली आहे.\nह्या निवडणूकीची अधिसूचना दि.१ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली आहे. ही अधिसूचना २० जूलैनंतर जारी झाल्याने या निवडणूकीत ओबीसी आरक्षण लागू झाले आहे. आज घडीला अकोला जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ५३ आहे. त्यामधून जिल्हा नियोजन समितीवर १४ सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी सर्वसाधारण ६, अनुसुचित जाती २, अनुसुचित जमाती २ व ओबीसी ४ असे आरक्षण आहे. त्यानुसारएकूण १४ जागांची निवडणूक होणे अपेक्षित आहे. मात्र अकोला जिल्हा परिषदेतून ओबीसी आरक्षण बाद झाल्याने ही निवडणूक केवळ १० जागांसाठी होत आहे.\nह्याचे कारण असे कि, सहा महिन्यांपूर्वी सर न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधिल ओबीसी आरक्षण संपुष्टात आणले. परिणामी आकोला जिल्हा परिषदेतुन तब्बल १४ ओबीसी सदस्य अपात्र झाले. ह्या जागा सर्वसाधारण घोषित करुन निवडणूक आयोगाने येथे फेरनिवडणूक घेतली. त्यामूळे अकोला जिल्हा परिषद सभागृहातून ओबीसी प्रवर्ग संपुष्टात आला. आता पाच वर्षीय कालखंड पूर्ण झाल्यावरच अकोला जिल्हा परिषदेत ओबीसी प्रवर्गाचे पूनरुज्जीवन होणार आहे. हाच प्रकार जिल्हा नियोजन समितीतही होणार आहे. ह्याचे महत्वाचे तांत्रिक कारण म्हणजे जिल्हा नियोजन समिती निवडणूकीमध्ये ज्या प्रवर्गाकरिता नामनिर्देशन दाखल करावयाचे आहे तो ऊमेदवार जि.प. निवडणूकीत त्याच प्रवर्गातून निवडून आलेला असावा असे बंधन आहे.\nसारांश सर्वसाधारण मतदार संघात निवडून आलेला सदस्य जिल्हा नियोजन समिती निवडणूकीमध्ये ओबीसी प्रवर्गात नामनिर्देशन पत्र दाखल करु शकत नाही. या बंधनामूळे सर्वसाधारण मतदार संघातून निवडून आलेले सदस्य ओबीसी असूनही ओबीसी प्रवर्गात नामनिर्देशन पत्र दाखल करु शकत नाही. ह्या अटीमूळे जिल्हा नियोजन समिती निवडणूकित ओबीसींच्या चार जागा वगळून निवडणूक घेतली जाणार आहे. मात्र ह्या जागा रिक्त न ठेवता पूढील अडीच वर्षांकरिता ह्या जागा तात्पुरत्या सर्साधारण करुन निवडणूक घ्यावी असा प्रस्ताव काही जिपा सदस्यानी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे समोर ठेवला आहे, त्यानी या संदर्भात निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविल्याचे सुत्रानी सांगितले. मात्र या निवडणूकीकरिता नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारिख ४ ऑगस्ट ही आहे. या रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे वेळेपूर्वी राज्य निवडणूक आयोगाचा आदेश प्राप्त होणे गरजेचे आहे. मात्र सद्यस्थितीत तसे होणे अशक्यप्राय आहे. त्यामूळे अकोला जिल्हा परिषदेप्रमाणेच जिल्हा नियोजन समितीचे ओबीसी प्रवर्गविरहीतच राहणे निश्चित आहे.\nआकोट | लाच स्विकारताना सरपंच पतिस अटक…ग्रामसेवक फरार…लाच प्रतिबंधक प्रेसनोटमध्ये गावाचा ऊल्लेख चूकल्याने ग्रामस्थांमध्ये रोष…\nमंत्रिमंडळ निर्णय | मुंबई तसेच इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा…तसेच जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५०…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00674.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2020/04/blog-post_64.html", "date_download": "2022-12-01T14:29:21Z", "digest": "sha1:LQHPHEI5EWZIQG7MX7KZBZGSELCPZCP2", "length": 4200, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "अभिजीत पाटील यांची टेस्टिंग लॅब समितीच्या सदस्य पदी निवड", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हाअभिजीत पाटील यांची टेस्टिंग लॅब समितीच्या सदस्य पदी निवड\nअभिजीत पाटील यांची टेस्टिंग लॅब समितीच्या सदस्य पदी निवड\nरिपोर्टर :कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड१९ टेस्टिंग लॅब समिती स्थापन करण्यात आली असून डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांची समिती सदस्य नियुक्ती करण्यात आली आहे.यात डिव्हीपी उद्योग समूहाने खारीचा वाटा म्हणून कोरोनाची लक्षणे तपासणीची उपकरणे या लॅबला देण्याचे ठरले,असून लवकरच लॅब सुरू करण्यात येईल.आशी माहीती धाराशिव साखर कारखाण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगीतले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A5%A9%E0%A5%A6-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8-dinvishesh-30-june/", "date_download": "2022-12-01T14:32:02Z", "digest": "sha1:U7SWDW3NBUJ3HR6LELRVPTLPRENRZ2ZZ", "length": 14083, "nlines": 119, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "दिनविशेष ३० जून || Dinvishesh 30 June || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » दिनविशेष » दिनविशेष ३० जून || Dinvishesh 30 June ||\n१. सुप्रिया सुळे, भारतीय राजकीय नेत्या (१९६९)\n२. सईद मिर्झा, भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक (१९४३)\n३. सी. एन. आर. राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ (१९३४)\n४. फ्रान्सिस्को दा कोस्टा, पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष (१९१४)\n५. थिरूष कामिनी, भारतीय महिला क्रिकेटपटू (१९९०)\n६. दिनकर जोशी, भारतीय गुजराती लेखक (१९३७)\n७. सनत जयसुर्या, श्रीलंकेचा क्रिकेटपटू (१९६९)\n८. सनम पुरी, भारतीय गायक संगीतकार (१९९२)\n९. माईक टायसन, अमेरीकन बॉक्सर (१९६६)\n१०. दोड्डा गणेश , भारतीय क्रिकेटपटू (१९७३)\n११. कल्याणजी विरजी शहा, भारतीय संगीतकार (१९२८)\n१. दादाभाई नौरोजी, भारतीय राजकीय नेते, लेखक , विचारवंत (१९१७)\n२. बाळ कोल्हटकर, भारतीय नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते (१९९४)\n३. महाराजा गुलाब सिंघ, जम्मू आणि काश्मीरचे महाराज(१८५७)\n४. जॉन विल्यम स्ट्रट, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९१९)\n५. कृ. ब. निकुंब, भारतीय मराठी साहित्यिक कवी लेखक (१९९९)\n६. साहिब सिंघ वर्मा, दिल्लीचे मुख्यमंत्री (२००७)\n७. डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे, भारतीय मराठी साहित्यिक लेखक (१९९२)\n८. वामन श्रीनिवास कुडवा, सिंडिकेट बँकेचे सहसंस्थापक (१९६७)\n९. ईट्झाक शामिर, इस्राईलचे पंतप्रधान (२०१२)\n१०. राजाभाऊ साठे, भारतीय शास्त्रीय गायक (१९९७)\n१. भारत आणि पाकिस्तान मध्ये कच्छचा करार झाला. (१९६५)\n२. रशियन सैन्याने दंझिग काबीज केले. (१७३४)\n३. जगातील पहिला तात्काळ दूरध्वनी क्रमांक लंडनमध्ये ९९९ या नंबरने सुरू करण्यात आला. (१९३७)\n४. सर्बियाने तुर्कीसोबत युद्ध पुकारले. (१८७६)\n५. कोकासुब्बा राव भारताचे ९वे सरन्यायाधीश झाले. (१९६६)\n६. अमेरिकेने आपल्या संविधानात संशोधन केले, या संशोधनात मतदानाचे वय १८वर्षे करण्यात आले. (१९७८)\n७. साऊथ आफ्रिका रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. (१९२१)\n८. स्पेनने समलैंगिक लग्नास कायदेशिर मान्यता दिली. (२००५)\n९. ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला. (२००२)\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/11/13/10th-pass-jobs/", "date_download": "2022-12-01T12:36:29Z", "digest": "sha1:OQNKK5ZVNTCWWIAJHESSGE5VXKPNFZVY", "length": 5846, "nlines": 33, "source_domain": "todaymarathi.com", "title": "10th Pass Jobs | बँक ऑफ इंडिया मध्ये वाचमन पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरु ; 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी -", "raw_content": "\n10th Pass Jobs | बँक ऑफ इंडिया मध्ये वाचमन पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरु ; 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी\nबँक ऑफ इंडिया भरती\n“10th Pass Jobs” नमस्कार मित्रांनो आज आपण बँक ऑफ भरतीच्या विषयी थोडी माहिती पाहणार आहोत पुणे नाशिक अमरावती या जिल्ह्यांमध्ये बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्जंट मुले पाहिजे आहेत जर तुम्ही आठवी किंवा दहावी पास असाल तरीही तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे जर तुम्हाला हा जॉब मिळाला तर तुम्हाला प्रति महिना 20000 पगार मिळू शकतो जर तुम्ही या जॉब साठी इच्छुक असाल तर आम्ही या जॉबला ऑनलाईन अर्ज कसा करायचा हेही सांगणार आहोत आणि या जॉबची ऑफिशियल लिंक जी आहे ती सुद्धा आम्ही खाली देणारच आहोत त्यामुळे तुम्ही ही बातमी पूर्ण वाचावी “10th Pass Jobs”\n👉हे सुद्धा वाचा :-सोयाबीन भावात मोठी वाढ,पहा आजचे सोयाबीन बाजारभाव👈\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈\nबँक ऑफ इंडिया मध्ये कोणत्या पदासाठी जागा आहे\n“10th Pass Jobs” तुम्ही तर थंडीवर पाहिलेच असेल बँक ऑफ इंडिया मध्ये क्लर्क शिपाई वाचमेन पदासाठी जागा आहेत जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही जवळचे तू केंद्रामध्ये जाऊन करू शकता किंवा ऑफलाईन अर्ज करूनही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता “10th Pass Jobs”\n👉हे सुद्धा वाचा :-कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाइन फॉर्म सुरु👈\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈\nबँक ऑफ इंडिया मध्ये कामाची वेळ\n“10th Pass Jobs” जर तुम्हाला हा जॉब मिळाला तर याची कामाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत आहे यामध्ये तुम्हाला एक ते दोन जेवणासाठी वेळ मिळतो तसेच मध्ये चहा पाण्यासाठी सुद्धा तुम्हाला वेळ दिला जातो अशा प्रकारे तुम्ही बँक ऑफ इंडिया मध्ये जॉब करून तुमचा टाईम घेऊ शकता “10th Pass Jobs”\n👉हे सुद्धा वाचा :-शेतीला जोड धंधा म्हणून हे ५ व्यवसाय सुरु करा, सरकार देणार इतके अनुदान \n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈\nSoyabean market price Today 13/11/2022 | सोयाबीन भावात मोठी वाढ,पहा आजचे सोयाबीन बाजारभाव\ncrop insurance list | येत्या 7 दिवसात जमा होणार पीक विम्याची रक्कम: कृषी मंत्र्यांनी केली घोषणा\n2 thoughts on “10th Pass Jobs | बँक ऑफ इंडिया मध्ये वाचमन पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरु ; 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी”\nPingback: crop insurance list | येत्या 7 दिवसात जमा होणार पीक विम्याची रक्कम: कृषी मंत्र्यांनी केली घोषणा - Today Marathi\nPingback: Cotton Rate Today 14/11/2022 | बाजार समितीमध्ये कापसाला मिळाला इतका भाव येथे पहा आजचे कापुस बाजार भाव - Today Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/sarpamitra-sagar-dhavande-gave-life-to-ghorpadi/", "date_download": "2022-12-01T14:34:17Z", "digest": "sha1:JAUD6VEAICBPLOV2K3D35Z3GLREG3NT6", "length": 9033, "nlines": 138, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "सर्पमित्र सागर धावडे यांनी दिला घोरपडीला जीवनदान... - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeFeaturedराज्यसर्पमित्र सागर धावडे यांनी दिला घोरपडीला जीवनदान...\nसर्पमित्र सागर धावडे यांनी दिला घोरपडीला जीवनदान…\nरामटेक – राजु कापसे\nसध्या पावसाळा सुरू असून साप पाठोपाठ घोरपड या काळात आढळून येत आहे. अशीच ऐक घटना रविवार 31 जुलै रोजी रामटेक शहरात शनिवारी वार्ड येथे धनंजय महाजन यांचा राहत्या घरी कोंबड्याच्या बेडव्यात 4 फूट लांब घोरपड आढळून आली वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन संघटक प्रमुख सर्पमित्र सागर धावडे यांनी घोरपडीला पकडून जीवनदान दिले\nरामटेक येथिल रहिवासी धनंजय महाजन यांचा निवासस्थानी घोरपड आढळून आली.\nया संदर्भात त्यांनी सर्पमित्र सागर धावडे यांना संपर्क साधून माहीत दिली घटनास्थळ गाठून घोरपड पकडून तिला निसर्गसानिध्यात सोडून दिले. रामटेक शहर व तालुक्यात घोरपड आढळून येतात त्यांचे प्रमाण वाढले आहे. आपल्या घरात परिसरात आढळून आल्यात त्या वर बारकाईने नजर ठेवून वन विभाग किंवा सर्पमित्र संपर्क साधावा जेणे करुन घोरपडीला वाचवण्यात मदत होईल असे आवाहन सर्पमित्र सागर धावडे यांनी केले.\n” सर्वजण रक्षक होऊ या शेतात गावात निघाल्यास तिला सुरक्षित करा अंधश्रध्दे मुळे मानवी खारवट हव्यासापोटी हा प्राणी मानवी भक्ष्य होतो त्यावेळी ज्ञानघेऊन सर्वजण घोरपडी चे रक्षक होऊया या प्राण्याला वाचूया असे आवाहन सर्पमित्र सागर धावडे यांनी केले “\nसांगली पेठ रस्त्यासाठी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी तिरंगा हातात घेऊन खड्ड्यात उभे राहून आंदोलन…\nलोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्याकडून अभिवादन…\nशिपुर येथे शेतात लावलेल्या गांजा प्रकरणी शेतकऱ्यांला चार दिवस पोलीस कोठडी, एक हजार किलो गांजा वर सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली होती कारवाई…\nगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली विभागात पोलिसांनी केला रूट मार्च…\nसामाजिक सांस्कृतिक जीवनातील आधारवड: श्रीरामजी अस्टनकर…\nआमदार भारसाकळेंनी दिली आकोट पालिकेला भेट…मारल्या उलट्या बोंबा…शहरात उठले चर्चेचे मोहोळ…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/tag/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2022-12-01T14:23:00Z", "digest": "sha1:X22AG57YNOB4ZN4AIYKKAJEQ65FX73BM", "length": 5293, "nlines": 98, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "छत्रपती शिवाजी महाराज Archives - MahaVoiceNews", "raw_content": "\nTag: छत्रपती शिवाजी महाराज\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nछत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा इकबाल हकीम याची जामीनावर सुटका…\nअखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या व्यक्ती वर कार्यवाही करा – गौरव मोरे…\nचला विरोध करूया महाराजांच्या “शिवाजी” एकेरी नावाला…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार, प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-65/", "date_download": "2022-12-01T14:41:44Z", "digest": "sha1:RQZGZLKTVBV4CBSPTGXHY3OTNL756GNF", "length": 4753, "nlines": 117, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "कटीं ठेऊनियां कर - संत सेना महाराज अभंग - ६५ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nकटीं ठेऊनियां कर – संत सेना महाराज अभंग – ६५\nकटीं ठेऊनियां कर – संत सेना महाराज अभंग – ६५\nरूप पाहिलें मनोहर ॥१ ॥\nवाहो टाळी गातो गीत\nसुखें 1. नाचे राउळांत ॥३॥\nसेना म्हणे नामा पुढे\nतुच्छ सकळ बापुडे ॥४॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nकटीं ठेऊनियां कर – संत सेना महाराज अभंग – ६५\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00675.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/shivsena-leader-sanjay-raut-arrested-by-ed", "date_download": "2022-12-01T13:53:04Z", "digest": "sha1:LD72NPIWH7ARHRNCNZ3UO7CPKIIUG7RC", "length": 9053, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "संजय राऊत यांना ईडीकडून अटक - द वायर मराठी", "raw_content": "\nसंजय राऊत यांना ईडीकडून अटक\nमुंबई: ९ तासांची घरी आणि ८ तासांच्या ईडी कार्यालयातील चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) रात्री पावणे एक वाजता अटक केली. त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी अटक केल्याचे सांगितले.\nसुनील राऊत म्हणाले, “खोटी कागदपत्रे बनवून संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. ज्या गोष्टींचा काही संबंध नाही, अशा गोष्टींचा पुरावा दाखवून केस तयार करण्यात आली आहे. आम्ही न्यायालयीन लढाई लढण्यास तयार आहोत.”\nसंजय राऊत यांना संध्याकाळी साडेचार वाजता त्यांच्या घरून ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची कार्यालयात चौकशी करण्यात आली आणि रात्री अटक करण्यात आली. रात्रीही ईडीच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर जमले होते. मोठा पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.\nसंध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आणि गाडीत घालून त्यांना ईडी कार्यालयामध्ये नेले. गाडीत बसण्यापूर्वी संजय राऊत यांनी शिवसैनिकांना गाडीवर उभे राहून अभिवादन केले. शिवसैनिकांनी रस्त्यावर आडवे गाडी बाहेर जाण्यास विरोध केला. मात्र पोलिसांनी शिवसैनिकांना बाजूला केले.\nसक्तवसूली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी आज संजय राऊत यांच्या घरी मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी सकाळी साडेसात वाजता पोहोचले होते. राऊत यांच्या घराची तपासणी संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. राऊत यांनी जाताना गाडीतून उभे राहून शिवसैनिकांना लढण्याचा इशारा केला होता.\nखोटे पुरावे तयार करण्यात येत आहेत. राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. संजय राऊत झुकणार नाही. महाराष्ट्र कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर दिली होती.\nसुनील राऊत म्हणाले, की ईडीने आम्हाला कोणतीही कागदपत्रे दाखवलेली नाहीत. त्याबद्दल न्यायालयातच समजेल.\n२० जुलै आणि २७ जुलै रोजी असे दोनदा समन्स चुकवल्यानंतर ईडीचे तपासकर्ते आज सकाळी राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या घरी पोहोचले. मुंबईतील चाळीच्या पुनर्विकासासंदर्भात एजन्सीला त्यांची चौकशी करायची आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले राऊत यांनी कोणत्याही भ्रष्टाचार केल्याचे नाकारले आहे आणि राजकीय सूडबुद्धीने त्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप केला आहे.\nपाटणा महाविद्यालयात जेपी नड्डा यांना घेराव, विरोधात घोषणाबाजी\n‘ऑनलाइन अवमाना’लाही एससी/एसटी कायद्याच्या तरतुदी लागू\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.companysolutions.sk/psychic-reading-cards/", "date_download": "2022-12-01T14:23:57Z", "digest": "sha1:RN5BSCIVLDA3T2QLHEDTISWCSCDFPCCQ", "length": 4089, "nlines": 49, "source_domain": "mr.companysolutions.sk", "title": "मानसिक वाचन कार्ड | December 2022", "raw_content": "\nकप टॅरो कार्ड्स - कप सूटचा अर्थ\nकपचा टॅरो कार्ड सूट हा मायनर आर्कानाच्या चार सूटपैकी एक आहे मायनर आर्काना काही लोकांचा विश्वास आहे की मेजर आर्कानापेक्षाही अधिक प्राचीन मूळ आहे.\nवँड्स टॅरो कार्ड्स - सूट ऑफ वँड्सचा अर्थ\nवॅंड्सचा टॅरो कार्ड सूट हा मायनर आर्कानाच्या चार सूटांपैकी एक आहे मायनर आर्काना काही लोकांचा विश्वास आहे की मेजर आर्कानापेक्षाही अधिक प्राचीन मूळ आहे.\nतलवार टॅरो कार्ड - तलवारींच्या सूटचा अर्थ\nतलवारीचा टॅरो कार्ड सूट हा किरकोळ आर्कानाच्या चार सूटांपैकी एक आहे मायनर आर्काना काही लोकांचा विश्वास आहे की मेजर आर्कानापेक्षाही अधिक प्राचीन मूळ आहे.\nटॅरो कार्ड मेजर आर्काना - 22 मेजर आर्काना अर्थ\nमुख्य आर्काना सहसा विशेषतः धक्कादायक घटक किंवा घटनांचे प्रतिनिधित्व करतात जे आपल्या जीवनावर शक्तिशाली प्रभाव पाडतील, जेथे लहान आर्केना बारीक तपशील प्रदान करते आणि सामान्य वाचनास अधिक स्पष्टता प्रदान करते. मानसिक वाचन\nगाणी कथा आणि मूल्ये\nमार्विन गेयला दोन गीते लागतात\nयेथे सूर्य प्रकाशन तारीख येते\nया रात्रीच्या गीतांपैकी एक गरुड\nअनेक वळणांनी रस्ता लांब आहे\nr.e.m. जगाचा शेवट आहे कारण आपल्याला हे गीत माहित आहे\nजेव्हा मी कमकुवत होतो तेव्हा तू माझी शक्ती होतीस\nजेव्हा आपण डोळे बंद करता तेव्हा रात्रीचे रेंजर गीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AE_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2022-12-01T13:46:36Z", "digest": "sha1:PWNT5HROBMMXPQWRHY2PYTW4MLLAGQVZ", "length": 4524, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ९६८ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:इ.स. ९६८ मधील जन्म\n\"इ.स. ९६८ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nरोमानस तिसरा, बायझेन्टाईन सम्राट\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ११:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://npnews24.com/marathi/tag/problems/", "date_download": "2022-12-01T13:06:37Z", "digest": "sha1:NVWXLM5SZROBE4GK376UEDI4WDZSZI44", "length": 2183, "nlines": 32, "source_domain": "npnews24.com", "title": "problems Archives - marathi", "raw_content": "\nहातांच्या तळव्यांना पाहून कळतात ‘लिव्हर डॅमेज’सहीत हे ५ आजार, जाणून घ्या\nएन पी न्यूज 24 - हाताच्या तळव्यांचा रंग स्वच्छ आणि समान असणे आवश्यक आहे. हा रंग एकसमान नसेल, काही भागांमध्ये तो वेगवेगळा असेल तर आरोग्याच्या काही समस्या असू शकतात. लांब, मजबूत, रूंद हाताचा तळवा हे चांगल्या आरोग्याचे लक्षण समजले…\nडोक्याला लावा टोमॅटो पेस्ट, कोंडा काही दिवसांतच होईल दूर\nएन पी न्यूज 24 - केसात कोंडा झाला असल्यास काही घरगुती उपायांनी ही समस्या दूर होऊ शकते. कोंडा ही एक सामान्य समस्या आहे. कोंडा दूर करण्याच्या काही सोप्या पद्धतींची माहिती आपण घेणार आहोत. हे उपाय घरच्याघरी करता येण्यासारखे असून यासाठी लागणारे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mindbrainandpsychiatry.com/category/marathi/", "date_download": "2022-12-01T12:59:12Z", "digest": "sha1:D7FHZW4OWTZNEA5MJTQ35UZEABGALIGL", "length": 17889, "nlines": 219, "source_domain": "www.mindbrainandpsychiatry.com", "title": "Marathi – Dr. Muktesh Daund", "raw_content": "\nस्वत्व हरवताना जागतिक अल्झायमर दिवसाच्या निमित्ताने. आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा ठेवा म्हणजे आपल्या आठवणी. आपल्या जडण-घडणे पासून अगदी शेवटपर्यंत अगदी आपल्या हक्काची गोष्ट असतात त्या. चांगल्या-वाईट, हसऱ्या-दुखऱ्या, नवीन-जुन्या, हव्या असलेल्या- नको असलेल्या अगदी कशा ही असल्या तरी जपलेल्या आणि म्हणूनच आपले स्वत्व बनलेल्या. माझ्या मते आपण कोण असतो तर “आपण आपल्या आठवणींचा संग्रह असतो.” पण अशा या आठवणींना घरघर लागली तर आहेत त्या आठवणी पुसट होत चालल्या आणि नवीन आठवणी तयारच करता नाही आल्या तर आहेत त्या आठवणी पुसट होत चालल्या आणि नवीन आठवणी तयारच करता नाही आल्या तर आपलेच घर आपल्याला रोज अनोळखी [...]\n२४ मे जागतिक स्किझोफ्रेनिया दिवसानिमित्त. आपल्या आजूबाजूला अश्या बऱ्याच घटना घडत असतात, ज्या चुकीच्या असतात हे कुठेतरी कळते पण त्यामध्ये अधिक लक्ष देऊन ते जाणुन घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी वेळ नसतो किंवा आपला पूर्वग्रह आपल्याला अशा गोष्टी समजुन घेण्याला आडवा येतो. माणसाच्या वागणुकीत होणारा बदल ही देखील अशीच एक गोष्ट. अचानक किंवा बऱ्याच वेळा हळू हळू एखाद्याच्या वर्तणुकीत होत जाणारा बदल हा नक्कीच कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय असतो. त्यामुळेच तर लेखनामध्ये, सिनेमा मध्ये [...]\nजागतिक स्किझोफ्रेनिया दिवस निमित्त\nअशी कल्पना करा की , तुम्ही एका टीव्ही शोरूम मध्ये आहात. हजारो टीव्ही आहेत, सर्वच्या सर्व फुल्ल आवाजात आणि वेगवेगळ्या चॅनेल वर लावलेले आहेत. आता त्यातल्या एका टीव्हीवर लक्ष केंद्रित करून दाखवा. कल्पना सुद्धा अवघड वाटते ना अगदी असेच असते स्किझोफ्रेनिया झालेल्या व्यक्तीचे रोजचे आयुष्य. त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या सर्वच गोष्टी महत्वाच्या वाटतात, त्यांच्या मेंदूला ही सगळी पंचेंद्रियांकडून येणारी माहिती व्यवस्थित हाताळता येत नाही आणि त्यामुळे कुठलाही ठाम निर्णय घेता येत नाही. त्यामुळेच या व्यक्ती वेगळ्या पद्धतीने वागतात, विचार [...]\nदेशदूत आमच्या गप्पा : निरोगी मन, आनंदी जीवन\nसध्याच्या काळात सोशल मीडिया वर जेव्हा रोज विज्ञानाला आणि वैज्ञानिक विचार पद्धतीला मारलेले खडे पाहतो ना तेव्हा खरच वाईट वाटते. भावनिक आवाहन आणि काहीतरी आतर्किक तर्क यांची छान सरमिसळ केलेली असते. मग असे मेसेज वाचणाऱ्यांना ते आवडते कारण त्यात भावनेला आवाहन असते, कोणालातरी शिव्या घातलेल्या असतात. आणि त्याला 'फॉरवोर्ड्स मुल्य' असते म्हणजे अशी पोस्ट पाठवल्याने त्या व्यक्तीला बाकीची लोकं लक्षात ठेवणार असतात त्यामुळे वनव्यापेक्षा जास्त वेगाने अशा काही पोस्ट फिरतात. हे 'फॉरवोर्ड्स मुल्य' ती पोस्ट फक्त [...]\nगरज सरो वैद्य उरो\n(कोणी कितीही उलट सुलट बोलले तरी डॉक्टर त्यांचे काम प्रामाणिक पणे करत होते, करत आहेत आणि करत राहतील.) आजकाल कोरोना दरम्यान आणि जेव्हा जेव्हा डॉक्टरांवर संकट आले आहे, तेव्हा तेव्हा काही लोक त्यांच्या बाजुने उभी राहण्यापेक्षा, त्यांची बाजु समजुन न घेता त्यांची माप काढण्यात धन्यता मानत आहेत. अशा सर्व पुण्यात्म्यांना स्मरून…..(सन्माननीय अपवाद सगळीकडे असतात. या संदर्भात तर फारच तुरळक आहेत उगाच चान्स दिलाय म्हणून स्वतः ला अपवादात मोजू नये.) ही डॉक्टरांची मापं काढणारी मंडळी कोण असतील बरं \nकालाय तस्मै नमः (कोरोना आणि आपण)\nअसे नाव देण्याचे कारण, काळ (वेळ) हि निसर्गातील अशी गोष्ट आहे, जी कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्या अस्तित्वाची किंमत दाखवून देते. खरेतर माणसांची लायकी दाखवुन देते म्हणा ना हवे तर. स्वतः ला उत्क्रांतीच्या सप्तसोपानावर आरूढ समजणाऱ्या मानवाला निसर्गाने दिलेली कोरोनारुपी चपराक आहे ही. माणसाच्या आयुष्याकडे पाहण्याच्या संकल्पना ज्यामुळे बदलतात त्यामध्ये साथींच्या आजारांचा सिंहाचा वाटा आहे, पण हे क्षेत्र खुपच दुर्लक्षित आहे. इतिहासामध्ये मानवाच्या प्रगती मध्ये जी मोठी आणि अनपेक्षित वळणं आली आहेत त्यातली बरीचशी साथींच्या आजारामुळे आहेत. उदा. युद्धाचे [...]\nआजकाल चौका चौकातील अड्ड्यावर कुत्र्यांच्या मीटिंग भरत आहेत. होर्डिंग वर नेहमी दिसणारे प्रेरणास्त्रोत, अप्पा, दादा, पप्पू, भाऊ, चिंट्या हे या अडचणीच्या वेळेस कुठे गेले असावेत असा एकंदरीत त्यांचा चर्चेचा सुर असावा. म्हणजे त्यांनी घरातच बसावे अशीच माझीही इच्छा. कदाचित बंद असल्यामुळे त्यांची 'द्रव्य' रुपी प्रेरणा कमी पडली असावी हा माझा निष्कर्ष, द्रव्य रुपीचे सगळे अर्थ काढावेत. दादागिरी करून वर्गणी मागणारे, देवापुढे रात्रीच्या वेळी पत्ते खेळणारे, आणि काम करणाऱ्याला हमखास काम कसे करावे याचे सल्ले देण्याचे यांचे कौशल्य आज या [...]\nवैश्विक आजारांच्या साथी आणि आपले मानसिक आरोग्य भाग १\nसार्स , इबोला , H१ N१ आणि झिका यांनी आपल्याला आपण साथींच्या आजारांमध्ये किती अस्वस्थ होऊ शकतो याची जाणीव मागील वीस वर्षात आपल्याला करून दिलेली आहे. यांच्या आधी अंदाजे शंभर ते एकशे वीस वर्षांपूर्वी आणि त्याआधी अशा साथी येऊन गेल्या आहेत पण तेव्हा मानसिक आरोग्याचे क्षेत्र अगदीच बाल्यावस्थेत होते, त्यामुळे अशा विषयाला हात घालण्याचा तेव्हा प्रश्नच नव्हता. पण [...]\nइन्हेलंट ऍब्युझ (Inhalant Abuse) म्हणजे मुद्दामहून चांगले वाटते म्हणून वर उल्लेख केलेल्या पदार्थाचा केलेला वारेमाप वापर. हा समाजातील सर्व स्तरातील मुलांमध्ये दिसून येतो. मुलामुलींमध्ये याचे प्रमाण सारखेच आहे. सहज, स्वस्त आणि कायद्याने मान्यता असलेले असे हे पदार्थ असतात. त्यातच बरेच शैक्षणिक क्षेत्रात रोजच वापरात येतात. त्यामुळे याचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे पदार्थ पटकन लपवता येतात झटकन काम होते आणि आलेली झिंग दहा ते पंधरा मिनिटात निघून पण जाते. आणि हे पदार्थ व्यसनासाठी वापरले जाऊ शकतात याची पुसटशी ही [...]\nजागतिक स्किझोफ्रेनिया दिवस निमित्त\nदेशदूत आमच्या गप्पा : निरोगी मन, आनंदी जीवन\nजागतिक स्किझोफ्रेनिया दिवस निमित्त\nदेशदूत आमच्या गप्पा : निरोगी मन, आनंदी जीवन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/nivruttinath/aadinath-umabij-praktile/", "date_download": "2022-12-01T13:17:59Z", "digest": "sha1:QRGN3EW3VCJGCO5THX335O32IDC2MLVL", "length": 7104, "nlines": 122, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "आदिनाथ उमाबीज प्रकटिलें - संत निवृत्तीनाथ अभंग - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nआदिनाथ उमाबीज प्रकटिलें – संत निवृत्तीनाथ अभंग\nआदिनाथ उमाबीज प्रकटिलें – संत निवृत्तीनाथ अभंग\nमछिंद्रा लाधली सहजस्थितीं ॥ १ ॥\nतेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली \nपूर्ण कृपा केली गयनिनाथा ॥ २ ॥\nवैराग्यें तापला सप्रेमें निवाला \nठेवा जो लाधला शांतिसुख ॥ ३ ॥\nनिर्द्वद्व निःशंक विचरतां मही \nसुखानंद ह्रदयीं स्थिर जाला ॥ ४ ॥\nविरक्तीचें पात्र अन्वयाचें मुख \nदेऊनि सम्यक अनन्यता ॥ ५ ॥\nनिवृत्ति गयनी कृपा केली असे पूर्ण \nकूळ हें पावन कृष्णनामें ॥ ६ ॥\nअर्थ: आदिनाथ शंकराकडुन पार्वती ज्ञान ऐकत असताना त्या क्षिरसागरात सहजस्थितीत असणाऱ्या मछिंद्रनाथाना लाभ झाला. तीच प्रेमनाममुद्रा मछिंद्रनाथानी गोरक्षनाथांना दिली व गोरक्नाथांकडुन ती कृपा गहिनीनाथांना ती प्राप्त झाली. ज्यांच्या कडे धगधगीत वैराग्य आहे. व त्यांच्या हृदयात प्रेम आहे त्यांना शांती सुखाचा ठेवा प्राप्त होतो. ज्याच्या कडे कोणते ही द्वैत नाही व त्याला कोणतीही त्याच्या स्वरुपाबद्दल शंका नाही व जो सतत पृथ्वीवर फिरत राहुन जनांवर कृपा करतो त्याच्या हृदयात तो सुखानंद परमात्मा वास करतो. जो पुर्ण विरक्त आहे व वेदांना शरण जाऊन जो वेदोक्त मुखाने करतो त्याला तो परमात्मा सम्यक व अन्यन ज्ञान प्रदान करतो. निवृतीनाथ म्हणतात, श्री गुरु गहिनीनाथांनी कृपा करुन हे गुह्य ज्ञान मला दिल्याने माझे कुळ पावन झाले आहे.\nआदिनाथ उमाबीज प्रकटिलें – संत निवृत्तीनाथ अभंग\nसंत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/07/14/8398/", "date_download": "2022-12-01T13:53:14Z", "digest": "sha1:TX3WL7XOU2CEC2YIMRHI5JVQPVHBEE6M", "length": 14239, "nlines": 146, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "*दुचाकी अपघातात पेठ वडगांवच्या* *युवकाच निधन.* *कोल्हापूर (ब्युरो चिफ युवा मराठा न्युज)* – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n*दुचाकी अपघातात पेठ वडगांवच्या* *युवकाच निधन.* *कोल्हापूर (ब्युरो चिफ युवा मराठा न्युज)*\n*दुचाकी अपघातात पेठ वडगांवच्या* *युवकाच निधन.* *कोल्हापूर (ब्युरो चिफ युवा मराठा न्युज)*\n*दुचाकी अपघातात पेठ वडगांवच्या* *युवकाच निधन.*\n*कोल्हापूर (ब्युरो चिफ युवा मराठा न्युज)*\nहातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव येथील तपस्या हेअर ड्रेसर चे मालक बाबू शिंगे वय वर्ष 38 हे आपल्या मुला सोबत (वय वर्ष12 ) सोमवारी हातकणंगले येथे शालेय कामासाठी गेले होते.\nशालेय काम आटपून परत येत असताना मिनचे सावर्डे येथे दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला .अपघाता मधे लहान मुलाचे हात ,पाय फ्रक्चर झाले आहे.\nदोन्ही दुचाकी स्वार जबर जखमी झाले. त्या मधे बाबू शिंगे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना बेशुद्ध अवस्थेत कोल्हापूरला हलवण्यात आले.काल रात्री त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले .\nत्याच्या पश्चात आई ,वडील , पत्नी ,मुलगा असा परिवार आहे.\nमहाबीजसह सोयाबीन कंपन्यावर ४६ फौजदारी गुन्हे दाखल ; कृषी विभागाची न्यायालयात माहिती – विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे\nआजपासून घरगुती गॅस सिलेंडर महागले\n*केंद्रसरकार ने कांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी प्रहार सेना देवळा यांच्या कडून तहसीलदार साहेब यांना निवेदन*\n🛑 खेड तालुक्यातील चोरवणे गडकरवाडी, शिंदे गावठण आणि सुतारवाडी मधील शेतकऱ्यांची शेती गेली वाहून 🛑\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00676.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-01T14:17:00Z", "digest": "sha1:7QFGC4KX5YBA3HBZXJKUZHN3DPCGXTSH", "length": 14533, "nlines": 111, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "श्रीसूर्यमण्डलाष्टक स्तोत्रम् || STOTR || DEVOTIONAL || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » अध्यात्मिक » श्रीसूर्यमण्डलाष्टक स्तोत्रम् || STOTR || DEVOTIONAL ||\nश्रीसूर्यमण्डलाष्टक स्तोत्रम् || STOTR || DEVOTIONAL ||\nनमः सवित्रे जगदेकचक्षुषे जगत्प्रसूतिस्थितिनाश हेतवे \nत्रयीमयाय त्रिगुणात्मधारिणे विरञ्चि नारायण शंकरात्मने ॥ १ ॥\nयन्मडलं दीप्तिकरं विशालं रत्नप्रभं तीव्रमनादिरुपम् \nदारिद्र्यदुःखक्षयकारणं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ २ ॥\nयन्मण्डलं देवगणै: सुपूजितं विप्रैः स्तुत्यं भावमुक्तिकोविदम् \nतं देवदेवं प्रणमामि सूर्यं पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ३ ॥\nयन्मण्डलं ज्ञानघनं, त्वगम्यं, त्रैलोक्यपूज्यं, त्रिगुणात्मरुपम् \nसमस्ततेजोमयदिव्यरुपं पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ४ ॥\nयन्मडलं गूढमतिप्रबोधं धर्मस्य वृद्धिं कुरुते जनानाम् \nयत्सर्वपापक्षयकारणं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ५ ॥\nयन्मडलं व्याधिविनाशदक्षं यदृग्यजु: सामसु सम्प्रगीतम् \nप्रकाशितं येन च भुर्भुव: स्व: पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ६ ॥\nयन्मडलं वेदविदो वदन्ति गायन्ति यच्चारणसिद्धसंघाः \nयद्योगितो योगजुषां च संघाः पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ७ ॥\nयन्मडलं सर्वजनेषु पूजितं ज्योतिश्च कुर्यादिह मर्त्यलोके \nयत्कालकल्पक्षयकारणं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ८ ॥\nयस्मिन् जगत् संहरतेऽखिलं च पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ९ ॥\nयन्मडलं सर्वगतस्य विष्णोरात्मा परं धाम विशुद्ध तत्त्वम् \nसूक्ष्मान्तरैर्योगपथानुगम्यं पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ १० ॥\nयन्मडलं वेदविदि वदन्ति गायन्ति यच्चारणसिद्धसंघाः \nयन्मण्डलं वेदविदः स्मरन्ति पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ ११ ॥\nयन्मडलं वेदविदोपगीतं यद्योगिनां योगपथानुगम्यम् \nतत्सर्ववेदं प्रणमामि सूर्य पुनातु मां तत्सवितुर्वरेण्यम् ॥ १२ ॥\nमण्डलात्मकमिदं पुण्यं यः पठेत् सततं नरः \nसर्वपापविशुद्धात्मा सूर्यलोके महीयते ॥ १३ ॥\n॥ इति श्रीमदादित्यहृदये मण्डलात्मकं स्तोत्रं संपूर्णम् ॥\nTags श्रीसूर्यमण्डलाष्टक स्तोत्रम् DEVOTIONAL Stotr\nश्री रुद्रकवचम् || Devotional ||\nश्री ब्रह्माण्डविजय शिव कवचम् || Devotional ||\nश्री एकाक्षर गणपति कवचं || Devotional ||\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://pbion.com/mr/instagram-downloader.html", "date_download": "2022-12-01T14:55:30Z", "digest": "sha1:APLEBGCASWQ2LHQIE62NAKWM2T76YE4I", "length": 43347, "nlines": 370, "source_domain": "pbion.com", "title": "इन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोड करा ➵ आपल्या इन्स्टाग्राम खात्यातून किंवा कोणत्याही सार्वजनिक खात्यातून व्हिडिओ व्हिडिओ, रीलिझ व्हिडिओ, फोटो, कथा आणि आयजीटीव्ही व्हिडिओ डाउनलोड करा.", "raw_content": "आपण जुनी आवृत्ती वापरत आहात. नवीनतम आवृत्ती स्थापित करण्यासाठी येथे क्लिक करा 1.0.3\nइन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोड करा\n❝इंस्टाग्राम फोटो, व्हिडिओ आणि आयजीटीव्ही डाउनलोडर.❞\n➶ आपल्या इन्स्टाग्राम खात्यातून किंवा कोणत्याही सार्वजनिक खात्यातून व्हिडिओ व्हिडिओ, रीलिझ व्हिडिओ, फोटो, कथा आणि आयजीटीव्ही व्हिडिओ डाउनलोड करा.\nमुख्यतः इन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोडर वापरुन इंस्टाग्राम वरून एमपी 4 व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी एक वेबसाइट. आयजीटीव्ही जतन करा, हृदयाचा ठोका मध्ये आयजी प्रोफाइल आणि व्हिडिओ डाउनलोड करा. प्रीमियम गुणवत्ता, नोंदणी नाही - आता प्रयत्न करा.\nडाउनलोड फाईल आढळली नाही. ब्राउझर विस्तार स्थापित करा नंतर पुन्हा प्रयत्न करा.\nइंस्टाग्राम डाउनलोडर क्रोम / फायरफॉक्स\nइंस्टाग्राम डाउनलोडर आपल्याला व्हिडिओ डाउनलोड करण्यास किंवा थेट आपल्या पीसी, टॅब्लेट किंवा Android फोनवर इन्स्टाग्रामवरून फोटो जतन करण्याची परवानगी देतो. ➥ स्थापित करा\nमीडिया डाउनलोड मदतनीस स्थापित करा\nबर्‍याच वेबसाइटना समर्थन द्या. ➥ स्थापित करा\nएम्बेड केलेले व्हिडिओ थेट डाउनलोड कसे करावे\nव्हिडिओवर राईट क्लिक करा\nक्यूआर कोडसह फोनवर कॉपी करा\nइन्स्टाग्रामवरून व्हिडिओ कसे डाउनलोड करावे\nया तीन सोप्या चरणांचे अनुसरण करा आणि आनंदी डाउनलोड करा\nआपल्या इंस्टाग्राम खात्यावर लॉग इन केल्यानंतर, आपण डाउनलोड करू इच्छित असलेल्या व्हिडिओच्या उजव्या कोप .्यातील लंबवर्तुळांवर क्लिक करा आणि कॉपी दुवा निवडा.\nपोस्ट url कॉपी झाल्यानंतर, वरील मजकूर बॉक्समध्ये url येथून पेस्ट करण्यासाठी आपल्या माऊसवर उजवे क्लिक करा आणि एंटर की दाबा.\nआमचा इन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोडर उच्च प्रतीचे एमपी 4 व्हिडिओ दुवे काढेल आणि आपण इच्छित असलेली गुणवत्ता डाउनलोड करू शकता.\nChrome विस्तार आणि फायरफॉक्स -ड-ऑन सह इंस्टाग्राम व्हिडिओ कसे डाउनलोड करावे\n🧐 दररोज, लाखो फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले जातात. हे त्यास ग्रहातील सर्वात लोकप्रिय फोटो अॅप बनवते. आपल्याला नियमितपणे ठेवाव्या लागणार्‍या प्रतिमा आपल्याला नियमितपणे आढळतात. अर्थात, फोनसह स्क्रीनशॉट घेण्याच्या पर्यायासह आपण अ‍ॅपमधील फोटो सेव्ह करू शकता. परंतु, शेवटी आपण आपल्या स्मार्टफोनमध्ये किंवा संगणकावर उच्च रिझोल्यूशनमध्ये देखील प्रतिमा जतन करू शकता. एचडी क्वालिटीमध्ये इन्स्टाग्राम फोटो, व्हिडिओ आणि कथा डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या चरणांचा प्रयत्न करा.\nइन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ प्ले करा.\nइंस्टाग्राम व्हिडिओ डाउनलोडर क्रोम / फायरफॉक्स उघडा ➥ स्थापित करा\nआपण डाउनलोड करू इच्छित गुणवत्तेवर क्लिक करा.\nनवीन टॅबवर, फाईल स्वयंचलितपणे डाउनलोड होईल आणि नंतर आपल्या डिव्हाइसवर जतन होईल.\n🚀 हे साधन कसे कार्य करते\nआपण हे साधन उघडल्यानंतर, कोडचा एक भाग वर्तमान टॅबमध्ये कार्यान्वित केला जाईल. हा कोड जेसन कोडचे विश्लेषण करण्यासाठी आणि सध्या स्क्रीनवर दर्शविलेल्या पोस्टची आयडी शोधण्यासाठी जबाबदार आहे. स्क्रीन फ्रेममध्ये दिसत नसलेल्या पोस्टकडे दुर्लक्ष केले जाते.\nपोस्ट आयडी सापडल्यानंतर, साधन जेसन डेटा मिळविण्यासाठी इन्स्टाग्रामला विनंती पाठवित आहे. डाउनलोड बटण नंतर प्रत्येक पोस्टच्या खाली आणि टूल्स विंडोमध्ये दर्शविले जाईल.\nआपण सर्वोच्च गुणवत्तेसह अवतार पाहू आणि वाढवू शकता. पोस्टमध्ये सहजपणे आयडी आणि हॅशटॅग कॉपी करा.\nटीपः हे साधन केवळ इंस्टाग्रामद्वारे होस्ट केलेल्या फायली डाउनलोड करण्यास समर्थन देते. हा विस्तार प्रत्येक वेबसाइटवर प्रवेश मंजूर करीत नाही, म्हणून वापरकर्ते इतर वेबसाइटवर एम्बेड केलेल्या पोस्टवरून व्हिडिओ डाउनलोड करू शकत नाहीत.\nइंस्टाग्राम स्टोरी सेव्हर वापरण्याचे फायदे\nबॅकअप कथा आणि नंतर त्या जलद लोड करा.\nआपली इंस्टाग्राम कथा दृश्यांमधील प्रतिबद्धता, पसंती आणि अनुयायी वाढविण्यासाठी इंस्टाग्राम व्हिडिओ जतन आणि पुन्हा पोस्ट करा.\nनंतर पाहण्यासाठी Instagram व्हिडिओ जतन करा.\nया प्रकल्पातील सर्व उल्लेखनीय बदल.\n☀ इन्स्टाग्राम वरून पूर्ण एचडी 1080 पी, एचडी 720 पी व्हिडिओ डाउनलोड करा.\n☀ इंस्टाग्राम व्हिडिओला एमपी 4 मध्ये रुपांतरित करा.\n☀ इंस्टाग्राम ऑडिओ डाउनलोडर.\n☀ इंस्टाग्राम व्हिडिओंमधून संगीत डाउनलोड करा.\n☀ इन्स्टाग्राम कॅरोसेल डाउनलोड करा.\n☀ इंस्टाग्राम स्लाइडशो डाउनलोड करा.\n☀ इन्स्टाग्राम कथा डाउनलोड करा.\n☀ इंस्टाग्राम हायलाइट जतन करा.\n☀ आयजीटीव्ही व्हिडिओ डाउनलोड करा.\n☀ Instagram खाजगी व्हिडिओ डाउनलोडर.\n☀ इंस्टाग्राम प्रोफाइल चित्र दर्शक.\n☀ इंस्टाग्राम प्रोफाइल चित्र डाउनलोडर.\n☀ इंस्टाग्रामवरून मूळ प्रतिमा डाउनलोड करा.\n☀ इन्स्टाग्राम लघुप्रतिमा डाउनलोड करा.\n☀ इंस्टाग्राम मथळा कॉपी करा.\n☀ व्हिडिओचे शीर्षक आणि निवडलेल्या गुणवत्तेनुसार फाइल स्वयंचलितपणे डाउनलोड आणि जतन करा.\n☀ Android साठी अनुकूलित\n☀ यादृच्छिक कीवर्ड व्युत्पन्न करा.\n☀ इंस्टाग्राम व्हिडिओ एमपी 3 मध्ये रूपांतरित करा.\n☀ इन्स्टाग्राम वरून gif डाउनलोड करा.\n☀ एकाधिक फोटो फोटो डाउनलोड करा.\n☀ इंस्टाग्राम थेट व्हिडिओ डाउनलोडर.\n☀ इन्स्टाग्राम संदेशावरून व्हिडिओ डाउनलोड करा.\n☀ कोणत्याही वेब पृष्ठावरून आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर प्रतिमा अपलोड करा.\n☀ डेस्कटॉप वरून व्हिडिओ अपलोड करत आहे.\n☀ वेबसाठी थेट संदेश\n☀ इंस्टाग्राम प्रतिबद्धता कॅल्क्युलेटर.\n☀ इंस्टाग्राम व्हॉईस संदेश डाउनलोडर.\n☀ सर्व इन्स्टाग्राम फोटो झिपमध्ये डाउनलोड करा.\nसोशल नेटवर्कपेक्षा अधिक, हा फोटो, व्हिडिओ आणि मित्र आणि कुटुंबासह संदेश कॅप्चर करणे, संपादित करणे आणि सामायिक करण्याचा एक सोपा, मजेदार आणि सर्जनशील मार्ग आहे. फोटो आणि व्हिडीओ पोस्ट तयार करण्यास अनुमती देण्याबरोबरच, इन्स्टाग्रामने applicationप्लिकेशनची सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी वैशिष्ट्ये, फोटो स्टोरीज किंवा व्हिडिओचे इंस्टाग्राम स्टोरीज संयोजन सुरू केले आणि पाठविल्यानंतर ते 24 तास उपलब्ध आहे. या वेळेनंतर, हे पाहणे यापुढे शक्य होणार नाही.\nचांगल्या सोयीसाठी, आम्हाला बुकमार्क करा\nचिन्हास स्पर्श करा ⁝ किंवा …\nचिन्हास स्पर्श करा ☆ किंवा ♡\nदाबा Shift+Ctrl+D. मॅक ओएस एक्स वापरत असल्यास, दाबा Shift+⌘+D\n⤓ डाउनलोड करा pbion.com ← आपल्या बुकमार्क बारवर हे ड्रॅग करा\nबुकमार्क बार दिसत नाही\nमॅक ओएस एक्स वापरत असल्यास, दाबा Shift+⌘+B\nकिंवा मजकूर बॉक्सच्या खाली असलेला सर्व कोड कॉपी करा आणि नंतर आपल्या बुकमार्क बारवर पेस्ट करा.\nइन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोडर हा थेट आपल्या संगणकावर किंवा मोबाइल फोनवर इन्स्टाग्राम व्हिडिओ आणि फोटो डाउनलोड करण्यासाठी एक ऑनलाइन वेब अ‍ॅप आहे.\nइन्स्टाग्रामसाठी आपले वापरण्यास-सुलभ डाउनलोडर. मूळ गुणवत्तेत फोटो आणि व्हिडिओ जतन करा.\nखाजगी इंस्टाग्राम व्हिडिओ डाउनलोड करा\nआपण अनुसरण करीत असलेल्या खाजगी इन्स्टाग्राम खात्यातून कोणताही फोटो किंवा व्हिडिओ डाउनलोड करा.\nविनामूल्य आणि वापरण्यास सुरक्षित\nसर्व व्हिडिओ थेट इन्स्टाग्राम सीडीएन सर्व्हरवरून काढले गेले आहेत, जे हे साधन पूर्णपणे सुरक्षित करतात.\nकोणत्याही ब्राउझरमध्ये सहजतेने कार्य करा\nइंस्टाग्राम व्हिडिओ डाउनलोडर गूगल क्रोम, फायरफॉक्स, ऑपेरा, मायक्रोसॉफ्ट एज आणि कोणत्याही वेब ब्राउझरमध्ये चांगले कार्य करते.\nइन्स्टाग्राम वापरकर्त्याच्या नावाने इंस्टाग्राम व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात डाउनलोड करण्याचा हा एक सोयीचा मार्ग आहे.\nआमचे आयजी स्टोरीज डाउनलोड करण्याचे साधन वापरुन आपण काही सेकंदात व्हिडिओ आणि फोटो स्टोरीज सेव्ह करू शकता.\nआपल्या फोनवर किंवा पीसीवर आयजीटीव्ही जतन करा - पैसे न देता उपयुक्त ट्यूटोरियल, थेट प्रवाह आणि मजेदार व्हिडिओ ठेवा.\nआपण कोणत्याही सार्वजनिक इंस्टाग्राम खात्याच्या सर्व सक्रिय कथा आणि हायलाइट पाहू शकता.\nइन्स्टाग्राम हायलाइट्स डाउनलोड करा\nया साधनासह आपण आयजीटीव्ही व्हिडिओ, इन्स्टाग्राम कथा आणि हायलाइट देखील डाउनलोड करू शकता\nपार्श्वभूमी संगीतासह उच्च प्रतीचे स्वरूपात इन्स्टाग्राम रील्सचे व्हिडिओ डाउनलोड करा.\nकोणत्याही इंस्टाग्राम वापरकर्त्याकडील सर्व इंस्टाग्राम फोटो आणि व्हिडिओ डाउनलोड करा.\nपूर्ण आकारात कोणाचेही इंस्टाग्राम प्रोफाइल चित्र पहा.\nइंस्टाग्राम यूजर आयडी फाइंडर\nवापरकर्तानाव वरून एखाद्याचा इन्स्टाग्राम वापरकर्ता आयडी मिळवा किंवा मिळवा.\nसतत विचारले जाणारे प्रश्न ✉\nआपले प्रश्न आणि उत्तरे येथे शोधा - आपण इन्स्टाग्राम व्हिडिओ कसे जतन कराल\n+ डाउनलोड केल्यावर व्हिडिओ कुठे सेव्ह केले आहेत\nसहसा सर्व व्हिडिओ डाउनलोड फोल्डर अंतर्गत जतन केले जातात. आपला डाउनलोड इतिहास पाहण्यासाठी आपण आपल्या ब्राउझरमध्ये CTRL + J देखील दाबू शकता.\n+ इन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोडर म्हणजे काय\nइंस्टाग्रामसाठी व्हिडिओ डाउनलोडर ही एक ऑनलाइन सेवा आहे जी आपल्याला आपल्या पीसी किंवा मोबाइल फोनवर व्हिडिओ सामग्री जतन करण्यास अनुमती देते. आपल्यास आवडत असलेले व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी हे साधन सर्वात सोपा दृष्टीकोन आहे आणि आपल्या डिव्हाइसशिवाय जगू शकत नाही.\n+ इन्स्टाग्राम पोस्ट डाउनलोडर म्हणजे काय\nइंस्टाग्राम पोस्ट डाउनलोडर ही अशी सेवा आहे जी कोणत्याही डिव्हाइसवर कोणतेही इंस्टाग्राम चित्र वाचवते.\n+ इन्स्टाग्राम डाउनलोडर डाउनलोड केलेले व्हिडिओ संचयित करतो किंवा व्हिडियोची प्रत ठेवतो\nआम्ही व्हिडिओ संचयित करत नाही. आम्ही डाउनलोड केलेल्या व्हिडिओंच्या प्रती देखील ठेवत नाही. सर्व व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या सर्व्हरवर होस्ट केलेले आहेत. तसेच, आम्ही आमच्या वापरकर्त्यांच्या डाउनलोड इतिहासाचा मागोवा घेत नाही.\n+ मी इन्स्टाग्राम वरून खासगी व्हिडिओ कसे डाउनलोड करू\nखाजगी खात्यासाठी इन्स्टाग्रामचे व्हिडिओ डाउनलोड करण्याचे विविध मार्ग आहेत. त्यापैकी, एक मार्ग म्हणजे खासगी इन्स्टाग्राम खात्याची यूआरएल जाणून घेणे, एक इंस्टाग्राम अकाउंट तयार करून आणि आपल्याला ज्या व्यक्तीच्या पोस्टची यूआरएल माहित असणे आवश्यक आहे त्याचे अनुसरण करा. आपण त्या व्यक्तीकडून स्वीकारल्यानंतर आणि ती व्यक्ती आपल्या मैत्रीच्या विनंतीची पुष्टी केल्यास आपण त्यांचे सर्व खाजगी व्हिडिओ पाहण्यास सक्षम असाल. व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी आपल्याला Chrome किंवा फायरफॉक्ससाठी विस्तार स्थापित करणे आवश्यक आहे. ➥ स्थापित करा\n+ आपल्याला इन्स्टाग्राम प्रतिमा डाउनलोडरची आवश्यकता का आहे\nसर्व प्रथम, ही वेळ बचत आहे. आपल्याला स्क्रीनशॉट घेण्याची गरज नाही, त्या संपादित करा आणि खराब-गुणवत्तेच्या चित्राचा राग घ्या. दुसरे म्हणजे, कोणत्याही गुणवत्तेची हानी न घेता आपले फोटो मिळतात.\n+ डाउनलोड केलेल्या इन्स्टाग्राम व्हिडिओचे स्वरूप काय आहे\nइंस्टाग्राम व्हिडिओच्या उपलब्ध गुणवत्तेनुसार, आमचे इन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोडर 1080 पी, एचडी गुणवत्ता आणि एसडी गुणवत्ता व्हिडिओ दुवे काढतो. आपणास पाहिजे ते डाउनलोड करणे निवडू शकता. तथापि, काही प्रकरणांमध्ये, व्हिडिओ गुणवत्ता खराब आहे आणि केवळ उपलब्ध व्हिडिओ एसडी गुणवत्तेचा आहे.\n+ आयजी स्टोरी डाउनलोडर म्हणजे काय\nइंस्टाग्राम स्टोरी डाउनलोडर ही एक सेवा आहे जी आयजी स्टोरीज जतन करण्यासाठी, त्यांना ऑफलाइन पाहण्यास आणि त्यांचा पुन्हा वापर करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.\n+ माझ्या Android फोनवर इंस्टाग्राम व्हिडिओ कसे डाउनलोड करावे\nइन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोडर अगोदरच अँड्रॉइड फोनसाठी फायरफॉक्सवर उपलब्ध आहे. ➥ स्थापित करा\n+ इन्स्टाग्राम आयजीटीव्ही डाउनलोडर म्हणजे काय\nइंस्टाग्राम आयजीटीव्ही डाउनलोडर हे इंस्टाग्राम टीव्ही वरून उच्च-गुणवत्तेचे व्हिडिओ जतन करण्यासाठी एक सिद्ध तंत्र आहे.\n+ मी कोणत्याही वापरकर्त्याकडील फोटो आणि व्हिडिओ डाउनलोड करू शकतो\nइंस्टाग्रामवर दोन प्रकारची खाती आहेत: सार्वजनिक आणि खाजगी. सार्वजनिक खाती अशी आहेत जी कोणतीही त्यांची पोस्ट पाहू शकतात. खाजगी खाती थोडी वेगळी आहेत कारण त्यांचे अनुसरण करणारे केवळ त्यांच्याकडूनच पोस्ट पाहू शकतात. अशा परिस्थितीत, इन्स्टाग्राम डाउनलोडर सर्व सार्वजनिक वापरकर्त्यांकडील कोणताही फोटो आणि कोणताही व्हिडिओ डाउनलोड करू शकतो. खासगी वापरकर्त्यांसाठी आपल्याला चित्रे पाहण्याची परवानगी आवश्यक आहे, जोपर्यंत आपल्याला परवानगी नाही तोपर्यंत इन्स्टाग्राम फोटो डाउनलोड करणे कठिण आहे.\n+ मी इन्स्टाग्राम वरून किती व्हिडिओ डाउनलोड करू शकतो\nइन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोडरला प्रति तास, दिवस किंवा इतर कोणत्याही मर्यादा नाहीत. आपण इच्छुक तितके व्हिडिओ व चित्रे इन्स्टाग्रामवरून डाउनलोड करू शकता.\n+ इन्स्टाग्राम रील्स म्हणजे काय\nइंस्टाग्राम रील्स हे इंस्टाग्रामचे एक लहान व्हिडिओ सामायिकरण वैशिष्ट्य आहे. वापरकर्ते एक छोटा व्हिडिओ सामायिक करू शकतात (15 सेकंदांपर्यंत लांब), म्हणूनच त्याचा टिकटोक पर्यायी.\n+ मी इन्स्टाग्रामचा नोंदणीकृत वापरकर्ता नसल्यास मी व्हिडिओ डाउनलोड करू शकतो\nनाही. लॉग इन आणि व्हिडिओ पाहण्यास सक्षम होण्यासाठी आपल्याकडे Instagram नोंदणी आवश्यक आहे.\n+ माझा व्हिडिओ डाउनलोड का होत नाही\nया समस्येमागे संभाव्य कारणांची यादी असू शकते.\nकॉपी केलेला लिंक कदाचित चुकीचा किंवा तुटलेला दुवा असू शकेल.\nकॉपी केलेला दुवा कदाचित संरक्षित खात्याचा असेल.\nकॉपी केलेल्या दुव्यामध्ये व्हिडिओ नसून स्थिर प्रतिमा असू शकते.\n+ व्हिडिओ डाउनलोड न होता परंतु त्याऐवजी प्ले होत असल्यास काय करावे\nआपण मोबाइलवर असल्यास, डाउनलोड पर्याय पॉप अप होईपर्यंत व्हिडिओ टॅप करा आणि धरून ठेवा. डेस्कटॉपवर, व्हिडिओवर उजवे क्लिक करा आणि पर्याय म्हणून दुवा जतन करा निवडा.\n+ मी इन्स्टाग्राम थेट व्हिडिओ जतन करू शकतो\nप्रवाहात असताना आपण इन्स्टाग्राम लाइव्ह व्हिडिओ जतन करू शकत नाही परंतु स्ट्रीमिंग संपल्यानंतर आपण डाउनलोड करू शकता.\n+ इंस्टाग्राम कॅरोझल पोस्ट्स कसे डाउनलोड करावे\nया काही चरणांचे अनुसरण करून इंस्टाग्रामवरून एकाधिक फोटो आणि व्हिडिओ डाउनलोड करा आणि जतन करा ... आपण डाउनलोड करू इच्छित प्रतिमा आणि व्हिडिओ असलेले कॅरोसेल पोस्ट उघडा. पुढे हा विस्तार उघडा. तत्काळ आपल्याला डाउनलोड करण्यासाठी एक दुवा प्राप्त होईल. ➥ स्थापित करा\n+ इन्स्टाग्राम यूजर आयडी म्हणजे काय\nजगभरात अब्जाहून अधिक लोक इन्स्टाग्राम वापरतात आणि ही संख्या अत्यंत वेगवान दराने वाढत आहे. तथापि, प्रत्येक इन्स्टाग्राम खात्याचा एक विशिष्ट आयडी असतो जो विशिष्ट खात्याचे प्रतिनिधित्व करणारा वापरकर्ता आयडी म्हणून ओळखला जातो. वापरकर्त्याचा वापरकर्तानाव बदलण्यायोग्य आहे अशा प्रकारे इंस्टाग्रामवरील वापरकर्त्याच्या वापरकर्त्यापेक्षा वेगळा आहे परंतु आपण खात्याचा वापरकर्ता आयडी बदलू शकत नाही, तो कायमच राहतो.\n+ इन्स्टाग्राम यूजर आयडी शोधण्याचा हेतू काय आहे\nकाही तृतीय-पक्षाचे अॅप्स आणि सेवा आपल्याला खात्याचा वापरकर्ता आयडी ठेवण्यास सांगतात. खात्याचा यूजर आयडी जाणून घेऊन त्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती मिळू शकते.\n+ इंस्टाग्राम यूजर आयडी कसा शोधायचा\nइन्स्टाग्राम वापरकर्ता आयडी शोधण्यासाठी हे साधन वापरणे खूप सोपे आहे आणि तसे करण्यास वेळ लागत नाही. तथापि, तेथे एक पूर्व शर्त आहे, आपल्याला ज्या खात्याचा वापरकर्ता आयडी शोधायचा आहे त्याचे खाते वापरकर्तानाव आपल्याला माहित असले पाहिजे. शोधक बॉक्समध्ये इच्छित खात्याचे वापरकर्तानाव प्रविष्ट करा. त्यानंतर, गेट यूझर आयडी बटणावर क्लिक करा.\n+ इंस्टाग्राम प्रतिबद्धता दर कॅल्क्युलेटर काय आहे\nआपल्या पृष्ठावरील आपले अनुयायी किती संवाद साधतात किंवा गुंतवून ठेवतात त्याद्वारे प्रतिबद्धता दर मोजले जाते. आपल्या पृष्ठावरील संवाद क्रियाकलापाचे कोणतेही प्रकार विचारात घेतले जाऊ शकतात. आम्ही इंस्टाग्राम प्रतिबद्धता कॅल्क्युलेटरसाठी गुंतवणूकीचे घटक म्हणून टिप्पण्या, जतन, पसंती किंवा दृश्ये विचारात घेत आहोत.\n+ आपल्या इंस्टाग्राम गुंतवणूकीला चालना देण्यासाठी उत्तम पद्धती\nमूळ सामग्री तयार करुन आपले सेंद्रिय अनुयायी वाढवा. आपल्या पृष्ठावरील समान स्वारस्य प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी विपणन सेवा वापरा. आपली प्रतिबद्धता हमी देण्यासाठी योग्य हॅशटॅग वापरा. नवीन पोस्ट्स नियमितपणे अपलोड करा कारण अलीकडील पोस्ट नेहमी शीर्षस्थानी असतात.\nऑनलाइन व्हिडिओ पूर्ण एचडी व्हिडिओ डाउनलोड करा\n2 वापरकर्त्यांनी रेट केले\nइन्स्टाग्राम व्हिडिओ डाउनलोड करा\nइंस्टाग्राम व्हिडिओ डाउनलोडर आपल्याला आपल्या पसंतीच्या इंस्टाग्राम व्हिडिओंसाठी थेट दुवे तयार करण्यात आणि ऑफलाइन पाहणे आणि सामायिकरण जतन करण्यासाठी मदत करते.\nव्हिडिओ त्वरित डाउनलोड आणि आपल्या फोनवर उत्तम प्रतीने जतन करतो अत्यंत याची शिफारस केली जाते\nहे अ‍ॅप आवडते. मी आता इन्स्टाग्राम वरून व्हिडिओ डाउनलोड करू शकतो. सोपी आणि वापरण्यास सुलभ देखील.\nमी माझ्या गॅलरीत व्हिडिओ नंतरच्या वापरासाठी सेव्ह करू शकतो.\nवेगवान बल्क इंस्टाग्राम डाउनलोडर.\nइन्स्टाग्राम फोटो डाउनलोड करण्याची ही एक सुरक्षित पद्धत आहे कारण सर्व डेटा खाजगी असतो आणि गोपनीयतेचे आश्वासन देऊन त्यात छेडछाड केली जाऊ शकत नाही.\nअनामिकपणे इन्स्टाग्राम कथा डाउनलोड करणे कधीही सोपे नव्हते.\nआपल्या मित्रांसह सामायिक करा\nआमची सेवा वापरल्याबद्दल धन्यवाद\nइंस्टाग्राम व्हिडिओ डाउनलोडर बॉट - इन्स्टाग्रामवरून व्हिडिओ आणि फोटो डाउनलोड आणि जतन करण्यासाठी सर्वोत्तम विनामूल्य ऑनलाइन साधन 2022\nChrome साठी गडद मोड अक्षम करा\nखाजगी फेसबुक व्हिडिओ डाउनलोड करा\nफेसबुक वर पार्श्वभूमी बदला\nएकदा आपण आमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेतली आणि आपल्याला या वेबसाइटच्या सर्व नवीनतम अद्यतनांची आणि वैशिष्ट्यांची माहिती मिळू शकेल.\nबद्दल TOS गोपनीयता धोरण आमच्याशी संपर्क साधा Sitemap\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/10-october-2022-current-affairs-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:04:30Z", "digest": "sha1:2P5QE2ERHS5IQ7NHNNNWYSMVLHDHGTZB", "length": 12191, "nlines": 185, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "१० ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams - MPSC Today", "raw_content": "\n1 १० ऑक्टोबर चालू घडामोडी\n1.1 गुजरातचे मोधेरा देशातील पहिले ‘सौरऊर्जा ग्राम’:\n1.2 महेंद्रसिंह धोनीने लॉन्च केला ‘ड्रोनी’ कॅमेरा:\n1.3 आयोगाकडून ‘शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावास मान्यता:\n1.4 हरमनप्रीत कौरने आयसीसी पुरस्कार जिंकत रचला इतिहास:\n2 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा\nRRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.\n१० ऑक्टोबर चालू घडामोडी\nगुजरातचे मोधेरा देशातील पहिले ‘सौरऊर्जा ग्राम’:\nमेहसाणा जिल्ह्यातील मोधेरा हे देशातील पहिले 100 टक्के सौरऊर्जा वापरणारे गाव ठरले आहे.\nयेथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली.\nसूर्यमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले हे गाव आता ‘सौरऊर्जा ग्राम’ म्हणून ओळखले जाईल, असे ते म्हणाले.\nमोधेरामध्ये पुष्पावती नदीच्या काठावर 10व्या शतकात बांधलेले सूर्यमंदिर आहे.\nतिथेच आता मोकळय़ा जमिनीवरील सौरऊर्जा प्रकल्प तसेच 1,300 छपरांवर सौरऊर्जा प्रणाली बसवण्यात आल्या आहेत.\nत्यातून ‘बॅटरी एनर्जी स्टोअरेज सिस्टीम’मध्ये वीज साठवली जाते आणि नंतर तिचे गावात वितरण होते.\nमहेंद्रसिंह धोनीने लॉन्च केला ‘ड्रोनी’ कॅमेरा:\nभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने स्वदेशी ‘ड्रोनी’ या ड्रोन कॅमेराला लॉन्च केले आहे.\nअत्याधुनिक सुविधा असलेले हे ड्रोन ‘गरुडा एयरोस्पेस’ या कंपनीने निर्मित केले आहे.\nधोनी या कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.\nया कंपनीने बनवलेला ‘ड्रोनी’ हा कॅमेरा 2022 च्या अखेरपर्यंत बाजारात दाखल होईल.\n“ड्रोनी ड्रोन हा पूर्णत: स्वदेशी बनावटीचा आहे. याचा उपयोग विविध उद्दिष्टांसाठी पाळत ठेवण्यासाठी होऊ शकतो.\nड्रोन अत्यंत कार्यक्षम, अखंड आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानातून विकसित करण्यात आला आहे.\nआयोगाकडून ‘शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावास मान्यता:\nशिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठविल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटासाठी नव्या नावांचे वाटप केले.\nत्यानुसार उद्धव ठाकरे गटाला ‘शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)’ हे नाव मिळाले तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली.\nठाकरे गटाला ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आले आहे.\nठाकरे गटाच्या वतीने ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ असे पक्षनावांचे तीन पर्याय आयोगापुढे सादर करण्यात आले होते.\nहरमनप्रीत कौरने आयसीसी पुरस्कार जिंकत रचला इतिहास:\nभारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे.\nदोन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांच्या श्रेणीतील महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे.\nमहिला गटात हरमनप्रीत महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली आहे, तर रिझवानला पुरुष गटात हा बहुमान मिळाला आहे.\nहरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडमध्ये इतिहास रचला होता, कारण भारताला 1999 नंतर एकदाही इंग्लंडमध्ये विजय मिळवता आला नव्हता.\nपण आता हरमनप्रीतच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.\nहा पुरस्कार मिळवण्यासाठी हरमनप्रीत कौरने सहकारी खेळाडू स्मृती मानधना आणि बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना यांना मागे टाकले.\n१० ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)\n९ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n८ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n७ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n६ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n५ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00677.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95/", "date_download": "2022-12-01T12:40:59Z", "digest": "sha1:5WUHYXS4AOPDRGQ6H37YIID7Z3KGQPCY", "length": 6349, "nlines": 75, "source_domain": "bolbhidu.com", "title": "फेसबुक Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nफेसबुक कर्मचाऱ्यांच्या चॅटचा विषय बाहेर आले आणि देशोदेशीच्या सरकारांना घाम फुटलाय…\n\"कंपनी को डर है मोदी उन्हें बैन कर देंगे. हम डर की वजह से फैसले नहीं ले सकते.\" हे चॅट आहे फेसबुकच्या कर्मचाऱ्यांचं, त्यांच्या पर्सनल ग्रुपवरचं. आणि हा विषय पुन्हा बाहेर काढलाय न्यूयॉर्क टाइम्सनं. त्याच झालं असं होत की, एप्रिल महिन्यात…\nसगळं ठिक चालू होतं, पण एके दिवशी ती ‘जेवलो’ म्हणाली आणि….\nफेसबुक मेमरीनं सगळ्यांच भलं केलं आहे. सकाळी फेसबुक मेमरी दिसते आणि आपण त्या जगात जातो. फेसबुकचं पाच-सहा वर्षांपुर्वीच ते जग. तेव्हा आपल्या फ्रेंन्डलिस्टमध्ये साताऱ्याची ‘परी’ होती, आई वडिलांची लाडकी ‘सोनू’ होती. थेट ब्राझीलमधून आपल्याशी…\nफेसबुक डिलीट करण्याचं आवाहन का करण्यात येतंय…\n‘फेसबुक’ आणि ‘केंब्रिज अॅनालिटीका’ या दोन कंपन्या सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात. आंतरराष्ट्रीय पातळीवर या प्रकरणाचे पडसाद उमटलेले बघायला मिळताहेत. जगभरातून फेसबुक डिलीट करण्याचं आवाहन करण्यात येतंय. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गला तर…\nहे ही वाच भिडू\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना…\nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\nगुजरात मध्ये भाजपचं नाही तर काँग्रेसने सुद्धा मुस्लिम…\nटीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७…\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nनेहरूंनी आधी शांततेचा मार्ग निवडला पण वेळेवर मिलिटरी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/currency-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T12:52:01Z", "digest": "sha1:K5FY4FGEETGUA2VQLQAVTVYRQAAPPB25", "length": 14500, "nlines": 95, "source_domain": "kokanshakti.com", "title": "Currency : इंडोनेशियाच्या नोटेवर श्री गणेशाचा फोटो कसा आला? 'हा' रंजक इतिहास माहित आहे काय? ✒ Kokanshakti", "raw_content": "\nCurrency : इंडोनेशियाच्या नोटेवर श्री गणेशाचा फोटो कसा आला ‘हा’ रंजक इतिहास माहित आहे काय\nCurrency : इंडोनेशियाच्या नोटेवर श्री गणेशाचा फोटो कसा आला 'हा' रंजक इतिहास माहित आहे काय\n'बोका व्हायरस' म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nदेशाचा परकीय चलनाचा साठा दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर, राखीव साठा 524.52 अब्ज डॉलर\nSolar Eclipse 2022 :भारतात सूर्यग्रहण कुठे आणि कधी दिसणार\nAmit Kambale Recruited By PM : पुण्याच्या अमित कांबळेला नियुक्तीपत्र, मोदी सरकारची नोकर भरती मोहीम\n12 तास काम अन् आठवड्यातून तीन दिवस सुट्टी, जाणून घ्या 1 जुलैपासून नवीन नियम लागू होणार का\nआंबे निर्यातीत क्रांतिकारक बदल, भारतीय आंबे प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेला\nकर्नाटक हापूस आणि अस्सल देवगड हापूस कसा ओळखाल दोन्हीमध्ये नेमका काय फरक असतो\nSnowfall : जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम\nCurrency : इंडोनेशियाच्या नोटेवर श्री गणेशाचा फोटो कसा आला ‘हा’ रंजक इतिहास माहित आहे काय\nLord Ganesh Photo on Indonesia Currency : जागतिक पातळीवर भारतीय चलन (Indian Currency) घसरताना दिसत आहे. या संकटातून भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी नोटांवर भारतीय देवता गणेश (Ganesha) आणि लक्ष्मीचा (Laxmi) फोटो वापरण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केली आहे. केजरीवाल यांनी इंडोनेशिया देशाच्या चलनी नोटांचा संदर्भ देत ही मागणी केली आहे. इंडोनेशियाच्या पार्श्वभूमीवर भारतानेही नोटांवर देवांचे फोटो वापरावे, म्हणजे चलनाची घसरण थांबून अर्थव्यवस्था बळकट होईल, असं केजरीवाल यांनी म्हटलं. पण इंडोनेशिया आणि श्रीगणेशाचा संबंध काय आणि इंडोनेशियाच्या नोटांवर श्री गणेशाचा फोटो का आहे, या प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला पडली असतील तर याची सविस्तर माहिती करुन घ्या.\nमुस्लिम बहुसंख्य इंडोनेशियाच्या नोटेवर श्री गणेश\nइंडोनेशिया हा आशिया खंडातील एक देश आहे. इंडोनेशिया मुस्लिम बहुसंख्या देश आहे. या देशात सुमारे 80 टक्के लोकसंख्या मुस्लिम धर्मीय आहे. पण तरीही या देशाच्या नोटेवर श्री गणेशाचा फोटो आहे. आता मुस्लिम देशाच्या नोटेवर श्री गणेशाचा फोटो कसा आला ते जाणून घ्या.\n90 च्या दशकात जगातील सर्वच देश आर्थिक संकटात सापडले होते. यावेळी इंडोनेशियालाही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. तेव्हाच्या सरकारला असं सुचवण्यात आलं की, जर चलनी नोटेवर श्री गणेशाचा फोटो लावला तर देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. त्यानंतर सरकारने चलनी नोटेवर श्रीगणेशाचा फोटा छापण्यात आला.\nश्रीगणेशाचा फोटो असलेली नोट आता चलनात नाही\nइंडोनेशियातील चलनाला रुपयाह (Rupiah) (इंडोनेशियन रुपयाह = 0.0053 भारतीय रुपये) म्हणतात. आर्थिक संकटात सापडलेल्या इंडोनेशियामध्ये 1965 साली श्रीगणेशाचा फोटो असलेली 20,000 रुपयाहची नोट (20000 रुपयाह = सुमारे 105 रुपये) छापण्यात आली होती. त्यानंतर येथील अर्थव्यवव्स्था सुधारली असं म्हटलं जातं. पण आता ही नोट चलनात नाही. 31 डिसेंबर 2018 साली या नोटेवर बंदी आणण्यात आली.\n( ही नोट 1965 पासून 2018 पर्यंत चलनात होती )\nइंडोशियाच्या 20,000 रुपयाहच्या नोटेवर एका बाजूला श्री गणेशाचा फोटो आहे. त्याच्या शेजारी स्वातंत्र्य सेनानी हजर देवंतारा यांचा फोटो आहे. इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळण्यामध्ये देवंतारा यांचा मोठा वाटा आहे. शिवाय नोटेवर मागच्या बाजूला वर्ग खोली आहे. शिवाय एका कोपऱ्यात गरूड पक्षी आहे. गरुड हे इंडोशियाचं राष्ट्रीय चिन्ह आहे, जसं भारताचं चिन्ह सिंह आहे. इंडोनेशियामध्ये गरुड पुराणाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे गरुड पक्षाची राष्ट्रीय चिन्ह म्हणून निवड करण्यात आली.\nएक रुपयाह (इंडोनेशियन चलन) = 189.63 रुपये (भारतीय चलन)\nइंडोनेशिया देशावर हिंदू संस्कृतीचा मोठा प्रभाव\nइंडोनेशियामध्ये हिंदू संस्कृतीचा पगडा आहे. कारण येथील मूळ संस्कृती हिंदू होती. इंडोनेशियामध्ये आधी चोला साम्राज्य होतं. चोला राजांनी अनेक प्रदेशांमध्ये सत्ता काबीज केली होती. यामुळेच इंडोनेशियाचं मूळ हिंदू संस्कृती आहे. त्यानंतर येथे मुघलांची सत्ता होती. त्यानंतर येथे डच साम्राज्य होतं. यानंतर इंडोनेशियामध्ये व्यापारासाठी अरब व्यापाऱ्यांची ये-जा वाढली. त्यानंतर ते अरब व्यापारी इंडोनेशियात स्थायिक झाले अशा प्रकारे इंडोनेशियामध्ये मुस्लिमांची संख्या वाढली. पण येथील नागरिकांची हिंदी संस्कृतीशी आपली नाळ तोडलेली नाही. येथील हिंदू – मुस्लिम बांधव एकोप्याने राहतात. येथील अनेक मुस्लिम बांधवांची नावे ही हिंदू धर्मीय आहेत.\nव्यापारामुळे इंडोनेशियात मुस्लिम धर्मीय वाढले\nदुसऱ्या विश्व युद्धानंतर इंडोनेशिया एक स्वतंत्र देश म्हणून नावारुपाला आला. इंडोनेशिया देशावर हिंदू संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे. 80 टक्के मुस्लिम बांधव असलेल्या या देशात जागोजागी गणपती आणि बौद्ध विहारे आहेत. इंडोनेशिया या हिंदू आणि बौद्ध धर्मीयांचा मिळून बनलेला देश आहे. यानंतर इंडोनेशियामध्ये व्यापारासाठी अरब व्यापाऱ्यांची ये-जा वाढली. त्यानंतर ते अरब व्यापारी इंडोनेशियात स्थायिक झाले अशा प्रकारे इंडोनेशियामध्ये मुस्लिमांची संख्या वाढली.\nरामायण आणि महाभारताचं महत्त्व\nइंडोनेशिया देशात महाभारत आणि रामायण यांना पवित्र ग्रंथाचं स्थान आहे. इंडोनेशियातील लोक महाभारत आणि रामायण या ग्रंथांवर खूप विश्वास आहे. इंडोनेशियातील पर्यटनही यांच्या भोवतीच फिरतं. इंडोनेशियामध्ये अनेक मोठी मंदिरं आणि बौद्धविहारं आहेत. येथील स्थापत्यकलेमध्ये हिंदू, मुघल आणि डच यांचा प्रभाव दिसून येतो.\nदेशाचा परकीय चलनाचा साठा दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर, राखीव साठा 524.52 अब्ज डॉलर\nSolar Eclipse 2022 :भारतात सूर्यग्रहण कुठे आणि कधी दिसणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/cyclone-jawad-in-bay-of-bengal-latest-update-rainfall-alert-in-coastal-area-gusty-wind-rm-638847.html", "date_download": "2022-12-01T12:27:48Z", "digest": "sha1:DF55AGTJ2KX5OJWBWN5RHFRXCQSDIQVJ", "length": 10286, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Cyclone jawad in bay of bengal latest update rainfall alert in coastal area gusty wind rm - Cyclone Jawad: 'जवाद' चक्रीवादळामुळे समुद्रात उसळणार लाटा, वादळी वाऱ्यासह किनारपट्टीला झोडपणार पाऊस – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /देश /\nCyclone Jawad: 'जवाद' चक्रीवादळामुळे समुद्रात उसळणार लाटा, वादळी वाऱ्यासह किनारपट्टीला झोडपणार पाऊस\nCyclone Jawad: 'जवाद' चक्रीवादळामुळे समुद्रात उसळणार लाटा, वादळी वाऱ्यासह किनारपट्टीला झोडपणार पाऊस\nCyclone Jawad Latest Update: सध्या बंगालच्या उपसागर (Bay of bengal) परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला असून याचं रुपांतर जवाद चक्रीवादळात होतं आहे. त्यामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.\nCyclone Jawad Latest Update: सध्या बंगालच्या उपसागर (Bay of bengal) परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला असून याचं रुपांतर जवाद चक्रीवादळात होतं आहे. त्यामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.\nस्वेटर नाही रेनकोट घाला, राज्यात या ठिकाणी कोसळणार पाऊस, असा असेल हवामान अंदाज\nटी20त पावसाचा धुमाकूळ, पण भारत-न्यूझीलंड वन डेतही तेच होणार\nमुंबईला भरली हुडहुडी, 5 वर्षांत सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद, थंडी वाढणार\nराज्याचा पारा आणखी घसरला, पुणे झालं 'उणे 10', सर्वात जास्त थंडी कुठे\nनवी दिल्ली, 04 डिसेंबर: गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाराष्ट्रासह दक्षिण भारत आणि भारताच्या पूर्व किनापट्टीवर झपाट्याने वातावरणात बदल होतं आहेत. सध्या बंगालच्या उपसागर (Bay of bengal) परिसरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा (Low pressure area) सक्रीय झाला असून याचं रुपांतर जवाद चक्रीवादळात (Cyclone Jawad) होतं आहे. 'जवाद चक्रीवादळ' रविवारी ओडीशा किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर (Weather alert in maharashtra) देखील जाणवणार असून अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.\nहवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, 'जवाद' चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका आंध्र प्रदेशातील उत्तर किनारपट्टीवरील श्रीकाकुलम, विजयनगरम आणि विशाखापट्टणम या जिल्ह्यांना बसणार आहे. याशिवाय ओडिशातील गजपती, गंजाम, पुरी, नयागड, खुर्दा, कटक, जगतसिंगपूर आणि केंद्रपाडा या जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. जवाद चक्रीवादळामुळे आज आंध्र प्रदेश ते ओडिशा दरम्यानच्या अनेक भागांना इशारा देण्यात आला आहे.\n पत्नी अन् मुलांची केली हत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा\nहवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं की, जवाद चक्रीवादळ आज उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीजवळ पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. हे वादळ ओडिशा आणि लगतच्या आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून उत्तर-ईशान्य दिशेने पुढे सरकणार आहे. तर 5 डिसेंबरला म्हणजे रविवारी दुपारपर्यंत हे वादळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे.\nहेही वाचा-Explainer : बुस्टर डोस घ्यायचा झाल्यास कोणत्या कोरोना लशीचा घ्यावा\nपरिणामी आजपासूनच उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि ओडिशा किनारपट्टीजवळ ताशी 65 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. आज सायंकाळपासूनच वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. हे वारे पुढील 12 तास सुरू राहू शकतात, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान समुद्रात मोठ्या प्रमाणात लाटा उसळणार असल्याची शक्यता असून 110 किमी प्रतितास इतक्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सौदी अरब देशाने या चक्रीवादळाला 'जवाद' नाव दिलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T14:16:20Z", "digest": "sha1:SXRAYC6CH4AH5S63HI5OYPLK442DOUQO", "length": 19451, "nlines": 122, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "अंतर || कथा भाग १ || MARATHI LOVE STORY || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\n“कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कारण काळाने तो बोथट करून टाकला. आणि तुझ्याही मनात आता काही नसाव असं मला वाटत आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून दिला. कारण काळाने तो बोथट करून टाकला. आणि तुझ्याही मनात आता काही नसाव असं मला वाटत” योगेश प्रियाकडे पाहत म्हणाला.\nत्या अचानक घडलेल्या भेटीत तिला काय बोलावं तेच कळेना .कित्येक काळ लोटून गेला पण योगेश आजही तसाच आहे याचं तिला नवल वाटत होत. कॉफी शॉप मधल्या त्या भेटीत तिच्यासाठी तो एक सुंदर क्षण होता. कारण कितीही झाल तरी तो तिचा जुना मित्र होता. कदाचित त्या कॉफी मध्ये ते जुने क्षण पुन्हा आठवले जातं होते.\n“नाहीरे त्यावेळीही नाही आणि आताही माझ्या मनात काही नाही आपल्या नात्याबद्दल ” प्रिया कॉफीचा कप हातात घेत म्हणाली.\n“मग पुन्हा कॉन्टॅक्ट करावसाच वाटला नाही कधी\n“म्हणजे तुझ्या मनात आजही माझ्या बद्दल राग आहे तर\n” पण पुन्हा धिरच नाही झाला तुला बोलायचं\n“वेडे आपल्यातले नाते एवढं कमजोर न्हवते की ते असे संपून जावे योगेश प्रियाच्या डोळ्यात पाहत म्हणाला. प्रियाला त्यावेळी योगेशकडे पाहणं अवघड चालल. कदाचित नात्यांमधले अंतर त्यावेळी नजर चोरत होते.\n“पण मला आजही याचं दुःख वाटत की कोण तिरहाईक माणसाने आपले इतके सुंदर नाते मोडले. योगेश तुला आठवत तु मला रोज भेटायचास. कधी शक्य नाही झाले तरी फोन मेसेजेस करायचा. पण मला वेडीला ते कधी कळलंच नाही. तूषारच्या आधीपासून तु माझ्या आयुष्यात होतास. पण मी कधीच तुला ओळखु शकले नाही.”\n“मी तरी कुठे माझ्या मनातल तुला सांगायचो सांग ना योगेश प्रियाकडे एकटक पाहत होता. कारण नात्यामध्ये दोघेही तितकेच हरले होते.\n“त्याचवेळी मनातल सांगितलं असत तर कदाचित आपण असे नसतो भेटलो” प्रिया डोळ्यातले अश्रू पुसत बोलत होती.\n“सांगितलं असत तरी वेळ निघून गेली होती कारण तेव्हा तु माझ्या पासुन खूप दूर गेली होतीस. नकळत तु माझ्यासाठी अनोळखी झाली होतीस कारण तेव्हा तु माझ्या पासुन खूप दूर गेली होतीस. नकळत तु माझ्यासाठी अनोळखी झाली होतीस आणि ते सहन करण्यासारखं न्हवते. जी व्यक्ती कधीच आपल्या पासुन दूर जाणार नाही याचा विश्वास असतो आणि नेमके तीच व्यक्ती दूर जाते तेव्हा ते सहन नाही होत. आणि मी केलही नाही. आणि जे काही त्यानंतर झाल त्याबद्दल आजही मी तुझी माफी मागेन. कारण शेवटी निर्णय तुझा होता आणि ते सहन करण्यासारखं न्हवते. जी व्यक्ती कधीच आपल्या पासुन दूर जाणार नाही याचा विश्वास असतो आणि नेमके तीच व्यक्ती दूर जाते तेव्हा ते सहन नाही होत. आणि मी केलही नाही. आणि जे काही त्यानंतर झाल त्याबद्दल आजही मी तुझी माफी मागेन. कारण शेवटी निर्णय तुझा होता” योगेश भावनिक होऊन बोलत होता. कित्येक शब्दांचे भावणेचे बांध आता तुटले होते.\n“माझही चुकलं होत त्यावेळी” कदाचित आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेताना मी तुला सांगायला हवं होत. तुला नेहमी मी म्हणायचे की तू नसलास की मी तुला खूप मिस करते. पण त्यावेळी तुला मी विसरले ही माझी चूकच आहे” कदाचित आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घेताना मी तुला सांगायला हवं होत. तुला नेहमी मी म्हणायचे की तू नसलास की मी तुला खूप मिस करते. पण त्यावेळी तुला मी विसरले ही माझी चूकच आहे” प्रिया कॉफीकडे पाहत म्हणाली.\n“बघना दिवसरात्र एकमेकांशिवाय न राहणारे आपण प्रत्येक क्षणाला बोलणारे आपण कित्येक वर्षाने भेटतोय.”\n“होना आणि तुला कधीच आठवण नाही आली माझी” प्रिया योगेशला भावनिक होऊन विचारत होती.\n खूप वेळा आली पण तु काही भेटली नाहीस पुन्हा Actually तु दिलेला तो pen आजही माझ्यकडे आहे Actually तु दिलेला तो pen आजही माझ्यकडे आहे ” त्यावेळी तु म्हणाली होतीस आठवत ” त्यावेळी तु म्हणाली होतीस आठवत की नात जर नीट नाही ना चाललं तर त्यातली refill बदलायची ,नात नाही बदलायच.” योगेश अगदी सहज तिला जुन्या आठवणींत घेऊन जात होता.\n“हो नात नाही बदलायच. मग तुझ्या मनातल मला का नाही सांगितलं तु. मग तुझ्या मनातल मला का नाही सांगितलं तु माझ्यावरचं प्रेम का नाही सांगितलस मला माझ्यावरचं प्रेम का नाही सांगितलस मला या प्रश्नानं योगेश गोंधळून गेला. त्याला काय बोलावं तेच कळेना.\n“चल मी निघतो आता ” प्रिया योगेशला थांबवत होती पण योगेशची नजर तिला पाहतच न्हवती.\n“नाही योगेश माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय मला” प्रिया पुन्हा पुन्हा त्याला बोलत होती.\nनक्की देईन पण आता नाही योगेश जाण्यास निघाला होता. पुन्हा तिला भेटण्याचं वचन देऊन.\nपण प्रिया तिथेच होती. संपलेला कॉफीचा कप खूप काही तिला बोलत होता. नात संपले तरी त्याची सुरवात पुन्हा करण्यास सांगत होता. कदाचित मनातलं सगळं सांगायला ते नात पुन्हा जोडत होता..\nअंतर || कथा भाग ५ ||\nअंतर || कथा भाग २ ||\nबंगला नंबर २२ || कथा भाग ८ || शोध || मराठी भयकथा ||\nबंगला नंबर २२ || कथा भाग ७ || दोन दिवस || मराठी भुतकथा ||\nबंगला नंबर २२ || कथा भाग ५ || वासना || मराठी कथा ||\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathisky.com/pune-city-information-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:23:48Z", "digest": "sha1:5CZR27M2YVP2GVKTZESKCT3ZKWWDHK7D", "length": 22861, "nlines": 128, "source_domain": "marathisky.com", "title": "पुण्याची संपूर्ण माहिती Pune city information in Marathi", "raw_content": "\nPune city information in Marathi नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण पुणे शहराबद्दल माहिती पाहणार आहोत, कारण पुणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. पुणे हे भारतातील सहावे आणि महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात मुळा आणि मुथा या दोन नद्यांच्या काठावर वसलेले आहे आणि पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सार्वजनिक सुविधा आणि विकासाच्या बाबतीत पुणे महाराष्ट्रानंतर मुंबईच्या पुढे आहे.\nअनेक नामांकित शैक्षणिक संस्थांमुळे हे शहर ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणूनही ओळखले जाते. पुण्यात अनेक तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल उपक्रम आहेत, त्यामुळे पुणे भारताच्या “डेट्रॉईट” सारखे वाटते. अत्यंत प्राचीन ज्ञात इतिहासापासून पुणे शहर महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ मानले गेले आहे. मराठी भाषा ही या शहराची मुख्य भाषा आहे.\nजवळजवळ सर्व विषयांसाठी उच्च शिक्षणाची सुविधा पुणे शहरात उपलब्ध आहे. पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, आयुका, आगरकर संशोधन संस्था, सी-डॅक यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था येथे आहेत. पुणे फिल्म इन्स्टिट्यूट सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.\nपुणे हे महाराष्ट्र आणि भारतातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. टाटा मोटर्स, बजाज ऑटो, भारत फोर्ज सारख्या उत्पादन क्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. 1990 च्या दशकात, इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, विप्रो, सिमॅन्टेक, आयबीएम सारख्या नामांकित सॉफ्टवेअर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडली आणि हे शहर भारतातील प्रमुख आयटी उद्योग केंद्र म्हणून विकसित झाले.\n2 पुणेचे नाव कसे पडले (How did Pune get its name\n3.2 स्वातंत्र्य लढा (Freedom fight)\n5 पुण्यातील पर्यटन स्थळे (Tourist places in Pune)\n6 पुण्याची संस्कृती (Culture of Pune)\n6.1 पुण्यामध्ये गणेशोत्सव (Ganeshotsav in Pune)\n6.5.1 हे पण वाचा\nपुणेचे नाव कसे पडले (How did Pune get its name\nपुणे हे नाव ‘पुण्यनगरी’ या नावावरून आल्याचे मानले जाते. हे शहर 8 व्या शतकात आहे, ते ‘पुन्नक’ (किंवा ‘पुण्यक’) नावाने ओळखले जात होते, असा संदर्भ सापडतो. 11 व्या शतकात हे शहर ‘पुणे’ किंवा ‘पुनावडी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या काळात शहराचे नाव ‘पुणे’ म्हणून वापरले जात असे. ब्रिटिशांनी त्याला ‘पूना’ असे संबोधण्यास सुरुवात केली. आता हे या अधिकृत नावाने ओळखले जाते, पुणे.\n8 व्या शतकात पुणे पुन्नक म्हणून ओळखले जात असे. (Pune city information in Marathi) शहराचे सर्वात जुने वर्णन इ.स. 758 ची तारीख आहे, जेव्हा त्या काळातील राष्ट्रकूट राजात त्याचा उल्लेख आहे. मध्ययुगीन काळाचा पुरावा म्हणजे जंगली महाराज मार्गावर सापडलेली पाताळेश्वर गुहा, जी आठव्या शतकातील मानली जाते.\n17 व्या शतकात हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा विविध राजवंशांचा भाग होते. सतराव्या शतकात शहाजीराजे भोसले यांना निजामशाहाने पुण्याची जमीनदारी दिली होती. या जमींदरीत, त्यांची पत्नी जिजाबाई यांनी तिने 1627 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना जन्म दिला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे संकुलात मराठा साम्राज्याची स्थापना केली.\nया काळात पुण्यात शिवाजी महाराजांचे वर्चस्व होते. पुढे पेशवाईच्या काळात इ.स. 1749 पुणे हे मराठा साम्राज्याची ‘प्रशासकीय राजधानी’ बनवण्यात आले, ज्यामुळे साताऱ्याला सिंहासन आणि छत्रपतींची राजधानी बनवण्यात आले. पेशव्यांच्या काळात पुण्याची बरीच प्रगती झाली. 1818 पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते.\nमराठा साम्राज्य (Maratha Empire)\nपुणे हे शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. es 1635-36 दरम्यान, जेव्हा जिजाबाई आणि शिवाजी महाराज निवासासाठी पुण्यात आले, तेव्हा पुण्याच्या इतिहासात एक नवीन सण जन्माला आला. शिवाजी महाराज आणि जिजामाता पुण्यातील लाल महालात राहत होते. पुण्याचे ग्रामदैवत- कसबा गणपतीची स्थापना जिजाबाईंनी केली.\n17 व्या शतकाच्या सुरुवातीला छत्रपती शाहूंचे पंतप्रधान थोरले बाजीराव पेशवे यांना पुण्याला त्यांचे कायमचे निवासस्थान बनवावे लागले. छत्रपती शाह महाराजांनी याला परवानगी दिली आणि पेशवे मुठा नदीच्या काठावर शनिवारवाडा बांधले.\nइस ऐतिहासिक किल्ल्यावर खर्डा इ.स.मध्ये मराठा आणि निजामांच्या दरम्यान बांधला गेला. हे युद्ध 1795 दरम्यान घडले या युद्धात मराठ्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि इंग्रजांनी पुणे काबीज केले. पुण्याचे महत्त्व ओळखून ब्रिटिशांनी शहराच्या पूर्वेला खडकी छावणी (लष्कर छावणी) स्थापन केली. पुणे महानगरपालिकेची स्थापना 1858 मध्ये झाली. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात पुण्यात अनेक नामांकित शैक्षणिक संस्था स्थापन झाल्या.\nस्वातंत्र्य लढा (Freedom fight)\nपुण्याच्या नेत्यांनी आणि समाजसुधारकांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. (Pune city information in Marathi) लोकमान्य टिळक आणि सावरकरांसारख्या नेत्यांमुळे पुणे राष्ट्राच्या नकाशावर आपले महत्त्व दाखवत राहिले. महादेव गोविंद रानडे, आर.जी. भांडारकर, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाल कृष्ण गोखले, महात्मा फुले यांसारखे समाजसुधारक आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचे नेते पुण्याचे होते.\nपुण्यातील बहिणी शहरे (Sister cities in Pune)\nहे शहर पुण्याची बहिण शहर आहे –\nसॅन जोस, युनायटेड स्टेट्स\nपुण्यातील पर्यटन स्थळे (Tourist places in Pune)\nमुख्य लेख: पुण्यातील पर्यटन स्थळे\nयेथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी काही आहेत:-\nपुण्याची संस्कृती (Culture of Pune)\nपुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून संबोधले जाते. पुण्याचे मराठी हे मराठी भाषेचे प्रमाण स्वरूप मानले जाते. पुण्यात वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम होतात. पुण्यात संगीत, कला, साहित्य भरपूर आहे.\nपुण्यामध्ये गणेशोत्सव (Ganeshotsav in Pune)\nलोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या या दहा दिवसांत (सप्टेंबर नाही तर ऑगस्ट) पुणे शहर जागृत होते. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी देश -विदेशातून लोक पुण्यात येतात. ठिकठिकाणी लहान -मोठ्या गणेश मंडळांचे मंडप सजवले जातात.\nया महोत्सवादरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे उत्सव नावाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करते, ज्यात संगीत, नृत्य, मायफाइल, नाटक आणि खेळ यांचा समावेश आहे. दहा दिवसांच्या या उत्सवाची सांगता गणेश विसर्जनाने होते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी सुरू होणारे विसर्जन दुसऱ्या दिवसापर्यंत सुरू असते. मुख्य पाच विभाग आहेत –\nकसबा गणपती (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)\nकेसरी वाडा (हा मंडळ टिळक पंचांगानुसार गणेशोत्सव सजवतो)\nया पाच गणपतींबरोबरच दगडूशेठ हलवाई गणपती देखील पुण्याचा मुख्य गणपती म्हणून गणला जातो.\nपुण्यात, गणेशोत्सव मंडळ पवित्र केलेल्या मूर्तीचे विसर्जन करते आणि उत्सव मूर्ती परत घेते. विसर्जनाच्या वेळी ढोल, लेझीम असे अनेक मार्ग असतात. अनेक शाळा त्यांचे स्वतःचे मार्ग शिकवतात.\nडिसेंबर महिन्यात, अभिजात संगीत मैफलीचा कार्यक्रम पुण्यात आयोजित केला जातो, ज्याला सवाई गंधर्व संगीत महोत्सव असे संबोधले जाते. तीन रात्री चालणाऱ्या या महोत्सवात प्रसिद्ध हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीतकार सहभागी होतात. शास्त्रीय संगीत प्रेमींसाठी सण म्हणजे एखाद्या सणासारखा असतो.\nमराठी रंगभूमी हा मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. (Pune city information in Marathi) मराठी नाटके प्रायोगिक आणि व्यावसायिक दोन्ही आहेत. मराठी नाटक पुण्यात खूप लोकप्रिय आहे. टिळक स्मारक मंदिर, बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्य मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सुदर्शन थिएटर आणि पिंपरी चिंचवड नाट्यगृह ही पुणे आणि आसपासची महत्त्वाची चित्रपटगृहे आहेत.\nपुण्यात अनेक मल्टीप्लेक्स आहेत ज्यात मराठी, हिंदी आणि हॉलीवूड चित्रपट दाखवले जातात. पुणे रेल्वे स्थानकाजवळ आयनॉक्स, विद्यापीठ रस्त्यावरील ई-स्क्वेअर, कोथरूडजवळ सातारा रास्ता आणि सिटीप्राइड, कल्याणनगरजवळ गोल्ड अॅडलॅब्स आणि आकुर्डीजवळ फेम गणेश व्हिजन. मराठी चित्रपट प्रामुख्याने प्रभात आणि सिटीप्राइड चित्रपटगृहांमध्ये दाखवले जातात.\nडोंगर-उत्तर येथे चतुश्रृंगी मंदिर शहराच्या वायव्येस स्थित आहे. मंदिर 90 फूट उंच, 125 फूट लांब आहे आणि त्याचे प्रशासन चतुश्रृंगी देवस्थान करते. नवरात्री दरम्यान मंदिरात विशेष गर्दी असते. पार्वती देवस्थान देखील शहरात खूप प्रसिद्ध आहे. आळंदी आणि देहू देवस्थान पुण्याजवळ खूप प्रसिद्ध आहेत.\nआळंदी येथील संत ज्ञानेश्वरांची समाधी आणि देहूवरील संत तुकारामांची वास्तवता आहे. दरवर्षी वारकरी संप्रदायातील लोक या संतांच्या पालखीसह पंढरपूरला जातात. आषाढी एकादशी मुहूर्तावर पंढरपूरला पोहोचते. पुण्यात भारतीय ज्यू लोकांची मोठी लोकसंख्या आहे. ओहेल डेव्हिड हे इस्रायलच्या बाहेर आशियातील सर्वात मोठे सभास्थान आहे.\nपुणे हे मेहेरबाबाचे जन्मस्थान आणि रजनीश यांचे निवासस्थान होते. देश -विदेशातून पर्यटक रजनीशच्या आश्रमात येतात. आश्रमात ओशो झेन गार्डन आणि एक मोठा ध्यान हॉल आहे. पुण्यात पाषाण नावाचे एक गाव आहे. जिजामातेने बांधलेले सोमेश्वराचे प्राचीन मंदिर कोठे आहे\nअलेस्सांद्रो व्होल्टा यांचे जीवनचरित्र Alessandro Volta Information in Marathi\nकांद्याची संपूर्ण माहिती Onion Information in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2022-12-01T13:20:27Z", "digest": "sha1:C7MCFKTYOU65N65OGFILXOVMKMMIOTU4", "length": 8706, "nlines": 83, "source_domain": "navakal.in", "title": "जम्मू-कश्मीर पोलीस महानिर्देशक लोहीयांची हत्या करणाऱ्या नोकराला अटक - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nजम्मू-कश्मीर पोलीस महानिर्देशक लोहीयांची हत्या करणाऱ्या नोकराला अटक\nनवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक (तुरुंग) हेमंत कुमार लोहिया यांच्या काल रात्री उशिरा झाल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी अद्याप ही घटना दहशतवादी घटना मानलेली नसून या प्रकरणी नोकर यासिर अहमद याला मुख्य आरोपी म्हणून अटक केली आहे. लोहिया यांच्या हत्येपासून तो फरार झाला होता आणि संशयाची सुई त्याच्याकडेच फिरत होती.\nएडीजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, 1992 बॅचचे आयपीएस अधिकारी लोहिया (52) हे शहराच्या बाहेरील त्यांच्या उदयवाला निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले आणि त्यांचा गळा चिरण्यात आला होता. गुन्ह्याच्या ठिकाणी प्राथमिक तपासात लोहियाने पायाला तेल लावले असावे. ज्यात सूज दिसून येत आहेत.मारेकऱ्याने लोहिया यांचा गळा कापण्यासाठी तुटलेल्या केचपच्या बाटलीचा वापर केला आणि नंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.अधिकाऱ्याच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या वॉचमनला त्यांच्या खोलीत आग लागल्याचे दिसले. खोलीचा दरवाजा आतून बंद होता, तो तोडावा लागला. हत्येनंतर तो सीसीटीव्हीत धावताना पोलिसांना दिसत होता. पोलीस महासंचालकांच्या घरी गेल्या सहा महिन्यापासून काम करत होता. तो सुरुवातीपासूनच उग्र स्वभावाचा होता. जम्मू-काश्मीर डीजी जेलच्या हत्येनंतर पोलीस महासंचालक दिलबाग सिंग आणि मुख्य सचिव अरुण मेहता हे देखील घटनास्थळी उपस्थित होते. फॉरेन्सिक टीमचा तपासही सुरू आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात दहशतवादी संघटनेचा हात असल्याच्या शक्यतेचा इन्कार केला आहे.\nआरोपी यासिरचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रात्रभर फिरत होती. त्यानंतर त्याला कानाचक येथून अटक करण्यात आली. यासिर अहमद हा रामबनचा रहिवासी आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांना यासिरची डायरीही सापडली असून त्यात त्याने मृत्यूशी संबंधित गोष्टी लिहिल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिर नैराश्याने त्रस्त होता आणि डायरीत त्याने लिहिले आहे की त्याला जीवनाचा तिटकारा आला आहे. नोकर मुख्य आरोपी आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेलेले हत्यार,आरोपीची एक डायरीही जप्त करण्यात आली आहे. त्या डायरीवरून आरोपी त्यावरून तो डिप्रेशनमध्ये असल्याचे दिसून येत आहे.\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nPrevPreviousलातूरमध्ये कार व एसटीची धडक देवदर्शनासाठी गेलेले 5 जण ठार\nNextमुंबई विद्यापीठातील हिवाळी सत्राच्या परीक्षा पुढे ढकलल्याNext\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00678.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/5664", "date_download": "2022-12-01T12:56:49Z", "digest": "sha1:PGA5AAISFIXJIV3VZFCJGUGK5CUTHC2N", "length": 10234, "nlines": 144, "source_domain": "dhanlabh.in", "title": "हे वाचाच !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n“टीसीएस बायबॅक’ एक फायदेशीर सौदा\nगुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे\nफॉर्म १५ जी व १५ एच कोणासाठी \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/9327", "date_download": "2022-12-01T13:50:23Z", "digest": "sha1:ULPN54JAVZSE6RUDC2MFJ4FOH3PGYZE6", "length": 10679, "nlines": 136, "source_domain": "dhanlabh.in", "title": "कर्मचार्यांना शेअर्स विक्री – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nकर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विशेष कोट्याअंतर्गत शेअर्स विक्री करून देशातील आघाडीची सार्वजनिक बँक असलेली युनियन बँक ऑफ इंडिया 600 कोटी रुपयांचे भांडवल उभारणार आहे. काल ‘स्टेकहोल्डर्स रिलेशनशिप कमिटी’च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कमिटीने ‘युनियन बँक ऑफ इंडिया-कर्मचारी शेअर खरेदी योजना’ मंजूर केली आहे. याअंतर्गत पात्र कर्मचार्यांना तब्बल 8 कोटी नवीन शेअर्स खरेदी करण्यासाठी उपलब्ध करण्यात येतील.\nया अगोदर सिंडिकेट बँकेने देखील कर्मचाऱ्यांना शेअर्स इश्यू करून 500 कोटी रुपये उभारणार असल्याचे जाहीर केले आहे. तर, विजया बँक देखील 5 कोटी रुपयांचे भांडवल अशाच पद्धतीने जमा करणार आहे.\nसकाळच्या सत्रात युनियन बँक ऑफ इंडियाचा शेअर 2.50 टक्क्यांनी वधारून 91.15 रुपयांवर व्यवहार करत आहे.\nकोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात.\n“रॉयल सुंदरम्‌”ची कुटुंबासाठी आरोग्य विमा योजना\nकरबचातीसाठी ELSS हाच पर्याय\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2022-12-01T13:45:09Z", "digest": "sha1:LQVH7RMFADFBNM7QLKARPZKYPP4VXQIF", "length": 2029, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कोनिन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसम्राट कोनिन (जपानी:光仁天皇; १८ नोव्हेंबर, इ.स. ७०९ - ११ जानेवारी, इ.स. ७८२) हा जपानचा ४९वा सम्राट होता. हा इ.स. ७७० ते इ.स. ७८१पर्यंत सत्तेवर होता.\nजपानी सम्राटाबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nशेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१७ तारखेला १७:०३ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१७ रोजी १७:०३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%AE%E0%A5%AF", "date_download": "2022-12-01T14:21:57Z", "digest": "sha1:IMP6OOHSRVMZ6Q376R632RIXPZOFYEDH", "length": 6002, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ३८९ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n१महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ३ रे शतक - ४ थे शतक - ५ वे शतक\nदशके: ३६० चे - ३७० चे - ३८० चे - ३९० चे - ४०० चे\nवर्षे: ३८६ - ३८७ - ३८८ - ३८९ - ३९० - ३९१ - ३९२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ३८० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ४ थ्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.bluepad.in/article?id=148265", "date_download": "2022-12-01T13:48:24Z", "digest": "sha1:3GBYJL7TIQCPTIIIGZTME3M3FY46G3ET", "length": 29485, "nlines": 31, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepad", "raw_content": "\nसभ्यता व नम्रतेचे दीपस्तंभ ....... मा. श्री. यशवंतराव चव्हाण.\nमहाराष्ट्र राज्याच्या निर्मिती नंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार समर्थपणे हाकणारे आणि राज्याला खऱ्या अर्थाने विविधांगी क्षेत्रात प्रगतीपथावर घेऊन जाण्याच्या दैदीप्यमान परंपरेची सुरवात करणारे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री मा श्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण.\n१२ मार्च १९१३ मध्ये सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी त्यांचा जन्म झाला. महाराष्ट्राच्या प्रागतिक विचारसरणीचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखले जाते. एक उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा बोलबाला होता. मा. यशवंतरावांचा शब्दांच्या सामर्थ्यावर आणि त्यांच्या सौंदर्यावर नितांत विश्वास होता. मा. यशवंतराव हे महाराष्ट्रातील राजकारण आणि साहित्य यांचा समन्वय साधणाऱ्या दुर्मीळ नेते मंडळी मधील एक नेते होते. राजकारणी आणि साहित्यिक या दोघांचेही शब्द हेच माध्यम आहे. ते कायम म्हणत असतं की, राजकारणी हे साहित्यिकांचे शब्दबंधू असतात. मा. यशवंतरावांना लिखाणाची अत्यंत आवड होती. त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये विविध विषयांवर लेख लिहिले. दिवाळी अंकातील त्यांचे लेख एक प्रमुख आकर्षण असे. त्यांची आत्मचरित्रात्मक म्हणून प्रकाशित झालेली 'कृष्णाकाठ' आणि 'ऋणानुबंध' ही पुस्तके आजही चोखंदळ वाचकांच्या आकर्षणाची केंद्रबिंदू आहेत. एक विचारवंत राजकीय नेता, असामान्य साहित्यिक आणि शब्दांचा भोक्ता असे मा. यशवंतरावांचे व्यक्तिमत्व होते. साहित्य आणि साहित्य संमेलन ही त्यांच्यासाठी मर्मबंधातील ठेव होती. मा. यशवंतराव फक्त एक विचारवंत नव्हते, तर त्यांच्या व्यक्तिमत्वात एक कृतीशील विज्ञानवादी सक्रिय कार्यकर्ता समाविष्ट होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संघीय भारताची शास्त्रशुद्ध पुनर्रचना करण्यासाठी विज्ञानवादी तरुण निर्माण झाले पाहिजेत अशी त्यांची भूमिका होती. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रसाराबाबत त्यांची स्वतःची अशी प्रगल्भ विचारसरणी होती. समाजाला विज्ञाननिष्ठ बनविण्यासाठी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल याची त्यांना जाणीव होती म्हणूनच विज्ञानाचे मूळ स्वरुपच तर्कसंगत, बुद्धिसंमत असे विचार त्यांनी कायम समाज्याला दिले. त्या विचाराच्या जोरावरच आपण आधुनिक समाज निर्माण करु शकतो याचा त्यांना विश्वास होता. जुन्या कल्पना काढून टाकण्याचा हाच एक कार्यक्षम उपाय आहे. या दिशेने जितक्या जलद वाटचाल होईल, तितक्या लवकर आपला देश प्रगतशील राष्ट्रांच्या पंगतीत जाऊन बसेल, अशी आशावादी आणि शास्त्रीय मांडणी ते करीत असत.\nसंयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर मा. यशवंतरावांनी आपले लक्ष पूर्णपणे राज्याच्या विकासावर केंद्रित केले. विशेषत: शेती, उद्योग, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्था या महत्त्वाच्या विषयांकडे त्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिले. यासाठी पहिल्या दिवसापासून अतिशय जागरुकतेने त्यांनी उद्योग खात्याची जबाबदारी स्वत:कडेच ठेवली. एमआयडीसी म्हणजेच महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ याची स्थापना त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीत करुन महाराष्ट्रातील कारखानदारीला आणि उद्योग व्यवसायांना शासकीय पाठबळ मिळवून दिले. बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामीण भागात लहान मोठे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. शेती हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा उद्योग आहे. शेती आणि पाणी यांचाही अभेद्य संबंध आहे म्हणून त्यांनी दुष्काळ निवारण करण्यासाठी विविध योजना आखल्या.\n१ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राला उद्देशून मा. यशवंतरावांनी जे भाषण केले ते नव्या राज्याबद्दल त्यांची संकल्पना स्पष्ट करणारे होते. त्यात त्यांनी गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील जनतेची जी विचलित अशी अवस्था झाली होती, ती आता संपून महाराष्ट्राला यापुढे स्थैर्याचे दिवस येतील, अशी आशा करण्यास मुळीच हरकत नाही. त्यायोगे लोकांना आता आपल्या विकासाच्या प्रश्नांकडे कटाक्षाने लक्ष देता येईल व विकास कार्याच्या बाबतीत येणाऱ्या निरनिराळ्या अडचणींना ते अधिक परिणामकारकपणे तोंड देऊ शकतील. नव्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीने आपल्याला भरभराटीचे व सुखाचे दिवस येतील, ही सामान्य जनतेची अपेक्षा योग्य अशीच आहे. हा जनतेच्या अपेक्षापूर्तीचा क्षण जवळ आणणे हा महाराष्ट्र राज्याचा मी मानबिंदू मानतो. व्यक्त केलेल्या मनोगतातून, त्यांनी अवघ्या महाराष्ट्र राज्यास शांतता हेच सामर्थ्य आहे हेच पटवून दिले.\nआपले राज्य हे उद्योगधंद्यांच्या बाबतीत भारतात आघाडीवर आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांचा केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे, तर सर्व देशाच्या अर्थव्यवस्थेवर भलाबुरा परिणाम होतो. उद्योगधंद्यांचा पाया बळकट असल्याखेरील देशाने लागू केलेल्या पंचवार्षिक योजना पूर्णपणे यशस्वी होऊ शकणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत औद्योगिकीकरणाची गती ज्यामुळे रोखली जाऊ नये तसेच व राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर अनिष्ट परिणाम होणार नाही असे काहीही न करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य ठरते. कारखान्यातून तसेच भांडवलशाही मार्गाने मिळणारे उत्पन्न ह्यात सातत्य असायला हवे व त्यामध्ये वाढ व्हायला हवी. कारखानदार व कामगार यांचे संबंध सलोख्याचे व मैत्रीपूर्ण असायला हवेत. एकूणच काय तर राज्यातील औद्योगिक वसाहतीत शांतता आणि प्रगती असायला हवी.\nमा. यशवंतरावांवर विठ्ठल रामजी शिंदेंचा फार मोठा प्रभाव होता. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे काम करण्यावर भर दिला होता. हरिजनांच्या मुलांच्या शिक्षणाचा उपक्रम त्यांनी हाती घेतला होता. त्याचे उद्घाटन करण्यासाठी त्यांनी विठ्ठल रामजींना आमंत्रित केले. तेव्हा यशवंतराव मॅट्रिकला होते. पण, आमंत्रण देण्यासाठी ते कराडहून पुण्यात गेले होते. विठ्ठल रामजी मा.यशवंतरावांच्या घरी राहिले. अस्पृश्यांच्या मुलाना शिकवणे व स्वावलंबी बनविण्याचे महत्त्व विठ्ठल रामजींनी आपल्या भाषणात सांगितले. त्याचा मा. यशवंतरावांनी अंगिकार केला होता. जेव्हा मा. यशवंतराव राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी ताबडतोब महार वतनाचा कायदा रद्द केला.\nसहकारातील कार्यक्रमांना गेल्यावर मा. यशवंतराव त्या क्षेत्रातील चुकांवर अभ्यासपूर्ण भाष्य करायचे. आज जितके सहकाराचे अवमूल्यन झाले आहे तेवढे अवमूल्यन त्या काळात झाले नव्हते. प्रवरा इंग्लिश मिडियम स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमास गेले असता त्यांनी ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांची शाळा निघते म्हटल्यावर मातृभाषेतील शिक्षणच सर्वाधिक चांगले, असा परखड विचार तेथे मांडला होता. कोणत्याही क्षेत्रात चुका दिसल्या तर कुणाचाही मुलाहिजा ते ठेवत नव्हते. आजच्या स्पर्धेच्या युगात सहकारी संस्था कशा टिकवता येतील हाच प्रश्न आहे. खासगीकरणाचे पीक आले आहे. सहकाराचे केडर राहिले नाही. परिणामी, पुढच्या दहा-वीस वर्षांत सहकार क्षेत्र आकुंचित होत जाईल. जगातील साम्यवाद मोडकळीस येऊन युरोपात भांडवलशाहीचे काय चालले आहे हे पाहिल्यावर सहकार हाच लोकांच्या पर्यायाने देशाच्या प्रगतीचा तरणोपाय आहे असे त्यांचे ठाम मत होते. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला कोणी तयार नाही याची त्यांना खंत होती. कृषी औद्योगिक क्रांतीचा पाया मा. यशवंतराव चव्हाण यांनी घातला मात्र आज तोच तोच ठिसूळ झाल्यासारखे वाटत आहे.\nमा. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा आदर्श सुसंस्कृत राज्यकर्ता, राजकारणी होणे नाही. त्यांच्या कामाचा आवाका तसेच काम करण्याची हातोटी याचा सर्वंकष विचार करूनच अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहास मा. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह असे नाव दिलेले आहे. मुळा एज्युकेशनच्या दंत वैद्यकीय महाविद्यालयाही त्यांचे नाव देण्यात आलेले आहे.त्यांनी खूप काही आदर्श महाराष्ट्र राज्यास घालून दिले. पण या राज्याची शोकांतिका म्हणावी लागेल, एकीकडे प्रगती होत असताना दुसरीकडे राज्यकर्त्यांमधील संवेदनशीलता आणि एकनिष्ठता मात्र संपत चालली आहे. मतदार एकेकाळी राजा म्हणून ओळखला जात होता मात्र आज त्याच्या मताची राजकर्त्यांकडून होणारी पायमल्ली पाहता लोकांचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होतो की काय असे वाटते आहे. सामाजिक प्रगतीचा डोलाराही ढासळताना दिसतो आहे. कायदा सुव्यवस्था सुध्दा कधी कधी संभ्रमावस्थेत असल्यासारखी भासते. शहरात, गावात वैमनस्य आणि स्वार्थी विचारधारा वाढत असल्याचे दिसून येत आहे. माणुसकीचा झरा आटताना दिसत आहे.\nमा. यशवंतराव त्यांच्या कर्तृत्वामुळे सत्तेतील उच्च पदे ते गाठणार हे निश्चितच होते. दिनांक २८ सप्टेंबर १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारावर त्यांची सही आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य नेत्यांत त्यांची गणना तेव्हाच होऊ लागली होती. ते एक समतोल विचाराचे पुरस्कर्ते होते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या वेळी त्यांची भूमिका कोणताही संघर्ष न करता मागण्या मान्य करून घ्याव्यात अशी होती. त्यामुळे त्यांना संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांची टीका सहन करावी लागली. विशेषतः त्यात श्री आचार्य अत्रे यांचा तोफखाना जोरदार होता. मा. यशवंतरावांच्या या समन्वयवादी भूमिकेमुळे १ नोव्हेंबर १९५६ रोजी विशाल द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आले. सन नोव्हेंबर १९५७ मध्ये प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम ठरला. मा. पंडित नेहरूंच्या हस्ते अनावरण होणार असल्याने त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने जाहीर केले.अनावरणाचा हा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही. समिती कार्यकर्त्याच्या प्रेतावरून पंडित नेहरूंना अनावरणासाठी जावे लागेल, असे वक्तव्य श्री आचार्य अत्रे यांनी केले. मराठा दैनिकातून तसा प्रचारही सुरू झाला. त्यामुळे वातावरण प्रक्षुब्ध होऊ लागले. काँग्रेसजनांचा आणि सरकारचा हा कार्यक्रम पार पाडण्याचा निर्धार होता.\nसन १९६२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मा. पंडित जवाहरलाल नेहरु यांनी मा यशवंतराव यांची देशाच्या संरक्षण मंत्री पदावर नेमणूक केली. त्यांच्या कारकिर्दीचा हा सर्वोच्च बिंदू होता. त्यानंतरच्या काळात त्यांनी भारताचे उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री ही पदे यशस्वीपणे भूषविली आहेत. सन १९७७-७८ च्या दरम्यान केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना ते विरोधी पक्षनेते होते. त्यांना आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष होण्याचा बहुमानही मिळाला होता.\nमा. यशवंतराव महाराष्ट्र राज्याचे मंत्री तसेच मुख्यमंत्री असताना मंत्रालयात विधिमंडळ वार्ताहर संघाची स्थापना झालेली नव्हती. त्यामुळे मंत्रालयात (पूर्वीचे सचिवालय) वार्ताहर आणि मुख्यमंत्री यांचा वार्षिक स्नेहभोजनाचा कार्यक्रम होत असे. तेव्हा पत्रकारही मुख्यमंत्र्यांसमवेत स्नेहभोजन आयोजीत करीत असत. मा. यशवंतराव मुख्यमंत्री असताना वेगळे मुख्यमंत्री कार्यालय किंवा मुख्यमंत्र्यांसाठी वेगळा जनसंपर्क अधिकारी अशी व्यवस्था नव्हती. सन १९६२ मध्ये मारोतराव कन्नमवार मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांसाठी जनसंपर्क अधिकारी ही प्रथा सुरू करण्यात आली. आताच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाला तेव्हा प्रसिद्धी विभाग असे म्हणत असत. आणि प्रसिद्धी विभागाच्या प्रमुखास संचालक असे संबोधले जात होते. कोणत्याही मंत्रिमंडळ बैठकीनंतर मात्र मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होत होती किंबहुना तेव्हा तशी व्यवस्था अस्तित्वात होती.\nसार्वजनिक जीवनात मुख्यमंत्री असताना मा.यशवंतरावांचा जो सहभाग होता तो त्यांच्या दिल्लीतील वास्तव्यानंतरही कायम राहिला. मुख्यमंत्री असताना त्यांनी मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या 'मार्मिक' साप्ताहिकाचे प्रकाशन केले होते. त्यावेळी शिवसेनेची स्थापना झालेली नव्हती. त्यावेळी मा. बाळासाहेबांची ओळख जी फक्त प्रबोधनकार ठाकरे यांचे चिरंजीव आणि व्यंगचित्रकार अशी होती. मराठीतील पहिले व्यंगचित्र साप्ताहिक म्हणून मार्मिकला त्यांनी प्रकाशन सोहळ्यातील आपल्या भाषणात मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दादर मुंबई येथील बालमोहन विद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला होता.\nज्याला कधीही कुणीही स्पर्धक नव्हते किंवा ज्यांच्याशी कधीही कुणाला स्पर्धा करायची नव्हती अशी उंची राजकारणात फक्त महात्मा गांधीनांच गाठता आली. तशी ती महाराष्ट्रात मा. यशवंतरावांना गाठता आली. तत्त्वनिष्ठा आणि तडजोड या दोन्ही गोष्टी त्यांना एकावेळी नुसत्या जपता नाही तर त्या सुंदर रीतीने हाताळता आल्या. पण सारेच राजकर्ते गांधी कसे असतील हा नियतीचा एक संकेतही अशावेळी आपण लक्षात घ्यायला हवा. शिखरावर नेहमीच फार कमी जागा असते. तेथे समूहाने पोहोचता येत नाही तर एकट्यानेच पोहचावे लागते. यशवंतरावांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना एक गोष्ट मात्र साऱ्यांनीच कृतज्ञतेने लक्षात घ्यायला हवी आहे. महाराष्ट्राच्या उभारणीची पायाभरणी करणारा आणि आपल्या असामान्य बुद्धी कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राला प्रगतीच्या जोरावर राज्य म्हणून नवी ओळख करून देणारा लोकमान्य टिळकांच्या नंतर मा. यशवंतराव महान नेता होते हे महाराष्ट्राला कधीही विसरता येणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/06/01/5517/", "date_download": "2022-12-01T14:41:21Z", "digest": "sha1:KRWRGIEAUOCCKMS5MYEASN5BQTSZZLBI", "length": 17602, "nlines": 151, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "मुंबईतील करोनाचा पहिला हॉटस्पॉट वरळी कोळीवाडा करोनामुक्तीकडे – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nमुंबईतील करोनाचा पहिला हॉटस्पॉट वरळी कोळीवाडा करोनामुक्तीकडे\nमुंबईतील करोनाचा पहिला हॉटस्पॉट वरळी कोळीवाडा करोनामुक्तीकडे\n🛑 मुंबईतील करोनाचा पहिला हॉटस्पॉट वरळी कोळीवाडा करोनामुक्तीकडे 🛑\nमुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमुंबई ⭕वरळी कोळीवाड्यातील ७० टक्के भागात मागील २० दिवसांहून अधिक काळ एकही नवीन करोना रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे कोळीवाड्याच्या दहा ते बारा भागांतील म्हणजे सुमारे ६० ते ७० टक्के प्रतिबंधित क्षेत्र खुले करण्यात आले आहे. मागील दोन महिन्यांनंतर या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. मात्र पुढील अनिश्चित काळासाठी सामाजिक वावर, मास्क, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे नियम पाळावे लागणार आहेत.\nजी-दक्षिण विभागातील वरळी कोळीवाडा, आदर्श नगर, जिजामाता नगर परिसर हा मुंबईतील करोनाबाधितांचा पहिला हॉटस्पॉट म्हणून ओळखला जात होता. करोना साथीच्या पहिल्या टप्प्यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण या भागात सापडल्याने हा परिसर खूप चर्चेत होता. या विभागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेल्याने पालिकेने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला होता. पोलिस आणि पालिकेने नागरिकांसाठी अत्यंत कठोर नियमावली केली होती.\nविभागातील रुग्णांचे प्रमाण खाली आणण्यासाठी पोलिस आणि पालिका प्रशासनाने उपाययोजनांचा नवीन आराखडा राबवला. नागरिकांनीही त्यास सहकार्य केल्याने रुग्णवाढ रोखता आली, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. कोळीवाड्यातील १० ते १२ भाग तसेच जनता कॉलनीतील सहा ते सात भाग प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आले आहेत. उर्वरित ३० टक्के भागात देखील नवीन रुग्ण सापडण्याचे प्रमाण खूप कमी झाल्याने हा भाग निरीक्षणाखाली ठेवण्यात आला आहे.\nएक हजार रुग्ण घरी परतले\nजी-दक्षिण विभागातील रुग्णसंख्या रविवारी २,०६६ पर्यंत पोहोचली असून आत्तापर्यंत एक हजार जण बरे होऊन घरी परतले आहेत. म्हणजे प्रत्यक्षात एक हजार ६६ रुग्ण आता या विभागात शिल्लक असून बरे होण्याचे प्रमाण सुमारे ५० टक्के आहे. या विभागात ६०हून अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.\nवरळी कोळीवाड्यात कोळी समाजाची संख्या सर्वाधिक असून मासेमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. कोळीवाड्यात सुमारे २००हून अधिक मासेमारी करणाऱ्या बोटी आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात शिथिलता आणलेल्या भागात मर्यादित स्वरूपात मासेमारी करण्यास लवकरच परवानगी दिली जाणार आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.⭕\nआजपासून घरगुती गॅस सिलेंडर महागले\n आदित्य ठाकरेंनी दिली मुंबईतील ‘या’ परिसराबद्दल\n ३४९ रुपयेमध्ये मिळणार आता ३ GB डेटा\nबँका गुरुवारपासून पाच तास सुरु राहणार\nभंडारा जिल्ह्यात आज ५ नवे रुग्ण कोरोना बाधित सापडले 🛑 ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00679.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/7898", "date_download": "2022-12-01T12:51:50Z", "digest": "sha1:CJKFZZNU4KHVPQO7RELV2STHVUCTPCJU", "length": 10620, "nlines": 135, "source_domain": "dhanlabh.in", "title": "‘सोने बचत खाते’ – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nपंतप्रधान जनधन योजनेला मिळालेल्या मोठ्या यशानंतर केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी ‘सोने बचत खाते’ सुरू करण्याचा विचार आहे.\nया खात्याच्या नियमानुसार खात्यात रक्कम जमा करतेवेळी त्या दिवशीच्या बाजारभावाप्रमाणे सोने संबंधिताच्या खात्यात जमा करण्यात येईल. जर, संबंधिताच्या या खात्यात साठ हजार रुपये जमा असतील तर, त्याला सध्याच्या ३०,००० रुपयांना १० ग्रॅम या भावाप्रमाणे २० ग्रॅम सोने जमा करण्यात येईल. ग्राहकाच्या पासबुकमध्ये तशी नोंद करण्यात येईल. त्यावर ग्राहकाला अडीच टक्क्यांनी व्याजही मिळणार आहे. किमाने एक ग्रॅम सोने जमा होईल, इतकी रक्कम खात्यात जमा असणे आवश्यक आहे. जर खात्यातून रक्कम काढली गेली तर, त्यावर आयात शुल्क लागू होणार नाही. या खात्यामध्ये रोख रक्कम आणि सोने जमा करता येणार आहे.\nपाचवर्षात १० हजाराचे झाले दोन लाख\nम्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना \nराईट्स इश्यू म्हणजे काय\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/category/uncategorized/", "date_download": "2022-12-01T12:48:17Z", "digest": "sha1:OQI2RKGOGEDYUMPLTWPQJ3V73YU5EYFD", "length": 7033, "nlines": 52, "source_domain": "live46media.com", "title": "Uncategorized – Live Media Uncategorized – Live Media", "raw_content": "\nकधीच सुधरणार नाही करन जोहर, स्वतःच्या बेडरूम मध्ये लावलाय या विवाहित महिलेचा फोटो..पहा कोण आहे..’\nबॉलिवूड एक अशी इंडस्ट्री आहे ज्यामध्ये लोकांना सर्वाधिक रस असतो. प्रत्येकजण या सेलिब्रिटींच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक लहान आणि मोठी गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्साहित असतो. या लोकांबद्दल कोणत्याही प्रकारची बातमी जाणून …\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-wwe-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6-gretahoti/", "date_download": "2022-12-01T14:29:34Z", "digest": "sha1:632ENGRRT7SQQI5SYFPOEHDEEERRTTMH", "length": 14617, "nlines": 76, "source_domain": "live46media.com", "title": "कोण आहे WWE सुपरस्टार द ग्रेट खली ची पत्नी?? का होतेय तिच्या सौंदर्याची एवढी चर्चा? बॉलिवूड च्या अभिनेत्र्यांनाही लाजवेल दिसते इतकी हॉट…’ पहा फोटो – Live Media कोण आहे WWE सुपरस्टार द ग्रेट खली ची पत्नी?? का होतेय तिच्या सौंदर्याची एवढी चर्चा? बॉलिवूड च्या अभिनेत्र्यांनाही लाजवेल दिसते इतकी हॉट…’ पहा फोटो – Live Media", "raw_content": "\nकोण आहे WWE सुपरस्टार द ग्रेट खली ची पत्नी का होतेय तिच्या सौंदर्याची एवढी चर्चा का होतेय तिच्या सौंदर्याची एवढी चर्चा बॉलिवूड च्या अभिनेत्र्यांनाही लाजवेल दिसते इतकी हॉट…’ पहा फोटो\nनमस्कार तुम्हाला WWE सुपरस्टार द ग्रेट खली बद्दल माहित आहे का खली हा भारताचा अभिमान आहे, ज्याने WWE मधील अनेक खेळाडूंना मात दिली आहे. त्याचे नाव संपूर्ण जगाला कळेल असे त्याला स्वप्नातही वाटले नव्हते. पण आज आपण खलीच्या बायकोबद्दल जाणून घेणार आहोत, जी खूप सुंदर आहे.\nचला तर मग जाणून घेऊया खलीची बायको कशी दिसते. द ग्रेट खलीचे मित्र, जे लहानपणापासून प्रौढत्वापर्यंत त्याच्यासोबत वाढले, ते आज सर्वश्रुत आहेत. विशेषतः, खेळाडूने आधीच अनेक विजय मिळवले आहेत. भारतीय WWE खेळाडूचे खरे नाव दिलीप सिंग राणा आहे.\nदिलीपसिंह राणा किंवा द ग्रेट खली हे नाव माता कालीच्या नावावर आहे. मिस्टर जियांग यांनी हस्तक्षेप केल्यानंतर त्याला हाकलून लावण्याच्या पूर्वीच्या प्रयत्नातून तो वाचला असे मानले जाते. खलीची छाती 43 इंच जाड आहे. भारतातील हा एक विक्रम आहे. 22 ऑगस्ट 1922 रोजी ते हिमाचल प्रदेशातील एका छोट्या गावातून आले.\nखली एका पंजाबी कुटुंबातून आहेत. खलीच्या वडिलांचे नाव ज्वाला राम आणि आईचे नाव थांडी देवी आहे. द ग्रेट खली घरात काम करत होता. ज्यात त्याच्या घराचा खर्च उचलला गेला. आणि गरीबीचे वातावरण घरात नेहमी दिसत होते. खलीला सात भावंडे होती. पण खलीचे शरीर वेगळे होते. आणि तो लहानपणापासूनच निरोगी आणि मजबूत होता.\nतुमचा विश्वास बसणार नाही की खली एकेकाळी पंजाब पोलिसात अधिकारी होता. पण त्याचे नशीब इतके उज्ज्वल होते की ते आता जगभरातील स्टार बनले. खलीचे आयुष्य आता खूप आरामदायक आहे.\nआता त्याचे मित्र त्याच्या पत्नीबद्दल बोलत आहेत.\nतर आपल्याला माहित आहे की द ग्रेट खलीने 2002 मध्ये जालंधरमधील नूर महल येथील रहिवासी हारमिंदर खोर यांच्याशी लग्न केले. दोघांनाही एक मुलगी आहे, अवलिन राणा. अवलीन राणा यांचा जन्म फेब्रुवारी 2017 मध्ये झाला. हरमिंदर म्हणते, की ती आपल्या मुलीला तिच्या वडिलांसारखी खेळाडू बनवेल.\nहरमिंदर खोर ही घरगुती महिला असल्याची माहिती आपल्याला देण्यात आली आहे. ती पती खली आणि त्यांची मुलगी अवलीन यांच्यासोबत घरी राहते. ती दिसायला सुद्धा खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कळवा आणि आमच्या सोबत राहण्यासाठी आमचे पेज लाईक करा. धन्यवाद.\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nPrevious Article स्वतःच्याच घर नोकराच्या प्रेमात पडली करोडपती मालकीण, नवरा निघून गेला कि दररोज बनवायची शरीरसं-बंध, मग एक दिवस घडलं असं काही त्याचा तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता…’\nNext Article हि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.gadgetsnow.com/mobile-phones/reliance-lg-plum", "date_download": "2022-12-01T12:41:42Z", "digest": "sha1:UYQ4EPV5NECJBWVME3PI5IBYP6X5QDCH", "length": 9337, "nlines": 163, "source_domain": "marathi.gadgetsnow.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरिलायंस एलजी प्लम हा प्रसिद्ध फोन भारतात लाँच झाला आहे.फोन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही अद्ययावत आहे. रिलायंस एलजी प्लम 3G: Available, 2G: Available साठीही सपोर्टेड आहे. यापुढेही जाऊन रिलायंस एलजी प्लम यामध्ये GPS, Wifi, Bluetooth, Volte इत्यादी फीचर्स मिळतील.रिलायंस एलजी प्लम ची भारतातील किंमत 0.0.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nसॅमसंग गॅलक्सी एस7 64जीबी0\nशाओमी मी 5S रॅम 128जीबी0\nऑनर नोट 8 64जीबी0\nरिलायंस एलजी प्लम स्पेसिफिकेशन्स\nभारतातील किंंमत ₹ 0\nस्क्रीन टू बॉडी रेश्यो 42.07 %\nपिक्सल डेन्सिटी 143 ppi\nस्क्रीन रिझॉल्युशन 240 x 320 pixels\nइंटर्नल मेमरी 30 MB\nस्टँडबाय टाइम Up to 381(2G)\nनेटवर्क सपोर्ट 3G, 2G\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nशाओमी रेडमी 5A 32जीबीVS\nतुलना करा रिलायंस एलजी प्लम vs रिलायंस ऑरिसन vs रिलायन्स ZTE Q301C\nतुलना करा रिलायंस जियोफोन vs शाओमी रेडमी 5A 32जीबी\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 5A\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs नोकिया 3310\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 5\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs मोबिस्टार CQ vs रिलायंस जियोफोन\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs नोकिया C9\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमीA2 vs जियॉक्स ओ2\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी मी नोट 3\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs सॅमसंग गॅलक्सी J7 नेक्स्ट\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs टॅम्बो A1810 vs टॅम्बो S2440\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs एसएसकेवाय S9007 vs Yuho Y1\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs नोकिया 3310 4जी\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 4A 32जीबी\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी मी A1\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 4\nतुलना करा रिलायंस जियोफोन vs क्यूइन 1एस एआय फोन\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\n0 रेटिंगवर आधारित सरासरी रेटिंग\nसर्वात अगोदर रिव्यू द्या\nरिलायन्स जिओ फोन नेक्सट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/free-booster-dose-free-precaution-dose-of-corona-vaccine-to-those-above-18-years-from-july-15", "date_download": "2022-12-01T13:59:32Z", "digest": "sha1:4YBGDR36Q5DVR2CIG3XNMECCYFNY5XY2", "length": 6348, "nlines": 68, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "१८ ते ५९ वयोगटातील सर्वांना मोफत बूस्टर डोस - द वायर मराठी", "raw_content": "\n१८ ते ५९ वयोगटातील सर्वांना मोफत बूस्टर डोस\nनवी दिल्लीः कोरोना महासाथीवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून बुधवारी केंद्र सरकारने ७५ दिवस सर्वसामान्य जनतेला मोफत बूस्टर डोस देण्याची घोषणा केली. मोफत बूस्टर डोस हे १५ जुलैपासून पुढे ७५ दिवस १८ ते ५९ वयोगटातील सर्व नागरिकांना मिळतील. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी जाहीर केला. हे वर्ष भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असून त्याचे औचित्य साधून नागरिकांना मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय सरकारने घेतला असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.\nया पूर्वी सरकारने कोरोनाचा बूस्टर डोस घेण्याचा कालावधीही कमी केला आहे. पूर्वी ९ महिन्यांनंतर बूस्टर डोस दिला जात होता. तो आता ६ महिन्यांचा ठेवण्यात आला आहे. ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांनाच बूस्टर डोस देण्यात येत होता. १८ ते ५९ वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस खासगी वा कोविड लसीकरण केंद्रातून दिले जात होते. तर ६० वर्ष व त्या वरील वयोगटातील नागरिकांना बूस्टर डोस सरकारच्या कोणत्याही कोविड लसीकरण केंद्रावर मोफत उपलब्ध आहेत.\nसर्वोच्च न्यायालयाचे झाकिया जाफरी निकालपत्र व्यापक व सूक्ष्म दोन्ही स्तरांवर थिटे\nअमरनाथ यात्रा: गेल्या वर्षी पूर आला, त्या ठिकाणीच यंदा यात्रेकरूंचे तंबू\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/vadyache-mahtv-nibandh/", "date_download": "2022-12-01T12:55:23Z", "digest": "sha1:YLQK5VQLEYVYKC3Q5N2EJNEI2ASEEGZ6", "length": 13953, "nlines": 49, "source_domain": "marathilekh.com", "title": "वाड्याचे महत्व | Vadyache Mahatva Marathi Nibandh - Marathi Lekh", "raw_content": "\nमाझे शनिवार पेठेतील काका नविन जागी स्थलांतरीत होणार आहेत कारण त्यांच्या जुन्या वाड्याच्या जागी तो पाडुन नविन मोठ्ठी इमारत उभी रहाणार आहे. म्हणुन शेवटचं म्हणुन एकदा आम्ही काल त्यांच्याकडे गेलो होतो. हा वाडा खुप जुना म्हणजे अगदी शंभर एक वर्षापुर्वीचा तरी असेल. लहानपणी जेंव्हा जेंव्हा मी काकाकडे रहायला यायचो तेंव्हा इथे खेळायला खुप मज्जा यायची. वाड्यात सहज एक फेरफटका मारायला मी बाहेर पडलो. वाडा पडका झाला असला तरी जुन्या संस्कृतीच्या खुणा अजुनही दिसत होत्या. काहि दिवसांनी हा वाडा पडणार, काय चाललं असेल या वाड्याच्या मनात\nमी विचार करायचा आवकाश आणि काय आश्चर्य मला वाड्याचे आत्मवृत्त चक्क ऐकु येऊ लागले.\nकाही दिवसांनी माझी मोडतोड सुरु होणार. मोठ्ठ मोठ्ठी यंत्र, असंख्य माणसं दिवस-रात्र माझ्या शरीरावर जखमा करणार, माझ्या एकेकाळच्या दिमाखदार अस्तीत्वाला खिंडार पाडणार आणि त्याला पडलेल्या भगदाडातुन वर्षानुवर्ष जपलेली संस्कृती, जुन्या आठवणी, इतिहासाच्या खुणा भळभळणाऱ्या त्या जखमांतुन वाहुन जाणार. एकेकाळी वाडे हे वैभव होते. ते वैभव आता लयाला जाण्याच्या मार्गावर आहे. कधीकाळी माझ्या या अजस्त्र विस्तारामध्ये नाही म्हणलं तरी सुमारे ६०/७० भाडेकरू किमान शंभर वर्षे ही वाडा-संस्कृती अनुभवत होते, जगत होते. वाडय़ातील ही बिऱ्हाडे केवळ वेगवेगळ्या खोल्यांत राहायची इतकेच वेगळेपण. बाकी सारा वाडा हे खरोखरच एक कुटुंब होते. प्रत्येका घरची सणं, वाढदिवस, आनंदाचे क्षण हे त्या घराचे नसुन पुर्ण वाड्याचे होते. कुणाला दुखलं-खुपलं, कुणावर अचानक आजारपण कोसळलं, तर अख्खा वाडा मदतीला जाउन जायचा. लेकरांची आडनावं नुसती वेगवेगळी, नाहीतर कुणाचं दुपारचं जेवण एकाकडे तर संध्याकाळचा चहा दुसरीकडे असायचा. खिरापती, वाडय़ातील हनुमान जयंती, कोजागीरी पोर्णीमा, अंगणातील भेळीचा कार्यक्रम, उन्हाळ्यातील वाळवणे.. अशा कित्ती आठवणी, आणि कित्ती पिढ्यांच्या आठवणी आजही माझ्या मनामध्ये तश्याच्या तश्या ताज्या आहेत. गेल्या कित्तेक वर्षांपासुन साजरी होणारी दिवाळी म्हणजे तर खरोखरच मोठ्ठा सण असायचा. साठ-सत्तर घरांवर जेव्हा आकाशदिवे लागत तेव्हाचे दृश्य मी आजही विसरू शकत नाही.\nपेशव्यांच्या काळात बांधलो गेलो तेंव्हाचा माझा थाट.. अहाहा.. काय सांगावं. चंदनाची लाकडं, काचेची मोठ्ठाल्ली झुंबर, खिडक्यांवर वा़ऱयाच्या झुळकीने हलणारे मलमली पडदे, रात्रीच्या अंधारात असंख्य पणत्या आणि मेणबत्यांच्या प्रकाशाने उजळुन निघालेले ते अंतरंगाची बात काही औरच होती. पण आज परिस्थिती आज पडतो का उद्या अशीच आहे. गळकी छपरे, कुजलेल्या, फुगलेल्या भिंती, फरशा तुटलेल्या अशा अवस्थेतील अनेक भाऊबंद पेठांमध्ये दिसुन येतात. वाड्याचे मालकही आजकाल वाड्याच्या डागडुजीवर पैसा खर्च करायला तयार नाहीत. उलट वाडा पाडून नवी इमारत उभारली तर त्यातून मिळणाऱ्या पैश्याचे आकर्षणच सर्वांना आहे. शिवाय सुमारे ५० ते १०० वर्षांपूवीर् बांधलेल्या वाड्यांचे आयुष्यही आता संपत आले आहे. काही वाड्यांवर कितीही पैसा ओतला तरी त्यांचे जतन अवघड आहे. त्यामुळे जीवितहानी वाचवायची असेल आणि भाडेकरूंनी चांगल्या परिस्थिती रहावे, असे वाट असेल तर लवकरात लवकर वाडे पाडणे हेच त्यावर उत्तर आहे असेच आजच्या तरूण पिढीचे मत पडत आहे.\nपुढील पिढीला ही संस्कृती समजावी, यासाठी काही वाडे जतन करणे आवश्यक होते. पण त्याला आता उशीर झाला आहे. उत्तरेत अनेक हवेल्या उत्तम रीतीने जतन करण्यात आल्या आहेत. आपल्याकडे मात्र या सांस्कृतिक ठेव्याची उपेक्षाच झाली. सामान्यांचेच नव्हे; तर पेशवे काळातील अनेक सरदारांचे सात-सात चौकी देखणे वाडेही दुर्लक्ष केल्याने पडले आहेत. पुर्वीच्या काळी जेंव्हा आम्ही बांधलो गेलो तेंव्हाचे बांधकाम माती आणि लाकडाचे होते. तेव्हा जागा मुबलक होती. पैसा होता आणि लोकसंख्या कमी होती. नंतर मात्र चित्र पालटले. भाडेकरूंची भाडी तेवढीच राहिली आणि देखभालीचा खर्च वाढत गेला. लाकूड आणि मातीच्या बांधकामामुळे एका वाड्याच्या डागडुजीचा खर्च आता लाखात गेला आहे.\nकाळाच्या ओघात लोकांच्या वर्तनातही फरक पडला. षटकोनी कुटूंबाचे चौकोनी आणि आता त्रिकोणी कुटुंब होत आहे. जमान्याचा वेग वाढला आणि सर्व जण आप-आपल्या व्यापात मन्ग झाली. लोकांना आपली प्रायव्हसी जास्त महत्वाची वाटु लागली आणि यामुळेच वाड्यात रहाणारा भाडेकरु बाहेर पडुन फ्लॅट्स मध्ये विसावला. एकेकाळी सर्वांच्या जिव्हाळ्याचा, एकात्मतेचा, ऐश्वर्याचा प्रतिक समजला जाणारा वाडा वाहत्या काळात ‘आऊटडेटेड’ झाला.\nधोकादायक वाड्यांसाठी नवीन योजना राबवण्याचा विचार पालिका करतेच आहे. पण त्याचबरोबर जे वाडे आणखी ५० वषेर् टिकू शकतात, त्यांचे योग्य जतन करण्यासाठीही पालिकेनेच पुढाकार घेतला तर हा ऐतिहासिक ठेवा निश्चितच आकर्षण ठरू शकेल.\nवाड्याच्या त्या परिपक्व विचाराने माझ्या मनावर फार मोठा परीणाम केला. एकीकडे त्याला आपल्या पडण्याचे नष्ट होण्याचे दुःख होते, तर दुसरीकडे त्याला त्या मागची कारणं सुध्दा माहीती होती आणि तो चक्क त्याचे समर्थनच करत होता. हे करत असतानाच त्याला दुर्दम्य आशावादही होता की निदान जे वाडे अजुन काही वर्ष आपली मुळे रोवुन राहु शकतात त्याबद्दल हा बदलता मानव नक्कीच काळजी घेईल.\nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2022-12-01T12:27:55Z", "digest": "sha1:RVGTIOBMMEKBRTY3DH27XCSMFXX7TXJF", "length": 4727, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पीएसएलव्ही सी-२० - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nपीएसएलव्ही सी-२० या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने परदेशी उपग्रह सोडले. हे पीएसएलव्हीचे व्यावसाईक उड्डाण होते. याचे प्रक्षेपणसतीश धवन अंतराळ केंद्र येथून २५ फेब्रुवारी इ.स. २०१३ रोजी करण्यात आले. या यानाने सरल, सफायर, नेओसॅट, टगसॅट-१, युनिब्राईट, स्ट्रॅंड-१, अयुसॅट-३ उपग्रह कक्षेत यशस्वीपणे पोहचविले.\nअवकाश यानाची उंची- ४१ मीटर\nअवकाश यानाची वजन- १८९ टन\nज्वलन इंधन प्रकार- घन व द्रव (एका आड एक)\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nभारतीय उपग्रह प्रक्षेपण यान\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी १६:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2021/07/1017-20.html", "date_download": "2022-12-01T14:39:23Z", "digest": "sha1:3ZRR5USIDJZMVCNKNR7G6YOHQWMFFAUV", "length": 4452, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "1017 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 20 बाधितांचा मृत्यू", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\n1017 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 20 बाधितांचा मृत्यू\nजुलै १५, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा दि.15 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1017 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 20 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.\nतालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.\nतसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (186), कराड 13 (947), खंडाळा 0 (156), खटाव 0 (491), कोरेगांव 1 (387), माण 0 (288), महाबळेश्वर 0 (85), पाटण 2(312), फलटण 1 (487), सातारा 1 (1267), वाई 1 (309) व इतर 0 (71), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4986 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/10/blog-post_43.html", "date_download": "2022-12-01T13:15:41Z", "digest": "sha1:CFGUFIQ5NXCRZQYQNRUTES4U34KA5C26", "length": 6682, "nlines": 37, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "शेतकऱ्यांचा मान- सन्मान झाला पाहिजे : सारंग पाटील", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nशेतकऱ्यांचा मान- सन्मान झाला पाहिजे : सारंग पाटील\nऑक्टोबर १८, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nजिल्हातील प्रगतशिल युवा शेतकऱ्यांचा कृषी आयकॉन्स ने गौरव\nपुसेसावळी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nशेतीला उच्च दर्जाचे स्थान होते, बळीराजा म्हणून शेतकऱ्याचा गौरव केला जायचा,दुर्देवाने आज शेतकरी उपेक्षित राहिला आहे,समाजात अनेक मत-मतांतरे वाढली आहेत,इतरांचे ऐकून घ्यायला कोणाला वेळ नाही. समाजात चांगले काम करणाऱ्या लोकांचे कौतुक करणे गरजेचे आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून शेती करणाऱ्या महिला,बचत गट,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सन्मान केला जात आहे.\nशेतकऱ्यांबद्दलची समाजातील नकारात्मक मानसिकता बदलली पाहिजे. शेतकऱ्यांना योग्य मान- सन्मान मिळाला पाहिजे असे मत श्रीनिवास पाटील फाऊंडेशन अध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले.\nसातारा : प्रगतशिल युवा शेतकरी यांना कृषी आयकाॅन्स पुरस्काराने गौरवताना सारंग पाटील\nश्रीनिवास पाटील फाऊंडेशन व युवा 360° आयोजित कृषी आयकाॅन्स(सातारा जिल्हा) या प्रयोगशील युवा शेतकरी सन्मान या कार्यक्रमात ते बोलत होते.\nसारंग पाटील पुढे म्हणाले शेतकऱ्यांचे शेतीतील वेगवेगळे उपक्रम जगासमोर जावेत.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून इतरांनी प्रेरणा घ्यावी. शेतात काम करताना जिद्द व चिकाटी हवी,अभ्यासपूर्ण सेंद्रिय शेती केली पाहिजे,यापुढील काळात युवा शेतकर्यांना श्रीनिवास पाटील फाऊंडेशन च्या माध्यमातुन सदैव सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी जिल्ह्यातील शंतनु साबळे,सौरभ साळुंखे,विजय घाडगे,नितीन भोसले,भूषण जाधव,शुभम यादव,संदिप माने,अमोल धायगुडे,प्रितम मोहिते,युवराज नांगरे,सागर डांगे,श्रीकांत पवार,नितिराज जाधव,बापुराव चोपडे,सागर थोरात यांचा कृषी आयकाॅन्स या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.\nप्रास्ताविकात युवा 360° व कृषी आयकाॅन्स या उपक्रमाची सविस्तर माहिती श्रीनिवास पाटील फाऊंडेशने समन्वयक प्रसाद नेहे यांनी दिली. सूत्रसंचालन प्रविण कोळपे, प्रज्वल फाळके यांनी तर आभार साक्षी इंगळे यांनी मानले.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00680.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/porkya-mulache-aatmvutt-nibandh/", "date_download": "2022-12-01T13:03:46Z", "digest": "sha1:VLAG74HM35KIYC5RQXAMJMTI4EJRHMGI", "length": 7606, "nlines": 48, "source_domain": "marathilekh.com", "title": "पोरक्या मुलाचे आत्मवृत्त | Porkya Mulache Atmavrutta Marathi Nibandh - Marathi Lekh", "raw_content": "\n“सांग मला रे सांग मला,\nआई आणखी बाबा यातुन, कोण आवडे अधिक तुला\nशाळेमध्ये आज बाई “ग.दि. माडगूळकरांची” कविता शिकवत होत्या. त्याच्या पहिल्या दोन ओळीच हृदयाला चिरुन गेल्या. कसं सांगु मी आई आणखी बाबा यातुन मला कोण अधिक आवडतं ते कारण माझे आई आणि बाबा दोघंही मी खुप लहान असतानाच एका अपघातामुळे मला सोडुन गेले कारण माझे आई आणि बाबा दोघंही मी खुप लहान असतानाच एका अपघातामुळे मला सोडुन गेले नुकताच आपल्या पायावर उभा रहायला लागलो होतो. आईच्या मायेचा ओलावा आणि बाबांच्या कणखर हातांमधली सुरक्षीतता अनुभवायला लागलोच होतो की नियतीने आमच्या छोट्याश्या पण सुखी कुटुंबावर घाला घातला आणि माझ्या आई आणि बाबांना माझ्यापासुन हिरावुन घेतले.\nजवळचे असे मला कुणी नव्हतेच आणि लांबच्या नातेवाईकांनी आधीच आपले हात आखडते करुन मला पोरकं करुन टाकले. ‘पोरकं’ किती बोचणारा शब्द आहे हा. पोरकं, ज्याच हक्काच असं कुणीच नाही ह्या जगात. असा मी पोरका, कसा सांगु तुम्हाला कोण आवडे अधिक मला\nमहापालीकेच्या अनाथ-आश्रमाने मला आधार दिला, लहानचे मोठे केले. स्वकष्ट करण्यातच माझं बालपण गेलं. ह्याच अनाथ-आश्रमात माझ्यासारखे अनेक ‘पोरके’ मला भेटले आणि आम्ही सर्वांनी मिळुन आपआपल्या दुःखात सुःख शोधण्याचा प्रयत्न केला. ह्या अनाथ-आश्रमानेच मला लहानवयातच मोठ्ठ बनवले, आयुष्यात येणाऱ्या खाचखळग्यांची जाणिव करुन दिले, मनावर दगड ठेवुन जगायला शिकवले. पण मातृत्वाची माया आणि पितृत्वाची सावली मात्र नाही मिळु शकली. शाळेमध्ये येणाऱ्या, रस्त्यावरुन आई-बाबांचे बोटं धरुन फिरणाऱ्या मुलाबाळांना पाहीले की आजही हृदय आक्रंदुन उठते. प्रत्येक सणांना, आनंदाच्या क्षणांना आपलं असं कुणीच नसल्याचे दुःख सलत रहाते. दुखाच्या क्षणी, कसोटीच्या क्षणी पाठीवर मायेचा हात ठेवुन, ‘तु लढ’ म्हणणारं, नुकत्याच फुललेल्या पंखांना बळं देणारं आपलं असं कुणीच नसल्याचे दुःख अधीक वेदना देतं. थंडी पावसात आश्रमातुन मिळालेल्या घोंगड्यांना आईच्या मायेची उब ती कुठुन मिळणार नकळत केलेल्या चुकांना वेळीच सुधारण्यासाठी उचलेल्या त्या बाबांच्या हाताची सर, इतरांकडुन खाललेल्या शिव्यांनी कशी येणार\nआई-वडीलांच्या छत्रछायेशिवाय जगताना मनावर उमटलेले चरे आयुष्यभर बोचत रहाणार.\nनियतीने लादलेल्या ह्या पोरक्या मुलाला काय कळणार आई-बाबा आणि काय उत्तर देणार तो ह्या प्रश्नाचे\nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-01T14:12:20Z", "digest": "sha1:6PABQCH5AZTNIKES27ZSIL77P5IF5ZWB", "length": 9517, "nlines": 59, "source_domain": "marathitimes.in", "title": "तुटलेल प्रेम परत मिळणार या राशींचे सगळेच समस्या मिटणार – मराठी टाइम्स", "raw_content": "\nतुटलेल प्रेम परत मिळणार या राशींचे सगळेच समस्या मिटणार\nतुटलेला प्रेम परत मिळणार याचा राशींचे सगळे समस्या मिटणार. नमस्कार मित्रांनो आज आम्ही अशा चार राशि बद्दल सांगणार आहोत ज्यांचे काही समस्या आता समाप्त होतील. आणि त्यांचा तुटलेला प्रेम देखील परत मिळतील.\nयासाठी तुम्हाला आमची काय करावा लागेल. हे सांगणार आहोत त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंट मध्ये जय श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका.\nतर चला मग सुरु करूया. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात कुरबुरी शिल्लक मतभेद होतील. नेहमीपेक्षा तुम्ही उच्च लक्ष गाठण्याचा प्रयत्न कराल.\nअपेक्षित निकाल मिळाला नाही तर नाराज होऊ नका. जर तुम्ही विवाहित आहे आणि तुमची मुले आहेत. ते तुमच्याशी तक्रार देखील करू शकतात.\nकारण तुम्ही त्यांना पर्याप्त वेळ देत नाही. तुमचा आणि तुमची जोडीदार तुमची प्रशंसा करेल. आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल. कोणाशीही मोठे आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहा. मनाची चलबिचल जाणू शकते.\nलहान प्रवास अधिक चांगला होणार आहे. भावंडाची उत्तम साथ मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. हात पायाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.\nधनाची देवाण-घेवाण दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळ तुम्ही बचत करण्याच्या तयारीत असाल. तुम्ही जर अधिक उदार पणाने वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेऊ शकतात.\nथोड्याशा मानसिक तणाव देखील आरोग्यासाठी चांगले नाही. सामान्य स्थितीमधे मध्यम स्वरूपाचे कार्य पूर्ण होतील. आणि आपल्या आत्मीयता अधिकृत संवेदनशील बनेल. त्यामुळे तुमच्या कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल.\nमानसिक त्रासामुळे त्या बरोबर शारीरिक अस्तव्यस्त मुळे तुमचे मन बेचैन राहिल. आईची स्वास्थ खराब असेल वाहन चालवताना सावधानी बाळगा. महत्त्वपूर्ण व्यवहार न करण्याचा सल्ला आहे. ऑफिस किंवा अन्य ठिकाणी स्त्री वर्गाकडून नुकसान होऊ शकतो.\nविद्यार्थ्यांसाठी मध्यम दिवस आहे. कार्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आर्थिक विषयांमध्ये देवाण-घेवाण करणे टाळा आरोग्य तुमचे नरम-गरम राहील.\nव्यवसायात प्रगती पाहून तुम्ही अत्यंत आनंद होणार आहे. त्यामुळे तुमच्या आजूबाजूचे वातावरण आनंदी होणार आहे. विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणात येणारे अडथळे संपतील. तुम्ही संध्याकाळच्या वेळी तुमच्या जोडीदाराच्या मुलांसोबत संभाषणात घालवाल.\nरात्री प्रवास करताना तुम्हाला काही महत्त्वपूर्ण माहिती देखील मिळू शकते. जी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. तर त्याच राशि बद्दल सांगणार आहोत. मेष, कर्क, तूळ आणि कुंभ राशीला आपला तुटलेला प्रेम परत मिळणार आहे. तर मित्रांनो आजच्या माहितीमध्ये आपण खूप काही जाणून घेतल.\nतर रोजच अशाप्रकारे राशिफल जाणून घेण्यासाठी आम्हाला लाईक करा शेअर करा धन्यवाद आणि मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mmfr.org/events/", "date_download": "2022-12-01T13:00:02Z", "digest": "sha1:6JCXFEF4FBLSCCCNDVP6C3NHHNO6OKLO", "length": 6897, "nlines": 79, "source_domain": "mmfr.org", "title": "Events - Maharashtra Mandal France", "raw_content": "\nमहाराष्ट्र मंडळ फ्रान्स- दिवाळी २०१९\nफ्रान्सच्या महाराष्ट्र मंडळाने या वर्षी दिवाळी १६ नोव्हेम्बरला साजरी केली.मी पत्नीसह Poitiers हून Paris ला येऊन या समारंभास हजेरी लावली. आम्ही पोचलो तेव्हा वातावरण उत्साहाचे होते. लहान मुले इकडे तिकडे धावत…\nदिवाळीनिमित्त आमच्या सभासदांनी नृत्य, नाट्य आणि गायनानी सजवलेल्या ह्या मैफिलीचा आस्वाद घ्यायला जरुर या.कार्यक्रमाची अधिक माहिती सोबत जोडलेल्या पत्रकात आहे. आपली उपस्थिती १० नोव्हेंबर पुर्वी जरूर इथे नोंदवावी.कृपया नोंद घ्या की ४ वर्षापुढील प्रत्येकाची नोंदणी करणे…\nमहाराष्ट्र मंडळ फ्रांसची दिवाळी\nभारतीय सणांमध्ये दिवाळी सर्वात मोठा आनंददायी असा सण आहे. सालाबादप्रमाणे महाराष्ट्र मंडळ फ्रांसने आपली अकरावी दिवाळी पॅरिस येथे उत्साहात साजरी केली. मंडळाची वाढती सदस्यसंख्या आणि नवनवीन कलाकारांचा उत्साह हि नेहमीच…\nमहाराष्ट्र मंडळ फ्रांस गणेशोत्सव २०१८\nभाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला बुद्धिदेवता गणरायाचे घरोघरी आगमन होते आणि महाराष्ट्रात पुढील दहा दिवस उत्सवाचे वातावरण भारून राहते. घरापासून मैलोन्मैल दूर राहणाऱ्या आम्हा मराठी बांधवाना अश्यावेळी घरची प्रकर्षाने आठवण येते. हि हुरहूर…\nनमस्कार मंडळी, शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला बुद्धी देवतेची आराधना करायला आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायला शनिवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी Maison de l’Inde इथे नक्की या व आपल्या मित्रपरिवाराला पण आमंत्रित करा. अधिक माहिती सोबत…\n११ वा वर्धापनदीन सोहळा\n११ वा वर्धापनदीन सोहळा आपल्याकडे ११ या संख्येला खूप महत्व आहे. अगदी जप करण्यापासून ते उपास, देणगी अथवा दक्षिणा किंवा अगदी आहेर करतानासुद्धा या ११ संख्येच्या पटीत आपण करतो. यामागचा…\nसालाबादप्रमाणे हे शब्द न वापरता दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या कार्यक्रमाचे वर्णन करायचे असे ठरवले आणि क्षणभर विचारच थांबले. तेंव्हा जाणवले कि आपल्या परिचयाच्या शब्दांबरोबर नाळ इतकी घट्ट बसलेली असते कि त्याशिवाय…\nमहाराष्ट्र मंडळ फ्रान्स- दिवाळी २०१९\nमहाराष्ट्र मंडळ फ्रान्स- दिवाळी २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/new-year/", "date_download": "2022-12-01T13:03:46Z", "digest": "sha1:O4Y4AMOOAQ44SFAYLSPU627QAMKCGSLE", "length": 15052, "nlines": 296, "source_domain": "policenama.com", "title": "new year Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Police Corona | पुणे पोलीस दलातील 232 पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित\nFMCG Companies | सामान्य ग्राहकांना झटका महाग झाले AC आणि फ्रिज, 10 टक्केपर्यंत वाढतील वॉशिंग मशीनचे दर; जाणून घ्या कारण\nRailway Station Development Fee | नववर्षात रेल्वे प्रवाशांना मोठा झटका एअरपोर्ट प्रमाणे भरावा लागेल स्टेशन युजर चार्ज\nFitness Resolution | 2022 मध्ये तुमचा फिटनेस संकल्प कायम राखण्यासाठी मदत करतील ‘या’ टिप्स अँड ट्रिक्स\nZodiac-2022 | नववर्षात शनीदेवापासून ‘या’ राशींची सुटका होणार; जाणून घ्या\nSameer Wankhede | NCB अधिकारी समीर वानखेडेंची आणखी एक कारवाई ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करुन 2 महिलांना अटक\nPune Crime | फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा\n7th Pay Commission | जर आजच केले ‘हे’ काम तर ‘या’ सरकारी कर्मचार्‍यांच्या पगारात होईल वाढ, जाणून घ्या कशी\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nNana Patole | ‘ही इंग्रजांची पद्धत, महाराष्ट्र खपवून घेणार नाही’; नाना पटोलेंची मंगलप्रभात लोढांच्या विधानावर टीका, राजीनाम्याची मागणी\nताज्या बातम्या December 1, 2022\nVirat Kohli | विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम; ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर\nPune Rickshaw Strike | राज ठाकरेंच्या भेटीनंतर पुण्यातील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी आपापसात भिडले\nताज्या बातम्या November 29, 2022\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nताज्या बातम्या December 1, 2022\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nताज्या बातम्या December 1, 2022\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nVirat Kohli | विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम; ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर\nSharad Kelkar | शरद केळकरने आदिपुरुषमधील प्रभासच्या व्यक्तिरेखेला आपला आवाज देण्याबाबत केला खुलासा\nताज्या बातम्या December 1, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00681.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://arogyanama.com/locked-to-the-medical-officers-office-in-the-rural-hospital/", "date_download": "2022-12-01T13:38:51Z", "digest": "sha1:YBPVNWG2ZEZ25IY46S4WCVLNSZ5EOFOY", "length": 6287, "nlines": 68, "source_domain": "arogyanama.com", "title": "ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयाला कुलूप ; रुग्णांचे हाल - arogyanama.com", "raw_content": "\nग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयाला कुलूप ; रुग्णांचे हाल\nआरोग्यनामा ऑनलाईन – वरणगाव येथील ग्रामीण रूग्णालय विशेष आणि विविध कारणांनी नेहमीच चर्चेचा विषय बनत आला असतांनादेखील त्याच अनुषंगानेच रुग्णालयात एकही डॉक्टर उपस्थीत नसल्याने नागरिकांनी मनस्ताप व्यक्त केला. येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. देवर्षी घोषाल आणि डॉ. क्षितीजा हेंडवे यांची मागील वर्षापासून नियुक्ती करण्यात आली असून कर्मचारी वर्ग ही मोठ्या प्रमाणात आहे. रूग्णालय हे महामार्ग क्रमांक सहा आणि मुंबई नागपूर लोहमार्गालगत व वरणगाव शहराला ७० खेडे लागुन असल्याने वरणगाव येथे शासनाने मंजूर केले.\nशहरात किंवा परिसरात दैनंदिन दुर्दैवी अपघाती घटनांचे प्रमाण अधिक असते. त्याच अनुषंगाने रविवार किंवा सुटीचा वार असूनदेखील आरोग्य विभागाकडून अत्यावश्यक म्हणून अतिरीक्त डॉक्टर, परिचारिका अशा स्टाफची व्यवस्था केली आहे. मात्र येथील वैद्यकिय अधिकारीच देवर्षी घोषाल ह्या विना अर्ज सुटीवर आहेत. तर दुसरे उप वैद्यकीय अधिकारी क्षितीजा हेंडवे दोन महिन्याच्या वैद्यकीय रजेवर असल्याने रूग्णालय वाऱ्यावर आहे. दररोज सकाळी आर. बी. एस. के. विभागाचे डॉक्टरांकडून रुग्ण तपासणी केली जात असली तरी दुपारी १२ वाजेनंतर कोणीही डॉक्टर उपस्थीत राहात नसल्याने अपघाताच्या रुग्णांचे हाल होत आहेत; असा प्रकार गेल्या वर्षभरापासून दररोज सुरू असूनसुद्धा जिल्हा आरोग्य विभागाला माहिती नसल्याचे नवलच आहे. तरी वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.\nHow To Lose Weight | ‘ही’ आहे ती 1 गोष्ट जी कमी करते वजन, वितळेल पोटाची चरबी, आत जाईल पोट, केवळ अशी करा सेवन\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - How To Lose Weight | तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...\nयावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल\nSakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे\nWinter Tips | हिवाळ्यात सर्दी आणि तापाचा त्रास होत असेल तर ‘हे’ 5 पदार्थ टाळा\nHeart Disease | हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-HDLN-film-role-rejected-by-sridevi-5819730-PHO.html", "date_download": "2022-12-01T13:08:41Z", "digest": "sha1:OWYI3LFCSFDVVPI2Q747AWW4COHJKJTG", "length": 5090, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "श्रीदेवीने नाकारलेल्या भूमिकांनी सुपरस्टार झाल्या रवीना-माधुरीसह या अभिनेत्री | Film Role Rejected By Sridevi, श्रीदेवीने नाकारलेले चित्रपट, श्रीदेवीचे निधन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nFilm Role Rejected By Sridevi, श्रीदेवीने नाकारलेले चित्रपट, श्रीदेवीचे निधन\nश्रीदेवीने नाकारलेल्या भूमिकांनी सुपरस्टार झाल्या रवीना-माधुरीसह या अभिनेत्री\nमुंबईः बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवीचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले. दुबईत श्रीदेवीने अखेरचा श्वास घेतला. 54 वर्षीय श्रीदेवी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशीसोबत भाचा मोहित मारवाहच्या लग्नात सहभागी होण्यासाठी दुबईत होती. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने सिनेसृष्टीचा एक काळ गाजवणा-या श्रीदेवीची अकाली एक्झिट संपूर्ण देशाला चटका लावून गेली आहे. 2017 मध्ये श्रीदेवीच्या फिल्मी करिअरला 50 वर्षे पूर्ण झाली होती.\n13 ऑगस्ट 1963 रोजी तामिळनाडूच्या शिवकाशी येथे जन्मलेल्या श्रीदेवीने तिच्या फिल्मी करिअरमध्ये 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. आपल्या फिल्मी करिअरमध्ये श्रीदेवीने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का श्रीदेवीने नाकारलेले चित्रपट नंतर माधुरी आणि रवीनासह अनेक अभिनेत्रींनी स्वीकारले आणि त्या सुपरस्टार बनल्या.\nश्रीदेवीऐवजी कोण झळकले : रवीना टंडन\nदिग्दर्शक राजीव राय यांच्या मोहरा या चित्रपटासाठी श्रीदेवीला पहिली पसंती होती. पण श्रीदेवीने हा चित्रपट नाकारला. त्यानंतर दिव्या भारतीला या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. पण चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या काळात दिव्या भारतीचा मृत्यू झाला. त्यानंतर रवीना टंडनला घेऊन हा चित्रपट पूर्ण करण्यात आला. चित्रपट हिट ठरला आणि रवीना टंडन सुपरस्टार झाली.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, श्रीदेवीने नाकारलेल्या आणखी 18 चित्रपटांविषयी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kalakar.info/actress-aishwarya-narkar-son-amey-narkar/", "date_download": "2022-12-01T12:29:53Z", "digest": "sha1:NHJUCGVXMGJYVZJH5KWW5YL26GCAWV62", "length": 11563, "nlines": 79, "source_domain": "kalakar.info", "title": "कोण आहे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची होणारी सून? फोटो होताहेत व्हायरल - kalakar", "raw_content": "\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nप्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर\nबिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..\nलग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण\nआणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क ​​​रंग लावला हो..\nविक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा.. दोघेही एकदा गाडीवर बसून मैत्रिणीला..\nHome / जरा हटके / कोण आहे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची होणारी सून\nकोण आहे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांची होणारी सून\nऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सृष्टीतलं सर्वात देखणं जोडपं मानलं जातं. खरं तर ऐश्वर्या नारकर यांच्या बहुरंगी अभिनययाचेही रसिकांनी भरभरून कौतुक केलेआहे, सौंदर्याची नेहमीच चर्चा होत असते. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांची लव्ह स्टोरी देखील फारच इंटरेस्टिंग आहे. एका नाटकात काम करत असताना अविनाश नारकर आणि ऐश्वर्या या दोघांची ओळख झाली, नाटकाच्या सरावा दरम्यान त्यांच्या प्रेमाचे सूर जुळून आले होते मात्र नाटकाचे प्रयोग संपत आले तरीही या दोघांनी एकमेकांना कधीच प्रेमाची कबुली दिलेली नव्हती.\nनाटकाचे सर्व प्रयोग आता संपत येणार होते आणि शेवटी पुन्हा कधीच भेट होणार नाही अशा विचाराने ऐश्वर्या नारकर यांनी पुढाकार घेत नाटकाच्या अगदी शेवटच्या प्रयोगाच्या दौरा सुरु असताना आपले प्रेम व्यक्त केले. त्यानंतर घरच्यांच्या संमतीने दोघांनी थाटामाटात लग्न केले. नाटक, चित्रपट यासोबतच अनेक टेलिव्हिजन मालिकांमधून या दोघांनी एकत्रित काम केले आहे. या दोघांना एक मुलगाही आहे त्याचे नाव “अमेय नारकर” असे आहे. अमेय हा मराठी सृष्टीत फारसा चर्चित नसला तरी नृत्याची त्याला विशेष आवड आहे. दिसायला अतिशय देखणा असून अमेय भविष्यात कलाक्षेत्रात आल्यास आई वडिलांप्रमाणे चांगले नाव कमवेल असे म्हणायला वावगे ठरायला नको. अमेय नारकरला सुंदर गर्लफ्रेंड देखील आहे. आज याच कारणामुळे अमेय सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. ‘तृशाला नायक’ असे त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव असून मास्टर्स इन पब्लिक रिलेशन्स ही पदवी तिने प्राप्त केली आहे. अमेय आणि तृशाला हे दोघे खूप वर्षांपासूनचे मित्र आहेत. अनेकदा नारकर कुटुंबासोबतचे तृशालाचे फोटो चर्चेत येत आहेत. नारकर कुटुंबातही ती अगदीच छान रुळली असून त्यांच्या एकत्रित फोटोमुळे ऐश्वर्या नारकर यांची भावी सून म्हणून तृशाला सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.\nसंकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.\nPrevious चिरतरुण अभिनेत्रीचा वाढदिवस साजरा झाला..\nNext केदार शिंदे तब्बल २५ वर्षानंतर पुन्हा विवाहबद्ध…\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kalakar.info/tag/tushar-dalvi/", "date_download": "2022-12-01T12:52:37Z", "digest": "sha1:TAECXXEX2ZEEHOV25CAOKM5W3CWTR3WO", "length": 6070, "nlines": 50, "source_domain": "kalakar.info", "title": "tushar dalvi Archives - kalakar", "raw_content": "\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nप्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर\nबिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..\nलग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण\nआणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क ​​​रंग लावला हो..\nविक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा.. दोघेही एकदा गाडीवर बसून मैत्रिणीला..\nआई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत…\nआई कुठे काय करते मालिकेत अरुंधती घटस्फोटानंतर तिच्या आईच्या घरी राहत आहे. हाताला काम मिळावे या प्रयत्नात असतानाच अनघा तिची भेट घेते आणि आश्रमात काम करण्याचे सुचवते. या आश्रमातील महिलांना अरुंधती आठवड्यातून एकदा गाणं देखील शिकवणार आहे. त्यामुळे मालिका सध्या रँक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे. तुर्तास आई कुठे काय …\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/marathwada/farmer-suicide-for-not-giving-laptop-to-the-child-in-usmanabad-maharashtra-farmer-suicide-news-mhrd-462785.html", "date_download": "2022-12-01T13:24:09Z", "digest": "sha1:TLC663J57C5M27EXGRH6KDYTGPJQLQK3", "length": 8342, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लेकराला नाही घेऊ शकले लॅपटॉप, हताश बळीराजानं उचललं टोकाचं पाऊल farmer suicide for not giving laptop to the child in usmanabad Maharashtra farmer suicide news mhrd – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nलेकराला नाही घेऊ शकले लॅपटॉप, हताश बळीराजानं उचललं टोकाचं पाऊल\nलेकराला नाही घेऊ शकले लॅपटॉप, हताश बळीराजानं उचललं टोकाचं पाऊल\nहवामानातील सततच्या बदलामुळे, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी, वादळासारख्या संकटामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.\nहवामानातील सततच्या बदलामुळे, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी, वादळासारख्या संकटामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.\nशेतकऱ्यांसाठी गोड बातमी; स्वाभिमानीच्या लढ्याला यश, FRP बद्दल मोठा निर्णय\nसरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणखी एक गिफ्ट, घरबसल्या होणार मोठा फायदा\nअडाणी समजून व्यापाऱ्याने केलं मापात पाप, शेतकऱ्यांनी घडवली जन्माची अद्दल, VIDEO\nViral : शेतकऱ्याची बायको गुपचूप करायची अडल्ट मॉडलिंग, नवऱ्याला कळलं तेव्हा...\nउस्मानाबाद, 07 जुलै : राज्यात कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय आणि उद्योग ठप्प झाले. त्यात शेतकऱ्यावर आसमानी संकट आहे. हवामानातील सततच्या बदलामुळे, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी, वादळासारख्या संकटामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.\nसोयाबीन न उगवल्याने आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. कळंब तालुक्यातील बहुला गावातली ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने लॅपटॉप मागितला. पण शेतात काहीही पिकलं नसल्यामुळे मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा बळीराजाकडे पैसे नव्हते. त्यामुळे आपण हारलो या भावनेनं शेतकऱ्याने आत्महत्या केली.\nखरंतर, यंदा सोयाबीन पिकलंच नाही. त्यामुळे हताश न होता बळीराजानं पुन्हा सोयाबीनची पेरणी केली. पण ते उगवलंच नसल्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली. अशात लेकरानं लॅपटॉप घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण पैसे नसल्यामुळे शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत आपल्या आयुष्याची बाजी लावली.\nमहादेव बिक्कड (वय 42 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. घटना घडताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आत्महत्येची तक्रार नोंदवली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परसिरात खळबळ उडाली आहे. आपल्या घरातला करता पुरुष गेल्यामुळे कोणाकडे पाहायचं असा प्रश्न बिक्कड कुटुंबियांवर आहे.\nसंपादन - रेणुका धायबर\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B3_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2022-12-01T13:06:35Z", "digest": "sha1:NPEQACPSYPQ5TVUDUEWW7DB4Y4EZ7L5M", "length": 5548, "nlines": 200, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मूळ संख्या - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nज्या संख्येला फक्त १ व ती संख्या यांनी पूर्ण भाग जातो, त्या संख्येला मूळ संख्या (Prime Number) म्हणतात.\nउदा. २, ३, ५, ७, ११, १३, १७, १९, ........ यांसारख्या संख्या.\nजगाला माहीत असलेली सर्वांत मोठी मूळ संख्या २८२५८९९३३ - १ ही आहे. ह्या संख्येत २४८६२०४८ इतके अंक आहेत.\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०२१ रोजी २०:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/late-balasaheb-thackeray/", "date_download": "2022-12-01T12:35:15Z", "digest": "sha1:QGQHNKBLRXMEXWAZ4LX7XFQJEJVPO6R5", "length": 12881, "nlines": 286, "source_domain": "policenama.com", "title": "Late. Balasaheb Thackeray Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nNavneet Rana | ‘मुख्यमंत्री पद सोडा आधी ‘हे’ पद महिलांना द्या’; खासदार नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे यांना टोला\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nSambhajiraje Chhatrapati | ‘बाळासाहेब ठाकरे हे लोकनेते, बाळासाहेबांचं नाव घेण्याचा सर्वांना अधिकार’ – संभाजीराजे\nSudhir Mungantiwar | ‘खुर्चीचे प्रेम जागे झाले अन् उद्धव ठाकरे शिवसेनेची सोनिया सेना करण्यास गेले’\nNilesh Rane | ‘पवारांबद्दल बाळासाहेब किती अचूक बोलायचे, हे ठाकरेंना कळलं असेल’ – निलेश राणे\nAditya Thackeray | शिवसेना-मनसे वाद पोहोचला अयोध्येत; ‘असली आ रहा है, नकली से सावधान’चे बॅनर झळकले’\n‘केवळ पवार आडनाव एवढेच आपल कर्तृत्व’ रोहित पवार-अतुल भातखळकर यांच्यात जुंपली\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nMPSC Exams | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी संयुक्त मुख्य परीक्षा पुढे ढकलली\nताज्या बातम्या November 28, 2022\nRavrambha | ‘रावरंभा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील कलाकार साकारणार महत्त्वाची भूमिका\nताज्या बातम्या December 1, 2022\nVikram Gokhale Death | विक्रम गोखले मुंबईत असताना अमिताभ बच्चन यांनी ‘अशी’ केली होती त्यांची मदत\nताज्या बातम्या November 26, 2022\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nताज्या बातम्या December 1, 2022\nNarayan Rane | उद्धव ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह विधानासंदर्भात नारायण राणे यांची आज सुनावणी\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nJack Flint | लग्नानंतर काही तासांतच ‘या’ प्रसिद्ध गायकाने घेतला जगाचा निरोप\nताज्या बातम्या December 1, 2022\nVirat Kohli | विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम; ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/11/blog-post_20.html", "date_download": "2022-12-01T13:19:51Z", "digest": "sha1:XXCJKUOJSRMOYTLLLZXVJVKEROKYULXC", "length": 7214, "nlines": 34, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "पाटणच्या मायभूमीत सेलिब्रिटींचे अक्षरगणेशा देवून स्वागत", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nपाटणच्या मायभूमीत सेलिब्रिटींचे अक्षरगणेशा देवून स्वागत\nनोव्हेंबर २०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसिने क्षेत्रासह विविध टीव्ही मालिकेतील सुप्रसिद्ध सेलिब्रिटी पाटण तालुक्यातील दौलतनगर येथे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त ‘‘शंभुदौलत जल्लोष’’ या कार्यक्रमासाठी आले होते. या सेलिब्रिटींना अक्षरगणेशा देवून त्यांचे स्वागत विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी केले. या अनोख्या व आपुलकीच्या भेटीमुळे सर्व सेलिब्रिटी भारावून गेले. सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, अभिनय बेर्डे, कविता राम, मयुरेश पेम, गौरव मोरे, हिना पांचाळ, वनिता खरात, मीरा जोशी, विद्या सदाफुले, आकांक्षा कदम, राहुल सक्सेना या सेलिब्रिटींना त्यांच्या नावातील अक्षरगणेशा देण्यात आला. याप्रसंगी प्रदीप माने, जीवन काटेकर, छायाचित्रकार शंभूराज देसाई व अन्य मान्यवर उपस्थित होते. डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत 13 हजार पेक्षा जास्त मान्यवरांना आपली चित्रे भेट दिली आहेत.\nडाॅ.संदीप डाकवे यांनी कलेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मिळणाऱ्या मानधनातून गरजूंना रोख स्वरुपाची आर्थिक मदत केली आहे. कलेतून आत्मसमाधान आणि सामाजिक बांधिलकी हे सुत्र डॉ. संदीप डाकवे यांनी जपण्याचा प्रयत्न केला आहे.\nयापूर्वी डॉ.डाकवे यांनी नाना पाटेकर, रविंद्र बेर्डे, डाॅ.अमोल कोल्हे, अशोक सराफ, सयाजी शिंदे, भरत जाधव, अषोक शिंदे, मकरंद अनासपुरे, जयराज नायर, अविनाश नारकर, डाॅ.गिरीश ओक, संजय नार्वेकर, भाऊ कदम, सिध्दार्थ जाधव, मंगेश देसाई, दिपक शिर्के, मकरंद देशपांडे, अभिजित खांडकेकर, सुबोध भावे, सागर कारंडे, अतुल परचुरे, किरण माने, ऐश्वर्या नारकर, प्राजक्ता माळी, स्पृहा जोशी, तेजा देवकर, प्रार्थना बेहरे, अनिता दाते आदि नामवंत व दिग्गज सेलिब्रिटींना चित्रे व अक्षरगणेशा भेट दिला आहे.\nमुळच्या चिचांबा माटेकरवाडी येथील असलेल्या आणि चंदेरी दुनियेत आपल्या आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या सुप्रसिध्द गायिका कविता राम यांनी पाटणच्या मायभूमीत आलेल्या सेलिब्रिटींना अक्षरगणेशा देण्याची तसेच त्यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी विशेष सहकार्य केल्याचे मत डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-25-october/", "date_download": "2022-12-01T14:32:29Z", "digest": "sha1:W5VNA3AMNO7P72KENKEZ337FYTRR62BY", "length": 14051, "nlines": 207, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२५ ऑक्टोबर दिनविशेष - 25 October in History - MPSC Today", "raw_content": "\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 25 ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n१८६१: टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.\n१९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडला. या निवडणुकीत ४५.७% मतदान झाले.\n१९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश\n१९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.\n१९९५: भारताचे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी सयुक्त राष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या स्मरणार्थ सभेला संबोधित केलं.\n१९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ’बूकर पारितोषिक’ दुसर्‍यांदा मिळाले.\n२००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n८४०: सफारीड राजघराण्याचे संस्थापक यकब इब्न अल-लेथ अल-सैफर यांचा जन्म.\n१८००: ब्रिटीश राजनीतिज्ञ, कवी, इतिहासकार, निबंधकार व समीक्षक थॉमस बॅबिंग्टन मैकाले (Thomas Babington Macaulay) यांचा जन्मदिन.\n१८६४: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १९२०)\n१८८१: पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार (मृत्यू: ८ एप्रिल १९७३)\n१८८३: भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण सर्वेक्षणात काम करणारे पहिले भारतीय भूगर्भशास्त्रज्ञ दाराशॉ नोशेरवान वाडिया यांचा जन्मदिन.\n१९१२: संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध कर्नाटक संगीत गायक मदुराई मनी अय्यर यांचा जन्मदिन.\n१९२९: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी २५वे सरन्यायाधीश मानेपल्ली नारायणराव वेंकटाचलिया यांचा जन्मदिन.\n१९३७: डॉ. अशोक रानडे – संगीत समीक्षक (मृत्यू: ३० जुलै २०११)\nअपर्णा सेन – अभिनेत्री\n१९३८: साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय लेखिका मृदुला गर्ग यांचा जन्मदिन.\n१९४५: अपर्णा सेन – अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका\n१९८७: उत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज उमेश यादव यांचा जन्मदिन.\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\nअब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी\n१६४७: इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक (जन्म: १५ आक्टोबर १६०८)\n१९५५: पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, ’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ’चलो मन गंगा जमुनातीर’ ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. ’सुध मुद्रा, सुध बानी’ हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत. गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे ते वडील होत. (जन्म: २८ मे १९२१)\nचित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते\n१९६०: फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)\n१९८०: अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार (जन्म: ८ मार्च १९२१)\n१९९०: भारतीय राज्य मेघालय राज्याचे संस्थापक व पहिले मुख्यमंत्री तसचं, मिझोरम राज्याचे पहिले राज्यपाल विलियम सन संगमा यांचे निधन.\n२००३: पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. न्याय, वेदांत व्याकरण आदिशास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. अवघ्या वीस सहकार्‍यांना बरोबर घेऊन त्यांनी ’स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जन्म: १९ आक्टोबर १९२०)\nजसपाल भट्टी – विनोदी अभिनेते\n२००५: ज्ञानपीठ पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसचं, पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी भाषिक लेखक, कादंबरीकार, कार्यकर्ते आणि अनुवादक व साहित्यकार निर्मल वर्मा यांचे निधन.\n२००९: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (जन्म: १४ जानेवारी १९२३)\n२०१२: जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (जन्म: ३ मार्च १९५५)\n< 24 ऑक्टोबर दिनविशेष\n26 ऑक्टोबर दिनविशेष >\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-80/", "date_download": "2022-12-01T13:17:12Z", "digest": "sha1:ODQ2IDMJTPEM7MELDSKVK3TIZXN2CMQA", "length": 5098, "nlines": 119, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "ऐकिलें मागें तारिले - संत सेना महाराज अभंग - ८० - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nऐकिलें मागें तारिले – संत सेना महाराज अभंग – ८०\nऐकिलें मागें तारिले – संत सेना महाराज अभंग – ८०\nऐकिलें मागें तारिले बहुता\nधांवसी की आतां नाम घेतां ॥१॥\nबरव्यापरी मज ऐसे कळों आलें \nम्हणउनी विठ्ठलें करी धावा ॥२॥\nपडिला विसरू माझा तुजलागी\nआतां पांडुरंगीं करणें काय ॥३॥\nतुजलागि माझी नयेचि करुणा \nधरिलें कीं जाण दुरीं मज ॥४॥\nसेना म्हणे आतां सांभाळी नारायणा \nजाऊं पाहे प्राण तुजसाठीं ॥५॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nऐकिलें मागें तारिले – संत सेना महाराज अभंग – ८०\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2022/02/blog-post_255.html", "date_download": "2022-12-01T14:20:17Z", "digest": "sha1:YEREJWKUQWTFOEAXZBQHDUATZ2NHW5U3", "length": 19249, "nlines": 186, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "पुरंदर ! एकल महिलांना सुवासिनीचे आयुष्य जगण्याचा अधिकार : ऋतुजा जाधव | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\n एकल महिलांना सुवासिनीचे आयुष्य जगण्याचा अधिकार : ऋतुजा जाधव\nसमाजातील विधवा, परितक्त्या, एकल महिलांना सुवासिनींचे आयुष्य जगण्याचा अधिकार आहे, याच भावनेतून परिंचे ग्रामपंचायत यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या समारंभास महिलांनी उदंड प्रतिसाद दिला.या प्रसंगी गावातील विधवा, परितक्त्या, एकल महिलांना हळदी कुंकू सह ऋतुजा जाधव यांनी सन्मानपूर्वक वाण वाटप केल्याने महिला हरखून गेल्या.\nपरिंचे ग्रामपंचायतीच्या वतीने दरवर्षी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावेळी स्त्री रोग तज्ञ डॉ.संजय रावळ यांनी उपस्थित महिलांना आरोग्याची तपासणी, आरोग्य विमा, सकस आहार, गर्भवती महिलांनी घ्यावयाची काळजी यांचे महत्व पटवून दिले. महिलांसाठी नजीकच्या काळात विविध आरोग्य तपासण्या मोफत करणार असून सर्वच महिलांनी स्वतःचे ई श्रम कार्ड ग्रामपंचायतीत काढून घ्यावे असे आवाहन ऋतुजा जाधव यांनी केले.\nहळदी कुंकू समारंभात वाण म्हणून प्रत्येक उपस्थित महिलेस ३ पिण्याच्या बाटल्या देण्यात आल्या.या प्रसंगी डॉ. संजय रावळ, सरपंच ऋतुजा जाधव, उपसरपंच दत्तात्रय राऊत,ग्रामपंचायत सदस्य पुष्पलता नाईकनवरे, वंदना राऊत, अर्चना राऊत, गणेश पारखी, अजित नवले, गुणशेखर जाधव, माजी उपसरपंच मनीषा जाधव,सुप्रभा जाधव, ग्रामसेवक शशांक सावंत, ,तनुश्री जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.\nहळदी कुंकू कार्यक्रमात विधवा, परितक्त्या, एकल महिलांची कुचंबणा होते. समाजातील बुरसटलेले विचार खोडून काढून परंपरेला छेद देण्यासाठी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एकल महिलांचा वाण देऊन सन्मान करण्यात आला. संसाराचा गाडा ओढणाऱ्या एकल महिलांना मुख्य प्रवाहात सामावून घेतल्याने त्यांनी ग्रामपंचायतीच्या क्रांतिकारी निर्णयाबाबत कृतज्ञता व्यक्त केली.\nऋतुजा धैर्यशील जाधव सरपंच परिंचे\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n प्रेमविवाह करणाऱ्या प्रेयसीच्या भावाचा व आईचा प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर या ठिकाणी शेजारी असणाऱ्या सज्ञान मुलगी व मुलगा यांचे क...\nदुप्पट गाळप क्षमतेने भीमापाटस कारखाना सुरू होणार : उपमुख्यमंत्री अजित पवार\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी दौंड तालुक्यातील भिमापाटस कारखाना शेजारील कर्नाटक राज्यातील कारखानदार चालवण्य...\n गूढ आवाजाने चार तालुके हादरले : तर रात्रीच्या वेळी अवकाशातून बिनआवाजाच्या लाईट पाळतानाचा व्हिडिओ 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या हाती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यात ...\n प्रेमविवाह करणाऱ्या प्रेयसीच्या भावाचा व आईचा प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर या ठिकाणी शेजारी असणाऱ्या सज्ञान मुलगी व मुलगा यांचे क...\nदुप्पट गाळप क्षमतेने भीमापाटस कारखाना सुरू होणार : उपमुख्यमंत्री अजित पवार\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी दौंड तालुक्यातील भिमापाटस कारखाना शेजारील कर्नाटक राज्यातील कारखानदार चालवण्य...\n गूढ आवाजाने चार तालुके हादरले : तर रात्रीच्या वेळी अवकाशातून बिनआवाजाच्या लाईट पाळतानाचा व्हिडिओ 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या हाती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यात ...\n एकाच वेळी दोन परिक्षा उत्तीर्ण : बारामती तालुक्यातील होळ येथील श्रद्धा होळकर यांचे राज्यकर निरीक्षक व मंत्रालय कक्ष अधिकारीपदी निवड\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ निरा : विजय लकडे नुकत्याच झालेल्या राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा सन 2021-22 परिक्षेचा निकाल ल...\n निंबुत येथील केंज्याच्या खून प्रकरणी कांबल्या आणि सोल्जर वर वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत येथे केंज्या कठीन काळे वय ४० रा. निंबुत पठारवस्त...\n नीरा जेऊर रस्त्यावर उसाने भरलेला ट्रक पलटी : उसाखली दबून एक ठार एक जखमी\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ नीरा : प्रतिनिधी पुरंदर तालुक्यातील जेऊर रेल्वे गेट नजीक सोमेश्वर कारखान्याच्या दिशेने निघालेल्या उस...\nवाघळवाडीतील एका माथेफिरुचा शासकीय अधिकाऱ्यांपासून ते सर्वसामान्यांना नाहक त्रास \nसोमेश्वर रिपोर्टर टीम - - - सोमेश्वरनगर प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाघळवाडी -सोमेश्वरनगर येथील एका माथेफिरूने शासकीय अधिका...\n अजित पवारांना 'माळेगाव'ची मोळी टाकू देणार नाही : रंजन तावरे\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी माळेगाव कारखान्याच्या ९० टक्के सभासदांनी दहा गावे जोडण्याच्या निर्णयाला विरोध...\n वरवे येथील तलावात भोरचे तलाठी बुडाले : शोधकार्य सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- भोर : संतोष म्हस्के पुणे सातारा महामार्गावरील वरवे ता.भोर येथील तलावात भोर तालुक्यात कार्यरत असणारे त...\n झोपेतच गळा कापून युवकाचा खून : फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील घटना\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ लोणंद : प्रतिनिधी पाडेगाव ता फलटण येथील शिवंचामळा येथील राहुल नारायण मोहीते या तरूणाचा घरासमोर झोपले...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदर एकल महिलांना सुवासिनीचे आयुष्य जगण्याचा अधिकार : ऋतुजा जाधव\n एकल महिलांना सुवासिनीचे आयुष्य जगण्याचा अधिकार : ऋतुजा जाधव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00682.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mikastkar.com/government-document/", "date_download": "2022-12-01T14:39:15Z", "digest": "sha1:DLAJ2MWDFIY2FCSHR7JN5OEJT4N4KEJY", "length": 11768, "nlines": 124, "source_domain": "mikastkar.com", "title": "Government document शासकीय दाखले – मी कास्तकार", "raw_content": "\n1,Government document सर्व शासकीय कामासाठी लागणारे कागदपत्रे, सर्व शासकीय दाखले, विद्यार्थ्यांसाठी लागणारे शासकीय दाखले, शासकीय दाखल्यासाठी लागणारे कागदपत्रे आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत,\n:- उत्पन्नाचा दाखल 1 ते 3\n1 तलाठी उत्पन्नाचा दाखला\n2 शेती असल्यास सातबारा व आठ\n3 नोकरी असल्यास फ्रॉम नंबर 16\n4 पेन्शन असल्यास पासबुक झेरॉक्स\n5 रेशन कार्ड झेरॉक्स 6.आधार कार्ड झेरॉक्स 7.फोटो\n1. तहसीलदार उत्पन्नाचा दाखला 3. वर्षाचा उत्पन्ना सहित 2. जातीच्या दाखल्याची झेरॉक्स 3. शाळा सोडल्याचा दाखला 4. मुलाच्या नावाचा जात नमूद तलाठी चौकशी अहवाल 5. आधार कार्ड झेरॉक्स 6. रेशन कार्ड झेरॉक्स 7. नोकरी असल्यास फ्रॉम नंबर 16 8. पासपोर्ट फोटो\n1. शाळा सोडल्याचा दाखला 2. वडिलांचा पूर्वीचा शाळा सोडल्याचा दाखला झेरॉक्स ओबीसी टीसी 1967 एन टी साठी 1961 पूर्वीचा पुरावा एस सी साठी 1950 पूर्वीचा पुरावा 3. मुलाच्या नावाचा जात नमूद तलाठी चौकशी अहवाल 4. आधार कार्ड झेरॉक्स 5. रेशन कार्ड झेरॉक्स 6. पासपोर्ट फोटो\n:- डोमासाईल नॅशनॅलिटी Government document\n1. शाळा सोडल्याचा दाखला 2. तलाठी रहिवासी दाखला 3. रेशन कार्ड झेरॉक्स 4.आधार कार्ड 5. फोटो\n:- भारतीय मराठा जातीचा दाखला\n1. शाळा सोडल्याचा दाखला 2. वडील, भाऊ, बहिण यापैकी कोणाचाही शाळेचा दाखला 3. भूमिहीन असल्यास तलाठी दाखला 4. मुलाच्या नावाचा नमूद तलाठी चौकशी इ अहवाल 5. राशन कार्ड झेरॉक्स 6. आधार कार्ड झेरॉक्स 7. पासपोर्ट फोटो\n:- जन्म नोंद आदेश\n1. ग्रामसेवक यांचा नाव नोंद नसल्याचा दाखला 2. लसीकरण कार्ड किंवा शा. दा जन्म झालेला पुरावा 3.100/रु च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तहसीलदार सही व शिक्का 4. मंडल अधिकारी यांचे रिपोर्ट 5. रेशन कार्ड झेरॉक्स 6. आधार कार्ड झेरॉक्स 7. पासपोर्ट फोटो\n:- मृत्यू नोंद आदेश\n1. ग्रामसेवक यांचा मृत्यू नोंद नसल्याचा दाखला 2.100/ रु च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तहसीलदार सही व शिक्का 3. मंडल अधिकारी यांचे रिपोर्ट 4. API रिपोर्ट 5. रेशन कार्ड झेरॉक्स 6. आधार कार्ड झेरॉक्स 7.फोटो\n:- ज्येष्ठ नागरिक दाखला\n1. शाळा सोडल्याचा दाखला जन्म नोंद नसल्याचा दाखला किंवा जन्माचा योग्य पुरावा 2. तलाठी रहिवासी दाखला 3. रेशन कार्ड झेरॉक्स 4. आधार कार्ड झेरॉक्स 5. पासपोर्ट फोटो\n1. शेतकरी असल्याचा तलाठी दाखला 2. सातबारा खाते उतारा 3. 100/ रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र तहसीलदार सही व शिक्का 4. आधार कार्ड झेरॉक्स 5. रेशन कार्ड झेरॉक्स 6. पासपोर्ट फोटो\n:- पॅन कार्ड आवश्यक कागदपत्रे\n1. आधार कार्ड झेरॉक्स 2. 2 एक सारखे आयडी फोटो 3. अर्जदार स्वतः व्यक्ती\n:- रेशनकार्ड मधून नाव कमी करणे\n1 मृत व्यक्तीचे नाव कमी करायचे असल्यास तर मृत्यू दाखला 2. कुटुंब प्रमुखाचे नाव कमी करण्यासाठी संमती पत्र 3. आधार कार्ड झेरॉक्स 4. रेशन कार्ड मूळ प्रत 5. पासपोर्ट फोटो\n:- रेशनकार्ड मध्ये नाव वाढविणे\n1. आधार कार्ड झेरॉक्स 2. रेशन कार्ड मूळ प्रत 3. आपत्य सहा महिन्याच्या आतील असल्यास जन्माचा दाखला 3. लग्न झालेले असल्यास माहेरी रेशन कार्ड मधून नाव कमी केल्याची पावती\n1. प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखला 2. माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला 3. कॉलेज सोडल्याचा दाखला 4. प्राथमिक शाळा प्रवेश रजिस्टर चा उतारा 5. माध्यमिक शाळा प्रवेश रजिस्टर चा उतारा 6. जन्म मृत्यू नोंद वही चा उतारा 7. जमिनीचा सातबारा उतारा 8. कोतवाल नोंद वही चा उतारा 9. सेल डीडी महसुल विभागाकडील कागदपत्रे 10. नावामध्ये अडनावामध्ये बदल यासंबंधीचे राज्य पत्र 11. जातीचे प्रमाणपत्र 12. सेवा वैधता प्रमाणपत्र 13. जात वैधता प्रमाणपत्र 14. वारसा हक्क प्रमाणपत्र\n:- नवीन शिधापत्रिका रेशन कार्ड Government document\n1. आधार कार्ड 2. अर्जदाराचा फोटो 3. आर एस बी वाय कार्ड 4. पत्त्याचा पुरावा किमान एक 5. -1. पारपत्र 2. सातबारा आठ अ चा पुरावा एक 4. विज बिल 5. टॅक्स पावती झेरॉक्स 6. वयाचा पुरावा खालील पैकी एक -जन्माचा दाखला – शाळा प्रवेश रजिस्टर उतारा 7. उत्पन्नाचा पुरावा -आयकर विवरण पत्र – वेतन मिळत असल्यास फॉर्म- निवृत्ती वेतन धाराकांकरीता बँकेचे प्रमाणपत्र -सात-बारा आणि आठ उतारा तलाठी अहवाल उत्पन्नाचा दाखला\nAadhar card आधार कार्ड हरवले किंवा चोरी गेले तर\nमित्रांनो, mikastkar.com ब्लॉग वर आम्ही फक्त शेतकरी वर्गाकरिता नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान, शासन निर्णय, योजना, पिकांचे व्यवस्थापन याविषयी माहिती देत असतो हा ब्लॉग आपणास जरूर आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/05/08/12-vrsh-chotya-boyfriend-sobat-party-l1/", "date_download": "2022-12-01T12:18:26Z", "digest": "sha1:MSRHIQGBFSKEBZJXACNRJQHW7YZJTBZM", "length": 7714, "nlines": 50, "source_domain": "news32daily.com", "title": "12 वर्ष छोट्या बॉयफ्रेंड सोबत बोल्ड लुक मधील मालाईकाच्या फोटोसने सोशल मीडियावर लावली ‘आग’ अत्यंत हॉट फोटोस झाले वायरल!! - ENEWS MARATHI", "raw_content": "\n12 वर्ष छोट्या बॉयफ्रेंड सोबत बोल्ड लुक मधील मालाईकाच्या फोटोसने सोशल मीडियावर लावली ‘आग’ अत्यंत हॉट फोटोस झाले वायरल\nमलायका अरोरा पुन्हा एकदा जबरदस्त लुकमध्ये दिसली, जीचे फोटो सोशल मीडियावर ‘आग’ लावत आहेत. यावेळी इस्टरच्या निमित्ताने मलायका तिच्या आई-वडिलांच्या घराबाहेर पिवळ्या रंगाच्या ड्रेस मद्ये दिसली आहे, जीच्या डिप कट नेकलाइन आणि बॅकलेस डिझाईनमुळे तिला इतका हॉट लुक मिळाला की प्रेक्षक तिच्याकडे एकटक पाहतच राहिले आहेत. अभिनेत्रीची स्टाईल चर्चेत असताना तिचा प्रियकर अर्जुन कपूरसुद्धा कूल लूक मद्ये होता.\nमलायका अरोराला तिच्या लूकमुळे किती प्रसिद्ध आहे हे कुणापासून लपलेले नाही. ही अभिनेेत्री अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी आपल्या टोन्ड बॉडीबद्दल अत्यधिक आत्मविश्वास बाळगते, आणि ती आपल्या कर्व्स फ्लॉन्ट दाखविण्यास घाबरत नाही. तीची ड्रेस चॉइस व स्टाइलिंग ही गोष्ट यावेळी पाहायला मिळाली आहे.\nमलाइकाने इस्टर होम पार्टीसाठी कोलंबियन फॅशन डिझायनर जोहाना ऑर्टिजच्या डिझाईन आउटफिटची निवड केली होती. यलो कलरच्या ड्रेस समोर आणि मागच्या बाजूला प्लगिंग नेकलाइन होती, ज्यामुळे ती यावर सूपर बोल्ड लूक देत होती. यासह, स्पॅफेटी स्लीव्ह्ज आणि रफल्स या रॅप ड्रेसमध्ये ॲड केले गेले होतेे,\nगोर्जेस मलायकाचा हा पोशाख रेशीमपासून बनविला गेला होता, त्यामुळे त्याचा फॉल एकदम परिपूर्ण दिसत होता. ब्राइट येलो कलर च्या मिडी ड्रेसमध्ये एकूण ओवरऑल ट्रॉपिकल टच चां बोटैनिकल बर्ड प्रिंट देखील होता. यामधे यलो व वाइट ऐंड रेड प्रिंट देखील ॲड केेले आहे. तसेच उन्हाळ्याच्या हंगामासाठी हा पोशाख परिपूर्ण आहे.\nमलायकाने या लूकसह सोन्याची साखळी परिधान केली होती, ज्यामध्ये तिच्या नावाच्या एम लेटरचे चंकी पेंडंट मध्यभागी दिसत आहे. या अभिनेत्रीने ड्रेससह गोल्डन कलरचे पंप हील्स घातले होते. त्याच वेळी तिने नुुुड मेकअप परिधान करतांना केसांना हाय बनमध्ये स्टाईल केले होते आणि तिच्या प्लंजिंग आणि नेकलाइन पीस हाइलाइट होत होत्या.\nपुन्हा एकदा ‘त्या’ अनोळखी व्यक्तीसोबत दिसली जान्हवी कपूर हातात हात घेऊन करतेय रोमांन्स…\nबीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..\nपहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अक्षयची लाडकी लेक नितारा, असे आहे या स्टारकीड चे आयुष्य\nPrevious Article सुशांतच्या एम एस धोनी चित्रपटातील हे दृश्य होते अगदी हुबेहूब धोनीच्या वास्तविक जीवनातील..\nNext Article मॅच चालू असतानाच सर्वांसमोर दीपिका पदुकोण ने केले होते लि’पलॉ’क,दृश्य बघून झाले होते सर्व चकित\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-111/", "date_download": "2022-12-01T14:13:56Z", "digest": "sha1:IU46AUIFCFDDZVQQOVFTBX6HTMFWFMM6", "length": 4661, "nlines": 115, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "माझे झाले स्वहित - संत सेना महाराज अभंग - १११ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nमाझे झाले स्वहित – संत सेना महाराज अभंग – १११\nमाझे झाले स्वहित – संत सेना महाराज अभंग – १११\nतुम्हा सांगतो निश्चित ॥१॥\nगांव उत्तम हे गुण ॥२॥\nसेना समाप्त त्या दिवशी ॥ ३॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nमाझे झाले स्वहित – संत सेना महाराज अभंग – १११\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00683.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/konkan-news/42629/", "date_download": "2022-12-01T13:54:57Z", "digest": "sha1:KFU6XWLZCR7TVC326TKGA5L2SI6O7FN3", "length": 9492, "nlines": 104, "source_domain": "mnews.esy.es", "title": "मुंबई: श्रुतीला बनायचं होतं इंजिनीयर; पावसानं सगळंच संपवलं… | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News मुंबई: श्रुतीला बनायचं होतं इंजिनीयर; पावसानं सगळंच संपवलं…\nमुंबई: श्रुतीला बनायचं होतं इंजिनीयर; पावसानं सगळंच संपवलं…\nपरिक्षेसाठी श्रुती चेंबूरच्या घरी आली अन् रात्रीच्या पावसात…\nमुंबई: शहरात शनिवारी रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाने सगळ्यांनाच धडकी भरवली. रविवारी अतिशय थोडा वेळ पावसाने विश्रांती घेतली होती. पण त्यानंतर पुन्हा पावसाने जोरदार आगमन केले. शनिवारच्या पावसामुळे चेंबूरमधील भारतनगर परिसरात एकाच कुटुंबातील चौघांवर काळाने घाला घातला. पारधे कुटुंबात गौतम पारधे, पंचशीला पारधे आणि मुलं श्रुती, शुभम आणि दिक्षा पारधे हे पाच जण होते. हे कुटुंब भारतनगरमध्ये वास्तव्यास होतं. पाच जणांचा परिवार सुखाने राहत होता, पण शनिवारी रात्री मुसळधार पावसाने या परिवाराला कायमचं एकमेकांपासून वेगळं केलं. (Chembur Wall Collapse Incident Shruti Pardhye Unfortunate Death mother 3 others dies vjb 91)\nचेंबूरच्या वाशी नाका येथील भारतनगरमध्ये राहणाऱ्या कुटुंबात श्रुती आणि तिचं पाच जणांचं कुटुंब राहत होतं. पावसाच्या रुपात या कुटुंबावर निसर्गाने घाला घातला. संरक्षक भिंत घरावर कोसळली अन् फक्त 12 वर्षांची दिक्षा वाचली. बाकी सारं काही संपलं… श्रुती सोडून इतर लोक इथेच राहत होते. श्रुती मात्र कल्याणला आजीकडे राहत होती. काही कारणामुळे श्रुती काही दिवसांपूर्वीच भारतनगरला आली होती. श्रुतीला शिकून खूप मोठं व्हायचं होतं. ती ११ वी पास होऊन बारावीला गेली होती. इंजिनिअर होण्याचं श्रुतीचं स्वप्न होतं. पण एका रात्रीच्या पावसाने सगळी स्वप्न कायमची संपवून टाकली, अशी भावना श्रुतीची मावशी सविता यादव यांनी व्यक्त केली.\nपंचशिला यांना सविता आणि वैशाली या दोन बहिणी. सविता यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. सवितापेक्षा पंचशिला या लहान होत्या. ‘वाशीनाका येथे राहणाऱ्या पंचशिला तिथे राहत असताना कायम तिथल्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे भीतीच्या सावटाखाली जगायच्या. पंचशिलाने अनेकदा फोनवर बोलताना त्या परिसरात पाणी भरण्याचा अनुभव साांगितला होता. शिवाय, दरड आणि भिंत कोसळण्याबाबत ही सांगितले होते. पण असं कधी त्यांच्यासोबत होईल असं वाटलं नव्हतं’, असं सांगताना सविता यादव यांचे डोळे अक्षरश: पाणावले.\nश्रुती काही दिवसांपूर्वीच कल्याणहून आजीच्या घरातून भारतनगरमध्ये परतली होती. पण कालच्या दुर्घटनेत कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने या सर्व घटनेत १२ वर्षांची दिक्षा वाचली. पण, संपूर्ण कुटुंब या घटनेत मृत्यूमुखी पडल्यामुळे आता तिला काय आणि कसं समजवायचं असा प्रश्न तिची मावशी सविता यादव यांना पडला असल्याचं त्या म्हणाल्या.\nPrevious articlekishori pednekar admitted in hospital: मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात; छातीत दुखू लागल्याची तक्रार\nNext articleमुंबईकरांसाठी मोठी बातमी; पाणीपुरवठ्याबाबत BMC ने केलं 'हे' आवाहन\nरत्नागिरी : जेएनपीटी बंदरात थेट कंटेनर ट्रेन सेवा सुरू\nElon Musk, ऑफिशियल लेबल झाले गायब, मस्क ही कसली गंमत करत आहेत\nbmc election, Raj Thackeray: मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार; राज ठाकरे यांची घोषणा – mns...\nRohit Pawar : सरकार किती वर्षे टिकेल रोहित पवारांनी भाजपला दिलं 'हे' उत्तर\nbike accident, pune rajguru nagar accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागेवर मृत्यू –...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2021/09/blog-post_1.html", "date_download": "2022-12-01T12:24:23Z", "digest": "sha1:Z43RYOLB76SKGPFDBQPZATVJFDTF2SWM", "length": 3983, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "भूम येथे पदभार स्विकारल्या नंतर नुतन पोलीस निरीक्षक दत्तात्रय सूर्यवंशी यांचा सत्कार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठउस्मानाबाद भूम येथे पदभार स्विकारल्या नंतर नुतन पोलीस निरीक्षक दत्तात्रय सूर्यवंशी यांचा सत्कार\nभूम येथे पदभार स्विकारल्या नंतर नुतन पोलीस निरीक्षक दत्तात्रय सूर्यवंशी यांचा सत्कार\nनूतन पोलीस निरीक्षक दत्तात्रय सूर्यवंशी यांनी भूम येथील पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार नगरसेवक सुनील थोरात भटक्या विमुक्तांचे मराठवाडा उपाध्यक्ष लालु पवार व वंचित बहुजन आघाडी चे उस्मानाबाद जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मुकुंद गाडे यांनी केला व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://crcanagpur.com/instructor/", "date_download": "2022-12-01T12:28:35Z", "digest": "sha1:Y54Z4Q4EW6WU2BTAILKDDF2JP3ALYKAQ", "length": 1999, "nlines": 62, "source_domain": "crcanagpur.com", "title": "Instructors - CRC Academy", "raw_content": "\nमहाराष्ट्र विद्यालय खापरखेडा येथे आईसाहेब प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ\nआदिवासी हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर\n2300 वर्षापूर्वीचे नंदिकावर्धन राज्याच्या अवशेषांना भेट\nलातूर पुणे येथील भरगोस यश व प्रतिसादानंतर आमचे स्वप्न होते ते विदर्भातील नागपूर येथे स्पर्धा परीक्षा विश्व निर्मितीचे. आमच्या स्वप्नांना पंख दिले ते CRC च्या ध्येयवादी तरुण विद्यार्थ्यांनी. आज त्यांचाच अथक प्रयत्नाने हे यश संपादन करता आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2022-12-01T13:11:20Z", "digest": "sha1:J5UYZLF5J7YX4XYZBRZRSFFW2U3MNM2M", "length": 8216, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बाष्पीभवन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nउष्णतेमुळे पाण्याची वाफ होण्याची प्रक्रिया\n(बाष्पीकरण या पानावरून पुनर्निर्देशित)\nउष्णतेमुळे पाण्याची वाफ होणे या प्रक्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात.\nया आकृतीमध्ये वेगवेगळ्या टप्पे संक्रमणाचे नाव दर्शविले आहे.\nघटक किंवा कंपाऊंडची बाष्पीकरण म्हणजे द्रव टप्प्यापासून वाफ एक चरण संक्रमण आहे. बाष्पीकरण दोन प्रकारचे असते: बाष्पीभवन आणि उकळणे. बाष्पीभवन एक पृष्ठभागावर होणारी क्रिया आहे आणि उकळणे ही क्रिया घटकात सर्वत्र होत असते.\nबाष्पीकरण हे द्रव टप्प्यापासून वाफेपर्यंतचे एक चरण संक्रमण आहे जे उष्मांक तापमानाच्या जवळ दिलेल्या दबावाने तापमानात येते. बाष्पीभवन केवळ तेव्हाच होते जेव्हा एखाद्या पदार्थाच्या वाफेचे आंशिक दाब संतुलित संतुलनास वाफ दाबापेक्षा कमी असते.\nबाष्पीभवन हे फक्त द्रवाच्या वरील भागावर होते. उकळने या प्रकियेपेक्षा बाष्पीभवन हे मूलभूत तत्त्व मुले वेगळे आहे , उकळण्याची प्रकिया द्रवाच्या सर्व भागात होते , तर बाष्पीभवन हे फक्त वरील भागावर होते.\nबाष्पीभवन करण्यासाठी द्रवाच्या रेणूंसाठी ,ते पृष्ठभागाजवळ असले पाहिजेत, त्यांना योग्य दिशेने वाटचाल करावी लागेल,आणि द्रवाच्या आण्विक बलावर मात करण्यासाठी पुरेशी गतीशील उर्जा असली पाहिजे.जेव्हा रेणूंचा थोडासा भाग या निकषांवर अवलंबून असतो, तेव्हा बाष्पीभवन दर कमी असतो.\nबाष्पीभवन हा जलचक्राचा एक आवश्यक भाग आहे.सूर्य (सौर ऊर्जा) समुद्र, तलाव, जमिनीतील ओलावा आणि पाण्याचे इतर स्त्रोतांमधून पाण्याचे बाष्पीभवन करतो.पाण्याचे बाष्पीभवन जेव्हा द्रवाची पृष्ठभाग उघडकीस येते तेव्हा रेणू बाहेर पडतात आणि पाण्याची वाफ तयार करतात;ही वाफ नंतर वर येऊन ढग तयार करू शकते.पुरेशी उर्जा असल्यास, द्रव वाफेत बदलते.\nजर द्रव्य उत्कलन बिन्दुच्या वर गेले तरच त्याचे बाष्पीभवन होण्यास सुरुवात होते. ज्या तापमानास दिलेल्या पदार्थाचे द्रवावस्थेतून वायू अवस्थेत रूपांतरण होते, त्या तापमानास त्या पदार्थाचा \"'क्वथनबिंदू\"' असे म्हणतात, यालाच उत्कलनांक अथवा उत्कलनबिंदू म्हणूनही ओळखले जाते.आसपासच्या वातावरणाच्या दाबानुसार द्रवाच्या उत्कलन बिंदूमध्ये बदल होतो.जेव्हा द्रव वातावरणातील दाबांवर असते. तेव्हापेक्षा अंशतः निर्वात पोकळीमध्ये द्रवाचा उत्कलन बिंदू कमी असतो.वातावरणीय दाब असलेल्या द्र्वापेक्षा पेक्षा उच्च दाब असलेल्या द्रवाचा उत्कलन बिंदू जास्त असतो.उदाहरणार्थ, समुद्राच्या पातळीवर 100 डिग्री सेल्सिअस तापमानात पाणी उकळते ,परंतु 1,795 मीटर उंचीवर 93.4 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळते.दिलेल्या दाबासाठी, वेगवेगळे पातळ पदार्थ भिन्न तापमानात उकळतात.\nजेवढे तापमान जास्त असेल, तेवढे बाष्पीभवणाचे प्रमाण जास्त असते. कमी तापमानस कमी बाष्पीभवन होते.\nद्रव्याचे आकारमान जेवढे अधिक, तेवढा द्रव्याचा बाष्पीभवनचा दर वाढतो.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nशेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२२ तारखेला १४:४८ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२२ रोजी १४:४८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00684.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/36980/", "date_download": "2022-12-01T12:39:09Z", "digest": "sha1:PVVBVNADBNYNPHJAI7HLX5HB3N4LBMBR", "length": 8803, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूरला मिळाला मोठा दिलासा | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra करोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूरला मिळाला मोठा दिलासा\nकरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूरला मिळाला मोठा दिलासा\nनागपूरः करोना विषाणू प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या नागपुरातील करोना संसर्गाचा विळखा आता सैल होत आहे. संशयितांमधून पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची १७ टक्क्यांवर गेलेली सरासरी देखील आता २ टक्क्यांपर्यत गडगडली आहे. करोनाचा हा वाढता विळखा उतरणीला लागल्याने नागपुरकरांसाठी रविवारचा दिवस सकारात्मक उर्जा देणारा ठरला.\nकरोनाचा प्रादुर्भाव झाल्याच्या संशयातून रविवारी दिवसभरात १० हजार ३९१ जणांच्या घशातील स्त्राव नमुने तपासले गेले. त्यातील २२० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर उर्वरित ९९६१ संशयितांच्या स्वाब नमुन्यांमध्ये कुठल्याहीप्रकारचा विषाणू आढळला नाही. तपासलेल्या नमुन्यांपैकी पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झालेल्यांची संख्या पाहता शहरातील पॉझिटिव्हिटिचा दरही आता २.११ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.\nकोव्हिडच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यानंतर हा सरासरी दर १७ टक्क्यांच्या वर गेला होता. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही कमी होत असताना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही ओसरत आहे. रविवारी दिवसभरात उपचार घेत असलेले ५६७ कोरोना बाधित रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यांना रुग्णालयातून सुटी देऊन घरातच विलगीकरणात पाठविण्यात आले.\nगेल्या वर्षी ११ मार्चला शहरात कोव्हिडच्या पहिल्या रुग्णाचे निदान करण्यात आले होते. तेव्हापासून रविवारपर्यंत शहरातील ३ लाख ३३ हजार ३१८ नागरिकांना करोनाचा विळखा पडला आहे. त्यातील ३ लाख २४ हजार १ रुग्णांनी या विषाणूवर उपचाराने मातही केली आहे. मात्र या घडामोडीत कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या ५ जणांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांची विषाणूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. त्यामुळे शहरात आतापर्यंत करोनाची बाधा होऊन मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५२४४ इतकी नोंदविली गेली आहे.\nPrevious articleमान्सूनपूर्व पावसाचा जळगाव जिल्ह्याला तडाखा \nNext article'अजित पवारांनी तोंड सांभाळून बोलावं; आम्ही बोललो तर महागात पडेल'\nshivaji maharaj mangal prabhat lodha controversy, कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, लोढांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची – kolhapur the demand of shiv...\nA disabled teacher cheated, अपंग शिक्षिकेची पदोन्नतीसाठी दहा लाखाची फसवणूक; पवार, सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्या नावाचा वापर – pawar using the name of...\nबाजार सर्वकालीन उच्चांकावर; इक्विटीच्या तेजीत म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची कमाई, पाहा आता काय करावे – share markets at all-time highs mutual fund investors earnings in...\nस्मार्टफोन्स, टॅब आणि कम्प्युटरचं आयुष्य वाढवण्यासाठी सोप्या टिप्स\nबिबट मृतावस्थेत आढळला; वाघाशी झुंज झाल्याचा प्राथमिक अंदाज\nपुणे करोनाने बेजार; रुग्णसंख्येने ओलांडला १ लाखाचा टप्पा\nतरुणीच्या त्रासानं मराठी अभिनेता बेजार\nरात्री झोपण्यापूर्वी प्या ही ड्रिंक्स, वजन होईल कमी| Health Tips\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.hymicrofiber.com/news/chinese-textile-prices-may-go-up-30-40-due-to-power-cuts/", "date_download": "2022-12-01T12:49:24Z", "digest": "sha1:72MNPNKOKOL3ECENAVOCFAVUEG4VWJSN", "length": 9291, "nlines": 170, "source_domain": "mr.hymicrofiber.com", "title": "बातम्या - वीज कपातीमुळे चिनी कापडाच्या किमती 30-40% वाढू शकतात", "raw_content": "\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nसिंगल साइड ट्विस्ट लूप मायक्रोफायबर टॉवेल\nएजलेस कोब्रा मायक्रोफायबर टॉवेल\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nमल्टीफंक्शनल हाय/लो पाइल्स टॉवेल\nमायक्रोफायबर वॅफल पॅटर्न गोल्फ टॉवेल\nमायक्रोफायबर स्पोर्ट्स जिम ट्रॅव्हल क्लॉथ\nपुरुषांचा रॅप टॉवेल शॉवर\nक्विक-ड्राय मायक्रोफायबर अॅडल्ट बाथ टॉवेल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवीज कपातीमुळे चिनी कापडाच्या किमती 30-40% वाढू शकतात\nजिआंग्सू, झेजियांग आणि ग्वांगडोंग या औद्योगिक प्रांतांमध्ये नियोजित शटडाऊनमुळे येत्या आठवड्यात चीनमध्ये बनविलेले कापड आणि कपड्यांच्या किमती 30 ते 40 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे आणि ऑस्ट्रेलियातून कोळशाचा कमी पुरवठा झाल्यामुळे वीज उत्पादनाची कमतरता यामुळे हे शटडाउन आहे.\n“नवीन सरकारी नियमांनुसार, चीनमधील कारखाने आठवड्यातून 3 दिवसांपेक्षा जास्त काम करू शकत नाहीत.त्यापैकी काहींना आठवड्यातून फक्त 1 किंवा 2 दिवस उघडण्याची परवानगी आहे, कारण उर्वरित दिवस संपूर्ण औद्योगिक शहरांमध्ये वीज खंडित होईल.परिणामी, येत्या आठवड्यात किमती 30-40 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे,” चीनी कापड कारखान्यांशी थेट व्यवहार करणाऱ्या एका व्यक्तीने Fibre2Fashion ला सांगितले.\nनियोजित शटडाउन 40-60 टक्क्यांपर्यंत आहेत आणि ते डिसेंबर 2021 पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे, कारण चीन सरकार बीजिंगमध्ये 4 ते 22 फेब्रुवारी 2022 रोजी होणार्‍या हिवाळी ऑलिम्पिकपूर्वी उत्सर्जन रोखण्यासाठी गंभीर आहे.हे लक्षात घेण्यासारखे आहे की चीनच्या जवळपास निम्म्या प्रांतांनी केंद्र सरकारने निर्धारित केलेले ऊर्जा वापराचे लक्ष्य चुकवले आहे.हे प्रदेश आता त्यांचे 2021 चे वार्षिक लक्ष्य गाठण्यासाठी ऊर्जा पुरवठा कमी करण्यासारखी पावले उचलत आहेत.\nनियोजित पॉवर ब्लॅकआउट होण्याचे आणखी एक कारण म्हणजे जागतिक स्तरावर अत्यंत कडक पुरवठा, कारण कोविड-19 प्रेरित लॉकडाऊन उठवल्यानंतर मागणीत वाढ झाली आहे ज्यामुळे जगभरात आर्थिक पुनरुत्थान होत आहे.तथापि, चीनच्या बाबतीत, “त्या देशासोबतच्या तणावपूर्ण संबंधांमुळे ऑस्ट्रेलियाकडून कोळशाचा पुरवठा कमी आहे,” असे दुसर्‍या स्त्रोताने Fibre2Fashion ला सांगितले.\nचीन हा जगभरातील देशांना कापड आणि पोशाखांसह अनेक उत्पादनांचा प्रमुख पुरवठादार आहे.त्यामुळे, सतत वीज संकटामुळे त्या उत्पादनांचा तुटवडा निर्माण होईल आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होईल.\nदेशांतर्गत आघाडीवर, पहिल्या सहामाहीत 12 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यानंतर 2021 च्या दुसऱ्या सहामाहीत चीनचा जीडीपी वाढीचा दर सुमारे 6 टक्क्यांपर्यंत घसरेल.\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nआमच्याशी संपर्क साधा:+८६ १३५८२१२४८६४\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/five-reasons-why-marriages-dont-work/", "date_download": "2022-12-01T13:50:32Z", "digest": "sha1:CNQMV6KMACZARBZEKT55TKFEHVKXUZGF", "length": 17284, "nlines": 107, "source_domain": "bolbhidu.com", "title": "लग्न मोडायची प्रमुख पाच कारणं समजून घ्या.", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nलग्न मोडायची प्रमुख पाच कारणं समजून घ्या.\nलग्न कशी मोडतात.कशीपण त्यात काय. पाहूण्यांचा अचानक फोन येतोय जमत नाही म्हणून आणि झालं मोडलं लग्न. त्यात काय एवढं. आपण बसतोय विचार करत. कशामुळे मोडलं काय झालं पण उत्तर मिळत नाही. नेमका नकार का आल्ता ते पण कधीच समजत नाही.\nसगळ्या जगाला टेन्शन आहे. सोयरिक कशी टिकवायची ते. त्याच काळजीपोटी घेवून आलोय लग्न कशामुळ मोडतात त्याची कारणं. काय करा हे वाचा. जमलं तर प्रिन्ट आउट काढा. आम्ही सिंगल लोकांवर केलंल हे उपकार आहे समजा. धन्यवाद म्हणू नका \nभिडू लोकांच जुळणं हे आम्ही आमचं प्रथम कर्तव्य समजतोय. तर हा करा वाचायला सुरवात.\n१) डेटा लिक प्रकरण.\nडेटा लिक हे लग्न मोडण्याचं सगळ्यात मोठ्ठ कारण असत. गावातली एक जमातच या कामात सक्रिय असते. रिक्षा, टॉवर अशा नावांशी या लोकांना पंचक्रोशीत मान दिला जातो. हि लोकं काय करतात तर जरा कुठ कुणाच जुळत आलय हे त्यांच्या लक्षात आलं की आपली दहा बारा वर्षापुर्वीची नोंदवही काढतात. या नोंदवहीत पोरगं किंवा पोरगी याची दूसरी कुंडलीच लिहून ठेवलेली असती. दहा वर्षापुर्वी ही पोरगी मारुतीच्या मागच्या झाडाखाली दिसायची वगैरे छाप गोष्टी यात अचूक हेरलेल्या असतात.\nकांद्या पोह्याच्या कार्यक्रमात पहिली दोन तीन वाक्य एकदम मोठ्यानं आणि तिसरं वाक्य हळूच कानात सांगणारी व्यक्ती या जमातीची असते हे ओळखून योग्य वेळीच अशा लोकांना नारळ द्यावा. नाहीतर तुमचा जुना डेटा लिक होवून हात चोळत बसायची वेळ तुमच्याव येवू शकते.\nया लोकांची काही घोषवाक्य –\nते वे… आग आय आय गंडला तुम्ही गंडला सपशेल गंडला करत…\nअहो एक वेळ पुरगी आडात ढकला… पण तो नको…\nते नव्हं पण मला न विचारतां हा शहाणपणा तुम्हाला कुणी कराय सांगितलेलाय…\n२) परंपरा, प्रतिष्ठा, सन्मान, अनुशासन.\nया महाराजांना “सटरफटर” नाव का पडलं \nवडाच्या प्रत्येक फेरीसोबत यातील एक-एक मंत्र उच्चारला जातो\nलग्न मोडण्यात या गोष्टींचा वाटा ८० टक्यांहून अधिक असल्याचं जागतिक बॅंकेने डिक्लेर केलय. आमच्यात हे अस चालतच नाही म्हणून वांग्याच्या भाजीत तेल जास्त होतं सांगत लग्न मोडणारी जमात महाराष्ट्रात राहते हे आपणाला विसरून चालणार नाही. अशा वेळी वधू पक्ष आणि वर पक्ष अशा दोन्हीकडच्या लोकांनी आपल्या नेमक्या प्रथा, परंपरा, अनुशासन काय आहेत हे आपल्या घरातील बच्चन कडून समजून घ्यावे लागते.\nदरवेळी घरातील हा बच्चन पुरूष व्यक्तीच असेल असं नाही. लांबची आत्त्या, काकू, मावशी देखील बच्चनची ही भूमिका अचूक पार पाडत असतात. या लोकांना अक्षताला असणाऱ्या तांदळाचा कलर देखील तोंडपाठ असतो हे विशेष. घरात असणाऱ्या कप आणि बश्या देखील एकाच सेटच्या असाव्यात हितपासून ते पोरगी घालवताना पाठ राखणी कोण कशी असावी हितपर्यन्त या व्यक्तींचा मुख्य सल्ला मान्य करावा लागतो. विशेष म्हणजे ही लोकं तज्ञ म्हणूनच उल्लेखली जातात. आपआपल्या बाजूचा व्यक्तीचा योग्य सल्ला घेणं आणि समोरच्या व्यक्तीचा पास चुकवणं हे शेवटच्या दिवसांपर्यन्त रेटण्याच स्किल असावं लागतं.\n३) आहेर, रुखवत, साड्या.\nगावभर चर्चा होणारा सर्वात जलद प्रकार म्हणून आहेर, रुखवत व साड्यांचा उल्लेख करण्यात येतो. लग्नात येणाऱ्या एकूण स्रीया. त्यामध्ये कोणाला साड्या द्याव्यात त्या स्री या. एका साडीची किंमत गुणूले अचूक साड्या देण्याची किंमत व या सर्वाचा लग्नाच्या एकूण खर्चावर होणारा परिणाम याचा ताळमेळ घालत योग्य सन्मान करण्याचं स्किल काही विशिष्ट महिलांकडे असलेलं दिसून येतं. या महिलांना समोर करुन आपलं ध्येय साध्य करण्याचं कोकिळेसारखं स्किल देखील काही महिलांकडे असलेलं दिसून येतं. वरकरणी सोप्पा वाटणारा हा प्रकार काश्मिर प्रकरणाहून गंभीर असल्याचं मत अनेक अभ्यासकांनी दिलं आहे.\nपायावर दगड मारुन घेण्याचा हा प्रकार सर्रास चि व चि. सौ. का. यांच्याकडून केला जातो. भावना आवराव्यात, थोडा कंट्रोल करावा, इतक्यात तासन तास फोनवर बोलण्याची गरज नाही अशा साध्या वाटणाऱ्या गोष्टी वयात आलेल्या वधू व वराकडून पाळल्या जात नाहीत. परिमाणी अचानक पणे हे काही रुचल नाही.. लग्न ठरलं आहे म्हणून इतकी सलगी करणं योग्य वाटतं का अशा प्रकारचे टोमणे खावे लागतात. पण हे प्रकरण टोमण्यांपुरतच मर्यादित राहिलं तर ठिक असतं कधी कधी बच्चन कॅटेगरीतल्या लोकांना या गोष्टींचा राग आला तर ठरलेलं मोडायला वेळ लागत नाही. म्हणूनच थोडासा कंट्रोल ठेवण्याचा सल्ला बोलभिडू कडून आपुलकिनं देण्यात येतोय.\n५) राडा करणारी पोरं.\nमहाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, राजकिय, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रात वर्चस्व गाजवणारा युवावर्ग आज राडा करणारी पोरं या नावाने ओळखला जातोय. नवऱ्याला घोड्यावर बसवून तासभर नाचवणे, वर पक्षाच्या खोलीच दार बंद वरास अपमानित करत बसणे, मित्राच्या लग्नात सोयरिक जोडण्याचा आतोनात प्रयत्न करणे, फोमचा स्प्रे आणून नवरा नवरीला काश्मिरचा फिल करुन देणे, लग्नाच्या वरातीत नागिण डांन्स करणे, तीस चाळीस व्यक्तींचे गुलाबजाम व श्रीखंडे एकट्याने खाणे अशी प्रमुख काम ही राडा करणारी मुलं करतात.\nहे सर्व एका टप्यापर्यन्त सहन करण्याचं काम अनेक मान्यवर करत असतात मात्र अचानक एखाद्या बच्चन कॅटेगरीतल्या व्यक्तीचा पारा चढला तर भर मांडवातून वरात पुन्हा मागं फिरण्याची शक्यता असते. या गोष्टी हाताळण्यासाठी पुर्वाश्रमीचा राडा करणारा व्यक्ती आपणाला अचूक गर्दीतून हेरावा लागतो. समजणाऱ्या भाषेत समजावणं हे अवघड स्कील असून आत्ता संसारास लागलेल्या व पुर्वाश्रमीचा राडा करणारा व्यक्ती असणाऱ्यास ते अचूक जमतं. हा डाव तुम्हाला साधता आलां तर तुम्हास लग्न मोडणं टाळता येवू शकतं.\nया महाराजांना “सटरफटर” नाव का पडलं \nवडाच्या प्रत्येक फेरीसोबत यातील एक-एक मंत्र उच्चारला जातो\nक्रिकेटच्या बॅटचा आकार कसा बदलत गेला…\nकिम आण्णा सिंगापूरच्या मिटींगला स्वत:चा टॉयलेट घेवून गेले होते : टॉयलेट एक प्रेमकथा.\nपावसाळी कविता कशा कराव्यात \nजगातील सर्वात सुंदर महाराणी…\nहे ही वाच भिडू\nगुजरात मध्ये भाजपचं नाही तर काँग्रेसने सुद्धा मुस्लिम…\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\nगहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात…\nमौत का सौदागर ते फेकू अशी अनेक नावं काँग्रेसने मोदींना…\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना…\nछत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात फक्त कोश्यारीच पुढे…\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते…\nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T14:13:52Z", "digest": "sha1:CJPFK4ZPVTY7PBCB2OGKYUZECXCH2DOK", "length": 16161, "nlines": 78, "source_domain": "live46media.com", "title": "या चित्रपटाच्या सेट वर करीना कपूर ने वाजवली होती बिपाशा बसू च्या कानशीळात, कारण समजल्यावर सगळेच झाले होते हैराण.. – Live Media या चित्रपटाच्या सेट वर करीना कपूर ने वाजवली होती बिपाशा बसू च्या कानशीळात, कारण समजल्यावर सगळेच झाले होते हैराण.. – Live Media", "raw_content": "\nया चित्रपटाच्या सेट वर करीना कपूर ने वाजवली होती बिपाशा बसू च्या कानशीळात, कारण समजल्यावर सगळेच झाले होते हैराण..\nचित्रपटांच्या शूटिंगदरम्यान अशा काही कथा समोर येतात ज्या ऐकुन बर्याच लोकांना आश्चर्य वाटते तर काहींना हसू येते. प्रत्येकासोबत अशी काही तरी घटना घडतेच जी नंतर आठवली तर हसू येते. आज आम्ही तुम्हाला करीना कपूर आणि बिपाशा बसू यांची अशी एक गोष्ट सांगत आहोत जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.\nया चित्रपटाच्या सेटवर करीना कपूरने बिपाशा बसुच्या कानशिलात मारले होते, चला तर सेट वर काय झाले होते ते जाणुन घ्या. या चित्रपटाच्या सेटवर करीना कपूरने बिपाशा बसुच्या कानशिलात मारले होते. बॉलिवूड अभिनेत्रींमधिल मांजरीच्या लढाईबद्दल तुम्ही ऐकले असेलच.\nअसं म्हणतात की दोन नायिका फिल्म इंडस्ट्रीमध्ये मैत्रिणी होऊ शकत नाहीत आणि आज आम्ही तुम्हाला अशाच एका कथेविषयी सांगणार आहोत. 2001 मध्ये आलेला अजनबी हा चित्रपट तूम्ही सर्वांनिच पाहिला असेल आणि या चित्रपटाद्वारेच बिपाशा बासूने तिच्या करिअरची सुरुवात केली होती.\nयामध्ये करीना कपूर, बॉबी देओल आणि अक्षय कुमारही प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान असे काही घडले होते की तेथील सर्व लोक आश्चर्यचकित झाले होते. बातमीनुसार ‘अजनबी’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपासा बासू आणि करीना कपूर यांच्यात जोरदार भांडण झाले होते, आणि करिनाने बिपाशाच्या कानशिलात खुप जोरात मारले होते.\nअसे झाले होती की करिना कपूरचा डिझाइनर विक्रम फडणीसने अजनबी चित्रपटाच्या सेटवर बिपासा बासूला थोडी मदत केली होती आणि करिनाला ते आवडले नाही. यामुळे करिना बिपाशा बसुवर खूप चिडली होती आणि करीनाने रागात बिपाशाला काळी मांजर म्हंटले होते. 2001 साली बिपाशा बसूने एका मुलाखतीत सांगितले होते की.\nमला वाटते गरज नसताना ही गोष्ट एवढी वाढविली होती. करिनाला डिझायनर विक्रम फडणीस बरोबर काही समस्या होत्या, त्यामुळे तिने मला गरज नसताना यामध्ये घेतले. ते करिनाचे अतिशय बालिश काम होते आणि आता मी पुन्हा करीनाबरोबर कधीच काम करणार नाही. दुसरीकडे, 2002 मध्ये करीना कपूरने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की,\nअसे वाटत आहे की बिपाशाला तिच्या हुशारीवर विश्वास नाही कारण तिने तिच्या चार पानांच्या लांब मुलाखतीत सुमारे 3 पानं फक्त माझ्याविषयीच बोलली. बिपाशा तिच्या कामाबद्दल का बोलली नाही इतकेच नाही तर करीना हे देखील बोलली की बिपाशाला आता पर्यंत जेवढा पण फेम मिळाला आहे.\nतो माझ्यासोबत झालेल्या भांडणामुळेच मिळाला आहे. करीना कपूर आणि बिपाशा मध्ये झालेले भांडण काही वर्षांत मिटले आणि 2008 मध्ये सैफ अली खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत दोघीही मिठी मारताना दिसल्या. बिपशा या पार्टीत आली होती तिने तेथे करीनाकडे मैत्रीचा हात पुढे केला होता आणि करीनानेही तो स्वीकारला. त्यांचा अजनबी हा चित्रपट सूपरहीट झाला होता.\n7 जानेवारी रोजी जन्मलेली बिपाशा बसू 41 वर्षांची झाली आहे आणि तिने 2001 मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. यानंतर तिने राज, जिस्म, धूम -२, राज-3, अलोन, बचना ए हसीनो, ओंकार, नो एंट्री, फिर हेरा-फेरी, आक्रोश, रब ने बना दी जोडी, हमशकल, मदहोशी, आत्मा, कॉर्पोरेट यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.\n2016 मध्ये तिने तिच्यापेक्षा 3 वर्ष लहान असलेल्या अभिनेता करणसिंग ग्रोव्हरसोबत लग्न केले आणि तेव्हापासून ती चित्रपटांपासून दूर आहे पण सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.\nकधीच सुधरणार नाही करन जोहर, स्वतःच्याच बे-डरूम मध्ये लावलाय या विवाहित महिलेचा फोटो, बोलला मी तिच्या फोटोकडे पाहून दररोज..’\nलग्नाच्या आधीच प्रेग्नेंट होऊन बसली ही सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री, फोटो पाहाल तर पायाखालची जमीन सरकेल तुमच्या..’ पहा\nअनेक वर्षांनी प्रियंकाने व्यक्त केले तिचे दुःख, बोलली एतराज चित्रपटात बो-ल्ड सिन शूट करताना माझ्या शरीरात…’\nPrevious Article स्वतःच्या बॉयफ्रेंड ला तीच सर्वस्व देऊन बसली हि अभिनेत्री, पण त्यानेच दिला धोका, 27 वर्षाची असूनही आज फिरतेय एकटीच….\nNext Article आपल्या पती किव्हा बॉयफ्रेंडच्या बेदम मा र खाऊन बसल्या आहेत बॉलीवूड च्या या टॉप 8 अभिनेत्र्या, फोटो पाहून विश्वास बसणार नाही…\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/aabhal-kosale-jevha-marathi-lyrics/", "date_download": "2022-12-01T12:26:47Z", "digest": "sha1:5SY5OQOO7BA7ASRB3HTUOAYJUCNOHHLO", "length": 3685, "nlines": 56, "source_domain": "marathilekh.com", "title": "आभाळ कोसळे जेव्हा | Aabhal Kosale Jevha Marathi Lyrics - Marathi Lekh", "raw_content": "\nगीत – वसंत निनावे\nसंगीत – श्रीनिवास खळे\nस्वर – आशा भोसले\nआभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे \nसारे जग रुसल्यावरती चिमण्यांनी कोठे जावे \nछाया न पित्याची पाठी, आईची न दिसली माया\nपालवीहि फुटण्याआधी वठलेली अमुची काया\nया दगडी भिंतीपुढती रडगाणे कुठवर गावे \nचत्‌कोर भाकरी का रे वाट्यास आमुच्या नाही \nअसहाय साखळ्या भारी आहेत आमुच्या पायी\nकोणाच्या पुढती अमुचे चिमुकले हात पसरावे \nबोलका पुरावा आम्ही तुमच्या त्या सौजन्याचा\nजातसे जीवही ज्याने तो खेळच दुर्जनतेचा\nतुटल्या माळेमधले मणि फिरुनी कसे जुळावे \nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/03/26/sanjay-datt-after-cancer/", "date_download": "2022-12-01T14:02:38Z", "digest": "sha1:ZCJSXDNHHIV5M223VNBF37YQPQ2OG5KP", "length": 7479, "nlines": 50, "source_domain": "news32daily.com", "title": "कर्करोगातून मुक्त झाल्यानंतर पुन्हा एकदा संजय दत्त दिसला नव्या रुपात, पहा फोटो.... - ENEWS MARATHI", "raw_content": "\nकर्करोगातून मुक्त झाल्यानंतर पुन्हा एकदा संजय दत्त दिसला नव्या रुपात, पहा फोटो….\nबॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा चित्रपट उद्योगातील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. त्याच्या कारकीर्दीत रोमँटिक हिरोपासून अ‍ॅक्शन आणि खलनायकापर्यंतच्या भूमिका असलेल्या हिंदी सिनेमाच्या कलाकारांच्या यादीत संजय दत्तचा समावेश आहे. संजय आणि त्याच्या कुटुंबासाठी गेली काही वर्षे खूप कठीण होती.\nसंजय ला कॅन्सर झाल्याची बातमी समजल्यानंतर त्याच्या चाहत्यांसह कुटुंबीयांवर जणू दु: खाचा डोंगर कोसळला होता. पण या संपूर्ण क्षणी त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्या पाठीशी उभे होते. त्याचवेळी त्याचे आयुष्य पुन्हा एकदा रुळावर आले आहे. त्याचबरोबर आता संजयही तंदुरुस्त दिलेला दिसत आहे. दरम्यान, संजयचे एक चित्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या चित्रात संजय दत्त स्वत: चा नवीन लूक देताना दिसत आहे.\nसंजय दत्तने स्वत: चे एक चित्र आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या चित्रात संजय दत्त नवीन हेअरस्टाईल मद्ये दिसत आहे. फोटोमध्ये आपण पाहू शकता की बाबा चष्मा लाऊन खुर्चीवर बसलेला दिसत आहे. त्याच वेळी, एक माणूस त्याच्या केसांवर स्प्रे करताना दिसत आहे. हे चित्र सामायिक करत संजयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,\nनेहमीच माझ्या सोबत राहिल्याबद्दल आणि मला नवीन रूपा बद्दल धन्यवाद ‘ अभिनेत्याच्या हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. आतापर्यंत त्याचे हे चित्र चार लाखाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. त्याचबरोबर यावर भाष्य करून चाहतेही या नव्या लूकबद्दल प्रतिक्रिया देत आहेत.\nसंजय दत्तने 11 ऑगस्ट 2020 रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती ज्यामध्ये त्याने कर्करोगाचा खुलासा केला होता. त्यानी लिहिले होते की, “मी माझ्या वैद्यकीय उपचारासाठी एक छोटा ब्रेक घेत आहे. माझे कुटुंब आणि मित्र माझ्याबरोबर आहेत आणि मी माझ्या शुभचिंतकांना विनंती करीन की जास्त काळजी करू नये. तुमच्या प्रेमाबद्दल आणि प्रार्थनांमुळे मी लवकरच परत येईल. ‘\nपुन्हा एकदा ‘त्या’ अनोळखी व्यक्तीसोबत दिसली जान्हवी कपूर हातात हात घेऊन करतेय रोमांन्स…\nबीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..\nपहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अक्षयची लाडकी लेक नितारा, असे आहे या स्टारकीड चे आयुष्य\nPrevious Article अभिनेत्री मलायका आरोराचा हॉ’ट अवतारात डान्स चा विडिओ झाला वायरल, पहा विडिओ…\nNext Article अनुष्का तसेच करीना यांनी गरोदरपणानंतर असे काय खाल्ले, की झाल्या अधिकच सुंदर…\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/06/12/6127/", "date_download": "2022-12-01T13:47:25Z", "digest": "sha1:FDBCM3ZJW5BYVMNEU6CPPNLE5IMW45BB", "length": 14346, "nlines": 143, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "युवा मराठा न्युजचे कँमेरामन सुनील मिस्तरी यांचे अल्पशा आजाराने निधन – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nयुवा मराठा न्युजचे कँमेरामन सुनील मिस्तरी यांचे अल्पशा आजाराने निधन\nयुवा मराठा न्युजचे कँमेरामन सुनील मिस्तरी यांचे अल्पशा आजाराने निधन\n*युवा मराठा न्युजचे कँमेरामन सुनील मिस्तरी यांचे अल्पशा आजाराने निधन*\nमालेगाव,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज)- युवा मराठा न्युज चँनलचे कँमेरामन व मालेगाव कँम्पातील सप्तशृंगी फोटो स्टुडीओचे संचालक सुनिल गबा मिस्तरी (रुले)यांचे आज वयाच्या ४२व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.\nमिस्तरी परिवार मुळ जळगाव जिल्ह्यातील असुन गेल्या अनेक वर्षापासून ते मालेगाव शहरात व्यवसायानिमित स्थानिक झालेले होते.सुनिल मिस्तरी हे युवा मराठा न्युज चँनलचे धडाडीचे व उत्साही कँमेरामन म्हणून कार्यरत होते.त्यांच्या अल्पशा आजाराने झालेल्या निधनामुळे मिस्तरी कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात युवा मराठा न्युज परिवार सहभागी आहे.मयत मिस्तरी यांच्या पश्चात पत्नी दोन मुले भाऊ भावजयी बहिणी असा परिवार आहे,ईश्वर मृतात्म्यांस चिरशांती देवो हिच ईशचरणी आदरांजली व युवा मराठा परिवाराची भावपूर्ण श्रध्दांजली.\n १००% कोरोना बरा करण्याचा उपाय माझ्याकडे\nराष्ट्रवादीच्या माध्यमातून राजू शेट्टी आमदार होणार ; शरद पवारांनी दिली ऑफर\nकळवणला कांदा उत्पादकांचे आंदोलन*\n🛑 सॅमसंग गॅलेक्सी M51 ला स्वस्तात खरेदीची संधी, फोनमध्ये 7000mAh बॅटरी 🛑\nमेडशी येथील मस्जिद बनली राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/08/02/9426/", "date_download": "2022-12-01T12:39:41Z", "digest": "sha1:LPB7NBRBN3EMOJYLWNBVQKHPXDF2SYNF", "length": 28453, "nlines": 162, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "नांदेड जिल्ह्यात आज पुन्हा १४७ बाधितांची भर तर ४८ रूग्ण बरे व दोघांचा मृत्यू – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nनांदेड जिल्ह्यात आज पुन्हा १४७ बाधितांची भर तर ४८ रूग्ण बरे व दोघांचा मृत्यू\nनांदेड जिल्ह्यात आज पुन्हा १४७ बाधितांची भर तर ४८ रूग्ण बरे व दोघांचा मृत्यू\nनांदेड जिल्ह्यात आज पुन्हा १४७ बाधितांची भर तर ४८ रूग्ण बरे व दोघांचा मृत्यू\nनांदेड, दि. १ ; राजेश एन भांगे\nजिल्ह्यात आज रोजी सायं. 6 वाजेपर्यंतच्या अहवालानुसार 48 व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 147 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. आजच्या एकूण 1 हजार 281 अहवालापैकी 1 हजार 88 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 1 हजार 986 एवढी झाली असून यातील 935 एवढे बाधित बरे झाले आहेत. एकुण 957 बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील 15 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 7 महिला व 8 पुरुषांचा समावेश आहे.\nशुक्रवार 31 जुलै रोजी दत्तनगर नांदेड येथील 48 वर्षाचा एक पुरुष जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर शनिवार 1 ऑगस्ट रोजी चिरागगल्ली नांदेड येथील 75 वर्षाचा एक पुरुष डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत पावले. आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत व्यक्तींची संख्या 83 एवढी झाली आहे.\nआज बरे झालेल्या 48 कोरोना बाधितांमध्ये मुखेड कोविड केअर सेंटर येथील 22, कंधार कोविड केअर सेंटर येथील 4, बिलोली कोविड केअर सेंटर येथील 1,पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथील 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथील 1 अशा 48 कोरोना बाधित व्यक्तींना औषोधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.\nआरटीपीसीआर तपासणीद्वारे नवीन बाधितांमध्ये नांदेड येथील गणेशनगरचा 40 वर्षाचा एक पुरुष, एनएसबी कॉलेज येथील 50 वर्षाचा एक पुरुष, बजाजनगर येथील 56 वर्षाचा एक पुरुष, नारायणनगर येथील 30 वर्षाची एक स्त्री, गितानगर येथील 22,26,52 वर्षाचे तीन पुरुष, आणि 8,35,46,65 वर्षाच्या चार स्त्रीया, वसंतनगर येथील 15,19 वर्षाचे दोन पुरुष व 16,33,35,40 वर्षाच्या चार स्त्रीया, मगनपुरा येथील 35 वर्षाचा एक पुरुष, दिपनगर येथील 60 वर्षाचा एक पुरुष, खडकपुरा येथील 38 वर्षाचा एक पुरुष, देविनगर येथील 58 वर्षाचा एक पुरुष, चैतन्यनगर येथील 59 वर्षाचा एक पुरुष, निजाम कॉलनी येथील 68 वर्षाचा एक पुरुष, भावसार चौक येथील 18,45 वर्षाचे दोन पुरुष व 40 वर्षाची एक स्त्री, सिडको येथील 36 वर्षाची एक स्त्री व 32 वर्षाचा एक पुरुष, विष्णुपुरी येथील 27 वर्षाची एक स्त्री, लिंबगाव येथील 43 वर्षाचा एक पुरुष, असर्जन येथील 55 वर्षाचा एक पुरुष, जंगमवाडी मालेगाव अर्धापूर येथील 17 वर्षाची एक स्री , वृंदावन कॉलनी अर्धापूर येथील 42 वर्षाचा एक पुरुष व 47 वर्षाची एक स्त्री, भोकर देशपांडे गल्लीतील 32 वर्षाचा एक पुरुष, देगलूर आझाद कॉलनी येथील 35 वर्षाचा एक पुरुष, तोटावार गल्ली येथील 25 वर्षाचा एक पुरुष, लालगल्ली येथील 14 वर्षाची एक स्त्री, शांतीनगर येथील 80 वर्षाचा एक पुरुष, भोईगल्ली येथील 13, 60 वर्षाच्या दोन स्त्रीया, काब्दे गल्ली येथील 30,34 वर्षाचे दोन पुरुष, गोकुळनगर येथील 75 वर्षाचा एक पुरुष, शेवाळा येथील 50 वर्षाचा एक पुरुष, देगलूर येथील 65 वर्षाचा एक पुरुष व 48 वर्षाची एक स्त्री, धर्माबाद येथील 3 वर्षाची एक मुलगी, शांतीनगर येथील 8 वर्षाची एक मुलगी, गणेशमंदिर येथील 55 वर्षाचा एक पुरुष, 54 वर्षाचा एक पुरुष, सोनखेड ता. लोहा येथील 18,62 वर्षाचे दोन पुरुष व 47,58 वर्षाच्या दोन स्त्रीया, वाळकी येथील 58 वर्षाचा एक पुरुष, कंधार तालुक्यातील हात्तेपुरा येथील 39 वर्षाचा एक पुरुष व 25 वर्षाची एक स्त्री, फुलेनगर येथील 20,25 वर्षाचे दोन पुरुष व 65 वर्षाची एक स्त्री, भवानीनगर येथील 61 वर्षाचा एक पुरुष, कंधार येथील 67 वर्षाची एक स्त्री, हदगाव येथील 28 वर्षाचा एक पुरुष, तामसा येथील अनुक्रमे 2,18,21,28,30,35,36,37,40,45,60,75 वय वर्षाचे बारा पुरुष व 10,10,12,17,28,32,32,40,60 वर्षाच्या नऊ स्त्रीया, यशवंतनगर हदगाव येथील 35 वर्षाचा एक पुरुष, राजानगर येथील अनुक्रमे 27,30,32 वर्षाचे तीन पुरुष व 27,28,50,58 वर्षाच्या चार स्त्रीया, नायगाव येथील 4 वर्षाची एक मुलगी, म्हैसा अदिलाबाद येथील 66 वर्षाचा एक पुरुष, पालम जि. परभणी येथील 60 वर्षाचा एक पुरुष हे आरटीपीसीआर तपासणीद्वारे बाधित असल्याचे निष्पन्न झाले.\nअँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मारवाडगल्ली येथील 37 वर्षाचा एक पुरुष व 7 वर्षाची एक मुलगी, हडको येथील 48 वर्षाचा एक पुरुष, आनंदनगर येथील 43 वर्षाची एक स्त्री, कौठा येथील 72 वर्षाचा एक पुरुष, पोलीस कॉलनी येथील 31 वर्षाचा एक पुरुष, वसंतनगर येथील 21 वर्षाचे दोन पुरुष व 45 वर्षाची एक स्त्री, श्रीनगर येथील 40,65वर्षाचे दोन पुरुष व 30 वर्षाची एक स्त्री, लेबर कॉलनी येथील 24,47,53 वर्षाचे तीन पुरुष, मित्रनगर येथील 32 वर्षाचा एक पुरुष, उदयनगर येथील 24 वर्षाचा एक पुरुष व 20,80 वर्षाच्या दोन स्त्रीया, गोवर्धनघाट येथील 30 वर्षाचा एक पुरुष व 60 वर्षाची एक स्त्री, चिखलवाडी येथील 59 वर्षाचा एक पुरुष, सिडको येथील 31,38,56 वर्षाचे तीन पुरुष, कौठा येथील 30 वर्षाचा एक पुरुष, भालचंद्र नगर येथील 44 वर्षाचा एक पुरुष, गजाननगर येथील 44 वर्षाचा एक पुरुष, गजाननमंदिर येथील 28 वर्षाचा एक पुरुष, बिलोली बडुर येथील 36 वर्षाचा एक पुरुष, बाळापूर धर्माबाद येथील 30 वर्षाचा एक पुरुष, नामदेवनगर येथील 23 वर्षाचा एक पुरुष, रुख्मीनीनगर येथील 25 वर्षाचा एक पुरुष, शिवाजीनगर येथील 32 वर्षाचा एक पुरुष, गांधीनगर येथील 38 वर्षाचा एक पुरुष व 22 वर्षाची एक स्त्री, रसिकनगर येथील 27 वर्षाचा एक पुरुष, सरस्वतीनगर येथील 43 वर्षाचा एक पुरुष, देवीगल्ली येथील 21 वर्षाचा एक पुरुष, टिचरकॉलनी येथील 45 वर्षाचा एक पुरुष, विठ्ठलमंदिर येथील 18 वर्षाचा एक पुरुष, बेलूर ता. धर्माबाद येथील 26 वर्षाचा एक पुरुष व 25 वर्षाची एक स्त्री, बालाजीनगर येथील 52 वर्षाचा एक पुरुष, बेलापूर येथील 3, 22 वर्षाच्या दोन स्री पया, गंगास्थान निजामाबाद येथील 32,37,39,41,41 वर्षाचे पाच पुरुष हे अँटिजेन तपासणीद्वारे बाधित आढळले.\nजिल्ह्यात 957 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 131, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 334, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 44, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 24, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 18, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 92, देगलूर कोविड केअर सेंटर येथे 59, लोहा कोविड केअर सेंटर येथे 5, हदगाव कोविड केअर सेंटर 50, भोकर कोविड केअर सेंटर 4, कंधार कोविड केअर सेंटर येथे 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर येथे 59, किनवट कोविड केअर सेंटर येथे 5, अर्धापूर कोविड केअर सेंटर येथे 3, खाजगी रुग्णालयात 105 बाधित व्यक्ती उपचार घेत असून 6 बाधित औरंगाबाद येथे, निजामाबाद येथे 1 बाधित, हैदराबाद येथे 2 तर मुंबई येथे 2 बाधित संदर्भित झाले आहेत.\nजिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती\nसर्वेक्षण- 1 लाख 49 हजार 367,\nघेतलेले स्वॅब- 15 हजार 75,\nनिगेटिव्ह स्वॅब- 11 हजार 764,\nआज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 147,\nएकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 हजार 986,\nआज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 21,\nआज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 13,\nरुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 935,\nरुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 957,\nआज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 252.\nप्रलंबित स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले अहवाल उद्या सायंकाळ पर्यंत प्राप्त होतील. कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.\n🛑 सेनेचा हल्लाबोल, भाजपचं दूध आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा 🛑\n*मुले ही देवाघरची फुले असतात हे आपण नेहमी बोलत असतो*\nमाझं गाव माझं गा-हाणं\n🛑 राज्यातील पहिले कोरोनामुक्त कोविड सेंटर ठाण्यात 🛑\nग्रामीण रूग्णालयाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी निवेदन.*\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00685.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T14:41:35Z", "digest": "sha1:FFJJ4OXWKFH5TWZRIJGKLJLGOTNK3H3Q", "length": 12657, "nlines": 103, "source_domain": "bolbhidu.com", "title": "संजय गांधी Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nभारतातली सर्वात पहिली मारुती कार आत्ता कुठे आहे माहित आहे का \nमारुती ८००. भारतातली पहिली हॅचबॅक कार. मध्यमवर्गाचं स्वतःच्या कारचं स्वप्न या मारुतीमुळे प्रत्यक्षात आलं होतं. दोनचाकीवर बसून जाणारं चौकोनी कुटुंब आपल्या पाहुण्यांच्या घरी ऐटीत मारुती मधून जाऊ लागलं. आजही अनेकांच्या दारात आपण घेतलेली पहिली…\nभारताचा राजकीय इतिहास पाहता हवाई अपघातात बऱ्याच मोठ्या नेत्यांचा मृत्यू झालाय\nभारतासाठी एक दु:खद माहिती समोर आली असून हवाई दलाच्या IAF MI 17 हेलिकॉप्टरच्या भीषण अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांच्या अपघाती मृत्यूवर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर…\nभारताचं सर्वात पहिलं सेक्स स्कॅण्डल : यामुळे चांगला माणूस पंतप्रधानपदापासून मुकला होता\nबाबू जगजीवन राम. सर्वाधिक काळ सलगपणे संसदेचे सदस्य आणि सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, असं नाव म्हणजे बाबू जगजीवन राम. या विक्रमांसोबतच ३ वेळा पंतप्रधानपदाच्या जवळ जाऊन सुद्धा या पदावर पोहचू न…\nपत्रकार परिषदांच काय घेवून बसलात, या पंतप्रधानांना तर “लोकसभेला देखील सामोर जाता आलं…\nकोणते पंतप्रधान कोणत्या गोष्टीला सामोरे गेले, कोणत्या पंतप्रधानांची किती इंचाची छाती आहे. हा सध्या देशाच्या राजकारणातला सर्वात हॉट टॉपीक आहे. प्रधानसेवक नरेंद्र मोदी हे पत्रकारपरिषदांना सामोरे जात नाहीत हे मात्र सत्य. पण याहून हॉट टॉपीक…\nसंजय गांधींच्या ‘सेक्युलर’ लग्नाची गोष्ट, ज्याची संपूर्ण देशभरात चर्चा झाली \n२८ जुलै १९७४. मेनका आनंद नावाच्या १७ वर्षीय मॉडेलने ‘बॉम्बे डाईंग’साठी केलेल्या ‘बोल्ड’ जाहिरातीचे दिल्लीतील रस्त्यावरील नागरिकांचे लक्ष वेधून घेणारे होर्डींग्ज एका रात्रीत गायब झाले होते. असं सांगण्यात येतं की होर्डींग्ज थेट…\nटिम संजय गांधी विरुद्ध टिम राहूल गांधी, कोण ठरलं वरचढ..\nकाल मध्यप्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. राहुल गांधीच्या नेतृत्वाखालचा विजयाचा दुष्काळ संपून या दोन्ही राज्यावर काँग्रेसचा झेंडा गाडला गेला. आता या दोन्ही राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न फक्त तिथले…\nदिल्लीमधले सगळे पुरुष तिला बघितल्यावर थरथर कापायचे.\nरुक्साना सुलतान, प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंगची ती आई. पण एके काळी अख्ख्या दिल्लीमध्ये तिचा टेरर होता. अतिशय सुंदर पण तितकीच बेदरकर फटकळ अशा रुक्सानाचा शिविंदर सिंह या शीख जनरलशी घटस्फोट झाला होता. आपली मुलगी अमृता सिंगला घेऊन ती एकटीच…\nजेव्हा रामनाथ गोएंका आपली ‘गर्लफ्रेंड’ इंदिरा गांधींकडे स्नेहभोजन करायला गेले \nरामनाथ गोएंका. ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाचे संस्थापक आणि मालक. भारताच्या पत्रकारितेच्या इतिहासात निर्भीड पत्रकारितेचा विषय जेव्हा कधी निघतो, तेव्हा रामनाथ गोएंका यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. २२ एप्रिल १९०४ रोजी बिहारमधील दरभंगा…\nइंदिरा गांधीनंतर सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून आर.के. धवन यांच नाव घेतलं जायचं \nसाधारणतः साठचं दशक असावं इंदिरा गांधींकडे एक तरुण नोकरी मागण्यासाठी आला होता. त्यावेळी कार्यालयात जागा नसतानाही इंदिरा गांधींनी त्याला सहायक सचिव म्हणून कार्यालयात ठेऊन घेतलं होतं. एका दिवशी इंदिरा गांधी अशाच घाई-गडबडीत कुठेतरी जाण्यासाठी…\nलोकांनी त्यांचा विकासपुरुष म्हणून गौरव केला अन त्यांनी लोकांची नसबंदी केली…\nचौधरी बन्सीलाल. हरयाणातील भिवानी येथे जन्मलेला हा माणूस आधुनिक हरयाणाचा निर्माता मानला जातो. हरयाणाची देशातील आजची जी काही बरी-वाईट परिस्थिती आहे, त्याची पायाभरणी याच माणसाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात झाली होती. एक कुशल प्रशासक…\nहे ही वाच भिडू\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते…\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nकाशी प्रमाणेच पंढरपूर कॉरिडोर मध्ये सुद्धा ऐतिहासिक…\nगुजरात मध्ये भाजपचं नाही तर काँग्रेसने सुद्धा मुस्लिम…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nगहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात…\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-latest-news-about-jet-airplane-5169110-NOR.html", "date_download": "2022-12-01T13:46:01Z", "digest": "sha1:SLUFXX6IAJ3AXYCH2U3IVPGHEZGFELVD", "length": 5458, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जेट विमानाचे तंत्रज्ञान घेईल मानवी आरोग्याची काळजी | Latest news about jet airplane - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजेट विमानाचे तंत्रज्ञान घेईल मानवी आरोग्याची काळजी\nलंडन- जेट विमानाच्या इंजिनामध्ये खूप गुंतागुंत असते. त्यात शेकडो उपकरणांचा समावेश असतो. विमानात काही बिघाड झाल्यास ते अपघातग्रस्त होऊ शकते आणि त्यातील शेकडो प्रवाशांचा जीव जाऊ शकतो.\nजेट विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती आदर्श पद्धती समजली जात नाही. इंजिन ठिकठाक करण्याइतपत वेळही नसतो. अशा स्थितीत जीव वाचवण्यासाठी विमानाच्या इंजिनमध्ये सेन्सर लावलेले असतात. सेन्सर जेट विमानावर कायम निगराणी करत असतात आणि कोणत्याही अप्रिय स्थितीत कॉकपिटला सर्वात पहिल्यांदा माहिती दिली जाते. गुंतागुंतीची समस्या उद््भवण्याआधी ही माहिती उपलब्ध होते.\nऑक्सफोर्ड विद्यापीठाचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे तज्ज्ञ आणि डिजिटल हेल्थ एक्स्पर्ट लियोनेल तारेसेंको यांच्या म्हणण्यानुसार, जेट विमानाच्या या तंत्रज्ञानाचा वापर माणसाचे आरोग्य आणि आरोग्य सेवा चांगल्या करण्यातही केला जाऊ शकतो. तारसेंको म्हणाले, विमानात सेन्सर कोणत्याही कठीण प्रसंगाची कल्पना देतात, तीच पद्धती अारोग्य विज्ञानात उपयोगात आणली जाऊ शकते.\nतारेसेंको म्हणाले, जेट विमानाच्या तंत्रज्ञानाचा वापर हृदयविकाराच्या झटक्याच्या स्थितीत सामान्य माणसाला करता आल्यास रुग्णांचे प्राण वाचू शकतात.\nजेट विमानातील सेन्सरच्या धर्तीवर रुग्णालयांत हार्ट रेट, बीपी, तापमान आणि रक्तपुरवठा आदींबाबतची सेन्सर उपकरणे दिसून येतात. डॉक्टर आणि परिचारिका या सर्व माहितीवर बारीक लक्ष ठेवून असतात. याच्याच साहाय्याने रुग्णांवर इलाज केला जातो. येत्या दहा वर्षांत लोक अशा प्रकारच्या सेन्सर्सचा वापर आपल्या घरातही करतील, अशी आशा तारसेंको यांनी व्यक्त केली. यामधील व्हिडिओ कॅमेरा तुमच्या प्रकृतीवर लक्ष ठेवेल. हे उपकरण हृदयाचे ठोके, रक्तदाब, तापमानवर लक्ष ठेवेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-leo-horoscope-in-marathi-03-09-2021/", "date_download": "2022-12-01T12:21:45Z", "digest": "sha1:Q3SOGNK77KUGKELPCPYO3QZPMBJE3W6A", "length": 13603, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays simha (Leo) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nVideo : झोप नाही, गाडी चालवायची कशी एसटी ड्रायव्हरची अवस्था पाहून बसेल धक्का\nआकाशातून कोसळताच हातात धरलं; विमानाचा कधीच पाहिला नसेल असा Shocking Video\nहिवाळ्यात खा हे 10 सुपरफूड; आजार राहतील दूर, तज्ञांनीच दिला सल्ला\nपाण्यावर धावणारा सरडा कधी पाहिलाय का वन अधिकाऱ्यांनी उघड केलं गुपित\nVideo : झोप नाही, गाडी चालवायची कशी एसटी ड्रायव्हरची अवस्था पाहून बसेल धक्का\nNo Shave November: कोल्हापूरच्या तरुणांनी गोळा केली कॅन्सरग्रस्तांसाठी मदत,Video\nपुण्यात खूनाचे सत्र थांबेना, गेल्या 15 दिवसात 12 जणांचा खून\nडोळ्यात पाणी आणणारी घटना, 3 महिन्याच्या चिमुकलीसह आईचा अपघातात जागीच मृत्यू\nनार्को टेस्टमध्ये आफताबची कबुली, श्रद्धाचा मोबाईल अन् कपड्यांबाबत सांगितलं\n सापडलेली सोन्याची चैन केली परत, मालकाने काय केलं पाहा\nलग्नानंतर वर्षातच तरुणीचा शेवट; आई-वडिलांनीच हत्या करून मृतदेह बॅगेत भरला अन्...\nनार्को टेस्टमध्ये गुन्हेगार सत्य सांगतात या प्रश्नांमुळे आफताबचा पर्दाफाश होणार\nकाही केल्या शांत होईना अर्जुन कपूरचा राग; पोस्ट करत म्हणाला 'तुमच्या कर्माची फळं\n अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली महत्त्वाची घोषणा\nरस्त्यावर खाल्ली चाट-पापड अन् कापले केस; बिग बींच्या नातीचा साधा अंदाज\nआजपासून ठीक 365 दिवसांनी रिलीज होणार विक्की कौशलचा Sam Bahadur\nस्टीव्ह स्मिथने डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी केली बरोबरी, हिटमॅनला दिलं आव्हान\nबांगलादेश दौऱ्यानंतर ३ सामन्यात का खेळणार नाहीत विराट, रोहित\nइंग्लंडची कसोटीत टी20 सारखी फटकेबाजी, पाकिस्तानच्या गोलंदाजांची केली धुलाई\nकेएल राहुलने लग्नासाठी BCCIकडे मागितली सुट्टी, आथियासोबत लवकरच लग्नाच्या बेडीत\nरिटेल Digital Rupee म्हणजे काय क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल रुपीमधला फरक\nतुमचं या बँकेत Loan आहे का भरावा लागणार जास्त EMI\nफेक सल्लागारांवर SEBIची मोठी कारवाई, तुम्ही तर पैसे गुंतवले नाही ना\nAirport शेजारी घर असेल तर मिळणार नाही ही सुविधा, तुमचं होऊ शकतं नुकसान\nहिवाळ्यात खा हे 10 सुपरफूड; आजार राहतील दूर, तज्ञांनीच दिला सल्ला\n...म्हणून लोकांना आवडते जुनी दारू; तुम्हाला माहितीये का कारण\nSarees on EMI : लग्नाची बिनधास्त करा खरेदी, 'इथं' घ्या ईएमआयवर साड्या\nविवाहबाह्य संबंधामधून बाहेर कसं पडावं हे 4 उपाय खूपच फायद्याचे\nHealth Tips : निरुपयोगी समजून फेकू नका आल्याची बहुमोल साल, असा करा उपयोग\nक्रिकेटपासून हिंदूहृदयसम्राटांपर्यंत; पु. ल. देशपांडेंचे 7 भन्नाट किस्से\nहरपलं देहभान... विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन वारकरी; पहा वारीचे सुंदर PHOTO\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\nआकाशातून कोसळताच हातात धरलं; विमानाचा कधीच पाहिला नसेल असा Shocking Video\nपाण्यावर धावणारा सरडा कधी पाहिलाय का वन अधिकाऱ्यांनी उघड केलं गुपित\n वजन घटवण्याच्या नादात असा उपाय पडला भारी; फुटली महिलेची किडनी\nगाडीचं इंजिन ऑईल बदलताना ‘ही’ गोष्ट ठेवा लक्षात, तुम्हालाच होईल फायदा\nयंदा 7 डिसेंबरला आहे दत्त जयंती; जाणून घ्या श्रीदत्तात्रेयाचे अवतार, धार्मिक कथा\nसंध्याकाळच्या वेळेस चुकून पण ही कामं करू नयेत; त्याचं वास्तुशास्त्र समजून घ्या\n'पंचका'मध्ये कोणाचा मृत्यू झाल्यास काय करावं अंत्यसंस्कारावेळी करा हे काम\n2023 हे वर्ष `या` पाच राशींसाठी असेल विशेष शुभफलदायी\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nआज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टींवरून वाद होऊन मतभेद होण्याची संभावना असल्याचे श्रीगणेश सांगतात. पति - पत्नी दोधांपैकी एकाची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. परिणामतः प्रापंचिक गोष्टीपासून मन अलिप्त होईल. व्यापारीवर्गाने भागीदारांशी शांतपणे वागावे. सार्वजनिक जीवनात अपयश येणार नाही याची काळजी घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीची भेट त्रासदायी ठरेल.\nसिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.\nबुधाच्या संक्रमणाने तयार होतोय भद्रराज योग; या 3 राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस\nया 6 राशींसाठी बुधादित्य योग भाग्यशाली; नोकरी-व्यवसायात मिळतील सुखद वार्ता\nया 5 राशींचे लोक असतात जरा जास्तच इमोशनल; भावनिक निर्णयाचा बसतो फटका\nआजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A5%AB-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-dinvishesh-5-december/", "date_download": "2022-12-01T12:53:48Z", "digest": "sha1:V7G6JJR57TLEGQJCQNSY2HQDZBGVNQ2W", "length": 15457, "nlines": 123, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "दिनविशेष ५ डिसेंबर || Dinvishesh 5 December || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » दिनविशेष » दिनविशेष ५ डिसेंबर || Dinvishesh 5 December ||\n१. शेख अब्दुल्ला, जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री (१९०५)\n२. शिखर धवन, भारतीय क्रिकेटपटू (१९८५)\n३. मार्टिन व्हॅन बुरेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (१७८२)\n४. ॲडमिरल जयंत नाडकर्णी, भारताचे १४वे नौसेना प्रमुख (१९३१)\n५. पॉल पेनलेव, फ्रान्सचे पंतप्रधान (१८६३)\n६. मनीष मल्होत्रा, भारतीय फॅशन डिझायनर (१९६६)\n७. वॉल्ट डिस्ने, ॲनिमेशनचे जनक, मिकी माउसचे निर्माता (१९०१)\n८. डॉ. लक्ष्मण देशपांडे, वऱ्हाड निघालय लंडनला या नाटकाचे लेखक,दिग्दर्शक ,अभिनेते (१९४३)\n९. सेसिल फ्रँक पॉवेल, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९०३)\n१०. भूमिबोल अद्यूलतेज, थायलंडचा राजा (१९२७)\n११. बिपिनचंद्र जोशी, भारतीय आर्मी स्टाफचे प्रमुख (१९३५)\n१२. वीर सिंघ, भारतीय पंजाबी कवी ,लेखक (१८७२)\n१३. सॉरीन ग्रिंडेऊ, रोमानियाचे पंतप्रधान (१९७३)\n१. श्री ऑरोबिंदो घोष, भारतीय स्वातंत्र्य सेनानी, कवी , योगी (१९५०)\n२. फिलीस व्हीटले,अमेरिकन कवयत्री (१७८४)\n३. म. वा. धोंड, भारतीय टीकाकार (२००७)\n४. राकेश मोहन, भारतीय हिंदी नाटककार (१९७३)\n५. अबनिंद्रणाथ टागोर, भारतीय चित्रकार, लेखक (१९५१)\n६. डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले, भारतीय संस्कृतज्ञ, बौद्ध धर्म अभ्यासक (१९९१)\n७. अलेक्झांड्रे डमास, फ्रेन्च लेखक (१८७०)\n८. जोसेफ एरलांगेर, नोबेल पारितोषिक विजेते शरीरक्रिया वैज्ञानिक (१९६५)\n९. हुसेन शाहीद सूहरावर्दी, पाकिस्तानचे पंतप्रधान (१९६३)\n१०. कल्की कृष्णमूर्ति, भारतीय लेखक ,पत्रकार (१९५४)\n११. स्वामी सत्यानंद सरस्वती, भारतीय योगगुरु (२००९)\n१२. रॉबर्ट वॉटसन वॅट, स्कॉटिश भौतिकशास्त्रज्ञ (१९७३)\n१३. अरुमुका नवलार, श्रीलंकेचे हिंदू धर्मगुरू (१८७९)\n१४. नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष , क्रांतीकारक (२०१३)\n१५. जे. जयललिता, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री (२०१६)\n१. नॅशनल इन्शुरन्स कंपनीची स्थापना करण्यात आली. (१९०६)\n२. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले. (१७९२)\n३. सी. एफ. स्कोंबिन यांनी सेलुलोस नायट्रेट एक्स्पलोजीवचे पेटंट केलं. (१८४६)\n४. आरोण अल्लेण यांनी फोल्डिंग थिएटर खुर्चीचे पेटंट केले. (१८५४)\n५. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्नो यांनी देशातून सर्व डच नागरिकांना हद्दपार केले. (१९५७)\n६. अल्मोन ब्राऊन स्ट्रोवगर यांनी पहिले ऑटोमॅटिक टेलिफोन स्विच सिस्टमचे पेटंट केले. (१८७९)\n७. सर जॉन थॉम्प्सन हे कॅनडाचे ४थे पंतप्रधान झाले. (१८९२)\n८. विल्हेल्म मीक्लास हे ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९२८)\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2022-12-01T14:45:23Z", "digest": "sha1:CUOJSBRPG5ZRU7CR3KQGGFC2FF3NXBBK", "length": 7704, "nlines": 94, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "करीमनगर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख करीमनगर जिल्हा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, करीमनगर.\nकरीमनगर हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. करीमनगर येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. निजाम काळात, सय्यद करीमुद्दीन नावाच्या एलगंडाला किलादाराने गावास करीमनगर हे नाव दिले होते. करीमनगर हे एक प्रमुख नागरी समूह आणि राज्यातील पाचवे मोठे शहर आहे.[१][२]\n- एकूण २,१२८ चौरस किमी (८२२ चौ. मैल)\n- अधिकृत भाषा तेलुगु\n-लोकसंख्या घनता ४७३ प्रति चौरस किमी (१,२३० /चौ. मैल)\n-लिंग गुणोत्तर १०००/ ९९३ ♂/♀\nलोअर मनैर धरण जलाशय, करीमनगर\n५ हे देखील पहा\nकरीमनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ २,१८८ चौरस किलोमीटर (८२२ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा उत्तरेला जगित्याल आणि पेद्दपल्ली जिल्हा, दक्षिणेला हनमकोंडा जिल्हा आणि सिद्दिपेट जिल्हा, पूर्वेला राजन्ना सिरिसिल्ला जिल्हा आणि पश्चिमेला जयशंकर भूपालपल्ली जिल्‍ह्यांसह आहेत.\n२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या करीमनगर जिल्ह्याची लोकसंख्या १०,०५,७११ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९३ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६९.१६% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या ३०.७२% लोक शहरी भागात राहतात. करीमनगर जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा असून तो भारतामधील २५० सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे.[३]\nकरीमनगर जिल्ह्या मध्ये १६ मंडळे आहेत[४]: करीमनगर आणि हुजुराबादा ही दोन महसूल विभाग आहेत.\n१ कोतपल्ली ११ वेमवांका\n२ करीमनगर १२ व्ही.सैदापूर\n३ करीमनगर (ग्रामीण) १३ शंकरपट्टनम\n४ मनमकोंढूर १४ हुजुराबाद\n५ तिम्मापूर १५ जम्मीकुंटा\n६ गिनरवरम १६ एलांठाकुंटा\nहे देखील पहासंपादन करा\nशेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ तारखेला ०९:३० वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ०९:३० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00686.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/mayevin-nahi-bai-sansarala-marathi-lyrics/", "date_download": "2022-12-01T14:15:01Z", "digest": "sha1:LBHJIVEX7IS5LS2VMCFAVYF6BN3456UJ", "length": 3544, "nlines": 57, "source_domain": "marathilekh.com", "title": "मायेविण नाही बाई संसाराला | Mayevin Nahi Bai Sansarala Marathi Lyrics - Marathi Lekh", "raw_content": "\nगीत – जयवंत वालावलकर\nसंगीत – वसंत पवार\nस्वर – सुमन कल्याणपूर\nचित्रपट – खंडोबाची आण\nमायेविण नाही बाई संसाराला रंग\nनांदली ग सीतामाई रामराया संगं\nजानकीचं गूण किती गाऊ सये बाई\nध्यानी-मनी पतिविना छंद दूजा नाही\nवनवासाचा रामासंगं भोगला ग भोग\nरानोमाळ हिंडली ग अयोध्येची राणी\nसांगू किती बाई तिच्या कर्माची कहाणी\nदेवासाठी मानला ग रानीवनी स्वर्ग\nदैवामधी उफराटा येता ग काळ\nपतिव्रता सीतेवरी आला बाई आळ\nअंतरली राम-सीता नव्हता जरी डाग\nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2022-12-01T13:17:50Z", "digest": "sha1:CUJCUK5QDB3AXRVDBQPXDQDA4HBPPB65", "length": 13350, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात पोर्तुगाल - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nपोर्तुगाल देश १९१२ सालापासून सर्व उन्हाळी ऑलिंपिक व एकूण ६ हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकूण २२ पदके जिंकली आहेत. ह्यांपैकी १० पदके अ‍ॅथलेटिक्समध्ये तर उर्वरित इतर खेळांत मिळाली आहेत.\n१९१२ स्टॉकहोम ० ० ० ०\n१९२० ॲंटवर्ग ० ० ० ०\n१९२४ पॅरिस ० ० १ १\n१९२८ ॲम्स्टरडॅम ० ० १ १\n१९३२ लॉस एंजेल्स ० ० ० ०\n१९३६ बर्लिन ० ० १ १\n१९४८ लंडन ० १ १ २\n१९५२ हेलसिंकी ० ० १ १\n१९५६ मेलबॉर्न ० ० ० ०\n१९६० रोम ० १ ० १\n१९६४ टोक्यो ० ० ० ०\n१९६८ सिउदाद मेहिको ० ० ० ०\n१९७२ म्युन्शेन ० ० ० ०\n१९७६ मॉंत्रियाल ० २ ० २\n१९८० मॉस्को ० ० ० ०\n१९८४ लॉस एंजेल्स १ ० २ ३\n१९८८ सोल १ ० ० १\n१९९२ बार्सेलोना ० ० ० ०\n१९९६ अटलांटा १ ० १ २\n२००० सिडनी ० ० २ २\n२००४ अथेन्स ० २ १ ३\n२००८ बीजिंग १ १ ० २\nअ‍ॅथलेटिक्स 4 2 4 10\nऑलिंपिक खेळात सहभागी देश\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • डीआर काँगो • कोत द'ईवोआर • जिबूती • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • इरिट्रिया • इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केनिया • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मलावी • माली • मॉरिटानिया • मॉरिशस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • रवांडा • साओ टोमे आणि प्रिन्सिप • सेनेगल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझीलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिंबाब्वे\nअँटिगा आणि बार्बुडा • आर्जेन्टीना • अरुबा • बहामा • बार्बाडोस • बेलिझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझील • ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • कॅनडा • केमन द्वीपसमूह • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडर • एल साल्वाडोर • ग्रेनाडा • ग्वाटेमाला • गयाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्टस आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • सुरिनाम • त्रिनिदाद-टोबॅगो • अमेरिका • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन आयलँड्स • ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ\nअफगाणिस्तान • इस्रायल • बहारिन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • चीन • चिनी ताइपेइ • हाँग काँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाइन • फिलिपाइन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरिया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन • ऐतिहासिक: उत्तर बोमियो\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रेट ब्रिटन • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लँड • इटली • लात्विया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • मॅसिडोनिया • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरिनो • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • ऐतिहासिक: बोहेमिया • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सार • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कूक द्वीपसमूह • फिजी • गुआम • किरिबाटी • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलंड • पलाउ • पापुआ न्यू गिनी • सामो‌आ • सॉलोमन द्वीपसमूह • टोंगा • व्हानुआतू • ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया\nऑलिंपिक खेळातील सहभागी देश\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०६:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.domkawla.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95/", "date_download": "2022-12-01T14:23:03Z", "digest": "sha1:C5DDEI2M65KWLNT7YAKFRHJI7FZNFXOW", "length": 1805, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "बाळ गंगाधर टिळक - DOMKAWLA", "raw_content": "\nRukhmabai Raut एम डी महिला डॉक्टर नी लढलेला अभूतपूर्व खटला\nRukhmabai Raut आम्ही आपल्यासाठी घेऊन येणार आहोत “संवित्रीचा संगती “ ज्यानि सावित्री बाईन सारखेच महिलांचा…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/criticism-from-maharashtra-andhashraddha-nirmoolan-samiti-after-talk-of-cm-shinde-seeing-the-future-ask97", "date_download": "2022-12-01T14:34:30Z", "digest": "sha1:FBJ3BWZD6RKBK4JQDS224CINR3BBAAOC", "length": 7820, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "CM शिंदे यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेनंतर अंनिसकडून टीकास्त्र | Sakal", "raw_content": "\nCM शिंदे यांनी भविष्य पाहिल्याच्या चर्चेनंतर अंनिसकडून टीकास्त्र\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल (बुधवारी) सपत्नीक शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. त्यांनी यासाठी आपले सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे सांगण्यात येते. तसेच साईदर्शनानंतर ते सिन्नरच्या मिरगावात गेले आणि तिथे एका ज्योतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.\nदरम्यान अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडून याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला आहे. 'मुख्यमंत्री आज शिर्डी दौऱ्यावर असताना मिरगाव सिन्नरमधील एका ज्योतिषाकडे भविष्य पाहण्यासाठी गेल्याचं बोललं जातं आहे. हे खरं असल्यास ही अत्यंत बेजबाबदार कृती आहे. पुरोगामी महाराष्ट्रात संविधानिक पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीचा जाहीर निषेध महाराष्ट्र अंनिस करते,' असे अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणालेत.\nहे ही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का\n'ज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे. कुणी ते शास्त्र असल्याचं सिद्ध केलं तर आम्ही 21 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे'. मुख्यमंत्र्यांच्या वर्तनातून चुकीचा संदेश गेला आहे,' असा आरोपही अनिंसने यावेळी केला आहे. 'थोतांड विषयाकडे संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीने वळावं हे पूर्णपणे निषेधार्ह आहे. महाराष्ट्र अंनिस याचा निषेध करते,' असं महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव डॉ.टी.आर.गोराणे यांनी म्हंटलं आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाकडून आपले भविष्य पहिले का हा चर्चेचा विषय ठरला आहे.\nहेही वाचा: Maharashtra Politics: शिंदे गटाची ताकद वाढणार दलित पँथरचा मिळणार पाठिंबा\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22a13088-txt-kolhapur1-20221110055722", "date_download": "2022-12-01T14:08:52Z", "digest": "sha1:7GJ66CU7KD6AZO5M3YFMJKK746AVHDGL", "length": 8308, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "शिवाजी पार्क ४ लाख ५१ हजाराची घरफोडी | Sakal", "raw_content": "\nशिवाजी पार्क ४ लाख ५१ हजाराची घरफोडी\nशिवाजी पार्क ४ लाख ५१ हजाराची घरफोडी\nदागिन्‍यांसह रोख रक्कम पळविली; इमारतीत तीन ठिकाणी चोरीचा प्रयत्न\nकोल्हापूर, ता. १० ः शिवाजी पार्क मधील नक्षत्र हाइट्स इमारतीमधील फ्लॅट ३ मध्ये मंगळवारी मध्यरात्री कडी कोयंडा उचकटून घरफोडी झाली. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा सुमारे ४ लाख ५१ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला. याबद्दलची तक्रार धनाजीराव शामराव पाटील (वय ५८) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली. विशेष म्हणजे याच इमारतीमधील आणखी तीन फ्लॅटमध्ये कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न झाला. मात्र येथून कोणताही ऐवज चोरीला गेलेला नाही.\nयाबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनाजी पाटील हे कुटुंबासोबत परगावी गेले होते. त्यामुळे फ्लॅट बंद होता. मंगळवारी (ता. ९) मध्यरात्री चोरट्यांनी फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यांनी घरातील कपाट उघडून सोन्याचे दागिने लंपास केले. यामध्ये ४५ ग्रॅम वजनाचे गंठण, ५० ग्रॅम वजनाचे तोडे, १५ ग्रॅम वजनाचे नेकलेस, १० ग्रॅम वजनाचे कर्णफुले जोड, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची आंगठी, ५ ग्रॅम वजनाचे कानातील रिंग, चांदीचा छल्ला, जोडवी, मोत्याची माळ असा ऐवज आहे. तसेच ५५ हजार रुपयांची रोख रक्कमही चोरट्यांनी पळवली. असा सुमारे ४ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.\nया वेळी चोरट्यांनी याच इमारतीमधील त्यात मजल्यावरील फ्लॅट क्रमांक टी २, टी ४ आणि एफ २ या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला गेला.\nचौकट पान १ वर\nपोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या वेळी ठसेतज्‍ज्ञ आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हाती घेतले असून त्यामध्ये तीन संशयित दिसून आले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-58/", "date_download": "2022-12-01T13:31:40Z", "digest": "sha1:VQDIOWPILAVWP244OJWPEUB3SZRTOQ54", "length": 4930, "nlines": 119, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "प्रेमसुखें कीर्तन - संत सेना महाराज अभंग - ५८ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nप्रेमसुखें कीर्तन – संत सेना महाराज अभंग – ५८\nप्रेमसुखें कीर्तन – संत सेना महाराज अभंग – ५८\nआनंदें गाऊ हरीचे गुण ॥१॥\nस्वल्प मंत्र हाचि जाण\nराम कृष्ण नारायण ॥३॥\nवाचे न उच्चारी कांहीं \nयाविण आणिक नाहीं ॥४॥\nसेना म्हणे रंगलें ठायीं \nमाझें चित्त तुझें पायीं ॥५॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nप्रेमसुखें कीर्तन – संत सेना महाराज अभंग – ५८\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00687.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81/", "date_download": "2022-12-01T14:54:05Z", "digest": "sha1:GBYTD6VAJ4BZEINZLVUR3YKZJC3AIY6N", "length": 6452, "nlines": 82, "source_domain": "navakal.in", "title": "बुरखाधारी प्रेमवीराला मुले पळवणारा चोर समजून जमावाने बेदम चोपले - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nबुरखाधारी प्रेमवीराला मुले पळवणारा चोर समजून जमावाने बेदम चोपले\nनाशिक – बुरखा घालून प्रेयसीला भेटण्याची युक्ती नाशिकमधील प्रेमवीराच्या चांगलीच अंगलट आली. मुले पळवणारा चोर समजून जमावाने त्याला बेदम चोपले. ही घटना वडाळा गावात घडली. मुले पळवणारी टोळी आल्याच्या संशयातून नाशिकमध्ये घडलेली ही दुसरी मारहाणीची घटना आहे.\nनाशिकमध्ये मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा काही दिवसांपासून पसरली आहे. त्यातून नाशिकच्या वडाळा गावात बुरखाधारी तरुणाला मुले पळवणारा चोर समजून जमावाने बेदम मारहाण केली. हा तरुण बुरखा पांघरून प्रेयसीला भेटण्यासाठी जात होता. परंतु लोकांना तो मुले पळवणारा चोर असावा, असे वाटल्यामुळे त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. यापूर्वी नाशिकमधील सिडकोच्या राणा प्रताप चौकात पोलिसांसमोरच भीक मागणाऱ्या महिलेला जमावाने मारहाण केली होती. मुले पळवणाऱ्या टोळीची सदस्य असल्याच्या संशयावरून जमावाने तिला मारहाण केली होती. त्यानंतर वडाळ्यात तरुणाला मुले पळवणारा चोर समजून जमावाने मारहाण केली. याची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. नाशिकमध्ये मुले पळवणारी कोणतीही टोळी सक्रिय नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवून नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले आहे. मुले पळवणाऱ्या टोळीची अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.\nमुंबई विमानतळाचे सर्व्हर डाऊन झाले\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nPrevPreviousनाशिक जिल्ह्यात साकारले जगातील सर्वात मोठे बर्ड फीडर\nNextमुरबाडच्या ३५ ग्रामपंचायतीसाठी १३ ऑक्टोबरला होणार मतदानNext\nमुंबई विमानतळाचे सर्व्हर डाऊन झाले\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00688.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/government-scheme-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-20-%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-01T14:27:58Z", "digest": "sha1:HUYWGPH6TBR6M7NTE2XJYR3CI6ZERK4A", "length": 10292, "nlines": 86, "source_domain": "kokanshakti.com", "title": "Government Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ! तुम्हाला माहीत आहे का ? ✒ Kokanshakti", "raw_content": "\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nGovernment Scheme : 22 वर्षात 5 टक्क्यांनी घटल व्याजदर तरीही करोडपती बनण्याची संधी...\nNew Pension Scheme : 15 हजाराहून अधिक पगार असेल तर ‘ही' बातमी वाचाच सरकार वेगळे धोरण राबवण्याची शक्यता\nBig News: सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर जर मूल जन्माला आले तर त्याला पेन्शन मिळणार का वाचा सरकारी नियम काय सांगतो\n तब्बल 'इतक्या' रजा वाढणार अन सोबत बरेच काही...\nPost Office Scheme : पोस्टाच्या ह्या योजनेतून दरमहा पती-पत्नीला मिळतील सुमारे 5000 रुपये ; जाणून घ्या कस करायच ते\nTrain On Rent: आता ट्रेन ही मिळणार भाड्याने, रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय\n 2 हजार रुपयांसोबतच मिळतील 'हे' फायदे\nPradhan Mantri Aawas Yojna : पंतप्रधान मोदी खात्यात ट्रांसफर करणार ७०० कोटी, जर तुम्ही ह्या योजनेत नोंदणी केला असाल तर चेक करा अकाउंट\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nGovernment Scheme : केंद्र सरकार नागरिकाना लाभ मिळावा यासाठी अनेक योजना आणत असते. या योजनाद्वारे सरकार सामान्य नागरीकांना विविध सुविधांचा लाभ देण्याचा प्रयत्न करते. या योजनांचा भरपूर प्रसार देखील झाला आहे.\nकेंद्रातील मोदी सरकार देशातील कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी अनेक योजना राबवत आहे. एक काळ असा होता जेव्हा फक्त मध्यम आणि उच्च वर्गातील लोकच विमा पॉलिसी घेऊ शकत होते. पण आता तसे राहिले नाही. सरकारी योजनेतून गरीब लोकही सामाजिक सुरक्षेचा लाभ घेऊ शकतात. अशीच एक प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे. या पॉलिसीद्वारे, केवळ 20 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर 2 लाख रुपयांचे कव्हर मिळू शकते. पण अजूनही भारतात लोकसंख्येचा खूप मोठा भाग आहे. ज्यांना कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण नाही.\nएका अहवालात असे म्हटले आहे की देशातील किमान 75 टक्के लोकांकडे कोणत्याही प्रकारचा जीवन विमा नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही संपूर्ण लोकसंख्या युरोपच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. केवळ 25% लोक जीवन विम्याद्वारे संरक्षित आहेत. इंडिया स्पेंडच्या आकडेवारीनुसार, भारतातील आयुर्विमा प्रवेश 2.72 टक्के आहे. उर्वरित लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू केली.\nपॉलिसीधारकाला अपघाती विमा मिळतो\nप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना पॉलिसी खरेदी करण्यासाठी वय 18 ते 70 वर्षे दरम्यान असावे. ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर, ही पॉलिसी १ जून ते ३१ मे पर्यंत वैध राहते. यामध्ये ३१ मे पूर्वी खात्यातून पैसे कापले जातात. या योजनेद्वारे पॉलिसीधारकाला 2 लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा लाभ मिळतो. जर एखाद्या पॉलिसीधारकाचा अपघातात मृत्यू झाला. मग अशा परिस्थितीत त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतात. दुसरीकडे, पॉलिसीधारक अपघातात अक्षम झाल्यास. मग अशा परिस्थितीत 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.\n20 रुपये वार्षिक प्रीमियम\nही पॉलिसी घेण्यासाठी तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे. त्यात आधार कार्ड असावे. यासोबतच केवायसी करावे. यासाठी वर्षाला 20 रुपये प्रीमियम भरावा लागेल. यापूर्वी ही प्रीमियम रक्कम 12 रुपये होती. जो नंतर 20 रुपये करण्यात आला. यात ऑटो डेबिट सुविधा आहे. याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते.\nजर पॉलिसीधारकांपैकी कोणाचा अपघातात मृत्यू झाला असेल. त्यानंतर पॉलिसीचा नॉमिनी बँकेत जाऊन दावा करू शकतो. यासाठी त्याला मृत व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, आधार कार्ड, त्याचे आधार कार्ड बँकेत जमा करावे लागेल. त्याचबरोबर अपंगत्व आल्यास पॉलिसीधारकाची हॉस्पिटलची कागदपत्रे, आधार कार्ड बँकेत जमा करावे लागतील. अपघातानंतर ३० दिवसांच्या आत तुम्ही पॉलिसीचा दावा करू शकता.\nGovernment Scheme : 22 वर्षात 5 टक्क्यांनी घटल व्याजदर तरीही करोडपती बनण्याची संधी…\nGovernment Scheme : 22 वर्षात 5 टक्क्यांनी घटल व्याजदर तरीही करोडपती बनण्याची संधी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%B0_%E0%A4%9C.%E0%A4%9C%E0%A5%80._%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2022-12-01T14:00:28Z", "digest": "sha1:EUVGFGJCJ2JVSZYOVAKHS5YQH5YU7K5C", "length": 3708, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:सर ज.जी. कलामहाविद्यालयला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nचर्चा:सर ज.जी. कलामहाविद्यालयला जोडलेली पाने\n← चर्चा:सर ज.जी. कलामहाविद्यालय\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख चर्चा:सर ज.जी. कलामहाविद्यालय या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nचर्चा:सर ज.जी. कलामहाविद्यालय (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%93%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%B7%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2022-12-01T13:50:04Z", "digest": "sha1:EPUMTHKE4T7QTOGWIU5R26GQMIKJRJ35", "length": 5751, "nlines": 85, "source_domain": "navakal.in", "title": "ओडिशात फटाक्यांची आतषबाजीस्पर्धेत स्फोट ! 30 जण जखमी - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nभूवनेश्वर – ओडिशाच्या बलिया बाजारात भगवान कार्तिकेश्वर मुर्तीच्या विसर्जनाच्या वेळी फटाके फोडण्याच्या स्पर्धेत स्फोट झाल्याने बुधवारी संध्याकाळी एकच खळबळ उडाली. या स्फोटमध्ये सुमारे 30 जण जखमी झाले. केंद्रपाडा येथील सदर पोलीस ठाण्याच्या बलिया बाजारातस विसर्जन मिरवणुकीत अनेक लोक सहभागी झाले होते. येथे फटाके फोडण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना फटाक्यांच्या ढिगाऱ्यावर ठिणगी पडल्याने स्फोट झाला. या स्फोटात 30 हून अधिक जण जखमी झाले. केंद्रपाडा जिल्हाधिकारी अमृत ऋतूराज यांनी सांगितले की, केंद्रपारा येथील सदर पोलीस स्टेशनच्या बलिया मार्केटमध्ये विसर्जन मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी झाली आणि स्फोटांमध्ये 30 हून अधिक लोक जखमी झाले. ते म्हणाले की, सर्व जखमींना केंद्रपारा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nPrevPreviousअंबाबाई मंदिर ग्रंथालयाला मिळाले\n१८ व्या शतकातील दुर्मिळ हस्तलिखत\nNextऊसाच्या ट्रॅक्टरला टँकरची मोठी धडक\nएकाचा मृत्यू,१२ जखमी,७ वाहने खाकNext\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/web-stories/important-for/", "date_download": "2022-12-01T13:42:32Z", "digest": "sha1:46JI5EVPV7TUOO3SWZ6ELM6V5IJKREVG", "length": 3303, "nlines": 20, "source_domain": "todaymarathi.com", "title": "Important For 10th 12th Students -", "raw_content": "पालकांनो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे नवीन नियम लागू\nपालकांनो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हे नवीन नियम लागू\nदहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे\nदहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य आहे\nजे विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत किंवा अधून मधून जातात त्यांना परीक्षा देता येणार नाही\nजे विद्यार्थी शाळेमध्ये जात नाहीत किंवा अधून मधून जातात त्यांना परीक्षा देता येणार नाही\nविद्यार्थी रेगुलर शाळेत जाणारा असावा तरच परीक्षा देता येणार\nविद्यार्थी रेगुलर शाळेत जाणारा असावा तरच परीक्षा देता येणार\nप्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची काळजी घेतली पाहिजे\nप्रत्येक पालकाने आपल्या पाल्याची काळजी घेतली पाहिजे\nत्याला नियमितपणे शाळेत पाठवलेच पाहिजे\nत्याला नियमितपणे शाळेत पाठवलेच पाहिजे\nमित्रांनो हे नियम यावर्षी लागू नव्हते पण पुढच्या वर्षी हे सर्व नियम लागू आहेत\nमित्रांनो हे नियम यावर्षी लागू नव्हते पण पुढच्या वर्षी हे सर्व नियम लागू आहेत\nअशाप्रकारे आज आपण विद्यार्थ्यांसाठी नवीन नियम पाहिलेले आहेत\nअशाप्रकारे आज आपण विद्यार्थ्यांसाठी नवीन नियम पाहिलेले आहेत\nआता तुम्ही तुमच्या पाल्याला नियमितपणे शाळेत पाठवा\nआता तुम्ही तुमच्या पाल्याला नियमितपणे शाळेत पाठवा\nम्हणजे त्याला त्याची परीक्षा व्यवस्थितपणे देता येईल\nम्हणजे त्याला त्याची परीक्षा व्यवस्थितपणे देता येईल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/notorious-gangster-in-akot-booked-for-one-year-under-mpda-act/", "date_download": "2022-12-01T14:15:45Z", "digest": "sha1:JMH4LNJ35YRB6MQQBGYDU4BKXM5N6Z5E", "length": 10795, "nlines": 129, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "आकोट मधील कुख्यात गुंड MPDA अ‍ॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द... - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeगुन्हेगारीआकोट मधील कुख्यात गुंड MPDA अ‍ॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द...\nआकोट मधील कुख्यात गुंड MPDA अ‍ॅक्ट अन्वये एक वर्षाकरीता स्थानबध्द…\nआकोट शहरातील गवळीपुरा येथे राहणारा कुख्यात गुंड अजय नागोराव वैद्य, वय ४८ वर्षे, याचे वर यापुर्वी जबरी चोरी करणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, तडीपारी आदेशाचे उल्लंघन करणे, खंडणीची मागणी करणे, रस्ता अडवून, शिवागाळ करुन मारण्याची धमकी देणे, पैश्याची मागणी करणे, चोरी करणे, जबरदस्ती गृह प्रवेश करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत.\nत्याच्या वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाहीसुद्धा करण्यात आली होती. परंतु तो ही कार्यवाही करून सुध्दा जुमानत नसल्याने त्याचे विरुध्द गंभीर दखल घेण्यात आली. ह्या कुख्यात गुंडाचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. त्यावर जिल्हादंडाधिकारी, नीमा अरोरा यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वतःचे स्त्रोताव्दारे माहीती मिळवुन सदर कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि. २५/०७/२०२२ रोजी पारीत केला.\nया आदेशावरून अजय नागोराव वैद्य याचा तात्काळ शोध घेण्यात आला. त्यास सदरचा आदेश तामील करून दिनांक २५/०७/२०२२ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले आहे.\nसदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता पोलीस अधीक्षक, जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, मोनिका राउत, तसेच सहायक पोलीस अधीक्षक, आकोट उप विभाग, आकोट, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, पोहेकॉ मंगेश महल्ले, यांनी तसेच पो.स्टे. आकोट शहर पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे, सर्व कर्मचारी, यांनी परिश्रम घेतले.\nअकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणार्या सराईत गुन्हेगारांची माहीती संकलीत करण्यात आली असुन त्यांचे विरुध्द एम.पी.डी.ए. अ‍ॅक्ट खाली कार्यवाही प्रस्तावीत करण्यात आली आहे. माहे जुलै २०२० ते जुलै २०२२ या कालावधी मध्ये एमपीडीए कायद्यान्वये एकुण ७२ गुन्हेगारांवर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आलेली आहे.\nलोकसभेत काँग्रेसच्या ‘या’ चार खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी केले निलंबित…कारण जाणून घ्या\nराज्यपाल आणि राज्यसभेची जागा देण्यासाठी १०० कोटींचा सौदा करणाऱ्या रॅकेटचा CBI ने केला पर्दाफाश…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/08/25/10791/", "date_download": "2022-12-01T13:06:52Z", "digest": "sha1:YNSQHMMWZS4TDDI2N6MR3B3XPKLVU3AE", "length": 15595, "nlines": 151, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "🛑 मोठी बातमी…! रायगड महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली 🛑 – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n रायगड महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली 🛑\n रायगड महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली 🛑\n रायगड महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली 🛑\n✍️महाड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\nरायगड/महाड :⭕ महाड शहरात पाच मजली इमारत कोसळल्याची माहिती समोर येतआहे.\nकाजळपूरा भागात असलेल्या तारीक गार्डन असं या इमारतीचे नाव आहे. ५० हून अधिक माणसे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nआतापर्यंत १० लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. १० वर्ष जुनी ही इमारती असल्याची माहिती मिळत आहे. इमारत कशामुळे कोसळली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.\nया इमारतीत ४७ फ्लॅट्स होते. जवळपास २०० ते २५० जण या इमारतीत राहत असल्याची माहिती आहे. लोकांना ढिगाऱ्याखालून काढण्याचं काम सुरु आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचण्यासाठी निघाली आहे.\nअशी माहिती काँग्रेस नेते माणिक जगताप यांनी दिली आहे.\nपोलीस आणि शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरु आहे.\n‘जवळपास २० ते २५ लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दुर्घटना मोठी आहे.’ अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे.\nइमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. प्रशिक्षित लोकांच्या मदतीने मदतकार्य केलं जात आहे. लोकांना सुखरुप बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.\nअशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे…⭕\n🛑 अनलॉकवर सध्या ‘हेच’ औषध; मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट 🛑\n🛑 *रोहा तांबडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणार*…… *- गृहमंत्री अनिल देशमुख* 🛑\n🛑 लॉकडाऊन काळात पुण्यात ‘यांना’ राहणार सशर्त मुभा 🛑 ✍️पुणे :( विलास पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\nकोरोनामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक मुकुंद केणी यांचं निधन\nमौजे जाहूर येथे 64 वा धम्मचक्रप्रवर्तन दिन मोठ्या उत्साहाने साजरा झाला.\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00689.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2021/04/blog-post_86.html", "date_download": "2022-12-01T14:47:28Z", "digest": "sha1:UTZL73OTXMQY2XZVXQOD3BV53YN7MVVW", "length": 11603, "nlines": 60, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "महात्मा फुले जन आरोग्य आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी पथकाची नियुक्ती", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हा महात्मा फुले जन आरोग्य आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी पथकाची नियुक्ती\nमहात्मा फुले जन आरोग्य आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी पथकाची नियुक्ती\nजिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात विविध उपचारांसाठी तसेच कोरोना संदर्भातील जिल्ह्यातील डेडीकेटेड कोव्हिड केंद्रात जातात. या रुग्णांना शासन निर्णयानुसार सर्व अंगीकृत रुग्णालयांत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची अंमलबजावणी शासन निर्णयाप्रमाणे होते किंवा कसे याची तपासणी करण्यासाठी आणि कोविड उपचार घेणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नयेत यासाठी रुग्णालयांमध्ये मदत कक्ष स्थापन करून त्यासाठी तपासणी पथक स्थापन करण्याचे आदेश जिल्हधिकारी कौस्थुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत .\nया पथकात अधिकारी, ऑडिटर, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे .अधीकारी -- कर्मचाऱ्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या रुग्णालयामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.\nपथक प्रमुख : सुरेश केंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प.उस्मानाबाद. (मो.क्र. 982281972) यांच्या मार्फत पुढील नमुद पथकाने नेमून दिलेले काम पूर्ण करुन अनुपालन अहवाल सादर करावा असे, जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी आज आदेश दिले आहेत.\nजिल्हा सामान्य रुग्णालय : जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार संतोष पाटील (मो.क्र.7020005146), जिल्हा कोषागार कार्यालयातील शफीक कुरणे (मो.क्र. 9421356944)\nनिरामय हॉस्पिटल : जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रोहन काळे (मो.क्र. 9422742675), सहाय्यक लेखा परिक्षक स्थानिक निधी लेखा ए.एस. भोंडे (मो.क्र. 8668271166)\nपल्स हॉस्पिटल : निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालयातील चेतन पाटील (मो.क्र. 8668809209), सहाय्यक लेखा परिक्षक स्थानिक निधी लेखा जी.एस.कुलकर्णी (मो.क्र. 9730702552)सुविधा हॉस्पिटल : तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार श्रीमती प्रियंका लोखंडे (मो.क्र. 9892566075), स्थानिक लेखा व निधी परिक्षण कार्यालयातील वरीष्ठ लेखा परिक्षक एस.टी . मुंडे (मो.क्र. 9922129697)\nसह्याद्री हॉस्पिटल : तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे (मो.क्र. 9422070948), स्थानिक लेखा व निधी परिक्षण कार्यालयातील वरीष्ठ लेखा परिक्षक व्ही.बी. पांचाळ (मो.क्र. 9423499585)\nचिरायु हॉस्पिटल : तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार एस.डी.बोथीकर (मो.क्र. 9112398716), जिल्हा परिषदेतील सर्वशिक्षा अभियानाचे सहाय्यक लेखा अधिकारी जी.एल. चव्हाण (मो.क्र. 9421858655)\nवात्सल्य हॉस्पिटल : उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार एम.के. पाटील, स्थानिक लेखा व निधी परिक्षण कार्यालयातील कनिष्ठ लेखा परिक्षक एन.एम. बडुरकर (मो.क्र. 9890798217)\nशिवाई हॉस्पिटल : उमरग्याचे नायब तहसीलदार एस.एस.धोटे, उस्मानाबाद येथील स्थानिक लेखा व निधी परिक्षण कार्यालयातील कनिष्ठ लेखा परिक्षक भोपळे (मो.क्र. 9922761506)\nडॉ.के.डी. शेंडगे हॉस्पिटल : उमरग्याचे नायब तहसीलदार एन.आर. मंल्लुरवार, उस्मानाबाद येथील स्थानिक लेखा व निधी परिक्षण कार्यालयातील कनिष्ठ लेखा परिक्षक व्ही.एल. शिवपुजे (मो.क्र. 8308559826)\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना समन्वयक : जिल्हा समन्वयक विजय भुतेकर (मो.क्र. 7888139622)\nवरीलप्रमाणे नियुक्त सर्व नायब तहसीलदार, ऑडिटर आणि जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य याबाबत वरीलप्रमाणे आपापल्या विषयाच्या अनुषंगाने विहित कालमर्यादेत पार पाडून शासनाच्या प्रचलित नियमानुसार तपासणी करुन पथक प्रमुखांमार्फत दैनंदिन अहवाल आपत्ती व्यवस्थापन कक्षास सादर करावा असेही श्री. दिवेगावकर यांनी आदेशित केले आहे.\nउपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थाकपन अधिनियम 2005 चे कलम 51 आणि भा.द.वि. 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेल्या अपराध केला आहे असे समजण्यात येईल आणि पुढील दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी, असेही श्री.दिवेगावकर यांनी सांगितले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.udyojakghadwuya.com/2022/05/blog-post.html", "date_download": "2022-12-01T14:06:57Z", "digest": "sha1:HHPXF3GZWCIDKB4AQI37WOKCFZGAJTYY", "length": 15247, "nlines": 216, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "- चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आर्थिक विकास उद्योग व्यवसाय\nचला उद्योजक घडवूया १०:४३ AM आर्थिक विकास उद्योग व्यवसाय\n“जर तुम्हाला श्रीमंत आणि समृध्द आयुष्य जगायचे असेल तर घर कर्जाने घेवू नका, शिक्षणावरील खर्च कमी करा. ह्यामुळे तुमचा पैसा, वेळ दोन्हीही वाचेल. आता हा जो उरलेला वेळ आणि पैसा आहे तो मानसिक, अध्यात्मिक आणि शरीरिक विकास व आरोग्यावर खर्च करा. विविध अनुभवांवर खर्च करा. तुम्ही जे अनुभव घ्याल ते देखील पगार स्वरुपात तुम्हाला परत मिळतील. तुम्ही एक क्षेत्र नाही तर अनेक क्षेत्रात अनुभव घेवून तयार झालेले असाल. ह्यापैकी एक क्षेत्र तुम्ही करिअर च्या दिशेने निवडल व त्यामध्ये उत्तुंग भरारी घ्याल. शिक्षणाला विविध कोर्सेस नि बदला व उरलेला पैसा हा प्रात्यक्षिक साठी वापरा. तुम्ही ज्ञान व अनुभवांचा सागर बनून जाल. तुमच्याकडे वेळ आणि पैसा हा आयुष्यभर मुबलक राहणार. आयुष्य सोपे आहे ते गुंतागुंतीचे करू नका.”\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n“जर तुम्हाला श्रीमंत आणि समृध्द आयुष्य जगायचे असेल...\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/viral/man-cheated-with-his-girlfriend-and-start-affair-with-her-best-friend-mhkp-613312.html", "date_download": "2022-12-01T13:08:50Z", "digest": "sha1:P2ALIUIWN6EOFHGV4WWIVGOLX6KJMTJC", "length": 9526, "nlines": 104, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रियकर सतत मागवायचा महिलांचे कपडे; सत्य समोर येताच गर्लफ्रेंडला बसला धक्का – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /Viral /\nप्रियकर सतत मागवायचा महिलांचे कपडे; सत्य समोर येताच गर्लफ्रेंडला बसला धक्का\nप्रियकर सतत मागवायचा महिलांचे कपडे; सत्य समोर येताच गर्लफ्रेंडला बसला धक्का\nतरुणीनं सांगितलं, की बॉयफ्रेंड सतत कपडे मागवत असे. हे तिला त्याच्या ईमेलमुळे समजलं होतं. अखेर तिनं ब्रॅण्डच्या स्टोरमध्ये जाऊन या गोष्टीचा तपास करण्याचा निर्णय घेतला.\nतरुणीनं सांगितलं, की बॉयफ्रेंड सतत कपडे मागवत असे. हे तिला त्याच्या ईमेलमुळे समजलं होतं. अखेर तिनं ब्रॅण्डच्या स्टोरमध्ये जाऊन या गोष्टीचा तपास करण्याचा निर्णय घेतला.\nआपल्याच भावासोबत रिलेशनशिपमध्ये तरुणी, एका गोष्टीने पलटलं नात्याचं समीकरण\nसमांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी थेट गाठणार 'हा' देश\nबैलगाडा शर्यतीचं इतकं खूळ का आहे या शर्यतीची सुरुवात ते वाद, सर्वकाही...\nराणा दा पाठक बाईंचा खास लुक; ग्रँड हळदी सेलिब्रेशनची पहिली झलक पाहाच\nनवी दिल्ली 05 ऑक्टोबर : गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंडनं (Girlfriend-Boyfriend) एकमेकांना धोका (Cheating in Relationship) दिल्याचे अनेक किस्से तुम्ही आजपर्यंत ऐकले असतील. यातील अनेक पार्टनर तर स्पष्टपणे हे मान्य करतात, की अनेक काळापासून ते लपून दुसऱ्याच कोणाला डेट करत आहेत. सोशल मीडियावर (Social Media) नुकतंच एका तरुणीनं एक किस्सा शेअर केला आहे, की कशा पद्धतीनं बॉयफ्रेंडनं तिला धोका दिला.\n'झोपूही देत नाही, काय करू', नवऱ्याच्या 'त्या' सवयीला वैतागलेल्या बायकोची व्यथा\nद सनच्या वृत्तानुसार, या तरुणीनं सांगितलं, की तिचा बॉयफ्रेंड अनेकदा मुलींची कपडे (Ladies Dresses) मागवत असे. मात्र, तो कधीच तिला हे कपडे गिफ्ट (Gift) करत नसे. इतकंच नाही तर याबाबत काही विचारलं तरी तो ही गोष्ट टाळत असे. अनेक दिवस हे असंच चालत राहिलं. यानंतर एक दिवस तिनं आपल्या बॉयफ्रेंडच्या मोबाईलवर अजब मेल (Weird Mail) पाहिला. हा कुठल्यातरी क्लोथिंग ब्रॅण्डचा होता. जिथून त्यानं कपडे मागवले होते. यानंतर तिला जाणवलं की काहीतरी गडबड आहे. आपला बॉयफ्रेंड आपल्याला धोका देत असल्याचं तिला जाणवलं. मात्र, तरीही तिला हे समजतं नव्हतं की हे कपडे तो नेमके कोणाला देत आहे. कारण हे कपडे थेट पाठवले जात होते.\n सार्वजनिक शौचालयातच दबा धरून बसलाय जंगलाचा राजा; हा VIDEO कुठला पाहा\nतरुणीनं सांगितलं, की बॉयफ्रेंड सतत कपडे मागवत असे. हे तिला त्याच्या ईमेलमुळे समजलं होतं. अखेर तिनं ब्रॅण्डच्या स्टोरमध्ये जाऊन या गोष्टीचा तपास करण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्टोअर मॅनेजरनं प्रायव्हसीचं कारण देत हे कपडे कोणत्या पत्त्यावर जात आहेत, हे सांगण्यास नकार दिला. मात्र, त्यांनी तिला त्या व्यक्तीचं फर्स्ट नावं सांगितलं. नाव जाणून तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण ते तिच्या बेस्ट फ्रेंडचं नाव होतं. तिला समजलंच नाही की कधी तिचा पार्टनर आणि बेस्ट फ्रेंड रिलेशनमध्ये आले.\nमहिलेनं शेअर केलेला हा व्हिडिओ 40 लाखाहून अधिकांनी पाहिला आहे. अनेकांनी कमेंट करून तरुणीला सहानुभूती दिली आहे. एका यूजरनं कमेंट करत लिहिलं, की नक्कीच ती तुझी बेस्ट फ्रेंड नाही, नाहीतर असंच कधीच झालं नसतं.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2_(%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95)", "date_download": "2022-12-01T14:24:13Z", "digest": "sha1:66MXZMNOEIZYHBADZZCOKRORYC2UMK66", "length": 7457, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फायरवॉल (संगणक) - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nफायरवॉल्सची तुलना · फायरवॉल वितरणांची यादी\nचेक पॉइंट इंटेग्रिटी · इस्कॅन फायरवॉल · जेटिको फायरवॉल · कास्परस्काय आंतरजाल सुरक्षा · मॅकअ‍ॅफी खासगी फायरवॉल प्लस · मायक्रोसॉफ्ट फोरफ्रंट थ्रेट मॅनेजमेंट गेटवे · नॉर्टन ३६० · नॉर्टन खासगी फायरवॉल · नॉर्टन आंतरजाल सुरक्षा · ऑनलाइन आर्मर खासगी फायरवॉल · आउटपोस्ट फायरवॉल प्रो · सनबेल्ट खासगी फायरवॉल · सिमँटेक अंत्यबिंदू सुरक्षा · विंडोज फायरवॉल · विंडोज लाइव्ह वनकेअर · विनगेट · विनरूट · झोनअलार्म\nकमोडो आंतरजाल सुरक्षा · ऑनलाइन आर्मर खासगी फायरवॉल · पीसी टूल्स फायरवॉल प्लस · प्रोटोवॉल · झोनअलार्म\nनेटबॅरियर एक्स४ · पीअरगार्डियन\nएआरपीतक्ते · क्लियरओएस · ईबॉक्स · एन्डियन फायरवॉल · फायरएचओएल · फायरस्टार्टर · आयपीकॉप · आयपीफिल्टर · आयपीफायरवॉल · आयपीलिस्ट · आयपीटेबल्स · एल७-फिल्टर · मोनोवॉल · मोब्लॉक · नेटफिल्टर · नूएफडब्ल्यू · पीएफ · पीअरगार्डियन · पीएफसेन्स · सेंट्री फायरवॉल · शोअरवॉल · स्मूथवॉल · झिरोशेल\nसिस्को सुरक्षित अविभाज्य सॉफ्टवेर · नोव्हेल बोर्डरव्यवस्थापक · व्याट्टा · झोनअलार्म झेड१००जी · झॉर्प फायरवॉल\nअ‍ॅप्लिकेशन फायरवॉल · प्रसंग-आधारित प्रवेश नियंत्रण · खासगी फायरवॉल\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nया पानातील शेवटचा बदल २४ जानेवारी २०२२ रोजी ११:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-01T14:43:36Z", "digest": "sha1:QWNUVAWVWUCA3O6DJF2MHESD7UEPZP7Z", "length": 6167, "nlines": 82, "source_domain": "navakal.in", "title": "जूनमध्ये चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nजूनमध्ये चांदणी चौकातील नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन\nपुणे – केंद्रीय वाहतूकमंत्री नितिन गडकरी आज पुण्यात आले होते.तेथे त्यांनी वाहतुकीचा समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पुणे विभागातील रस्ते विकास योजनांचा आढावा घेतला आणि वाहतूककोंडीला कारणभूत ठरणाऱ्या चांदणी चौकातील उड्डाणपूल येत्या दोन-तीन दिवसांत पाडणार असून त्यासाठी नवे कामदेखील लवकर सुरु करणार आहे. लवकर काम झाल्यास येत्या जूनमध्ये नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nमाध्यमांशी संवाद साधताना नितिन गडकरी म्हणाले की. पुणे शहरातून अनेक शहरात जाणाऱ्या मार्गात कोणते बदल केले जाणार आहे टाउन प्लॅनींगनुसार या सगळ्या मार्गाची रचना होणार आहे. पुणे-शिरुर नगर- औरंगाबाद रस्त्यात तीन मजली उड्डाणपुल उभारण्यात येणार आहेत. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लक्षात घेऊन जमिनीपासून 100 उंचीवरून उडणाऱ्या बसेसची योजना जाहीर केली. त्यासाठी निधी देण्यात येईल. नॅशनल हायवे बाजूला जागा दिली तर त्या ठिकाणी लॉजीस्टीक पार्क बांधण्याच्या तयारीत आहोत. त्यासाठी 2 लाख कोटीचे लॉजीस्टीक पार्कसाठी खर्च करणार असल्याचे देखील त्यांनी संगितलं.\nमुंबई विमानतळाचे सर्व्हर डाऊन झाले\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nPrevPreviousगोर्बाचेव्ह यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती पुतिन जाणार नाहीत\nNextदेशातील २ कोटी शेतकर्‍यांना किसान सन्मानचे पैसे परत करण्याच्या नोटिसाNext\nमुंबई विमानतळाचे सर्व्हर डाऊन झाले\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/online-cci-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82/", "date_download": "2022-12-01T14:47:16Z", "digest": "sha1:SYV4DKUM4ROGDXM75OUPDYTDZA3A3GSY", "length": 17600, "nlines": 134, "source_domain": "shetkaree.com", "title": "Online CCI ची कापूस खरेदी, कशी कराल नोंदणी, पहा आजचे बाजार भाव अगदी सहज", "raw_content": "\nCCI च्या कापूस खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी कशी कराल, app वर पहा आजचे बाजार भाव अगदी सहज\nCCI च्या कापूस खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी कशी कराल, app वर पहा आजचे बाजार भाव अगदी सहज\nCCI चे चांगले पाऊल\nसध्या शेतकरी मित्रांनो आपणा सर्वांकडून विचारणा केली जात आहे ती म्हणजे कापूस खरेदीच्या नोंदी बदल. यावर्षीची जी कापूस खरेदी होणार आहे, यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हणजे CCI चा आहे.\nमागील वर्षासारख्या चुका होणार नाहीत-\nCCI App च्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कापूस खरेदी केंद्रावर नोंद होत असताना, प्रत्येक जिल्हानिहाय किंवा खरेदी केंद्रनिहाय लिंक बनवल्या गेलेल्या आहेत. त्या माध्यमातूनच आपल्याला ऑनलाईन नोंदणी करायची आहे. गेल्या हंगामामध्ये सुद्धा ऑनलाईन नोंदणी च्या लिंक दिल्या होत्या.\nमात्र एका जिल्ह्याची लिंक असल्यामुळे ती त्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरता वापरायची होती, ती लिंक दुसऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वापरली तर त्या लिंक च्या माध्यमातून खरेदीची नोंद चूकीची होत असे.\nत्यामुळे आता आपण जिल्हानिहाय किंवा केंद्रनिहाय लिंक्स आहेत. त्या माध्यमातून आपल्याला खरेदी करता नोंदणी अचूक पद्धतीने करता येणार आहे. हे एक अँड्रॉइड मोबाईलचे ॲप्लिकेशन आहे ज्याचं नावं आहे Cott Ally.\nमित्रांनो हे अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा https://play.google.com/store/app\nRead सोयाबीनची वाटचाल 5000 रुपायांकडे\nआपल्याला प्ले स्टोअर मध्ये जावे लागणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला कॉटन फेडरेशन सीसीआय ॲप अशाप्रकारचा एप्लीकेशन दिसेल किंवा आपण सीसीआय कॉटन अॅपस सुद्धा टाकू शकतो. हे सारं केल्यानंतर तुम्हाला तिथे अप्लिकेशन चा नाव दिसेल. अप्लिकेशन तीन नंबरला दिसेल, Cott Ally म्हणून आपलिकेशन आपल्याला डाऊनलोड करायचा आहे.\nमित्रांनो app ओपन केल्यानंतर साधारण 6.64 MB हे app आहे आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला cci चा लोगो दिसेल. भारतीय कपास निगम हे अप्लिकेशन आहे. सर्वात प्रथम आपल्याला तिथे मागितल्या जाते रजिस्ट्रेशन.\nआपला मोबाईल नंबर तिथे टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट करायच आहे. मित्रांनो मोबाइल नंबर टाकल्यानंतर, आपल्याला नाव टाकायचा आहे. नंतर आपल्याला ब्रँच विचारले जाईल. अकोला जर आपण सिलेक्ट केला, तर त्या अंतर्गत विदर्भामधील जिल्हे दिसतील.\nया जिल्ह्यांमधील खरेदी केंद्राची यादी आपण पाहू शकतो. या जिल्ह्यातील केंद्र आपण यामध्ये पाहू शकता. औरंगाबाद जिल्ह्यातील अंतर्गत केंद्र आपल्याला दिसतील. जेही आपले कापूस खरेदी केंद्र असेल ते आपल्याला येथे निवडायचे आहे, म्हणजे कापूस विक्री करता येणे सोपे होईल. यानंतर आपल्याला साइन उप (sign up) ला क्लिक करायच आहे.\nRead धान उत्पादक शेतकऱ्यांना 700 रु बोनस-महाविकास आघाडी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय\nक्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी विचारला जाते, लैंग्वेज म्हणजे भाषा जी भाषा आपल्याला वापरासाठी ठेवायचे असेल ती तुम्ही निवडू शकता. आपण मराठी select केले, सर्वात पहिले ऑप्शन आहे एम एस पी दराचे ऑप्शन, त्या वाणांमधून आपल्याला जे वाण असेल ते निवडायचा आहे. वाणांचा रोजचा रेट आपल्याला दिसतो. एक नंबर आपण येथे सिलेक्ट केले आणि त्या वाणाचा रेट आपण बघू शकता. आता सध्या या वाणाला किती भाव आहे हे आपल्याला दिसेल.\nकापसाचे भाव पण बघू शकाल-\nदुसरा ऑप्शन आपल्याला दिसते देयक स्थिती, आपण कापूस विकला असेल तर आपल्याला जी पावती मिळाली असेल, त्या पावती वरचा नंबर टाकून आपण देयक स्थिति पाहू शकतो.\nत्यानंतर शेतकऱ्यांविषयी, कापसाविषयी च्या बातम्या आपल्याला इथे बघायला मिळतील. आता त्यानंतर महत्वाचा खरेदी केंद्र राज्य निवडायचे महाराष्ट्र, नंतर आपल्याला विचारला जाईल ब्रँच कोणती आहे. शाखा कार्यालय सिलेक्ट करायचे आहे जसं की, अकोला select केले तर विदर्भ आणि विदर्भातील जिल्हे आपल्याला दिसतील.\nRead Cotton Prices in Maharashtra | एक क्विंटल कापसामध्ये 3 ग्रॅम सोनं घेईल\nअकोला आपण जर सिलेक्ट केला तर, अकोला मधून आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे. ज्या खरेदी केंद्रावर आपल्याला विक्री करायचे असेल, ते आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पूर्ण केंद्रांची यादी तिथे आपल्याला दिसेल.\nमोबाईल नंबर दिसतील यावर आपण संपर्क करू शकतो. म्हणजेच अकोला असेल किंवा औरंगाबाद असेल तर ह्या अंतर्गत येणारे सर्व जिल्हे आपल्याला दिसतील. अकोला सिलेक्ट केल्यानंतर अकोल्या मधील सर्व जिल्हे दिसतील.\nत्यामधला एक जिल्हा आपल्याला निवडायचा आहे, तो आपला असेल तो आणि मग आपल्याला सेंटर ठेवता येईल. तर मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने ॲप बनवलेला आहे. आपण सुद्धा याचा लाभ घेऊन आपल्याला ह्या कापूस खरेदी केंद्रावर आपला कापूस विकता येणार आहे.\nआमच्या खालील पोस्ट सुद्धा आपण वाचाव्या\nTags: CCI खरेदी केंद्र, Cott Ally, कापूस खरेदी केंद्रे\nआता बँक कर्जाकरिता सातबारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही \nमहापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 2 दिवसात पैसे येणार\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/10/blog-post_27.html", "date_download": "2022-12-01T14:26:07Z", "digest": "sha1:BSHMMPCX6DJYANM4FTKJPBM7G4QCJH4W", "length": 11919, "nlines": 39, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "जनसहकार पतसंस्थेचा ४था वर्धापन दिन उत्साहात संपन्न.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nजनसहकार पतसंस्थेचा ४था वर्धापन दिन उत्साहात संपन्न.\nऑक्टोबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nखासदार श्रीनिवास पाटील व सारंग पाटील (बाबा) यांच्या शुभहस्ते विविध उपक्रमांचा शुभारंभ.\nसंस्थेच्या चार वर्षाच्या अहवालाचे प्रकाशन करताना मान्यवर.\nतळमावले तालुका पाटण येथील जनसहकार पतसंस्थेचा ४ था वर्धापनदिन उत्साहात संपन्न झाला. खासदार श्रीनिवास पाटील व सारंग पाटील बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेच्या प्रगतीच्या चार वर्षाच्या अहवालाचे प्रकाशन व सभासदांना वाहन वितरण यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील साहेब यांनी चार वर्षाच्या संस्थेच्या अहवालाचे निरीक्षण करून संस्थेच्या प्रगतीबद्दल व पारदर्शक कारभाराबद्दल संस्थेचे चेअरमन मारुतीराव मोळावडे व संस्थेच्या संचालकांचे कौतुक केले. संस्थेने चार वर्षात येथील जनतेचा, सभासदांचा, ठेवीदारांचा पारदर्शक कारभारामुळे विश्वास संपादन करून 24 कोटी रुपयेचा संमिश्र व्यवसाय केला आहे यावरून संस्थेने सभासदांच्या जिंकलेल्या विश्वासाची प्रचिती येते. संस्थेचे चेअरमन मारुतीराव मोळवडे यांचे योग्य नियोजन, सहकारातील अभ्यास व पारदर्शक कारभार यामुळे संस्थेची प्रगती वेगाने होत आहे. त्यांच्या या कार्यास माझ्या शुभेच्छा.\nसहकारात केंद्र सरकार नवीन कायदा करत आहे त्या कायद्या संदर्भात काही समस्या असतील, सहकारात बँकिंग व्यवसाय करताना या नव्याने येणाऱ्या कायद्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्या तर त्या सोडवण्यासाठी संसदेत मी निश्चित प्रयत्न करीन अशी ग्वाही खासदार श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित संस्थेचे संचालक, प्रतिनिधी यांना मार्गदर्शन करताना दिली.\nसंस्थेच्या वतीने स्वागत करताना चेअरमन मारुतीराव मोळावडे व व्हा. चेअरमन अमोल मोरे\nसंस्थेचे चेअरमन मारुतीराव मोळावडे यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खासदार श्रीनिवास पाटील व सारंग पाटील (बाबा) यांचा बुके देऊन संस्थेच्या वतीने सत्कार केला.\nयावेळी चेअरमन मारुतीराव मोळावडे म्हणाले जनसहकार चा ४ था वर्धापनदिन आज सर्व सभासद, ठेवीदार हितचिंतक यांच्या उपस्थितीने उत्साहत साजरा होत आहे. संस्थेने चार वर्षात २४ कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय केला आहे हे फक्त शक्य झाले जनतेच्या, सभासदांच्या, ठेवीदारांच्या विश्वासार्हतेमुळे. जनतेचा संस्थेवरील विश्वास व पारदर्शक कारभारामुळे संस्था सहकारात भक्कमपणे उभी आहे यामुळे दिवसेंदिवस संस्थेची नेत्रदीपक प्रगती होत आहे.यापुढेही सर्वांचे सहकार्य असेच राहो हीच सदिच्छा. संस्थेच्या या प्रगतीसाठी खा. श्रीनिवास पाटील पाटील साहेब व सारंग पाटील बाबा यांचे सदैव मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे. यावेळी भविष्यात संस्थेचा शाखा विस्तार करण्याचा मनोदय ही चेअरमन मारुतीराव मोळावडे यांनी यावेळी व्यक्त केला.\nसभासदांना वाहन वितरण करताना खा.श्रीनिवास पाटील व सारंग पाटील बाबा.\nसंस्थेच्या या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक, राजकीय व सहकारातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या यामध्ये ढेबेवाडीचे पोलीस निरीक्षक संतोष पवार, पाटण पंचायत समिती चे विद्यमान सभापती प्रताप भाऊ देसाई, अॅड. विठ्ठलराव येळवे (नाना), अशोकराव पाटील सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती कराड, आनंदराव कचरे चेअरमन, कराड को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्था मुंबई, रघुनाथराव जाधव माजी सभापती पंचायत समिती पाटण, डॉ.संदीप डाकवे अॅड.ए.टी.सुतार,अॅड.एल.बी.पाटील, इसाकभाई आतार निवृत्त अधिकारी कराड नगरपालिका, विकास कदम सरकार खोडशी प्रगतशील शेतकरी, बी.बी.ढालाईत प्रमाणित लेखापरीक्षक, इकबाल भाई सुतार, राजूभाई पटेल, पापाभाई पटेल, अकबर भाई मोमीन, शब्बीर भाई मुल्ला, सुभाषराव चिंचकर ऑटो कन्सल्टंट, सौ.रुपाली कदम माजी सरपंच मोरेवाडी ग्रामपंचायत, रमेश नावडकर तात्या सरपंच करपेवाडी, बाजीराव मोरे विद्यमान सदस्य मोरेवाडी ग्रामपंचायत, विष्णू सपकाळ नाभिक संघटना तालुकाध्यक्ष, धनाजी चाळके, दत्ता भिलारे, विभागातील विविध संस्थांचे पदाधिकारी सर्व संचालक मंडळ, कर्मचारी प्रतिनिधी वृंद, वांग खोऱ्यातील विविध ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, एलआयसी प्रतिनिधी, सर्व वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी, संस्थेचे व्हा. चेअरमन अमोल मोरे, संचालक सुनील आडावकर, प्रशांत पोतदार, मिलींद ताईगडे, सचिन ताईगडे, आनंदा माने, काशीनाथ जाधव,सुतार साहेब सर्व संचालक सल्लागार व सेवक वर्ग उपस्थित होते.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/page/2/", "date_download": "2022-12-01T13:38:59Z", "digest": "sha1:N7MESLYM2BVD4EQDRN4CJNOF4J2SXUK5", "length": 6295, "nlines": 117, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "Home - MahaVoiceNews - Page 2", "raw_content": "\nAFCAT 2023 | भारतीय हवाई दलात १२वी पास साठी मोठी संधी, आजपासून नोंदणी सुरू…\nPathaan Poster | शाहरुख खानचा पठाण तीन भाषेत रिलीज होणार…पाहा पोस्टर\nGold Price Today | सोने खरेदी करा आता ३०,८७५ रुपयांना १० ग्रॅम…\nGoogle Doodle | आधुनिक व्हिडिओ गेम निर्मात्याला गुगल करून सन्मान…बनविले डूडल\nApache RTR 160 4V: Apache ची नवीन स्पेशल एडिशन आली आहे, तुम्हाला ती पाहूनच खरेदी करावीशी वाटेल\nव्हेल माशाच्या उलटीची तस्करी; दापोलीतील तिघांसह पाचजणांना पुण्यात केली अटक…\nईशान्य मुंबई होणार अधिक गतिमान खासदार मनोज कोटक यांनी केली विक्रोळी रेल्वे ओव्हर ब्रिज आणि डि पी रस्त्यांची पाहणी…\nAkola | पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या अडचणी वाढणार…वकील नजीब शेख यांचे कॉल टॅपिंग प्रकरण…\nभाभीजी घरपर है मधील (विभूती) आसिफ शेखने नुडल्स खाऊन उदरनिर्वाह केला अन्…वाचा संघर्षमय जीवनगाथा\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00690.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://mr.epd-instrument.com/news/", "date_download": "2022-12-01T12:36:47Z", "digest": "sha1:VV6T27GJAW4BC3ZKB6PBMEC2FQGRBENT", "length": 9512, "nlines": 188, "source_domain": "mr.epd-instrument.com", "title": " बातम्या", "raw_content": "\nडायनॅमिक थकवा चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका\nटॉर्शन चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nविशेष चाचणी मशीन मालिका\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nथकवा चाचणी मशीनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत\nथकवा चाचणी मशीन का वापरावे मेटल सामग्रीचा थकवा प्रतिरोध त्यांच्या जीवनावर आणि अनुप्रयोगाच्या भागांवर परिणाम करण्याची गुरुकिल्ली आहे.विशेष उत्पादनांच्या विकास प्रक्रियेत, उत्पादनाची थकवा चाचणी करणे अधिक आवश्यक आहे...\nथकवा चाचणी मशीन का वापरा\nथकवा चाचणी मशीन का वापरावे मेटल सामग्रीचा थकवा प्रतिरोध त्यांच्या जीवनावर आणि अनुप्रयोगाच्या भागांवर परिणाम करण्याची गुरुकिल्ली आहे.विशेष उत्पादनांच्या विकास प्रक्रियेत, थकवा दूर करणे अधिक आवश्यक आहे ...\nथकवा चाचणी मशीनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत\nथकवा चाचणी मशीनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत थकवा चाचणी मशीनचे अनुप्रयोग क्षेत्र खूप विस्तृत आहे आणि इंडसच्या विकासासह त्याची वापर कार्यक्षमता सतत सुधारत आहे...\nकोणत्या प्रकारचे हायड्रॉलिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन आहेत\nकोणत्या प्रकारच्या हायड्रॉलिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन्स आहेत हायड्रोलिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन मुख्यत्वे तन्य, कम्प्रेशन, बेंडिंग, कातरणे आणि मेटल, नॉन-मेटल, कंपोझिट सामग्रीच्या इतर यांत्रिक कामगिरी चाचण्यांसाठी वापरली जाते...\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन कशी निवडावी आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन कशी निवडावी आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत क्षैतिज तन्य चाचणी मशीनसाठी क्षैतिज तन्य चाचणी मशीन ऑल-स्टील वेल्डेड फ्रेम स्ट्रूचा अवलंब करते...\nथकवा चाचणी मशीन कसे चांगले निवडावे\nथकवा चाचणी मशीन कसे चांगले निवडायचे अहवालानुसार, विश्वासार्ह व्यावसायिक थकवा चाचण्या मेटल तन्य विकृतीची बेअरिंग क्षमता प्रभावीपणे मोजू शकतात आणि मेटल मटेरियलचे सेवा आयुष्य देखील के...\n2020 पूर्णत्वात संपले आणि आमच्या कंपनीचे “हाय-टेक एंटरप्राइज” चा सन्मान जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन\n2020 पूर्णत्वात संपले आणि आमच्या कंपनीचे “हाय-टेक एंटरप्राइज” चा सन्मान जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदनEnpuda Industrial Systems Co., Ltd ला राज्याने फेब्रुवारी रोजी मंजूर केलेले \"नॅशनल हाय-टेक एंटरप्राइझ\" प्रमाणपत्र प्राप्त झाले...\nआपल्याला याची आवश्यकता असल्यास, कृपया वेळेत आमच्याशी संपर्क साधा\nडायनॅमिक थकवा चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका\nटॉर्शन चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nविशेष चाचणी मशीन मालिका\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nरुम 101, बिल्डिंग 9, नंगांग नं.2 इंडस्ट्रियल पार्क, नं.1026, सोंगबाई रोड, सनशाइन कम्युनिटी, झिली स्ट्रीट, नानशान डिस्ट्रिक्ट, शेन्झेन.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/unemployment-rate-rises-to-7-80-per-cent-in-june-cmie", "date_download": "2022-12-01T13:10:08Z", "digest": "sha1:QNMGFECXHZXMQ6NEXR5W3HSPAPCZAEK5", "length": 7812, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "जूनमध्ये कृषी क्षेत्रात १ कोटी ३० लाख व्यक्ती बेरोजगार - द वायर मराठी", "raw_content": "\nजूनमध्ये कृषी क्षेत्रात १ कोटी ३० लाख व्यक्ती बेरोजगार\nमुंबईः गेल्या जूनमध्ये देशातील बेरोजगारीचा दरात वृद्धी होऊन तो ७.८० टक्के इतका झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वात मोठी बेरोजगारी कृषी क्षेत्रात दिसून आली असून या क्षेत्रातील १ कोटी ३० लाख लोक बेरोजगार झाले आहेत.\nसेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या आर्थिक सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे.\nसीएमआयईच्या आकडेवारीनुसार जून महिन्यात बेरोजगारीची कुऱ्हाड कृषी क्षेत्रावर पडली असून ती टक्केवारी ८.०३ टक्के इतकी आहे. मे महिन्यात बेरोजगारीची टक्केवारी ७.३० इतकी होती.\nशहरी क्षेत्रात जून महिन्यातील बेरोजगारी ७.३ टक्के इतकी दिसून आली. ती मे महिन्यात ७.१२ टक्के इतकी नोंदली गेली होती.\nलॉकडाउन नसलेल्या महिन्यांतील ही सर्वात मोठी बेरोजगारी असून सध्या ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहार सुस्तावले आहेत, जुलैमध्ये पेरण्या झाल्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल असे सीएमआयईचे मुख्य संचालक महेश व्यास यांनी सांगितले.\nव्यास म्हणाले, की असंघटित क्षेत्रात दिसून आलेली ही बेरोजगारी चिंताजनक असून कृषी क्षेत्रातून मजुरांनी पलायन केले आहे असेही दिसत नाही शिवाय आर्थिक मंदी आली आहे अशीही परिस्थिती नाही. तरीही शेती क्षेत्रात असे चित्र दिसणे अर्थव्यवस्थेला आव्हान आहे. जूनमध्ये पगारी कर्मचाऱ्यांच्या २५ लाख नोकऱ्याही कमी झाल्या आहे, त्यात सरकारने लष्करी भरतीची संख्या कमी केल्याने अर्थव्यवस्थेवर बेकारांचा बोजा वाढत असल्याचे व्यास म्हणाले.\nसीएमआयईने दिलेल्या आकडेवारीनुसार सर्वाधिक बेरोजगारी हरियाणामध्ये ३०.६ टक्के दिसून आली असून त्यानंतर राजस्थान २९.८ टक्के, आसाम १७.२ टक्के, जम्मू-काश्मीर १७.२ टक्के, बिहारमध्ये १४ टक्के इतकी दिसून आली आहे.\n(छायाचित्र प्रतिकात्मक रॉयटर्स )\nब्रिटिशाने रिपब्लिकवर केलेला मानहानीचा दावा जिंकला\nब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A4%AD-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF-%E0%A5%AA-%E0%A4%B5/", "date_download": "2022-12-01T13:10:25Z", "digest": "sha1:HHACYPT34O4GCBHCBQW64XDLL3UAGRR5", "length": 9604, "nlines": 56, "source_domain": "marathitimes.in", "title": "२०२१ ते २०२५ वृषभ राशि ४ वर्षाची भविष्यवाणी इतिहासात पहिली वेळ असं होणार. – मराठी टाइम्स", "raw_content": "\n२०२१ ते २०२५ वृषभ राशि ४ वर्षाची भविष्यवाणी इतिहासात पहिली वेळ असं होणार.\nमित्रांनो मनुष्याच्या जीवनातील परिस्थिती काळानुसार बदलत असते. ज्योतिषानुसार दररोज रहो नक्षत्रांच्या स्थितीत बरेच बदल होत असतात. ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात सुख आणि दुःखाचा सामना करावा लागतो. या जगात सर्व लोकांचे राशिचक्र भिन्न असतात आणि ग्रह नक्षत्रांची बद्दलती हालचाल देखील सर्व लोकांच्या जीवनावर भिन्न प्रभाव पाडते.\nग्रहांच्या अशुभ अथवा अशुभ अस्थाना नुसार माणसाला आपल्या जीवनात फळ मिळते. तर चला मग जाणून घेऊया वृषभ राशि बद्दल. उतार चढावाने भरलेले गोष्ट असेल. वेद विचारांचे काहूर माजेल. पण बाहेर पडून ध्येयावर लक्ष केंद्रित करणे आवश्‍यक आहे. नव्या योजनेवर काम कराल पण खर्च सुद्धा होईल. आर्थिक दृष्टीने खर्चिक वर्ष असेल.\nपरंतु मकर राशीत असणारा गुरु एप्रिल महिन्या पर्यंत विभीन्न मार्ग निर्माण करेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. संपत्तीची प्राप्ती होईल. जोडीदाराच्या आरोग्या संबंधित हे वर्ष काळजीचे असेल. घरात धार्मिक व मंगलमय सोहळा साजरा होईल.\nमित्रांनो या काळात व्यवसायात कोणतीही नवीन गुंतवणूक करू नका आणि आपल्या व्यवसायिक भागीदारीशी देखील कोणत्याही गोष्टीबद्दल वाद विवाद करू नका. तुमच्या स्वभावात अगदी संवेदनशीलता असेल. व्यवसायिक यश आपल्याला भावनिक दृष्ट्या योग्य देखील ठरेल. यश आणि कीर्ती ही वाढेल. सगळी कडून चांगली बातमी येईल.\nतुम्हाला शौर्य आणि मानसिक आनंद मिळेल. कौटुंबिक आनंद आणि शांती राहील. तुमच्या प्रत्येक कामात मनोबल आणि आत्मविश्वास राहील. मित्रांनो आपल्या मार्गी असलेला राहू खास काही बाबतीत आपल्याला खुश करेल. की ज्यामुळे आपण यश प्राप्तीसाठी आणखीनच घेण्यात मेहनत करण्यास तयार व्हाल. सुख\nउपभोगण्याची आपली इच्छा असल्याने आपण प्रयत्नशील सुद्धा राहाल. आपल्या पाठीशी कुटुंबातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद सुद्धा असणार आहेत. आपण कार्यात यशस्वी व्हाल. आपण दूरवरचे प्रवास कराल जातील काही प्रवास तीर्थयात्रेसाठी असतील.\nम्हणजेच या वर्षात तीर्थयात्रेची संख्या इतर प्रवासाहून अधिक असेल. या तीर्थयात्रे मुळे आपल्या जीवनातील नवीन यश प्राप्त होईल. आणि आत्मविश्वासात वाढ होईल. काही जागांची इच्छा पूर्ण होऊ शकते. तसेच काही जातकांना आपल्या कर्माची फळे सुद्धा भोगावी लागतील.\nशैक्षणिक क्षेत्रात आपल्या एखादे शिक्षकांची किंवा प्राध्यापकांची कृपा दृष्टी होईल. आपणास मोठे यश प्राप्त होईल. ते आपले तळहात ठरतील. आपला वैवाहिक जोडीदार जर नोकरी करत असेल. तर त्याला परदेशात जाण्याची संधी प्राप्त होईल.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2021/07/blog-post_74.html", "date_download": "2022-12-01T13:06:50Z", "digest": "sha1:HD5PZTQKJUZ2T5GR6H5V3L5QWU4NVNY4", "length": 9013, "nlines": 37, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे\nजुलै २०, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nपंढरपूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा : पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्मंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.\nआषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक अंतर मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब, आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले.\nआज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.\nमानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते, जि. वर्धा (वय ७१ वर्ष) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते सौ. इंदुबाई केशव कोलते (वय ६६ वर्ष) यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणाऱ्या एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला\nपंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या यात्रा अनुदानाच्या पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.\nमहापुजेनंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असे ते म्हणाले.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर यांनी केले तर सुत्रसंचालन मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/cctv-cameras-installed-at-dr-babasaheb-ambedkar-statue-in-dindanerli/", "date_download": "2022-12-01T14:46:24Z", "digest": "sha1:PKGIEZ6HSUJ2HUDZWJ2UXPTXLGV6JVNF", "length": 8756, "nlines": 142, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "दिंडनेर्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला सीसीटीव्ही कँमेरे बसवले...भिम ब्रिगेडने मागणी केली होती... - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeसामाजिकदिंडनेर्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला सीसीटीव्ही कँमेरे बसवले...भिम ब्रिगेडने मागणी केली होती...\nदिंडनेर्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला सीसीटीव्ही कँमेरे बसवले…भिम ब्रिगेडने मागणी केली होती…\nदिंडनेर्ली ता.करवीर येथील सिद्धार्थ नगर येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गेल्या अनेक वर्षांपासून आहे.याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडु नये म्हणून भिम ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयात सदर पुतळयाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कँमेरा बसविण्यात यावे या आशयाचे निवेदन देण्यात आले होते.\nया मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन दिंडनेर्ली ग्रामपंचायतीने येथील सिद्धार्थ नगर येथे असणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ सीसीटीव्ही कँमेरे बसविण्यात आले आहेत.सदर मागणी कडे ग्रामपंचायतीने त्वरीत लक्ष घातल्याने सचिन कदम यांनी ग्रामपंचायत,गटविकास अधिकारी काकासाहेब पाटील,सामाजिक कार्यकर्ते तानाजी पाटील यांचे आभार मानले.\nअशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर…आता ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत…\nकोगनोळी नजीक पुणे बंगळूर महामार्गावर अपघातात एकाचा मृत्यू…\n महाव्हाईस न्यूजच्या सत्काराने भारावून गेले १०७ स्वच्छता रक्षक…\nमजीद सतारमेकर यांचा सत्कार हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्या वतीने कारण्यात आला…\nमहात्मा फुले स्मारक समिती व माळी यूवक संघटनेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…\nआमदार भारसाकळेंनी दिली आकोट पालिकेला भेट…मारल्या उलट्या बोंबा…शहरात उठले चर्चेचे मोहोळ…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-unlimited.in/2012/10/kareena-saif-sangit-sohala/", "date_download": "2022-12-01T13:22:04Z", "digest": "sha1:ON2JSNFW37VCEYGLY7JDU42O6WYGRKPF", "length": 6474, "nlines": 177, "source_domain": "www.marathi-unlimited.in", "title": "Kareena kapoor marriage saif ali khan", "raw_content": "\nकरीना सैफ संगीत सोहळा\nनुकताच करीना आणि सैफ चा संगीत सोहळा पार पडला आहे. कपूर आणि खान दोन्ही कुटुंबं सध्या लग्नाच्या तयारीमध्ये मग्न आहेत. मोटमोठे कलाकार या लग्नाला उपसस्थित राहाणार आहेत. यावेळी तिला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूडचे तमाम कलाकार तर उपस्थित होतेच, पण आश्चर्य म्हणजे या प्रसंगी सैफ अली खानची पूर्व पत्नी अभिनेत्री अमृता सिंगदेखील उपस्थित होती अशी चर्चा आहे. रविवारी रात्री करीना कपूरच्या संगीत सोहळ्यामध्ये अमृता सिंग आणि तिची आणि सैफ अली खानची कन्या सारा अली खानही दिसल्या. सारा आपली आत्या सोहा अली खानसोबत आली होती. सैफ अली खानची पहिली पत्नी अमृता सिंग हिच्याशी सैफ अली खानने काही वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर सैफ अली खान आता करीना कपूरशी विवाहबद्ध होत आहे.\nविक्रम गोखले मराठी अभिनेते\nप्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन\nनागपूर – सततधार पावसाने गारवा आणि सर्वत्र पाणीच पाणी\nरस्तावरील गुपचूप वाला गुपचूप पणे काय करतो ते बघा\nविक्रम गोखले मराठी अभिनेते\nमराठी अनलिमिटेड : माझा महाराष्ट्राचे सूर. इथे आपणांस मराठी भाषेतील सर्व माहिती मिळेल. मराठी भाषेतील लेख, गाणी, कविता, वाचन, पाककला, इतिहास, थोर विचारवंत, दैनिक, गाव, शहर आणि इतर माहिती मराठी भाषेमध्ये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00691.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/sports/75626/", "date_download": "2022-12-01T12:56:58Z", "digest": "sha1:2OLKJANY7XX2NBHA33ZYEK5JZGSCWVP3", "length": 9691, "nlines": 105, "source_domain": "mnews.esy.es", "title": "Avinash Sable World Athletics Championships 2022, भारताच्या पदक जिंकण्याच्या आशेला धक्का; अविनाश साबळेची कामगिरी उंचावली पण… – world athletics championships 2022 avinash sable finishes 11th in mens 3000m steeplechase final | Maharashtra News", "raw_content": "\nनवी दिल्ली : अमेरिकेत सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मंगळवारी सकाळी भारताच्या पदक मिळवण्याच्या आशेला मोठा धक्का बसला. ३ हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत महाराष्ट्रचा सुपूत्र अविनाश साबळे याला पदक जिंकण्यात अपयश आले. अंतिम फेरीत अविनाशला ११व्या स्थानावर समाधान मानावे लागले.\nबीड जिल्ह्यातील अविनाशने पात्रता फेरीत ८.१८.४४ इतक्या वेळेसह पहिल्या ३ मध्ये स्थान मिळवले होते. त्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.\nवाचा- आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धा : पहिल्याच दिवशी भारताची चार सुवर्णांसह बारा पदकांची कमाई\nअंतिम फेरीत अविनाशने ८.३१.७५ इतका वेळ घेतला आणि तो ११व्या स्थानावर राहिला. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही त्याची दुसरी वेळ होती. याआधी २०१९ मध्ये दोहा येथे झालेल्या स्पर्धेत अविनाशने १३वे स्थान मिळवले होते. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या अविनाशला अंतिम फेरीत ती लय कायम ठेवता आली नाही. ऑक्टोबर २०१९ नंतरची ही त्याची सर्वात संथ कामगिरी ठरली.\nवाचा- रोहित शर्माने विजयाचा चषक फक्त अर्शदीप सिंगच्याच हातात का दिला, जाणून घ्या खरं कारण…\nफायनलमध्ये मोरोक्कोच्या सौफियाने एल बक्कलीने ८.२५.१३ वेळेसह सुवर्णपदक जिंकले. इथोपियाच्या खेळाडूने रौप्य तर केनियाच्या खेळाडूने कांस्यपदक जिंकले.\nअविनाशने गेल्या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत ३ हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात नवा राष्ट्रीय विक्रम गेला होता. तेव्हा अविनाशला अंतिम फेरीत पोहोचण्यात यश मिळाले नव्हते. ऑलिंपिकच्या आधी जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत देखील अविनाशने मोठे यश मिळवले होते. स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला होता. अविनाश हा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा आहे. तो शेतकरी कुटुंबातील आहे. अविनाश लहानपणी ६ किलोमीटर अंतर पार करून शाळेला जात असे. वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश धावण्याचा सराव करतोय. १२चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो भारतीय लष्कराच्या ५ महार रेजिमेंटच्या सेवेत आहे.\nNext articleEknath Shinde, Eknath Shinde Camp: एकनाथरावांना मुख्यमंत्रीपद दिलं, आता पंतप्रधान मोदी शिंदे गटाला आणखी एक सरप्राईज देणार\n या क्रिकेटपटूंना खेळवलं तरच जिंकू शकतो वर्ल्ड कप, वाचा कोण आहेत...\ndavid beckham five star hote rate, फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी दिवसाला २० लाख रुपयांचे भाडे देतोय स्टार खेळाडू; सुविधा वाचाल तर… – fifa world cup...\nmexican fan used marriage money travel qatar, भावी पत्नीला म्हणाला, मला माफ कर; लग्नासाठी साठवलेले पैसे घेऊन थेट गाठलं… – fifa world cup mexican...\nPimpri: रिटायरमेंटरचे पैसे देण्यास नकार; २ मुलांची जन्मदात्या पित्याला मारहाण\nअशोक चव्हाणांनी सोनिया गांधींकडे 'तो' रिपोर्ट सोपवला, आता पुढे काय होणार\nLIVE: करोनाचे जगभरात ८२ हजार रुग्ण\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95/", "date_download": "2022-12-01T12:40:33Z", "digest": "sha1:BUATIBS5JYY2DZVK65NVSEJRCXMSIFLO", "length": 17245, "nlines": 81, "source_domain": "live46media.com", "title": "स्वतःच्या पत्नीसोबत अनेक वर्ष आंधळा बनून राहिला पती, जेव्हा पत्नीला कळली सच्चाई तेव्हा खूप रडली पत्नी पहा…’ – Live Media स्वतःच्या पत्नीसोबत अनेक वर्ष आंधळा बनून राहिला पती, जेव्हा पत्नीला कळली सच्चाई तेव्हा खूप रडली पत्नी पहा…’ – Live Media", "raw_content": "\nस्वतःच्या पत्नीसोबत अनेक वर्ष आंधळा बनून राहिला पती, जेव्हा पत्नीला कळली सच्चाई तेव्हा खूप रडली पत्नी पहा…’\nबॉलिवूड चित्रपटातील गाणे गोरे रंग पे तो इतना गुमान ना कर गोरा रंग दो दिन मे ढल जायेगा. जरी ते एक गाणे आहे परंतु ते अगदी बरोबर आहे, कारण चांगले दिसणे, गोरा रंग नेहमी आपल्याबरोबर राहत नाही. वाढत्या वयानुसार, हे सर्व सौंदर्य एका बाजूला राहते.\nआणि उर्वरित फक्त स्वभाव राहतो. म्हणूनच असे म्हटले जाते की एखाद्याने मनुष्याचे स्वरूप पाहून नाही तर त्याचा स्वभाव पाहुन प्रेम केले पाहिजे. कारण एखाद्या व्यक्तीचे वागणे कधीही बदलत नाही, परंतु त्याचे सौंदर्य वयानंतर बदलू लागते.\nआणि खरे प्रेम तेच आहे जे एखाद्या व्यक्तीकडे पाहून नव्हे तर मनुष्याचे वर्तन पाहून केले जाते. तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रेमकथेबद्दल सांगत आहोत जी ऐकल्यानंतर तुम्हीही म्हणाल की प्रेम असावं तर असं. ही बेंगळुरूची रहीस आणि एका शेतकर्‍याच्या मुलीची प्रेमकथा आहे.\nशिवम हा बेंगळुरूच्या रहिस कुटुंबातील एक मुलगा होता. त्याने एक दिवस एक मुलगी पाहिली आणि तिला बघताच तो तिच्या प्रेमात पडला. शिवमने मुलीला शोधून काढले आणि त्याला समजले की तिचे वडील एक शेतकरी आहेत.\nती मुलगी दिसायला खूप सुंदर आणि हुशार होती. शिवम श्रीमंत घरातील असला तरी त्या मुलीला तयार करणे शिवमसाठी सोपे काम नव्हते. जेव्हा शिवम पहिल्यांदा मुलीकडे गेला आणि तिला प्रपोज केले तेव्हा मुलीने स्पष्टपणे नकार दिला.\nमुलीला वाटलं की ती एका गरीब शेतकर्‍याची मुलगी आहे आणि मुलगा इतका श्रीमंत आहे, अशा परिस्थितीत या दोघांची भेट कधीच शक्य होणार नाही. पण शिवमनेही हार मानली नाही आणि तो थेट मुलीच्या घरी गेला. मुलीच्या कुटूंबियांनी लग्नाला होकार दिला आणि दोघांनी लग्न केले.\nदोघेही आपल्या विवाहित जीवनात खूप आनंदी होते आणि सर्व काही इतके चांगले चालू होते की मुलीला अचानक त्वचा रो ग झाला. मुलीवर बरेच उपचार झाले पण त्याचा काही फायदा झाला नाही, तिचा आजार बरा होऊ शकला नाही.\nआणि मुलीचे सौंदर्य दिवसेंदिवस कमी होऊ लागले. आणि ती आजारी पडू लागली. आपल्या अशा प्रकृतीमुळे मुलीला असे वाटले की तिच्या सौंदर्यामुळे नवर्‍याने तिला सोडून जाऊ नये. या चिंतेमुळे मुलगी कमकुवत होत होती.\nमग एके दिवशी मुलाचा अपघात झाल्याचे समजले आणि यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. मुलाचा अपघात झाल्यामुळे मुलगी त्याची काळजी घेऊ लागली आणि डोळे गमावल्यामुळे मुलीची भीतीही दुर झाली की आता कमी सुंदर दिसल्यानंतरही मुलगा तिला सोडणार नाही.\nयानंतर दोघांनी पुन्हा आयुष्य व्यतीत करण्यास सुरवात केली, परंतु मुलीची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत चालली होती आणि काही काळानंतर त्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलगा पूर्णपणे एकटा झाला आणि त्याने शहर सोडण्याचा विचार केला. शिवम शहर सोडत असताना त्याच्या शेजार्‍याने त्याला विचारले की या परिस्थितीत तू आपले आयुष्य कसे जगु शकतो.\nतुला तर काही दिसत नाही यावर मुलाने दिलेले उत्तर ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. मुलाने चिंता केल्याबद्दल शेजार्‍याचे आभार मानले आणि म्हणाला – मी कधीही आंधळा नव्हतो, फक्त आंधळा असल्याचे भासवत होतो. आजारपण आणि कुरुपपणामुळे मला माझी पत्नी आवडत नाही\nमाझे तिच्यावर प्रेम नाही असे माझ्या पत्नीला वाटू नये म्हणून मी काही वर्षे अंध असल्याचे भासवत होतो जेणेकरून ती आनंदी होऊ शकेल. असे बोलल्यानंतर शिवम तिथून निघून गेला परंतु त्याने केलेला अनेक वर्षांचा त्याग आणि पत्नीवर असलेले प्रेम पाहून त्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू आले.\nया कथेतून आपल्याला केवळ एकच तात्पर्य मिळते की जर आपण एखाद्यावर मनापासून प्रेम केले तर त्याचे स्वरूप इतके महत्त्वाचे ठरत नाही, तर त्या व्यक्तीचे आचरण महत्त्वाचे असते.\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nPrevious Article दोन फेरे झाले नव्हते अचानक मुलीकडच्यांनी थांबवले लग्न, जेव्हा नवरीच्या बापाने नवरदेवाचा बुरखा केला वर मुलगा निघाला नवरीचाच ..’\nNext Article या महिलेने मॅक-डी मधून ऑर्डर केलं होत चिकन, अर्ध खाल्ल्यानंतर त्यातून जे निघालं ते पाहून जोरजोरात रडायला लागली महिला…’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/tag/kavita-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:25:06Z", "digest": "sha1:AVZ56FU6EOLBLLIDSAY5Q2UKJA7GU6YR", "length": 4586, "nlines": 123, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "Kavita In Marathi Archives - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमन बावऱ्या क्षणाला || अव्यक्त प्रेम कविता || Marathi ||\nबहरून गेल्या फुलात, गंध दरवळून ते जावे \nतुझ्या माझ्या नात्यात, जणू पहाट घेऊन यावे \nकधी सावरावे तू, कधी सावरून मी घ्यावे \nकधी बोलावे तू, कधी अबोल मी ऐकावे \nआई तुळशी समोरचा दिवा असते\nबाबा त्याचा मंद प्रकाश असतात\nआई अंगणातील रांगोळी असते\nबाबा त्या रांगोळीतला रंग असतात\nकाही क्षण अबोल असतात\nतर काही क्षण वाईट असतात\nनाते तसे बोलु लागतात\nतु हवी आहेस मला\nमला एकांतात साथ देणारी\nमाझ्या शब्दांन मध्ये राहताना\nआणि डोळ्यातुन पाणी येताच\nसाथ दे तु मला\nसांग सखे प्रेम तुझे\nबोल सखे भाव तुझे\nकोणी पत्ता सांगेन का\nखुप काही लिहलंय मनातल\nआता कोणी वाचेन का\nसगळं काही संपलय का\nवाट मी चुकतोय का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/mankading-heather-knight-made-serious-allegations-against-deepti-sharma/", "date_download": "2022-12-01T13:46:48Z", "digest": "sha1:A3SO3SA56K454GVW2MW6FXE7GHCDE67W", "length": 10122, "nlines": 132, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "Mankading | हीदर नाइटने दीप्ती शर्मावर लावला गंभीर आरोप... - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeMarathi News TodayMankading | हीदर नाइटने दीप्ती शर्मावर लावला गंभीर आरोप...\nMankading | हीदर नाइटने दीप्ती शर्मावर लावला गंभीर आरोप…\nफोटो - सौजन्य सोशल मिडिया\n‘Mankding’ Controversy : भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी (२४ सप्टेंबर) इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली. भारताने शेवटची वनडे 16 धावांनी जिंकून मालिका क्लीन केली. या सामन्यात इंग्लंडची फलंदाज चार्ली डीनला दीप्ती मिश्राने ज्या प्रकारे धावबाद केले, त्यामुळे वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये.\nदीप्तीने चार्लीला मांकड़िंग स्टाईलमध्ये बाद केले होते, त्यानंतर भारताच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्न उपस्थित झाले होते. दीप्तीने आता यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, तिने सर्वप्रथम चार्लीला याबाबत चेतावणी दिली होती आणि त्यानंतरच त्याला अशाप्रकारे आऊट करण्यात आले. आता इंग्लंडची माजी कर्णधार हीदर नाइटने दीप्तीच्या या विधानावर आक्षेप घेतला आहे.\nहीथरने ट्विटरवर लिहिले, ‘सामना संपला, डीन चार्ली कायदेशीररित्या बाद झाली आहे. टीम इंडिया हा सामना आणि मालिका जिंकण्यास पात्र होती, पण कोणताही इशारा देण्यात आला नाही. चेतावणी देण्याचीही गरज नव्हती, कारण ती अधिक वैध होत नाही.\nनाईटने पुढे लिहिले की, ‘परंतु ती रनआउट होती या निर्णयाने ती सोयीस्कर असेल, तर भारताला इशाऱ्यांसारख्या खोट्या गोष्टी सांगून या प्रकरणाचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही.’ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकतेच आपले नियम बदलले आणि मांकड़िंगला रनआउटमध्ये बाहेर आणले. किंबहुना, जेव्हा फलंदाज नॉनस्ट्रायकरच्या टोकाला असतो आणि गोलंदाजाने चेंडू सोडण्यापूर्वी क्रीज सोडतो आणि गोलंदाजाने स्टंपला मारले तर फलंदाज बाद समजला जातो. याआधी हे खेळाच्या भावनेच्या विरुद्ध मानले जात होते, पण आता आयसीसीने याबाबत अतिशय अचूक नियम बनवला आहे. अलीकडेच भारतीय महिला गोलंदाज दीप्ती शर्मानेही अशाच प्रकारे इंग्लंडच्या चार्ली डीनला बाद केले होते.\nRRB Group D | रेल्वे भर्ती बोर्डाने आरआरबी ग्रुप डी भरती फेज ५ परीक्षेची तारीख केली जाहीर…\nफेक न्यूज चालविणाऱ्या १० यूट्यूब चॅनेल आणि ४५ व्हिडिओंवर सरकारने घातली बंदी…\nअवघी ट्रेन अंगावरून गेली पण मुलीने फोनवर बोलणे थांबवले नाही…पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ…\nगुजरात विधानसभा निवडणूक | पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान सुरू…\n महाव्हाईस न्यूजच्या सत्काराने भारावून गेले १०७ स्वच्छता रक्षक…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T13:07:36Z", "digest": "sha1:XODTOVR2AQW2C35KLLNXOQOT6W4SR54T", "length": 7198, "nlines": 117, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "सांगली ताज्या बातम्या Archives - MahaVoiceNews", "raw_content": "\nTag: सांगली ताज्या बातम्या\nसायबर पोलिस ठाण्याकडून सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे फार्मसी कॉलेज मध्ये सायबर जागरूकता दिवस साजरा…\nनव कृष्णा व्हॅली स्कूल विजयनगर वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ…\nप्रभाग क्रमांक आठ मधील श्याम नगरातील सर्वे नंबर ४६/२ या मनपाच्या खुल्या भूखंडाचे सातबाराला नाव लावण्यासाठी नगरसेवक विष्णू माने यांची आयुक्तांकडे मागणी…\nमजीद सतारमेकर यांचा सत्कार हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्या वतीने कारण्यात आला…\nचेन स्नचिंग करणाऱ्या अल्पवयीन तरुणास एलसीबीने केले जेरबंद – ७० हजारांचा मुद्देमाल जप्त…\nजत तालुक्यातील जनता महाराष्ट्राच्या अस्मितेला ठेच लागेल असा निर्णय घेणार नाही – खासदार संजय पाटील…\nगायरानातील रहिवाशांना सरकार घरहिन करणार नाही खासदार संजय पाटील यांचा विश्वास…\nभोसे मधील स्टोन क्रेशर प्रकरणात पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र…\nजत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये – जयंत पाटील…\nजत तालुक्यातील जनता महाराष्ट्र सोडून जाणार नाही पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांचं मत…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/10-september-2022-current-affairs-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:11:41Z", "digest": "sha1:RJKACEEXCGNQPJUDCSEHDVDDBRD52344", "length": 34170, "nlines": 215, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "१० सप्टेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams - MPSC Today", "raw_content": "\n1 १० सप्टेंबर चालू घडामोडी\n2 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा\nRRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.\n१० सप्टेंबर चालू घडामोडी\nमैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प\n– अनावरण : पंतप्रधान मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी संयुक्तपणे केले.\n– मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्प हा 1320MW क्षमतेचा सुपरक्रिटिकल कोळसा-आधारित थर्मल पॉवर प्लांट आहे जो रामपाल, खुलना येथे स्थापित केला गेला आहे.\n– बांगलादेशचे पंतप्रधान चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान, भारत आणि बांगलादेश दोन्ही देशांमधील संबंधांना चालना देण्यासाठी सात MOU स्वाक्षऱ्या केल्या.\nHDFC बँकेद्वारे गुजरातमध्ये ‘बँक ऑन व्हील्स’चे अनावरण\n– बँक ऑन व्हील व्हॅन ही बँकिंग सेवा, बँक नसलेल्या गावांमध्ये घेऊन जाईल.\n– बँक ऑन व्हील व्हॅन एचडीएफसी बँकेच्या नव्याने सुरू केलेल्या ग्रामीण बँकिंग व्यवसायांतर्गत, पुढील आर्थिक समावेशासाठी जवळच्या शाखेपासून 10-25 किमी अंतरावर असलेल्या दुर्गम गावांना भेट देईल.\n– ग्राहक 21 बँकिंग उत्पादने तसेच सेवा ग्राहकांना या माध्यमातून उपलब्ध होतील.\n– ही व्हॅन प्रत्येक ठिकाणी विशिष्ट कालावधीसाठी कार्यरत असेल आणि एका दिवसात 3 गावे कव्हर करेल व आठवड्यातून दोनदा प्रत्येक गावात पोहोचेल\nराजस्थान : 100 दिवसांची शहरी रोजगार हमी योजना\n– राजस्थान सरकारने ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या MGNREGA च्या धर्तीवर शहरी भागातील गरजू कुटुंबांना 100 दिवसांचा रोजगार देण्यासाठी ही योजना सुरू केली.\n– मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यावर्षीच्या राज्याच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या इंदिरा गांधी शहरी रोजगार योजनेसाठी 2.25 लाखांहून अधिक कुटुंबांनी आधीच नोंदणी केली आहे.\n– ९ सप्टेंबर रोजी सुरू होणार्‍या या योजनेत पर्यावरण संरक्षण, पाणी व वारसा संवर्धन, उद्यान देखभाल, तसेच अतिक्रमणे हटवणे, बेकायदेशीर फलक, होर्डिंग्ज, बॅनर आदी कामांचा समावेश असेल.\n– या योजनेअंतर्गत स्वच्छता आणि इतर कामेही केली जाणार आहेत. 18 ते 60 वयोगटातील लोक या योजनेसाठी पात्र आहेत.\nनीरज चोप्राने डायमंड लीग फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले\n– भारताच्या ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्राने झुरिचमधील प्रतिष्ठित डायमंड लीग फायनलमध्ये ८८.४४ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले.\n– टोकियो ऑलिम्पिकमधील 24 वर्षांच्या सुवर्णपदक विजेत्याने, डायमंड लीग फायनलमध्ये झेक प्रजासत्ताकच्या जेकब वडलेज आणि जर्मनीच्या ज्युलियन वेबरला मागे टाकले.\nनीरज चोप्राने डायमंड लीग फायनलमध्ये सुवर्णपदक जिंकले\nUNDP मानव विकास निर्देशांक 2021\n– UNDP मानव विकास निर्देशांक 2021 मध्ये भारत 191 देशांपैकी 132 क्रमांकावर.\n– हे सलग दुसरे वर्ष आहे ज्यामध्ये भारताने आपल्या क्रमवारीत घसरण नोंदवली आहे.\n– एचडीआय मानवी विकासाच्या तीन मूलभूत आयामांमध्ये देशाची सरासरी उपलब्धी मोजते : दीर्घ आणि निरोगी जीवन, शिक्षण आणि एक सभ्य जीवनमान.\n– हे चार निर्देशक वापरून मोजले जाते : जन्माच्या वेळी आयुर्मान, शालेय शिक्षणाची सरासरी वर्षे, शालेय शिक्षणाची अपेक्षित वर्षे आणि दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्न (GNI).\nहिंदी लेखक डॉ. असगर वजाहत ३१ व्या व्यास सन्मानाने सन्मानित\n– त्यांच्या महाबली नाटकासाठी प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली आहे.\n– त्यांच्या महाबली नाटकात डॉ. वजाहत यांनी मुघल सम्राट अकबर आणि कवी तुलसीदास यांच्यावर प्रकाश टाकला आहे. खरा महाबली, कवी की सम्राट कोण, याचे उत्तर देण्याचा प्रयत्न तो नाटकाच्या माध्यमातून करतो.\nहिंदी लेखक डॉ. असगर वजाहत ३१ व्या व्यास सन्मानाने सन्मानित\nपद्मश्री पुरस्कार विजेते कलाकार रामचंद्र मांझी यांचे निधन\n– भोजपुरी लोकनृत्य ‘नाच’ मध्ये आठ दशके गाजलेले पद्मश्री पुरस्कार विजेते रामचंद्र मांझी यांचे निधन झाले.\n– ते ‘लौंडा नाच’चा एक प्रसिद्ध कलाकार आहेत, जो ‘नाच’चा उप-संच होता, ज्यामध्ये पुरुष स्त्रियांच्या रूपात वेशभूषा करतात.\n– म्हातारपणातही त्यांच्या नृत्याच्या आवडीमुळे त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार (2017) आणि पद्मश्री (2021) यासह अनेक सन्मान मिळाले आहेत.\nकेदारनाथ धामने भाविकांच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडले; १२६ दिवसांत तब्बल ११ लाख भक्तांनी घेतले दर्शन:\nजगप्रसिद्ध केदारनाथ यात्रेच्या इतिहासात यंदा पहिल्यांदाच भाविकांच्या गर्दीने सर्व जुने विक्रम मोडीत काढत, नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यंदा यात्रा काळात प्रथमच १२६ दिवसांत तब्बल ११ लाख भाविकांनी बाबा केदारनाथांचे दर्शन घेतले आहे.\n२०१९ मध्ये सहा महिन्यांत १० लाख यात्रेकरू केदारनाथ धामला पोहोचले होते, मात्र यावेळी यात्रेने सर्व जुने विक्रम मोडले आहेत. अजून दीड महिन्याचा यात्रा कालावधी बाकी आहे. अशा परिस्थितीत केदारनाथला येणाऱ्या भाविकांचा आकडा १३ लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\n१६ आणि १७ जून २०१३ रोजी केदारनाथ धाममध्ये घडलेली विनाशकारी आपत्ती क्वचितच विसरता येणार आहे. या भयंकर आपत्तीत केदारनाथमध्ये मोठा विध्वंस झाला होता. ज्यात हजारो लोक मारले गेले. ती भीषण परिस्थिती पाहून यात्रा पुन्हा रुळावर यायला बरीच वर्षे लागतील असे वाटत होते, मात्र पुनर्बांधणीच्या कामामुळे आपत्तीनंतर पुढच्याच वर्षी यात्रा सुरू झाली. तर, आपत्तीनंतर २०१९ मध्ये विक्रमी १० लाख भाविक केदारनाथला पोहोचले होते.\nत्यानंतर २०२० आणि २०२१ मध्ये करोना महामारीमुळे यात्रा प्रभावित झाली होती. आता केदारनाथ धाम यात्रा २०२२ मध्ये रीतसर सुरू झाली आणि यात्रेने सर्व विक्रम मोडून एक इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच ११ लाख भाविक अवघ्या १२६ दिवसांत केदारनाथला पोहोचले आहेत. अजून दीड महिन्याची यात्रा बाकी आहे. दररोज सात ते आठ हजार भाविक केदारनाथला पोहोचत आहेत. अशा स्थितीत केदारनाथ धामला येणाऱ्या भाविकांची संख्या १३ लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nकेदारनाथ धामची यात्रा ६ मे रोजी सुरू झाली. सुरुवातीच्या टप्प्यात काही व्यवस्था विस्कळीत झाल्या होत्या, मात्र जिल्हा प्रशासनाने तातडीने व्यवस्था सुधारली. त्यानंतर प्रवाशांची संख्या वाढत गेली आणि प्रवासी येत राहिले. मोठ्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत.\nविश्लेषण: राणीनंतरचा ब्रिटन..राष्ट्रगीतापासून राष्ट्रध्वजापर्यंत बरंच काही बदलणार, नेमके काय असतील हे बदल :\nयुनायटेड किंगडमच्या राष्ट्रीय जीवनामध्ये राजेशाही हा एक अविभाज्य घटक आहे. राजघराण्याशी संबंधित प्रतिमा, प्रतीके आणि रॉयल सायफर म्हणजे राणी वा राजाच्या आद्याक्षरांच्या चिन्हाचा वापर जनतेच्या दैनंदिन जीवनामध्ये गुंफलेला आहे. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांच्याशी संबंधित या सगळ्या गोष्टींमध्ये, ज्या ७० वर्षे चालत आल्या होत्या, बदल होणार आहेत.\nइंग्लंडमधल्या सगळ्या पोलिस स्थानकांमध्ये, नौदलाच्या जहाजांवर, शासकीय कार्यालयांवर जो ध्वज फडकावला जातो त्यावर ‘EIIR’ हे रॉयल सायफर किंवा राणीची आद्याक्षरं लिहिलेली असतात. ब्रिटिश सैन्यही ही आद्याक्षरं सोनेरी अक्षरात लिहिलेले ध्वज दिमाखात फडकावतं. राष्ट्रकुलातले ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारखे देश राणीच्या भेटीदरम्यान ‘E Flag’ फडकावत असत.\nगार्डियननं दिलेल्या वृत्तानुसार, सध्याच्या ध्वजामध्ये अर्धा हिस्सा इंग्लंडचं तर उर्वरीत प्रत्येकी पाव हिस्सा स्कॉटलंड व आयर्लंडचं प्रतिनिधित्व करतो, यातही आता बदल होणं शक्य आहे. नवीन राजा कदाचित ध्वजामध्ये वेल्सचाही समावेश करू शकतो असं गार्डियननं म्हटलं आहे.\nतब्बल ३ वर्षांनी झळकावलं शतक, पण विराटला मात्र नवल नाही; म्हणतो “माझं पुढचं टार्गेट :\nयूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताने सुपर- ४ फेरीतील श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याविरोधातील सलग दोन सामने गमावळे; ज्यामुळे भारत औपचारिकरित्या या स्पर्धेतून बाहेर पडला. मात्र या स्पर्धेत भारताने संघ म्हणून चांगली कामगिरी केली नसली तरी, भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने मात्र चांगला खेळ केला. त्याने या स्पर्धेत आपल्या कारकिर्दीतील ७१ वे षटक झळकावले. तब्बल तीन वर्षांनी केलेल्या या कामगिरीचे मात्र विराट कोहलीला फारसे नवल वाटलेले नाही. आशिया चषक स्पर्धेत मला माझ्या खेळात सुधारणा करायची होती. माझे मुख्य लक्ष्य हे आगामी टी-२० विश्वचषक आहे, असे विराट कोहली म्हणाला.\nविराटने शतक झळकावल्यानंतर भारतभरातील चाहते चांगलेच खूश झाले आहेत. ठिकठिकाणी त्याच्या नावाने आतषबाजी करण्यात आली. तर काही ठिकाणी केक कापण्यात आले. मात्र विराट कोहलीला त्याच्या या कामगिरीचे फारसे नवल वाटलेले नाही. त्याने “संघ म्हणून आमच्यासाठी हा क्षण खूपच विशेष असा होता. श्रीलंकेविरोधात पराभव झाल्यानंतर सकारात्मक दृष्टीकोन समोर ठेवून मैदानात उतरण्याचे आम्ही ठरवले होते. ही स्पर्धा आमच्यासाठी खूपच महत्त्वाची होती. बाद फेरीमध्ये आमच्यावरील दबाव वाढला होता. या दबावाचा आम्ही सामना केला. मात्र सर्वांनाच माहिती आहे की ऑस्ट्रेलियामध्ये होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धा आमचे लक्ष्य आहे. आम्ही आमच्या खेळात सुधारणा करत आहोत. जे सामने आमच्यासाठी चांगले राहिले नाही, त्या सामन्यांचा आम्ही अभ्यास करू,” असे विराट कोहली म्हणाला आहे.\nपुढे बोलताना कोहलीने आपल्या शतकी खेळीवरही भाष्य केले. “संघ तसेच व्यवस्थापनासोबत माझा सवांद चांगला आहे. हा संवाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. माझ्या कठीण काळात हा संवाद आणि संघाने दिलेल्या अवकाशामुळे मला सुरक्षित वाायचे. जेव्हा मी परतलो तेव्हा संघासाठी काहीतरी करण्यास उत्सुक होतो,” असे म्हणत कोहलीने भारतीय संघाचे तसेच व्यवस्थापनाचे आभार मानले.\nपुढच्या वर्षी लवकर या २३ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन:\nकरोनाच्या २ वर्षाच्या निर्बंधानंतर यंदा पहिल्यांदाच देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मागील १० दिवस गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख असणाऱ्या लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. भरल्या डोळ्यांनी लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पार पडला. तब्बल २३ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला.\nसमुद्राचं पाणी अंगावर उडवत आणि बोटींच्या माध्यमातून लालबागच्या राजाला मानवंदना देण्यात आली. खास सजावट करण्यात आलेल्या तराफ्यावरून थाटामाटात लालबागच्या राजाची मूर्ती समुद्रात रवाना झाली. खोल समुद्रात बाप्पाला निरोप देण्यात आला. १० दिवसांसाठी घरातील वातावरण प्रफुल्लित करणारा, घराघरात आनंद आणणारा गणपती बाप्पा आपल्या गावी निघाला. पण यावेळी गणेशभक्त भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.\nपुढच्या वर्षी लवकर येण्याचं आश्वासन घेत आणि आपल्या बाप्पाचं साजिरं रुप डोळ्यात साठवत लालबागच्या राजाला निरोप देण्यात आला. दरवर्षी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सेलिब्रिटीपासून, नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी चौपाटीवर अलोट गर्दी लोटली होती. यांत्रिक तराफ्याच्या सहाय्यानं लालबागच्या राजाला खोल समुद्रात निरोप दिला गेला.\nलिलिबेट आणि मारगॉट…ब्रिटनच्या मुकुटाचं ओझं वागवणारं नातं:\nही गोष्टं आहे राजघराण्यातल्या, दोन गोड बहिणींची. मोठी लिलिबेट (एलिझाबेथ दुसऱ्या) आणि लहान मारगॉट (मार्गारेट). दोघींमध्ये चार वर्षांचं अंतर. जगातली सगळी सुखं पायाशी असलेल्या राजप्रासादात राहायचं, तिथल्या हिरवळीवर मनसोक्त खेळायचं, लाडक्या घोड्यांवर बसून घोडेस्वारीचे धडे गिरवायचे, पाळीव श्वानांना गोंजारायचं, आई-बाबांबरोबर सहलींना जायचं, अगदी स्वप्नवत भासावं असं हे आयुष्य… पण लिलिबेट १० वर्षांची असताना, तिच्या काकांना राजेपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि या चौकोनी कुटुंबाचं भविष्य पूर्णपणे बदलून गेलं.\nघराबाहेर दंगा करणाऱ्या या मुलींना नॅनी घरात घेऊन आली. घरात गंभीर वातावरण होतं. त्यांचे बाबा आता राजे (किंग जॉर्ज सहावे) झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं. लिलिबेटला आपल्यापुढे काय वाढून ठेवलंय याची जाणीव तत्क्षणी झाली असावी. बाबा राजे म्हणजे त्यांच्यामागे राजघराण्याचा मुकुट तिलाच वागवावा लागणार होता. छोटी मारगॉट मात्र आपल्या भविष्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होती.\nबहिणी… मग त्या सर्वसामान्य कुटुंबातल्या असोत, वा राजप्रासादात वाढलेल्या, त्यांच्या नात्यात काही समान पैलू असतातच. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असं हे नातं. यात एकमेकींविषयी प्रेम तर असतंच, पण त्याच वेळी असूयाही असतेच. लिलिबेट आणि मारगॉटचं नातंही काही वेगळं नव्हतं. त्यांच्या तत्कालीन गव्हर्नेस मेरियन क्रॉफर्ड यांनी ‘द लिट्ल प्रिन्सेसेस’ या पुस्तकात म्हटलं आहे की, या बहिणी अनेकदा एकमेकींशी खेळण्यांवरून आणि कपड्यांवरून भांडत, काहीवेळा मारामारीही करत. कोणीही माघार घ्यायला तयार नसे. मार्गारेट जास्त आक्रमक होती.\nकाहीवेळा एलिझाबेथ माझ्याकडे येऊन हातावर चावा घेतल्याचे व्रण दाखवत तक्रार करत असे. दोघींनाही रात्री त्यांच्या बाबांकडून एक-एक चमचा बार्ली शुगर दिली जात असे. मार्गारेट सगळी शुगर एकदम तोंडात कोंबत असे. लिलिबेट मात्र आरामात चवीचवीने खात असे.\n१० सप्टेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)\n९ सप्टेंबर २०२२ चालू घडामोडी\n८ सप्टेंबर २०२२ चालू घडामोडी\n७ सप्टेंबर २०२२ चालू घडामोडी\n६ सप्टेंबर २०२२ चालू घडामोडी\n५ सप्टेंबर २०२२ चालू घडामोडी\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00692.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://meherchannel.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T14:09:47Z", "digest": "sha1:Z3UOSFTQA44AMWGR3HEB6VO7ITPGIBYS", "length": 3789, "nlines": 39, "source_domain": "meherchannel.com", "title": "मेहेर बाबा - Meher Channel", "raw_content": "\nमेहेर बाबा (फेब्रुवारी २५, इ.स. १८९४ – जानेवारी ३१, इ.स. १९६९) (जन्मनाव मेरवान शेरियार इराणी) हे भारतीय गूढवादी व आध्यात्मिक गुरू होते. इ. स. १९५४ मध्ये आपण या युगातील अवतार आहोत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती.\nबालपणात त्यांच्यामध्ये अध्यात्माचा ओढा असण्याची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हजरत बाबाजान या मुस्लिम साध्वीशी त्यांचा परिचय झाला आणि सात वर्षे चाललेली आध्यात्मिक रुपांतरणाची प्रक्रिया सुरू झाली.[१][२] पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी चार आध्यात्मिक व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला. उपासनी महाराज यांच्या समवेत ते सात वर्षे राहिले.[३] नंतर त्यांनी सार्वजनिक कार्य सुरू केले. पर्शियन भाषेत मेहेर बाबाचा अर्थ ‘दयाळू पिता’ असा होतो. सुरुवातीच्या काही अनुयायांनी त्यांना हे नाव दिले. [४]\n१० जुलै १९२५ पासून आयुष्याच्या अंतापर्यंत मेहेर बाबा शांत राहिले. विशिष्ट हातवारे किंवा मुळाक्षरांचा फलक वापरून ते संवाद साधत. मंडळींसमवेत (शिष्यवर्तुळ) त्यांनी एकांतात बराच काळ व्यतीत केला. भरपूर प्रवास करीत त्यांनी सार्वजनिक मेळे भरविले; महारोगी, गरीब, मानसिक रुग्णांसाठी अनेक धर्मार्थ कार्ये त्यांनी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%87-7-%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-01T13:28:54Z", "digest": "sha1:W6EMG5RUOT227EBN56NIZNUSJNVPMEQG", "length": 16591, "nlines": 79, "source_domain": "live46media.com", "title": "असा देश जिथे 7 मूल पैदा केल्यावर मिळते सुवर्णपदक व आयुष्यभर पुरेल इतकी संपत्ती, नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का पहा…’ – Live Media असा देश जिथे 7 मूल पैदा केल्यावर मिळते सुवर्णपदक व आयुष्यभर पुरेल इतकी संपत्ती, नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का पहा…’ – Live Media", "raw_content": "\nअसा देश जिथे 7 मूल पैदा केल्यावर मिळते सुवर्णपदक व आयुष्यभर पुरेल इतकी संपत्ती, नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का पहा…’\nप्रत्येक वर्षी जगभरामध्ये ११ जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. वाढती लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी योगदान द्यावे, याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक उपक्रम राबवले जातात.\nजेणेकरून लोकसंख्या नियंत्रणात राहणे आवश्यक आहे, याबाबत योग्य पद्धतीने जनजागृती होण्यास मदत मिळेल. जगातील अनेक देशांसमोर लोकसंख्या वाढीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. विशेषतः विकसनशील देशांमधील वाढती लोकसंख्या ही चिंताजनक बाब आहे.\nपण हे झाले विकसनशील देशा बाबतीत पण आपल्याला कदाचित हे माहित नसेल कि या जगात असे अनेक देश आहेत ज्या देशाची लोकसंख्या खूपच कमी आहे आज आपण अशाच एका देशाबद्दल जाणून घेणार आहोत. आपल्याला माहित आहे की वाढती लोकसंख्या पाहून संपूर्ण जग त्रस्त आहे.\nभारत असो वा चीन, प्रत्येक देशाची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सगळे जण सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये सरकारने काही काळापूर्वी कठोर नियम देखील बनवले होते. या अंतर्गत, ज्यांना एकापेक्षा जास्त बालके किंवा मुले आहेत त्यांना बर्‍याच सुविधा तेथील सरकारने नाकारल्या आहेत.\nपण हा नियम जरी आता काढून टाकला गेला असला तरी अद्यापही कमी मुले जन्माला घालण्याचा आग्रह जनतेला केला जात आहे. भारतातही ‘हम दो हमारे दो’ या घोषणेने जनतेला पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्या कुटूंबाना अनेक सरकारी लाभ नाकारले जातात.\nपण आज आम्ही आपल्याला अशा एका देशाबद्दल सांगणार आहोत जिथे एखाद्या स्त्रीने जर 7 पेक्षा जास्त अपत्ये जन्माला घातली तर तिला सुवर्णपदक दिलं जातं. एवढेच नव्हे तर या महिलेला पाणी व घरगुती खर्च देखील सरकारकडून केला जातो.\nआपण ज्या देशाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव कझाकिस्तान असे आहे. या देशाचे सरकार महिलांना अधिक अपत्ये घालण्यासाठी प्रोत्साहित करते आहे. ज्या महिला 4 पेक्षा अधिक मुलांना जन्माला घालतात त्या महिलांना अनेक सुविधा दिल्या जातात, जो पर्यंत ती मुले 21 वर्षांची होत नाहीत.\nतो पर्यंत त्या महिलाना घराचा खर्च आणि रेशन दिले जाते. दुसरीकडे, एखाद्या महिलेला ६ मुले असल्यास तिला शासनाकडून रौप्य पदकासह पाणी आणि घरगुती खर्चासाठी पैसे मिळतात आणि जर 7 किंवा त्यापेक्षा जास्त मुलं जन्माला आली तर या सुविधांसह सुवर्णपदक दिले जाते.\nतसेच काही रोख रक्कम सुद्धा दिली जाते. हे रेशन तसेच पाणी आणि घरगुती खर्च महिलांना मासिक भत्ता म्हणून दिले जाते. कझाकस्तानमध्ये 1944 पासून ही विचित्र परंपरा चालू आहे. तेव्हापासून हा पुरस्कार येथे अधिक मुले जन्माला घालणाऱ्या महिलांना देण्यात येतो.\nकझाकस्तानच्या सामाजिक विभागातील अक्साना या सांगतात की अधिकाधिक मुले जन्माला कशी येतील याचा सरकारी धोरणामध्ये समावेश आहे. वास्तविक या देशातील लोकसंख्या इतर देशांपेक्षा खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत सरकारला आपल्या देशाची लोकसंख्या वाढवायची आहे.\nजेव्हा देशाची लोकसंख्या वाढते, तेव्हा तो देश अधिक शक्तिशाली देखील होतो. त्याच वेळी, अत्यल्प लोकसंख्या असल्याने, जगात त्या देशाला कोणतीही विशेष ओळख मिळत नाही. म्हणूनच ही योजना या देशामध्ये अनेक वर्षांपासून राबवली जात आहे.\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nPrevious Article घरात 4 मूलींचा जन्म झाल्यामुळे वडिलांना आला होता राग, आज संपूर्ण बॉलिवूड चालतंय त्यांच्याच जीवावर पहा फोटो..’\nNext Article स्वतःच्या भावांच्याच प्रेमात संपूर्ण पागल झाल्या टीव्ही च्या या सुप्रसिद्ध अभिनेत्र्या, 2 नंबर वाली तर करून बसली सगळं काही पहा फोटो..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/centers-alert-orders-to-states-regarding-african-swine-fever", "date_download": "2022-12-01T14:08:47Z", "digest": "sha1:S5OMFEDXG2ZUYD2CWLDXCYJQAQIZBA3D", "length": 9846, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आफ्रिकन स्वाईन फिवर विषयी केंद्राचे राज्यांना सतर्कतेचे आदेश - द वायर मराठी", "raw_content": "\nआफ्रिकन स्वाईन फिवर विषयी केंद्राचे राज्यांना सतर्कतेचे आदेश\nमुंबई: देशातील ईशान्य राज्यांत तसेच उत्तर प्रदेश व बिहार या राज्यामध्ये वराह प्रजातीत “आफ्रिकन स्वाईन फिवर” (ASF) या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. यानुसार केंद्र शासनाने या राज्यांना जैव सुरक्षा, उपाययोजना करणे, प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच इतर राज्यानांही सतर्कतेचे आदेश दिले आहेत.\n“आफ्रिकन स्वाईन फिवर” हा वराहमधील विषाणूजन्य रोग आहे. हा आजार एस्फीव्हायरस या विषाणूमुळे होतो. सर्व वराह प्रजातींमध्ये (पाळीव व जंगली) याचा प्रादुर्भाव दिसून येतो. या रोगामुळे बाधित वराहांची मोठ्या प्रमाणात मर्तुक होते. त्यामुळे वराह पालन करणाऱ्या पशुपालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. हा आजार वराहापासून मानवाला किंवा इतर प्राण्यांना होत नाही. त्यामुळे हा आजार सार्वजनिक आरोग्यास धोकादायक नाही.\nमहाराष्ट्र राज्यात २०व्या पशुगणनेनुसार १,६१,००० वराह संख्या आहे. राज्यात वराहांची संख्या मर्यादित असलेल्या आणि या रोगाची बाधा इतर पशुधनास होत नसल्यामुळे पशु पालकांनी घाबरून जाऊ नये.\n“आफ्रिकन स्वाईन फिवर” या आजाराचा प्रसार बाधित व मृत वराहाच्या रक्त, उती, स्राव आणि विष्ठेमधून होतो. बाधित वराह निरोगी वराहाच्या संपर्कात आल्यास रोगाची लागण होवू शकते. आजारातून बरे झालेले वराह विषाणूचे वाहक (Carrier) असतात. त्याचप्रमाणे या रोगाच्या विषाणू बाधित वाहने, कपडे, भांडी, साधनसामुग्री आणि पादत्राणे यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विषाणूचा प्रसार होऊ शकतो. Omithiodoros या प्रजातीतील गोचीडाद्वारे या विषाणूचा प्रसार होतो. “आफ्रिकन स्वाईन फिवर” (ASH) या रोगावर प्रभावी औषधोपचार अथवा लसमात्रा उपलब्ध नाही.\nघरगुती तसेच हॉटेलमधील वाया गेलेले, शिल्लक राहिलेले अन्न वराहांना देणे ही बाब विषाणूच्या प्रसारास मुख्यत्वे करून कारणीभूत असल्याने अशा प्रकारचे खाद्य देणे टाळणे गरजेचे आहे. असे करणे अवघड असल्यास मांस विरहीत (शाकाहारी) अन्न २० मिनिटापेक्षा जास्त वेळ उकळवून द्यावे. निरोगी वराहाचे घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस, उपपदार्थ तसेच कचरा यांच्याशी संपर्क येऊ देऊ नये. वराहपालन केंद्रातील तसेच वराह मांस विक्री केंद्रातील कचरा एकत्रित साठवून ठेवू नये. सर्व कचरा (Waste) नष्ट करावा अथवा त्याची सार्वजनिक कचरा व्यवस्थापनाकडून शास्त्रोक्त दृष्ट्या योग्यरीतीने विल्हेवाट लावावी.\nप्रभावी जैव सुरक्षा नियमांचा अवलंब, बाधित क्षेत्रात वराह तसेच वराहजन्य पदार्थांच्या वाहतुकीवर प्रतिबंध आणि बाह्य कीटकांचे नियंत्रण करून या रोगाचे नियंत्रण करता येईल. अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. डी. डी. परकाळे यांनी दिली आहे.\nमहागाई, बेरोजगारीवरून काँग्रेसचे देशभरात उग्र आंदोलन\nसिद्दिक कप्पनचा जामीन अर्ज अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळला\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%AA", "date_download": "2022-12-01T12:33:06Z", "digest": "sha1:GFMIWMBS4QZAE23IAQD3GZIGGZKSJSRP", "length": 19346, "nlines": 734, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑक्टोबर ४ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n१ठळक घटना आणि घडामोडी\nToggle ठळक घटना आणि घडामोडी subsection\n<< ऑक्टोबर २०२२ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nऑक्टोबर ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७७ वा किंवा लीप वर्षात २७८ वा दिवस असतो.\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१२०९ - पोप इनोसंट तिसऱ्याने ऑट्टो चौथ्याला पवित्र रोमन सम्राटपदी बसवले.\n१२२७ - खलीफा अल-अदीलची हत्या.\n१५११ - अरागॉनचा राजा फर्डिनांड दुसरा, व्हेनिसचे प्रजासत्ताक व पोपच्या राष्ट्रांनी एकत्र होउन फ्रांसविरुद्ध पवित्र आघाडी सुरू केली.\n१५८२ - पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगोरीयन दिनदर्शिकेची अंमलबजावणी सुरू केली. त्यानुसार यावर्षी इटली, पोलंड, पोर्तुगाल व स्पेनमध्ये ऑक्टोबर ४ नंतरचा दिवस ऑक्टोबर १५ होता..\n१६३६ - विटस्टॉकची लढाई - स्वीडनची सॅक्सनी व पवित्र रोमन साम्राज्यावर मात.\n१७७७ - जर्मनटाउनची लढाई - सर विल्यम होवच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या सैन्याने जॉर्ज वॉशिंग्टनच्या सैन्याला हरवले.\n१८२४ - मेक्सिकोने नवीन संविधान अंगिकारले व संघीय प्रजासत्ताकरूप धारण केले.\n१८३० - बेल्जियमला नेदरलॅंड्सपासून स्वतंत्र अस्तित्व.\n१८५३ - क्रिमीयन युद्ध - ऑट्टोमन साम्राज्याने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.\n१८८३ - ओरियेंट एक्सप्रेसची पहिली फेरी.\n१९१० - पोर्तुगालने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले. राजा मनुएल दुसरा पळून युनायटेड किंग्डमला आश्रयास गेला.\n१९१० - बर्म्युडाने आपला नवीन ध्वज अंगिकारला.\n१९२७ - गुत्झॉन बॉर्ग्लमने माउंट रशमोरचे काम सुरू केले.\n१९४० - ब्रेनर पास येथे एडॉल्फ हिटलर व बेनितो मुसोलिनीची भेट.\n१९४३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेने सोलोमन द्वीपे काबीज केली.\n१९५७ - सोवियेत संघाने स्पुतनिक या पहिल्या मानवनिर्मित उपग्रहाचे प्रक्षेपण केले.\n१९५८ - फ्रांसच्या पाचव्या प्रजासत्ताकची स्थापना.\n१९६० - ईस्टर्न एरलाइन्स फ्लाइट ३७५ हे लॉकहीड एल. १८८ प्रकारचे विमान बॉस्टनच्या लोगन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उडताच कोसळले. ६२ ठार, १० बचावले.\n१९६५ - पोप पॉल सहावा अमेरिकेत पाउल ठेवणारा पहिला पोप ठरला.\n१९६६ - बासुटोलॅंडला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य. राष्ट्राचे नवीन नाव लेसोथो.\n१९६७ - ब्रुनेइच्या सुलतान ओमर अली सैफुद्दीन तिसऱ्याने पदत्याग केला. त्याचा मुलगा हसनल बोल्कियाह सुलतानपदी.\n१९८३ - रिचर्ड नोबलने आपली थ्रस्ट २ ही कार नेव्हाडातील ब्लॅक रॉक वाळवंटात ताशी १,०१९ किमी (६३३.४६८ मैल/तास) वेगाने चालवून उच्चांक प्रस्थापित केला.\n१९९२ - मोझांबिकमधील गृहयुद्ध संपुष्टात आले.\n१९९२ - एल ऍलचे बोईंग ७४७-२००एफ प्रकारचे विमान ऍम्स्टरडॅममध्ये निवासी ईमारतीवर कोसळले जमिनीवरील ३८ सह ४३ ठार.\n१९९३ - मॉस्कोमध्ये लश्कराने संसदेवर रणगाड्यांसह चाल केली.\n१९९७ - शार्लट, नॉर्थ कॅरोलिना या शहरात १,७३,००,००० अमेरिकन डॉलरचा दरोडा.\n२००१ - युक्रेनच्या सैन्याने सोडलेले एस-२०० प्रकारचे क्षेपणास्त्र चुकून सिबिर एरलाइन्सच्या तुपोलेव तू-१५४ प्रकारच्या विमानावर आदळले. विमान काळ्या समुद्रात कोसळून ७८ ठार.\n२००४ - स्पेसशिपवन या अंतराळयानाने अन्सारी एक्स पारितोषिक मिळवले.\n१२८९ - लुई दहावा, फ्रांसचा राजा.\n१३७९ - हेन्री तिसरा, कॅस्टिलचा राजा.\n१५५० - चार्ल्स नववा, स्वीडनचा राजा.\n१६२६ - रिचर्ड क्रॉमवेल, इंग्लंडचा शासक.\n१८२२ - रदरफोर्ड बी. हेस, अमेरिकेचा एकोणिसावा राष्ट्राध्यक्ष.\n१८४१ - प्रुदेन्ते होजे दि मोरै बारोस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.\n१८७७ - रेझर स्मिथ, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९११ - रेज पर्क्स, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९१४ - म. वा. धोंड, मराठी समीक्षक.\n१९२० - जॉर्ज ट्राइब, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१९३१ - बेसिल डि'ऑलिव्हेरा, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९३६ - डेव्हिड पिथी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९३७ - जॅकी कॉलिन्स, इंग्लिश लेखिका.\n१९६४ - डेव्हिड ब्रेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\n१९७१ - आमेर हनीफ, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\n१३०५ - कामेयामा, जपानी सम्राट.\n१५९७ - सार्सा डेंगेल, इथियोपियाचा सम्राट.\n१९०४ - कार्ल बेयर, ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ\n१९२१ - केशवराव भोसले, मराठी गायक.\n१९४७ - मॅक्स प्लॅंक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९८२ - सोपानदेव चौधरी, मराठी कवी.\n१९९३ - जॉन कावस, भारतीय-हिंदी चित्रपटअभिनेता.\n२००२ - भाई भगत, भारतीय वृत्तपट निवेदक.\nस्वातंत्र्य दिन - लेसोथो.\nबीबीसी न्यूजवर ऑक्टोबर ४ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑक्टोबर २ - ऑक्टोबर ३ - ऑक्टोबर ४ - ऑक्टोबर ५ - ऑक्टोबर ६ - ऑक्टोबर महिना\nवर्षातील महिने व दिवस\nआज: डिसेंबर १, इ.स. २०२२\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०२२ रोजी १४:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/06/02/katrina-sister/", "date_download": "2022-12-01T13:00:35Z", "digest": "sha1:YDUR63MWOG5CDQ2TL7IQ6CVHKH53UVFW", "length": 8126, "nlines": 51, "source_domain": "news32daily.com", "title": "कैटरीनाचे करिअर संपायच्या मार्गावर असल्याने आता सलमानचा तिच्या बहिणीवर डोळा,सर्वांसमोर ही मोठी घोषणा केली... - ENEWS MARATHI", "raw_content": "\nकैटरीनाचे करिअर संपायच्या मार्गावर असल्याने आता सलमानचा तिच्या बहिणीवर डोळा,सर्वांसमोर ही मोठी घोषणा केली…\nबॉलिवूड अभिनेता सलमान खान ज्येष्ठ कलाकारांपैकी एक आहे. त्याचे वय वाढत असूनही, मुली त्याच्यावर अजूनही फिदा होतात. सलमान खानने कैटरीना कैफ आणि जरीन खानसारख्या बर्‍याच अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये करिअर बनवण्यासाठी मदत केली आहे. सलमान सौंदर्य आणि टैलेंटचे कौतुक करण्यास कधीही मागे राहत नाही.\nकैटरीना कैफ नंतर आता सलमान खान कैटरीनाची बहीण इसाबेल कैफचा प्रियकर बनला आहे. सलमान इसाबेलची प्रशंसा करताना दिसला आहे. सलमान लवकरच इसाबेलला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे. अलीकडेच इसाबेल एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली ज्यानंतर सलमान खान तिचे कौतुक करताना थकला नाही.\nइसाबेल अलीकडेच माशा अल्लाह सॉन्गच्या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. हे गाणे दीप मनी ने गायले आहे. व्हिडिओमध्ये इसाबेलच्या अभिनयाची खूप प्रशंसा केली जात आहे. खुद्द दीप मनीनेही इसाबेलच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. त्याचा विश्वास आहे की इझाबेल लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवू शकते.\nत्याचवेळी इसाबेलचा म्युझिक व्हिडिओ पाहिल्यानंतर सलमान खानसुद्धा तीची स्तुती करण्यापासून स्वत: ला रोखू शकला नाही. सलमान खानने इसाबेलचे कौतुक केले आहे आणि म्हटला आहे की, या गाण्यात ती खूपच सुंदर दिसत आहे व गाणे खूप चांगले आणि सुंदर आहे. म्युझिक व्हिडिओबद्दल सलमाननेही इसाबेलचे अभिनंदन केले आहे.\nअशी बातमी आहे की सलमान खान लवकरच इसाबेलला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे. इसाबेल क्वाथा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये येऊ शकते. इसाबेलने इंडस्ट्रीत स्थान मिळवताना कैटरीना कैफसुद्धा खूप खुश आहे. आपल्या बहिणीबद्दल बोलताना कैटरीनाने असं म्हटलं आहे की, इसाबेलच्या या कामाबद्दल ती खूप खूश आहे.\nबॉलिवूडमध्ये कैटरीना कैफच्या यशस्वी कारकीर्दीमागे सलमान खानचा मोठा हात आहे. सलमानने कैटरीनाला बर्‍याच मोठ्या चित्रपटांमध्ये संधी दिली आहे. ज्यामुळे कॅटरिना आज बॉलिवूडची नामांकित अभिनेत्री आहे. कैटरीनाने सलमान खानला बर्‍याच दिवस डेट केले पण त्यांचे संबंध चालले नाही. सलमाननंतर कैटरीनाचे नाव रणबीर कपूरशी जोडले गेले होते, पण काही काळात तिचा रणबीरबरोबर ब्रेकअपही झाला.\nपुन्हा एकदा ‘त्या’ अनोळखी व्यक्तीसोबत दिसली जान्हवी कपूर हातात हात घेऊन करतेय रोमांन्स…\nबीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..\nपहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अक्षयची लाडकी लेक नितारा, असे आहे या स्टारकीड चे आयुष्य\nPrevious Article हा मराठमोळा निर्देशित काढणार वीर सावरकर यांच्या जिवनावर चित्रपट \nNext Article व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अडचणीत पडली अंकिता लोखंडे, सुशांतच्या चाहत्यांनी केली टीका….\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bluepad.in/article?id=148340", "date_download": "2022-12-01T14:04:30Z", "digest": "sha1:HWO6UY567C2JNCMQQQEEWT5I6J7ATMGN", "length": 17772, "nlines": 26, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepad", "raw_content": "\nगावाक ऱ्हवान करू काय\nगावाक ऱ्हवान करू काय\nकोरोनाच्या महामारीत मुंबईत कुत्र्या-मांजरासारखी माणसं मरायला लागली तेव्हा जीवाच्या भयानं बाबल्याने गावाकडची वाट धरली. बाबल्याच्या आयेला जरी लिहीता वाचता येत नसलं तरी कर्णोपकर्णी झालेल्या कोरोनाच्या बातम्या तिच्याही कानांपर्यंत पोचल्या होत्या. बाबल्या मुंबईतल्या कामधंद्याचा विचार न करता सुखरूप गावाकडे यावा यासाठी तिने सगळे देव पाण्यात बुडवून ठेवले होते. बाबल्या गावी आला तेव्हा तिचा जीव भांड्यात पडला.\nकोरोना महामारीच्या काळात गावोगावची शेती फारच ' व्हायरल ' झाली. अनेक ठिकाणी मुंबईचे चाकरमानी पारंपारिक व आधुनिक शेतीकडे वळलेले पहावयास मिळाले. मुंबईतील दररोजचं धकाधकीतलं आणि दगदगीचं आयुष्य जगण्यापेक्षा गावात राहून शेतीभाती नाहीतर मोलमजूरी करून सुखासमाधानाचं समाधानी आयुष्य जगण्याची इच्छाही अनेकांनी बोलून दाखवली. बाबल्या आधीपासूनच अतिशय कामसू. कोरोना महामारीच्या काळात गावाकडेही अतिशय कडक निर्बंध लादलेले. गावाकडची दुकानं, बाजारपेठा, सगळीकडे कडकडीत बंद तशा काळात बाबल्या घरात बसून राहिला नाही. त्याने गेली कित्येक वर्षं पडसार असलेली जुन्या घरठाणाची जागा साफसूफ केली. त्या जागेत त्याने मुळ्याची , माठाची भाजी पेरली. पडसार जागा आणि बाबल्याची मेहनत फळास आली आणि दोन्ही भाज्या जोमात वाढल्या. बाबल्याचा भाजीपाला तयार झाला तोपर्यंत कोरोनाचे कडक नियम काही प्रमाणात शिथिल झाले. घाटावरची भाजी येणं बंद झाल्याने बाबल्याची ताजी कुलकुलीत भाजी गावातच हातोहात खपू लागली. बाबल्याच्या मेहनतीला मिळालेलं फळ बघून बाबल्याची आये सुखावून गेली. कडक लाॅकडाॅऊनच्या काळात सर्वत्र मंदीची लाट असताना बाबल्याच्या हातात मात्र चार पैसे आले.\nएके दिवशी चहा पिण्यासाठी आलेल्या शेजारच्या अण्णाकडे बाबल्याच्या आयेने बाबल्याच्या लग्नाचा विषय काढला. \" माझ्या बाबल्याक याक सुमाराक्सा पोरग्या बघ अण्णा...\" या तिच्या बोलण्यावर अण्णा नाक मुरडत म्हणाला,\" हल्लीच्या चेडवांक मुंबैत ऱ्हवणारो घोव होयो. मुंबैत फ्लॅट होयो... हापिसातली नोकरी होयी. बाबल्याची आसा काय अशी रुम \" अण्णाच्या प्रश्नावर बाबल्याची आये निरुत्तर झाली. पण मनात काहीसं आठवित म्हणाली,\" माझो बाबलो मेहनती हा, कष्टाळू हा. घेय्त लवकरच सोताची रुम.\" त्यावर अण्णा म्हणाला, \" घेय्त ह्या नुको... आज हा काय तेची रुम मुंबैत \" अण्णाच्या प्रश्नावर बाबल्याची आये निरुत्तर झाली. पण मनात काहीसं आठवित म्हणाली,\" माझो बाबलो मेहनती हा, कष्टाळू हा. घेय्त लवकरच सोताची रुम.\" त्यावर अण्णा म्हणाला, \" घेय्त ह्या नुको... आज हा काय तेची रुम मुंबैत\" यावर काहीच न बोलता बाबल्याची आये चहाचा कप घेऊन होवऱ्यात गेली. अण्णाही चंचीतलं पान तोंडात कोंबून, पुढे पानाचा तोबरा समोरच्या चिवारीच्या बेटात थुंकून पाणंदीच्या वाटेला लागला\n\" आये, असो कधीपण... कोणाकडे पण माझ्या लग्नाचो विषय काढू नको. माका शरम वाटता.\" बाबल्या होवऱ्यात जाऊन आयेची समजूत घालत म्हणाला. त्यावर बाबल्याच्या आयेचे डोळे भरून आले. ती म्हणाली,\" अरे पण बाबल्या, लगीनकार्य येळेत होव्क होया ना रे... येळ उलटान गेल्यार फुडची सगळी गणिता बिघाडतंत. माझे डोळे उघडे आसासर तुझा लगीन होव्कच होया.\" मग बाबल्या यावर काहीच न बोलता कंबरेला आकडी-कोयती लावून परड्यात बेनणावळ करायला गेला.\nकोरोना महामारीची जवळपास दोनेक वर्षं बाबल्याने ढोर मेहनत करून चार पैसे गाठीस बांधले. आता मुंबईतील धावपळीच्या जीवनापेक्षा गावातलं जीवन सुखकर वाटू लागलं. एके दिवशी बाबल्याची आयेच बाबल्याला म्हणाली, \" बाबल्या आता मुंबैत जाव्चो इचार करू नको. हयच ऱ्हवान काबाडकष्ट करून सुखाचे चार घास खा... सुमाराक्सा पोरग्या गावल्यार बार उडवून देवया.\" यावर \" बघूया कसा काय ता... \" असे म्हणत बाबल्या पायताण घालून पंजोळेतल्या भुईमूगास पाणी द्यायला गेला. त्यावर्षी बाबल्यास भुईमूगाचं छान व भरघोस उत्पन्न मिळालं. एके दिवशी सकाळीच बाबल्याचा चुलता दत्त म्हणून घरी हजर झाला. कोणतीही पुर्वकल्पना न देता तो आला तरी त्याला पाहून बाबल्या व त्याच्या आयेलाही फार आनंद झाला. सकाळी चहा वगैरे झाल्यावर बाबल्या व चुलता फिरावयास बाहेर पडले. बाबल्याने मोठ्या कौतुकानं चुलत्याला पंजोळेतली शिपण्याच्या भुईमूगाची शेती दाखवली. \" झक्कास बाबल्या... आपले पडसार पडलंले कुणगे अशे परत हिरवेगार होतील असा स्वप्नातय वाटला नाय हुता...\" बाबल्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देत चुलता म्हणाला. \" सगळी ' तिची कृपा \" असे म्हणत बाबल्याने पंजोळेजवळच्या पावणेच्या देवळाकडे बघत पायताण काढून हात जोडले. \" फुडे काय करूचा येवज्लंस \" चुलत्याने नकळत विचारलं. \" काय म्हणजे... काकानु, जमात नि झेपात तितके दिस गावात काढायचे. कंटाळो इलो काय मुंबैची वाट धरायची... बाकी काय...\" बाबल्या म्हणाला. \" बाबल्या, गावाकडची हवा, हवामान लय मस्त वाटता. मी आजच सकाळी मुलखात पाऊल टाकलंय, पण आता वाटता परत मुंबैत जाव्च नये. हयच ऱ्हवाचा कायमचा \" चुलत्याने नकळत विचारलं. \" काय म्हणजे... काकानु, जमात नि झेपात तितके दिस गावात काढायचे. कंटाळो इलो काय मुंबैची वाट धरायची... बाकी काय...\" बाबल्या म्हणाला. \" बाबल्या, गावाकडची हवा, हवामान लय मस्त वाटता. मी आजच सकाळी मुलखात पाऊल टाकलंय, पण आता वाटता परत मुंबैत जाव्च नये. हयच ऱ्हवाचा कायमचा तू पण आता गाव सोडू नये असा माका वाटता.\" बाबल्याचा खांदा थोपटत चुलता म्हणाला. \" मग ऱ्हवा ना हय मुलखात येव्न... सगळ्यांक घेव्न येवा... इचार कसलो करतास... खरोखरच ऱ्हवाचा ठरवलास काय ओ तू पण आता गाव सोडू नये असा माका वाटता.\" बाबल्याचा खांदा थोपटत चुलता म्हणाला. \" मग ऱ्हवा ना हय मुलखात येव्न... सगळ्यांक घेव्न येवा... इचार कसलो करतास... खरोखरच ऱ्हवाचा ठरवलास काय ओ\" या बाबल्याच्या प्रश्नावर चुलता निरुत्तर झाला. \" चल वाय्च परक्याच्या हाटेलात जावया. लय वरसांत परक्याची भजी खाव्क नाय...\" असे म्हणत चुलत्याने बाबल्याच्या खांद्यावर हात टाकला आणि दोघेही परक्याच्या हाॅटेलाकडे टेंबावर निघाले.\nसंध्याकाळी बायकोशी फोनवरून काही मोघम बोलणं करून चुलत्याने बाबल्या व त्याच्या आयेला लोट्यावर बोलावलं. \" काय गे वयनी... कसा काय चल्लाहा बाबल्याच्या बाबतीत काय इचार केलंस फुडचो बाबल्याच्या बाबतीत काय इचार केलंस फुडचो\" चुलत्याने बाबल्याच्या आयेला विचारलं. \" कसलो इचार करतलं... बाबल्याचो बापूस मुलखात ऱ्हवान, वावर संभाळता संभाळता राब राब राबलो नि दांडगेपणीच डाव अर्ध्यावर सोडून गेलो. नाय तेच्या गाठीक काय, नाय बाबल्याच्या गाठीक... इचार करतंय, कोनयेतला याक वाटाप इकूचा नि बाबल्याचा लगीन करूचा... तुम्का कसा वाटता...\" चुलत्याने बाबल्याच्या आयेला विचारलं. \" कसलो इचार करतलं... बाबल्याचो बापूस मुलखात ऱ्हवान, वावर संभाळता संभाळता राब राब राबलो नि दांडगेपणीच डाव अर्ध्यावर सोडून गेलो. नाय तेच्या गाठीक काय, नाय बाबल्याच्या गाठीक... इचार करतंय, कोनयेतला याक वाटाप इकूचा नि बाबल्याचा लगीन करूचा... तुम्का कसा वाटता...\" बाबल्याच्या आयेने तिच्या मनातला विषय चुलत्यापुढे ठेवला. एक दीर्घ आवंढा गिळत चुलता म्हणाला,\" जमीन इकण्याबद्दल माझा काय्येक म्हणणा नाय. पण आता माझ्या बायकोन माका येगळ्या विषयावर फोन केल्ल्यान. तिचा म्हणणा काय, गेली कितीतरी वरसां जमीन कसतास, खातास. वाडवडलांनी उटवलंली कलमा दर वरसाक लागतंत, इकतास. वाडवडलांनी उटवलंले माड, काजी लागतंत. खातास, इकतास. यंदा बाबल्यान सराय्क बारा पंधरा मण शेंगे इकल्यान, तितक्याच भात पिकला. आम्का सगळा कळता. हयचे सगळे बातमे आमच्यापर्यंत येतंत, वाऱ्यासारखे. तुम्ही मेहनत करतास, खातास. आमचा काय्येक म्हणणा नाय. पण आतापर्यंत आम्ही कधी तुम्का कसलो इरोध करूक नाय, फुडेय करुचो नायहा. पण आता जो जमीन इकूचो विषय काढलंस, त्या गोष्टीक माझो इरोध हा\" बाबल्याच्या आयेने तिच्या मनातला विषय चुलत्यापुढे ठेवला. एक दीर्घ आवंढा गिळत चुलता म्हणाला,\" जमीन इकण्याबद्दल माझा काय्येक म्हणणा नाय. पण आता माझ्या बायकोन माका येगळ्या विषयावर फोन केल्ल्यान. तिचा म्हणणा काय, गेली कितीतरी वरसां जमीन कसतास, खातास. वाडवडलांनी उटवलंली कलमा दर वरसाक लागतंत, इकतास. वाडवडलांनी उटवलंले माड, काजी लागतंत. खातास, इकतास. यंदा बाबल्यान सराय्क बारा पंधरा मण शेंगे इकल्यान, तितक्याच भात पिकला. आम्का सगळा कळता. हयचे सगळे बातमे आमच्यापर्यंत येतंत, वाऱ्यासारखे. तुम्ही मेहनत करतास, खातास. आमचा काय्येक म्हणणा नाय. पण आतापर्यंत आम्ही कधी तुम्का कसलो इरोध करूक नाय, फुडेय करुचो नायहा. पण आता जो जमीन इकूचो विषय काढलंस, त्या गोष्टीक माझो इरोध हा माझ्या बायकोचा म्हणणा हा, आतापर्यंत तुमीच पिकवलास, तुमीच खाल्लास... ह्येच्याफुडे ह्या चलाचा नाय. बायको म्हणता, चार पंच बोलवा नि जमीन, घराची वाटणी करून टाका. माझे पाॅर कधी मुलखात येतीत, न येतीत. पण आता वाटणे होव्क होये... बोल आता काय ता...\" असे म्हणत चुलता बाबल्या आणि आये काय उत्तर देतात याची मनातल्या मनात चाचपणी करू लागला. बाबल्याच्या पायाखालची वाळू सरकल्यागत बाबल्या बसल्या जागेवर थिजून गेला. बाबल्याची आये चुलत्याकडे फार मोठ्या प्रश्नार्थक नजरेनं बघत राहिली. आता चुलत्याला काय बोलावे हेच तिला सुचेनासे झाले. मात्र पुढच्याच क्षणी ती कंबर खोचत उभी राहिली आणि म्हणाली, \" होवदेत वाटणे भावजीनु... माझ्या बायकोचा म्हणणा हा, आतापर्यंत तुमीच पिकवलास, तुमीच खाल्लास... ह्येच्याफुडे ह्या चलाचा नाय. बायको म्हणता, चार पंच बोलवा नि जमीन, घराची वाटणी करून टाका. माझे पाॅर कधी मुलखात येतीत, न येतीत. पण आता वाटणे होव्क होये... बोल आता काय ता...\" असे म्हणत चुलता बाबल्या आणि आये काय उत्तर देतात याची मनातल्या मनात चाचपणी करू लागला. बाबल्याच्या पायाखालची वाळू सरकल्यागत बाबल्या बसल्या जागेवर थिजून गेला. बाबल्याची आये चुलत्याकडे फार मोठ्या प्रश्नार्थक नजरेनं बघत राहिली. आता चुलत्याला काय बोलावे हेच तिला सुचेनासे झाले. मात्र पुढच्याच क्षणी ती कंबर खोचत उभी राहिली आणि म्हणाली, \" होवदेत वाटणे भावजीनु...\" पुढच्या अर्ध्या तासात याच विषयावर तिघांत साधक बाधक चर्चा झाली आणि आता लगेच नको, पण मे महिन्यात घराच्या, जमिनींच्या वाटण्या करण्याचं नक्की झालं.\nदुसर्‍या दिवशी सकाळी चुलत्याने मुंबईस निघण्याची तयारी केली. आयेच्या नकळत बाबल्यानेही त्याची बॅग भरली. बाबल्याची भरलेली बॅग बघून आयेला धक्काच बसला. \" बाबल्या, तू खय चल्लंस बॅग भरून\" तिने बाबल्यास विचारलं. \" मी पण चल्लंय मुंबैत... दिवा गाडयेन.\" बाबल्या म्हणाला. \" अरे, पण हयच गावात ऱ्हवान शेती करूचा नक्की केलं हुतंस ना\" तिने बाबल्यास विचारलं. \" मी पण चल्लंय मुंबैत... दिवा गाडयेन.\" बाबल्या म्हणाला. \" अरे, पण हयच गावात ऱ्हवान शेती करूचा नक्की केलं हुतंस ना असो कसो अचानक मुंबैत चल्लंस असो कसो अचानक मुंबैत चल्लंस\" आयेने विचारलं. आयेकडे पाहिल्यावर बाबल्याचे डोळे भरून आले. गालांवरून खाली ओघळणारे अश्रू रुमालानं पुसत बाबल्या आयेकडे पाहत म्हणाला, \" गावाक ऱ्हवान करू काय...\" आयेने विचारलं. आयेकडे पाहिल्यावर बाबल्याचे डोळे भरून आले. गालांवरून खाली ओघळणारे अश्रू रुमालानं पुसत बाबल्या आयेकडे पाहत म्हणाला, \" गावाक ऱ्हवान करू काय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00693.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/23325/", "date_download": "2022-12-01T12:49:14Z", "digest": "sha1:EL35YIG6NR2RFNEXIMR2YGDX54CONUSC", "length": 8227, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "हैदराबाद निवडणूक: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एन. उत्तमकुमार रेड्डींचा राजीनामा | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra हैदराबाद निवडणूक: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एन. उत्तमकुमार रेड्डींचा राजीनामा\nहैदराबाद निवडणूक: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एन. उत्तमकुमार रेड्डींचा राजीनामा\nहैदराबाद: हैदराबाद महापालिका निवडणुकीत (Hyderabad Election) १५० जागांवर पोस्टाद्वारे आलेल्या मतांनंतर आता मुख्य मतांची गणना सुरू झाली आहे. सत्तारूढ टीआरएस ६५ जागांवर आघाडीवर आहे. तर दुसऱ्या क्रमांकासाठी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि एआयएमआयएम (AIMIM) या दोन पक्षांमध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे. तर दुसरीकडे तेलंगण प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांनी हा राजीनामा का दिला याचे कारण स्पष्ट केलेले नाही. ( from the post of president)\nहैदराबाद महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठे नुकसान झाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने केवळ २ जागांवरच विजय प्राप्त केला आहे. यानंतर एन. उत्तमकुमार रेड्डी यांनी प्रदेश कांग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे आणि पक्षाध्यक्षांनी लवकरच तेलंगण प्रदेश कांग्रेस समितीच्या नव्या अध्यक्षाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करावी, असे रेड्डी यांनी म्हटले आहे.\nक्लिक करा आणि वाचा ही बातमी-\nदरम्यान, हैदराबाद महापालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. १५० जागांपैकी आतापर्यंत १२० जागांच्या निकालांची घोषणा करण्यात आली आहे. टीआरएसने ४६ आणि एआयएमआयएमने ४१ जागांवर विजय संपादन केला आहे. तर भारतीय जनता पक्ष ३२ तर काँग्रेसने २ जागांवर विजय प्राप्त केला आहे. या निवडणुकीत भाजपला फायदा झाला आहे.\nक्लिक करा आणि वाचा ही बातमी- क्लिक करा आणि वाचा ही बातमी-\nPrevious article'कुख्यात इकबाल मिर्चीच्या कुटुंबीयांनाही फरारी घोषित करा'\nNext articleमहाविकास आघाडीच्या विजयाने 'दादा' खूष; भाजपच्या दादांना दिला सल्ला\nshivaji maharaj mangal prabhat lodha controversy, कोल्हापुरात हायव्होल्टेज ड्रामा, लोढांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची – kolhapur the demand of shiv...\nA disabled teacher cheated, अपंग शिक्षिकेची पदोन्नतीसाठी दहा लाखाची फसवणूक; पवार, सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्या नावाचा वापर – pawar using the name of...\nweather today in mumbai: Weather Alert : राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात, मुंबई, ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना...\nobc political reservation, ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यास आता किती पदं मिळणार बांठिया आयोगाचा अहवाल काय...\nआज दुपारी पाहता येणार क्रिकेटचा लाईव्ह सामना, लढतीपूर्वीच संघाला धक्का\nDiwali Festival : पाडव्याला दगडुशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.hymicrofiber.com/single-side-microfiber-twist-loop-drying-towel-product/", "date_download": "2022-12-01T12:53:54Z", "digest": "sha1:SXTXX7VS5RGE2HH4GVCGRRDAC7X32M65", "length": 14250, "nlines": 250, "source_domain": "mr.hymicrofiber.com", "title": "घाऊक सिंगल साइड मायक्रोफायबर ट्विस्ट लूप ड्रायिंग टॉवेल उत्पादन आणि कारखाना |हुआनयांग टेक्सटाइल", "raw_content": "\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nसिंगल साइड ट्विस्ट लूप मायक्रोफायबर टॉवेल\nएजलेस कोब्रा मायक्रोफायबर टॉवेल\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nमल्टीफंक्शनल हाय/लो पाइल्स टॉवेल\nमायक्रोफायबर वॅफल पॅटर्न गोल्फ टॉवेल\nमायक्रोफायबर स्पोर्ट्स जिम ट्रॅव्हल क्लॉथ\nपुरुषांचा रॅप टॉवेल शॉवर\nक्विक-ड्राय मायक्रोफायबर अॅडल्ट बाथ टॉवेल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसिंगल साइड मायक्रोफायबर ट्विस्ट लूप ड्रायिंग टॉवेल\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nसिंगल साइड ट्विस्ट लूप मायक्रोफायबर टॉवेल\nएजलेस कोब्रा मायक्रोफायबर टॉवेल\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nमल्टीफंक्शनल हाय/लो पाइल्स टॉवेल\nमायक्रोफायबर वॅफल पॅटर्न गोल्फ टॉवेल\nमायक्रोफायबर स्पोर्ट्स जिम ट्रॅव्हल क्लॉथ\nपुरुषांचा रॅप टॉवेल शॉवर\nक्विक-ड्राय मायक्रोफायबर अॅडल्ट बाथ टॉवेल\nउत्पादनाचे वर्णन: केस वाळवण्याच्या टोप्या बनविल्या जातात ...\nवर्णन साहित्य: मायक्रोफायबर(८०% पॉलिस्टर+२...\nवर्णन साहित्य: मायक्रोफायबर मिश्रण: 80% pol...\nवर्णन साहित्य: मायक्रोफायबर मिश्रण: 80% पोल...\nउत्पादनाचे वर्णन: धाररहित मायक्रोफायबर क्ल...\nसिंगल साइड मायक्रोफायबर ट्विस्ट लूप ड्रायिंग टॉवेल\nसाहित्य: 80% पॉलिस्टार 20% पोयामाइड\nरंग: राखाडी, लाल, हिरवा, नारिंगी इ\nवापरा: कार कोरडे करणे, कार साफ करणे\nकाठ: बॉर्डर, शिवलेली, एजलेस इ\nसिंगल साइड कार ट्विस्ट टॉवेल लांब ट्विस्टेड मायक्रोफायबर तंतूंनी विणलेला आहे, ज्यामुळे पाण्याशी संपर्क क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढते.लाँग ट्विस्टेड लूप मायक्रोफायबर्ससह विणलेले, जे पाण्याशी संपर्क क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवते आणि जेव्हा वळलेले तंतू ऑटोमोटिव्ह पृष्ठभागांवर हळूवारपणे सरकतात तेव्हा ओलावा लवकर शोषून घेतो.मायक्रोफायबर ट्विस्ट लूप ड्रायिंग टॉवेलची वैशिष्ट्ये म्हणजे मजबूत पाणी शोषून घेणे, लिंट-फ्री, द्रुत कोरडे, मऊ आणि श्वास घेण्यायोग्य.हे कार कोरडे करणे, कार पॉलिशिंग आणि कार साफसफाईसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.जेव्हा पिळलेले तंतू पेंट, काच किंवा प्लास्टिकच्या पृष्ठभागावर हळूवारपणे सरकतात तेव्हा ते त्वरीत पाणी शोषून घेतात.याशिवाय, टॉवेलने कारच्या पेंटला कोणतेही नुकसान होणार नाही याची खात्री करण्यासाठी आमच्या टॉवेलच्या कडांना अतिशय मऊ फॅब्रिकने हाताळले जाते.\n600gsm मायक्रोफायबर ट्विस्ट लूप ड्रायिंग टॉवेल सामान्य टॉवेलप्रमाणे स्क्रॅच किंवा स्क्रॅप होणार नाही.आतील शिवलेले, लपविलेले काठ डिझाइन हे सुनिश्चित करते की तुम्ही तुमच्या पेंटवर मायक्रोफायबर नसलेली किनार ओढत नाही.दाराच्या हँडलसारख्या मध्यम घट्ट जागेत जाण्यासाठी बीफड-अप धार योग्य आहे.साधारणपणे, 40*60cm, 50*80cm आणि 60*90cm वापरायला खूप सोपे आहे.\nकार ट्विस्ट लूप ड्रायिंग टॉवेलची वैशिष्ट्ये:\n1. मजबूत पाणी शोषण\n2. टिकाऊ आणि लिंट-मुक्त\n3. सोपे धुणे आणि जलद कोरडे\n4. वाईट वास नाही\n5.मऊ आणि श्वास घेण्यायोग्य\n● मशीन वॉश ठीक आहे\n● गरम करू नका\n● ब्लीच करू नका\n● इस्त्री करू नका\n● गरम किंवा उबदार धुवा\n● हवेत कोरडे ठीक आहे\n● कमी तापमान कमी\n● इतर लॉन्ड्रीने धुवू नका\n● ड्राय क्लीन नाही\nमागील: घाऊक मायक्रोफायबर साधा कापड पुरवठादार - गोंडस कार्टून हँगिंग सेनिल घरगुती टॉवेल - हुआनयांग\nपुढे: प्रीमियम डबल-साइड एजलेस लांब शॉर्ट पाइल मायक्रोफायबर टॉवेल\nकार साफ करणारे कापड\nकार क्लीनिंग क्लॉथ 80% पॉलिस्टर\nकार साफ करणारे कपडे\nकार क्लीनिंग मायक्रोफायबर टॉवेल\nकार क्लीनिंग टॉवेल कापड\nक्लॉथ कार सीट चायना टॉवेल साफ करणे\nतुमच्या कारसाठी कपडे साफ करणे\nटॉवेल कार साफ करणे\nकारसाठी अत्यंत शोषक साफ करणारे कपडे\nमायक्रोफायबर कार क्लीनिंग क्लॉथ\nमायक्रोफायबर कार क्लीनिंग प्लश टॉवेल\nमायक्रोफायबर कार क्लीनिंग टॉवेल\nमायक्रोफायबर क्लीनिंग क्लॉथ कार\nमायक्रोफायबर टॉवेल कार साफ करणे\nवॉश क्लीनिंग ड्रायिंग कार मायक्रोफायबर टॉवेल\nकिचन वाइप्स कार क्लीनसाठी वेल मायक्रोफायबर फायबर क्लीनिंग टॉवेल\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nविणलेले कार साफ करणारे मायक्रोफायबर कापड गुंडाळा\nप्रीमियम डबल-साइड एजलेस लाँग शॉर्ट पाइल एम...\nडबल साइड कोरल फ्लीस मायक्रोफायबर कार वॉश टॉवेल\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nआमच्याशी संपर्क साधा:+८६ १३५८२१२४८६४\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://arogyanama.com/news-about-health-4/", "date_download": "2022-12-01T13:32:24Z", "digest": "sha1:3JF4KDXU7JFUATGNYX6I7TKRBC6GNG3V", "length": 6296, "nlines": 69, "source_domain": "arogyanama.com", "title": "हलक्याशा शारीरिक हालचालीही वाढवू शकतात आयुष्य - arogyanama.com", "raw_content": "\nहलक्याशा शारीरिक हालचालीही वाढवू शकतात आयुष्य\nपुणे : आरोग्यनामा ऑनसाईन – ज्या लोकांना व्यायामासाठी वेळ काढणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी एक चांगली खबर आहे. एका ताज्या अध्ययनाआधारे शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, हलक्याशा शारीरिक हालचालींद्वारेसुद्धा कर्करोग, वा अन्य कोणत्याही कारणामुळे मृत्यूची जोखीम कमी केली जाऊ शकते. धावणे, सायकल चालविणे व अन्य खेळांत सहभागी होण्याचे वेगळे लाभ आहेत, पण हलक्याशा शारीरिक हालचालीचे फायदे दुर्लक्षित केले जाऊ शकत नाही.\nया अध्ययनादरम्यान १९९७ ते २००८ दरम्यान झालेल्या सर्वेक्षणात सहभागी ८८ हजार लोकांच्या शारीरिक हालचालींच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या लोकांचे वय ४० ते ८५ वर्षे होते. त्यानंतर डिसेंबर २०११ पर्यंत नोंद झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीशी त्याची तुलना करण्यात आली. त्यांनी २००८ मधील अमेरिकी दिशा-निर्देशांतील व्याख्येचा वापर करून या लोकांनी फावल्या वेळेत केलेल्या शारीरिक हालचालींची गणना केली.\nत्यात असे दिसून आले की, एखादी व्यक्ती एक मिनिट धावत असेव वा वेगाने सायकल चालवत असेल तर दोन मिनिटे आरामात चालविणे वा बागकामाएवढेच शारीरिक श्रम करते. शास्त्रज्ञांनी सांगितले की, या अध्ययनादरम्यान कमीत कमी दहा मिनिटे चालण्याच्या हालचाली लक्षात घेण्यात आल्या. नि्क्रिरय लोकांच्या तुलनेत आठवड्यातून १५ ते ५९ मिनिटे हलक्या शारीरिक हालचाली करणाऱ्या लोकांच्या मृत्यूची जोखीम १८ टक्क्यांनी कमी आढळून आली. जसजसा वेळ वाढत जातो, तसा आरोग्याच्या लाभात सुधारणा पाहण्यास मिळाली.\nHow To Lose Weight | ‘ही’ आहे ती 1 गोष्ट जी कमी करते वजन, वितळेल पोटाची चरबी, आत जाईल पोट, केवळ अशी करा सेवन\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - How To Lose Weight | तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...\nयावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल\nSakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे\nWinter Tips | हिवाळ्यात सर्दी आणि तापाचा त्रास होत असेल तर ‘हे’ 5 पदार्थ टाळा\nHeart Disease | हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%B5/", "date_download": "2022-12-01T13:53:57Z", "digest": "sha1:SARSMWYNRAPAMFKL3PI3MFW264OOU62V", "length": 6949, "nlines": 114, "source_domain": "m4marathi.com", "title": "कामगार नव्हे मी तळपती तलवार आहे . – m4marathi", "raw_content": "\nकामगार नव्हे मी तळपती तलवार आहे .\n१ मे. हा महाराष्ट्रदिन म्हणुन साजरा केला जातो तसा तो कामगार दिन म्हणुन देखील साजरा केला जातो,\nमात्र कामगार म्हणावं अशी कामगार माणस किती उरली आहेत हा तर संशोधनाचा विषय ठरू शकतो.\nलालबाग -परळ,मुंबई इथलया गिरणी कामगारांच आयुष्य कसं चालु आहे ह्याची विचारणा कुणी केली आहे का गिरण्या बंद पडल्यावर त्यांच्या उपजीविकेला थारा मिळाला का\nह्यांसारखे अनेक प्रश्न ह्या कामगारदिनी निर्माण होतात.\nमुंबई मध्ये,एकट्या डबेवाल्यांना सोडलं तर पाहिजे तेवडी कामगार संघटना (युनियन) मोठ्या प्रमाणातली पाहायला मिळत नाही.\nधुणी भांडी करणाऱ्या मराठी स्त्रिया आता क्वचितच दिसत आहेत,कारण उत्तर प्रदेश-बिहार इथल्या वाढत्या मजूर वर्गांनी इथले कुली काम ,\nघर काम अल्पश्या पगारावर स्वीकारले असल्या कारणाने,मराठी मजूरवर्ग क्वचितच शिल्लक राहिला आहे.\nतसेच उभ्या महाराष्ट्रातल जर आपण चित्र पाहिलं तर,ते याहुनी काही वेगळ नाही.\nमाथाडी कामगार,रिक्षा युनियन,गिरणी कामगार,शेतमजूर,ह्यांसारख्या अनेक कामगारीतेचा प्रकार असणाऱ्या कामगारांना रोजगार आता मिळेनासा झाला आहे,\nह्याच कारण आहे,वाढत आधुनिकीकरण….\nवाढत्या संशोधनामुळे कमीत-कमी मनुष्य बळ वापरून जास्तीच काम करणारी यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत.\nशंभर मजुरांच काम एका यंत्राने शक्य झाल्यामुळे,ह्या कामगारांवर बेरोजगारीची वेळ ओढवलेली आहे,\nमहाराष्ट्र प्रगती पथावर आहे,नव-नवीन संशोधन अलीकडे होतांना दिसत आहेत,हि अतिशय स्तुत्य अशी बाब आहे,\nमात्र ह्या लाखो कामगारांच्या रोजनदारीच कायहा प्रश्न नक्कीच आपल्यालाही पडला असेल………\nनितीश कुमार ह्यांचा राजीनामा\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/shivrayacha-vivah-marathi-story/", "date_download": "2022-12-01T14:33:39Z", "digest": "sha1:AJI3XV43SL3I2XXESBOFC5UQWBOXS6MZ", "length": 11550, "nlines": 51, "source_domain": "marathilekh.com", "title": "शिवरायांचा विवाह | Shivrayancha Vivah Marathi Katha | Marathi Story - Marathi Lekh", "raw_content": "\nजिजाऊसाहेब, शिवबा व इतर सर्वजण सुखरूपपणे पुण्यात आले. बंगळूर, विजापूर पाहिले आणि शिवबांनी मनात स्वराज्य-स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. शहाजीराजांनी पुण्याला येताना अतिशय गुप्तपणे जी कामगिरी सांगितली होती त्यासाठी सर्वांनी कामास सुरूवात केली.\nजिजाऊसाहेबांना त्याआधी सर्वात महत्वाचे कार्य करायचे होते आणि ते म्हणजे शिवबांचा विवाह. शहाजीराजांनी विवाहाला संमती दिलीच होती त्यामुळे लगेचच जिजाऊसाहेबांनी फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्यातील मुलीला मागणी घातली व अत्यंत आनंदाने निंबाळकरांनी त्या मागणीचा स्वीकार केला.\nशिवबांच्या लग्नाची लाल महालात अत्यंत जोरदार तयारी चालू झाली. एका चांगल्या शुभमुहूर्तावर शिवबा व सईबाईंचा विवाहसोहळा अत्यंत आनंदात व थाटामाटात संपन्न झाला. त्यावेळी शिवबांचे वय फक्त दहा वर्षाचे होते आणि सईबाई या फक्त आठ वर्षाच्या होत्या.\nशिवबांचा विवाह झाल्यावर जिजाऊसाहेब परत एका महत्वाच्या कार्याच्या दिशेने काम करावयास लागल्या. त्यांना माहित होते की शिवबा म्हणजे एक तेज आहे व तेजाला कधीही अंधारात कोंडता येणार नाही. शिवबांचा जन्मच श्रींचे राज्य स्थापन करण्यासाठी झाला होता, याची त्यांना खात्री झाली होती. शिवबांना गुलामगिरीत राहणे आवडत नाही हे देखील त्यांना माहित होते. हया सर्व गोष्टी लक्षात घेऊन जिजाऊसाहेब शिवबांना मार्गदर्शन करू लागल्या. जिजाऊसाहेबांना माहीत होते की, महाराष्ट्राची ताकद गड-किल्ल्यांत आहे आणि म्हणून येथील लोकांचे बळ आपल्या पाठीशी उभे केले तर हा बारा मावळ परगणा कोणापुढेही हार मानणार नाही. त्यासाठी त्यांनी शिवबाला योग्य मार्गदर्शन केले व शिवबा बरोबर योग्य त्या दिशेने निघाले.\nशिवबा बारा मावळातील पाटील-देशमुखांना भेटू लागले व एकीचे बळ किती असते ते त्यांना पटवून देऊ लागले. बारा मावळातील दऱ्या-खोऱ्या, कडे-कपारी त्यातील चोरवाटा, खिंडी हे सर्व शिवबांनी आपल्या साथीदारांना बरोबर घेऊन पाहिले. शत्रू जर पाठीमागे लागला तर तेथून कसे निसटून जायचे हे देखील त्यांनी जाणून घेतले. शिवबांनी सर्वांना आवाहन केले की, ‘आपल्याला गुलामगिरीत ठेवणाऱ्या त्या परक्या सुलतानाच्या जिवावर ऊठा. जर त्याच्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी कोणी धावला तर त्याच्या पाठीशी तुमचे बळ उभे करा.’\nशिवबांचे ते बोलणे ऐकून संगळयांच्या मनात उत्साह निर्माण होत असे. त्यांच्यातील आपुलकीच्या भावनेचा सर्वांवर प्रभाव पडत असे.\nशिवबांनी हळूहळू सर्व मावळयांना आपलेसे केले. त्यांना सर्व तरूण साथीदार मिळू लागले. सर्वजण शिवबांसाठी जीव देण्यास देखील तयार होते. तेथील अनेक सामर्थ्यवान, वतनदार मंडळी शिवबांकडे आपला भावी राजा म्हणून पाहू लागले होते.\nशिवबांनी सर्व तरूण, निष्ठावंत, कणखर मावळे या सर्वांना लढाईचे शिक्षण देण्याचे काम सुरू केले. त्यामध्ये भालाफेक, घोडेस्वारी, हत्यारे कशी चालवावी अशा अनेक गोष्टी होत्या. शत्रूच्या ताब्यातून रात्री-अपरात्री कसे निसटून जायचे, किंवा शत्रू समोर आला की त्याच्याशी सामना करायचा हे देखील त्यांनी शिकविले. शिवबांनी प्रत्येक मावळयाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविली. त्यामुळे शिवबा हे सर्वांच्या जीवाचे ताईत बनले व त्यांचा शब्द हे प्रमाण असे सर्वजण मानू लागले.\nएकदा रांझे गावचा पाटील अतिशय दुष्ट होता. त्याने एका तरूण स्त्रीवर अत्याचार केला व त्यामुळे तिने नदीत जाऊन जीव दिला. हे शिवबांना समजल्यावर त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी लगेचच त्याला हात-पाय बांधून पुण्यात आणले व त्याची सर्व कसून चौकशी केली आणि त्याचा अपराध सिद्ध झाला तेव्हा शिवबांनी त्याचे हात-पाय तोडण्याची कडक शिक्षा त्याला दिली. या प्रसंगामुळे शिवबांना अन्यायाविषयी किती चीड आहे हे प्रजेला दिसून आले व त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर अधिकच वाढला. लोक त्यांना आता शिवराय असे म्हणू लागले.\nशिवरायांवर आता जहागिरीचा संपूर्ण कारभार सोपविण्यात आला. शहाजीराजांनी त्यांच्या नावाची राजमुद्रा तयार करून त्यांना कारभार पहाण्याचे स्वातंत्र्य दिले. हीच राजमुद्रा शिवरायांनी आपल्या राज्याभिषेकानंतर देखील चालू ठेवली.\nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathiudyojak.com/bag/", "date_download": "2022-12-01T14:13:24Z", "digest": "sha1:6LQ2G6OSCJOZY5WEUEZCT2FJHX6ORQ7R", "length": 59399, "nlines": 385, "source_domain": "marathiudyojak.com", "title": "bag : भारतात पेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय कसा सुरू करावा - मराठी उद्योजक", "raw_content": "\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nBusiness Ideas ५४ कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी Ideas मराठीमध्ये\nमोबाईल वरून घरबसल्या कमवा पैसे आणि दिवसाला कमवा 5 ते 10 हजार रुपये.\nSmall Business Idea: ही उत्पादने दररोज लागतात घरात, तुमच्या परिसरात हा व्यवसाय सुरू करा तुम्ही 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता.\nKisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा\nPaytm सक्सेस स्टोरी – ई-कॉमर्स पेमेंट सिस्टम आणि आर्थिक तंत्रज्ञान कंपनी.\nHome/उद्योग कल्पना ( Business Ideas )/bag : भारतात पेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय कसा सुरू करावा\nbag : भारतात पेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय कसा सुरू करावा\nकागदी पिशव्या निर्मिती व्यवसाय: गाव, लहान शहरे, ग्रामीण भागात व्यवसाय कल्पना\nपेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय\nकागदी पिशवी म्हणजे काय\nभारतात पेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय कसा सुरू करायचा\nपेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायाचा बाजार आकार किती आहे\nभारतात विविध प्रकारच्या कागदी पिशव्या उपलब्ध आहेत\nकागदी पिशवी व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणती यंत्रणा आवश्यक आहे\nकागदी पिशवी बनवण्याचे यंत्र:\nस्टिरिओ ग्राइंडर आणि दाबा\nरोल स्लिटर मोटराइज्ड मशीन:\nकागदी पिशवी उत्पादन संयंत्राची आदर्श क्षमता किती असावी\nपेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण किती गुंतवणूक आवश्यक आहे\nकागदी पिशव्या निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता काय आहे\nभारतात कागदी पिशवी उत्पादन युनिट किती नफा कमावते\nभारतात कागदी पिशव्यांची सरासरी विक्री किंमत किती आहे\nतुमच्या पेपर बॅग व्यवसायासाठी मोठ्या ब्रँड रिटेलर्सकडून ऑर्डर कशी मिळवायची\nएमएसएमई नोंदणी किंवा उद्यम नोंदणी\nकागदी पिशव्या निर्मिती व्यवसाय: गाव, लहान शहरे, ग्रामीण भागात व्यवसाय कल्पना\nबॅक कटिंग मशीन साठी खरेदीसाठी व माहितीसाठी इथे क्लिक करा\nपेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस हा भारतातील सर्वात फायदेशीर मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय कल्पनांपैकी एक आहे जो तुम्ही तुमच्या छोट्या शहरात, गावात किंवा ग्रामीण भागात सेट करू शकता. bag\nकट हँडल मशीन साठी खरेदीसाठी व माहितीसाठी इथे क्लिक करा\nकागदी पिशव्या अनेक कंपन्या पॅकेजिंग आणि प्रचार साहित्य म्हणून वापरतात. गेल्या काही वर्षांत ग्राहकांमध्ये कागदी पिशव्यांच्या वाढत्या मागणीमुळे या क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला आहे.\nपंचिंग मशीन साठी खरेदीसाठी व माहितीसाठी इथे क्लिक करा\nजर तुम्हाला कागदी पिशवी उत्पादन व्यवसाय सुरू करायचा असेल तर, भारतात कागदी पिशवी उत्पादन व्यवसाय कसा सुरू करायचा हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचत रहा.\nपेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय\nकागदी पिशव्या उत्पादनामध्ये न विणलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, पुनर्नवीनीकरण केलेल्या कागदापासून बनवलेल्या खरेदीच्या पिशव्या आणि पुनर्नवीनीकरण केलेल्या कागदापासून खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंग पिशव्या तयार करणे समाविष्ट आहे.\nया प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शीट्स किंवा कापडांना आयताकृती किंवा चौकोनी आकारात कापणे, दुमडणे आणि चिकटविणे समाविष्ट आहे, प्रत्येक दिवसाच्या शेवटी या पिशव्यांमध्ये पेन, पेन्सिल आणि मार्कर सारख्या इतर समान वस्तूंसह पॅक करण्यापूर्वी ते विकले जाऊ शकतात. वॉलमार्ट किंवा टार्गेट सारखी किरकोळ दुकाने या दुकानांमधून इतर प्रकारची उत्पादने जसे कि किराणा माल किंवा कपड्याच्या वस्तू विकत घेण्याऐवजी त्यांच्या स्वत:च्या वापरासाठी इच्छित असलेल्या ग्राहकांना पुनर्विक्रीच्या उद्देशाने\nहे पण वाचा :\nPost office scheme : पोस्टाची ही खास योजना; असे कमवता येणार 16 लाख\nकागदी पिशवी म्हणजे काय\nप्लास्टिक हा पर्यावरणाला सर्वात मोठा धोका आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. प्लॅस्टिक पिशव्या आणि इतर प्लास्टिक उत्पादनांच्या वापरामुळे काही तोटे येतात.\nते नॉन-बायोडिग्रेडेबल आहेत, मातीचे प्रदूषण करतात आणि नैसर्गिकरित्या विघटन होण्यास लाखो वर्षे लागतात.\nत्यामुळे पर्यावरणपूरक आणि जैवविघटनशील असा पर्याय शोधण्याची नितांत गरज आहे. कागदी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय हा भारतातील सर्वात फायदेशीर लघु व्यवसाय निर्मिती कल्पनांपैकी एक आहे.\nकागदी पिशवी म्हणजे कागदापासून बनवलेली पिशवी. कागदी पिशव्या सहसा पॅकेजिंग आणि स्टोरेजसाठी वापरल्या जातात. ते पुनर्नवीनीकरण केलेल्या कागदापासून बनवले जाऊ शकतात, कधीकधी जुन्या वर्तमानपत्रांमधून.\nप्लॅस्टिक फिल्म्स, धातू किंवा पॉलीप्रॉपिलीन किंवा नायलॉन फॅब्रिकसारख्या कृत्रिम पदार्थांपासून वेगळ्या प्रकारच्या पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या बनवल्या जातात.\nया पुन्हा वापरता येण्याजोग्या पिशव्या सहसा युनायटेड स्टेट्समध्ये “पॉली” बॅग म्हणतात, कारण त्या पॉलीथिलीन टेरेफ्थालेट (PET) च्या बनलेल्या असतात. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या प्लास्टिक-आधारित पुन्हा वापरता येण्याजोग्या किराणा पिशव्या “प्लास्टिक कॅरिअर बॅग” म्हणून ओळखल्या जातात.\nभारतात पेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय कसा सुरू करायचा\nकागदी पिशवी उत्पादन व्यवसाय हा भारतीय उद्योजक आणि स्टार्टअपसाठी सर्वात फायदेशीर लघु व्यवसाय कल्पनांपैकी एक आहे.\nहा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे ₹1,00,000 ते ₹5,00,000 ची गुंतवणूक आवश्यक आहे. हा लेख तुम्हाला भारतात कागदी पिशव्या उत्पादन व्यवसाय सुरू करण्यास मदत करेल.\nकागदी पिशवी उत्पादन व्यवसाय सुरू करणे ही एक रोमांचक आणि फायदेशीर व्यवसाय कल्पना असू शकते. कागदी पिशवी उत्पादन व्यवसायाची स्थापना करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे, परंतु ती सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल आवश्यक आहे.\nपेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायाचा बाजार आकार किती आहे\nकागदी पिशव्या प्रत्येक घरात वापरल्या जातात आणि विविध कारणांसाठी वापरल्या जातात. ते किराणा सामान, फळे, भाजीपाला आणि इतर किराणा सामान नेण्यासाठी वापरले जातात.\nजे लोक ऑनलाइन किंवा भौतिक स्टोअरमध्ये खरेदी करतात त्यांच्याद्वारे त्यांचा शॉपिंग बॅग म्हणून देखील वापर केला जातो. तसेच, ते अन्न उत्पादने जसे की चिप्स, कुकीज, क्रॅकर्स इत्यादी साठवण्यासाठी वापरले जाऊ शकतात, जे थंड परिस्थितीत साठवले जाणे आवश्यक आहे.\nकागदी पिशव्या भेटवस्तूंच्या उद्देशाने देखील वापरल्या जाऊ शकतात जसे की वाढदिवस किंवा वर्धापन दिनासारख्या विशेष प्रसंगी चॉकलेट किंवा केक भेट देणे किंवा कोणी आजारी असताना देखील\nलहान कागदी पिशव्यांचे विविध उद्योगांमध्ये अनेक उपयोग आहेत आणि त्यामुळे ते जागतिक स्तरावर सर्वाधिक मागणी असलेल्या उत्पादन श्रेणींपैकी एक बनतात.\nहे पण वाचा :\nPost office : पोस्ट ऑफिस फ्रँचायझी योजना: फक्त 5000 रुपयांमध्ये तुमचा व्यवसाय कसा सुरू करायचा\nभारतात विविध प्रकारच्या कागदी पिशव्या उपलब्ध आहेत\nभारतात विविध प्रकारच्या कागदी पिशव्या उपलब्ध आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत.\nजिपर क्लोजर असलेल्या कागदी पिशव्या\nबटण बंद असलेल्या कागदी पिशव्या\nटाय क्लोजर असलेल्या कागदी पिशव्या\nकेसपॅकर क्लोजर असलेल्या कागदी पिशव्या कुकीज आणि कँडीजसारख्या खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगसाठी वापरल्या जातात.\nकागदी पिशवी व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणती यंत्रणा आवश्यक आहे\nभारतात कागदी पिशव्या उत्पादनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला स्टिरिओ ग्राइंडर आणि प्रेस, बॅग कटिंग मशीन, कट हँडल मशीन, लेस फिटिंग मशीन, आयलेट फिटिंग मशीन, क्रिझिंग मशीन आणि पंचिंग मशीन यासारख्या यंत्रांची आवश्यकता असेल. कागदी पिशवीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी मशिनरी आम्ही तुम्हाला सांगू.\nकागदी पिशवी बनवण्याचे यंत्र:\nतुम्हाला लागणारे सर्वात महत्त्वाचे उपकरण म्हणजे कागदी पिशवी बनवण्याचे यंत्र. कागदी पिशवी बनवण्याचे यंत्र विविध आकार, रंग आणि प्लास्टिक किंवा ज्यूट सारख्या पॅकिंग सामग्रीसह पिशव्या बनवू शकते.\nकागदी पिशवी बनवण्याच्या मशीनचा वापर कागद कापून पिशव्यामध्ये फोल्ड करण्यासाठी केला जातो, जो नंतर उत्पादनांनी भरला जाऊ शकतो आणि किरकोळ ठिकाणी विकला जाऊ शकतो किंवा थेट ग्राहकांना वितरित केला जाऊ शकतो.\nहे मशीन सामान्यत: स्टीलचे बनलेले असते आणि त्यात विविध वैशिष्ट्यांसह येतात, जसे की कटिंग ब्लेड आणि फोल्डिंग आर्म्स जे तुम्ही बनवू इच्छित असलेल्या पिशव्याच्या आकारानुसार समायोजित केले जाऊ शकतात.\nतुमची कागदी पिशवी बनवण्याचे मशीन खरेदी करताना तुम्ही विविध ब्रँडमधून निवडू शकता. तुम्ही हे मशीन कोणत्याही ऑनलाइन स्टोअरमधून किंवा कोणत्याही स्थानिक बाजारातून खरेदी करू शकता.\nतुम्ही ते कोठून खरेदी करता याने काही फरक पडत नाही, परंतु तुम्हाला अशी मशीन मिळत आहे की जे अनेक वर्षे टिकेल आणि अनेकदा खराब होणार नाही याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.\nतुम्ही हे मशिन कुठून खरेदी करता याविषयीही काळजी घेतली पाहिजे. मशीनमध्ये काही बिघाड झाल्यास तुम्ही ती एखाद्या नामांकित कंपनीकडूनच खरेदी करावी जी तुम्हाला चांगली सेवा देऊ शकेल.\nजेव्हा तुम्ही कागदी पिशवी बनवण्याचे मशीन खरेदी करता तेव्हा तुम्हाला अनेक पर्याय मिळतील. अशी काही वैशिष्ट्ये आहेत ज्यांचा तुम्ही मशीन खरेदी करण्यापूर्वी विचार केला पाहिजे, जसे की:\nयंत्र तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सामग्रीचा प्रकार\nज्या वेगाने तो पिशव्या बनवतो\nते सानुकूलित केले जाऊ शकते की नाही\nहे पण वाचा :\nAmul: अमूलसोबत फक्त काही तास काम करा, कंपनी दर महिन्याला देणार पूर्ण 5 लाख रुपये, जाणून घ्या कसे\nस्टिरिओ ग्राइंडर आणि दाबा\nकच्चा माल दळण्यासाठी आणि शीटमध्ये दाबण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. उत्पादनाच्या आवश्यक प्रमाणानुसार हे मशीन वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहे.\nस्टिरिओ ग्राइंडर आणि प्रेस मशीनमध्ये दोन भाग असतात: पहिल्या भागाला फीडर म्हणतात जो हॉपरमधून कच्चा माल घेतो, त्याचे लहान तुकडे करतो आणि ग्राइंडिंग व्हीलमध्ये फीड करतो; दुसऱ्या भागाला ग्राइंडिंग व्हील म्हणतात, जे चिरलेला कच्चा माल पत्रकाच्या स्वरूपात दळते आणि दाबते. bag\nहे चाकू किंवा गिलोटीन ब्लेड वापरून ओपन-एंडेड बॅग शीटमध्ये कापते. बॅग कटिंग मशीन त्यांच्या मॉडेल क्रमांक आणि आकारानुसार 10-200 बॅग/मिनिटांच्या विविध क्षमतेसह स्वयंचलित किंवा मॅन्युअल नियंत्रण पर्यायांसह येतात. उच्च उत्पादन क्षमतेसाठी आवश्यक असल्यास चाकू-कटर कन्व्हेयर बेल्टवर देखील बसविला जाऊ शकतो.\nकट हँडल मशीन एका ठराविक वेगाने ब्लेड वापरून कागदाच्या रोलमधून हँडल कापते. कागदी पिशवी बनवण्याच्या प्रक्रियेचा हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे.\nहे मशीन बॅगच्या हँडलला लेस बसवते. हे पिशव्या अधिक आकर्षक दिसण्यास मदत करते आणि ते न तुटता जड वस्तू वाहून नेण्याइतपत मजबूत असल्याची खात्री करते. लेस फिटिंग मशीनचा वापर कागदी पिशवीच्या बाजूने लेसेस शिवण्यासाठी केला जातो ज्यामुळे तिला एक आकर्षक देखावा येतो. bag\nहे मशीन पिशव्याच्या हँडलवर आयलेट्स ठेवण्यास मदत करते जेणेकरून ते सहजपणे बांधता येतील. आयलेट फिटिंग मशीनचा वापर कागदी पिशवीच्या दोन्ही टोकांना आयलेट्स शिवण्यासाठी केला जातो ज्यामुळे ते अधिक आकर्षक दिसतात आणि बॅगच्या संरचनेला मजबुती मिळते.\nक्रिझिंग मशीन पुठ्ठा किंवा पातळ प्लॅस्टिकच्या पातळ शीटमध्ये चिरडते जेणेकरून जास्त वेळ किंवा मेहनत न वाया घालवता ते सहजपणे शीट्समध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात. हे यंत्र हँडल्स क्रिम करते आणि त्यांना अतिरिक्त समर्थन देऊन त्यांना मजबूत बनवण्यास मदत करते. bag\nपंचिंग मशिनचा वापर प्लास्टिकच्या शीटमध्ये छिद्र पाडण्यासाठी केला जातो जेणेकरून त्यांना गरम केल्यानंतर ते धागा किंवा स्ट्रिंगसह सहजपणे शिवता येईल.\nहे मशीन पिशव्याच्या वरच्या भागात छिद्र पाडते जिथे त्यांना तार किंवा दोरीने जोडले जाईल जेणेकरून ते सहजपणे टांगता येतील.\nहे मशिन तुमच्या पिशव्यामध्ये छिद्र पाडून पंचांचा वापर करून सजावटीचे नमुने देते जे हवेच्या सिलेंडर किंवा हायड्रॉलिक सिलेंडरच्या दाबाने ढकलले जातात, तुम्हाला तुमचा पंच किती शक्तिशाली हवा आहे यावर अवलंबून आहे.\nते जितके अधिक सामर्थ्यवान असेल तितक्या लवकर ते जास्तीत जास्त वेगाने पोहोचेल आणि पूर्ण झाल्यावर थांबेल; तथापि, याचा अर्थ असा आहे की यासाठी अधिक शक्ती आवश्यक आहे आणि त्यामुळे अधिक पैसे खर्च होतात. bag\nहे पण वाचा :\nbank of baroda : बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, बँक ऑफ बडोदाने जारी केली अधिसूचना\nरोल स्लिटर मोटराइज्ड मशीन:\nयाचा वापर शीटमध्ये रोलचे तुकडे करण्यासाठी केला जातो ज्याला नंतर कटर/पंचर इत्यादी वर नमूद केलेल्या इतर मशीन्सचा वापर करून लहान तुकडे केले जाऊ शकतात.\nस्टिरिओ ग्राइंडर आणि प्रेस: ​​स्टिरिओ ग्राइंडर आणि प्रेसचा वापर कागदी पिशव्या बनवण्यासाठी केला जातो कारण ते उत्पादन खर्च कमी करण्यास मदत करते.\nबॅग कटिंग मशीन: बॅग कटिंग मशीन ग्राहकांच्या गरजेनुसार कागद वेगवेगळ्या आकारात कापते.\nपंचिंग मशीन: पंचिंग मशिनचा वापर प्लास्टिकच्या शीटमध्ये छिद्र पाडण्यासाठी केला जातो जेणेकरून त्यांना गरम केल्यानंतर धागा किंवा दोरीने सहज शिवता येईल.\nरोल स्लिटर मोटराइज्ड मशीन.\nकागदी पिशवी उत्पादन संयंत्राची आदर्श क्षमता किती असावी\nएक नवशिक्या म्हणून, तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की कागदी पिशवी उत्पादन संयंत्राची क्षमता ही कोणत्या प्रकारची कागदी पिशवी तयार करायची हे ठरवण्यासाठी सर्वात महत्वाचा घटक आहे.\nतुम्हाला उत्पादनाची मागणी, तुमच्या बाजारपेठेचा आकार आणि इतर घटक जसे की स्थान, कच्च्या मालाची उपलब्धता इत्यादींचा विचार करणे आवश्यक आहे.\nएकदा का तुम्ही या गोष्टींवर निर्णय घेतला की मगच तुमच्या कंपनीला किती भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता असेल आणि किती कर्मचारी आवश्यक असतील हे तुम्ही ठरवू शकता.\nपेपर बॅग मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण किती गुंतवणूक आवश्यक आहे\nकागदी पिशवी उत्पादन व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली एकूण गुंतवणूक सुमारे रु. 15 लाख ते रु. 20 लाख. यामध्ये मशिनरी, कच्चा माल आणि इतर खर्चाचा समावेश आहे.\nमशिनरी – तुम्हाला तुमच्या उत्पादन युनिटसाठी कोणत्या प्रकारची मशीन खरेदी करायची आहे त्यानुसार यंत्रसामग्रीची किंमत रु. 2 लाख ते 6 लाखांपर्यंत असू शकते. त्यात कागदी पिशव्या बनवण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणार्‍या कटिंग मशिन्स, प्रिंटिंग मशीन, एम्बॉसिंग मशीन आणि अशा अनेक उपकरणांची किंमत समाविष्ट आहे.\nकच्चा माल – कच्च्या मालाची किंमत वापरल्या जाणार्‍या लगदाच्या मटेरियलच्या प्रकारावर तसेच तुम्हाला तुमचे उत्पादन कोणत्या प्रकारचे (जाड किंवा पातळ) बनवायचे आहे यावर अवलंबून असते. एका मानक रोलचे वजन अंदाजे 130 ग्रॅम असते ज्याची किंमत घाऊक स्तरावर सुमारे $3-$5 असते आणि किरकोळ विक्री करताना ते मोठ्या प्रमाणात विकल्यानंतर प्रति तुकडा $7-$9 आणू शकते\nहे पण वाचा :\nआईस्क्रीम पार्लर कसे सुरू करावे \nकागदी पिशव्या निर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता काय आहे\nआवश्यक कच्च्या मालामध्ये कागदाचा लगदा, पॉलीप्रॉपिलीन पिशव्या आणि प्लास्टिक फिलर यांचा समावेश होतो. तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी कामगार, यंत्रसामग्री, वीज आणि वाहतूक खरेदी करणे देखील आवश्यक आहे.\nतुमच्याकडे व्यवसाय परवाना आणि इतर खर्च जसे की लेखा सेवा, विमा पॉलिसी आणि इतर प्रशासकीय खर्च देखील असणे आवश्यक आहे.\nभारतात कागदी पिशवी उत्पादन युनिट किती नफा कमावते\nकागदी पिशवी उत्पादन युनिट रु.च्या श्रेणीत नफा मिळवू शकते. 30 प्रति बॅग, रु. प्रति बॅग 50 आणि रु. तुम्ही कोणत्या प्रकारची कागदी पिशवी बनवता, कागदी पिशव्या तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाचे प्रमाण आणि गुणवत्ता यावर अवलंबून प्रति बॅग 60. bag\nजर तुम्ही उद्योजक म्हणून भारतात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुम्हाला यशस्वी कागदी पिशव्या उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व पायऱ्यांबद्दल जाणून घेण्यास मदत करू शकेल.\nभारतात कागदी पिशव्यांची सरासरी विक्री किंमत किती आहे\nभारतात कागदी पिशव्यांची सरासरी विक्री किंमत रु. 7.5 प्रति बॅग. पिशवीची विक्री किंमत तिची गुणवत्ता आणि आकार यावर अवलंबून असते. जर ती इको-फ्रेंडली बॅग असेल तर तुम्ही तुमच्या उत्पादनाची किंमत 20% ते 30% पर्यंत वाढवू शकता.\nजर तुम्हाला तुमची उत्पादने जास्त दराने विकायची असतील तर तुम्ही तुमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जर गुणवत्ता चांगली असेल आणि त्यात कोणतीही अडचण नसेल, तर लोक तुमच्या उत्पादनांसाठी जास्त पैसे द्यायला तयार असतील अन्यथा त्यांनी कमी दरात कमी दर्जाच्या वस्तू विकत घेतल्यास ते पैसे देतील. bag\nतुमच्या पेपर बॅग व्यवसायासाठी मोठ्या ब्रँड रिटेलर्सकडून ऑर्डर कशी मिळवायची\nब्रँड किरकोळ विक्रेत्यांशी थेट संपर्क साधा.\nत्यांना तुमची गुणवत्ता, किंमत आणि तुमच्या उत्पादनाच्या वितरणाच्या वेळापत्रकाबद्दल पटवून द्या.\nगुणवत्ता आणि ग्राहकांचे समाधान लक्षात घेऊन त्यांच्या स्टोअरमध्ये उत्पादनांची वेळेवर वितरण सुनिश्चित करा.\nतुम्ही भारतात अतिशय कमी भांडवलात फायदेशीर कागदी पिशवी उत्पादन व्यवसाय सहज सुरू करू शकता.\nतुम्ही भारतात अतिशय कमी भांडवलात फायदेशीर कागदी पिशवी उत्पादन व्यवसाय सहज सुरू करू शकता. लहान आकाराच्या कागदी पिशव्या उत्पादकाला युनिटच्या स्थापनेसाठी रु. 10 लाखांपेक्षा जास्त लागत नाही.\nयामध्ये सर्व उपकरणे, कच्चा माल आणि मजुरीच्या खर्चासह काही खेळत्या भांडवलाच्या गरजांचा समावेश आहे ऑपरेशन सुरू करताना.\nतथापि, जर तुम्ही इंडस्ट्रियल स्केल पेपर बॅग फॅक्टरी सुरू करण्याचा विचार करत असाल तर खर्च जास्त आहे कारण त्यासाठी करोडो रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. bag\nतथापि, आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याशी संबंधित अनेक फायदे आहेत जसे की तास आणि स्थानावरील लवचिकता; इतर कोणाच्या देखरेखीपासून स्वातंत्र्य; अनिवार्य ड्रेस कोड किंवा संस्कृती कोड नाही; इ.,\nतुम्हाला तुमच्या कामाशी संबंधित प्रत्येक पैलूवर पूर्ण नियंत्रण मिळेल जसे की नवीन लोकांना कामावर घेणे किंवा तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यांना काढून टाकणे कारण यामुळेच तुम्हाला एक उद्योजक म्हणून स्वतःबद्दल चांगले वाटते\nहे पण वाचा :\nअमूल पार्लर फ्रँचायझी कशी सुरू करावी\nएमएसएमई नोंदणी किंवा उद्यम नोंदणी\nMSME नोंदणी किंवा Udyam नोंदणी ही भारतात कागदी पिशव्या उत्पादन व्यवसाय सुरू करण्याची पहिली पायरी आहे.\nMSME (Micro Small & Medium Enterprises) Act हा भारत सरकारने लागू केलेला संसदेचा कायदा आहे. bag\nएमएसएमई कायद्यांतर्गत, कोणतीही व्यक्ती ज्याच्याकडे वस्तूंचे उत्पादन किंवा व्यापार करण्याचा किंवा कोणतीही सेवा चालविण्याचा व्यवसाय आहे, तो त्याच्या/तिच्या फर्मची सूक्ष्म, लघु किंवा मध्यम उद्योग (MSME) म्हणून नोंदणी करू शकतो.\nकोणत्याही प्रकारची व्यावसायिक क्रियाकलाप करण्यासाठी MSME कायद्यांतर्गत नोंदणी घेणे अनिवार्य आहे. प्रत्येक व्यवसायासाठी एमएसएमई अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक नाही.\nजर तुम्हाला तुमचा स्वतःचा कागदी पिशव्या उत्पादनाचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग कायदा, 2006 (MSME) अंतर्गत तुमच्या एंटरप्राइझची MSME म्हणून नोंदणी करणे आवश्यक आहे.\nभारतातील सर्व लघु उद्योगांसाठी MSME नोंदणी किंवा उद्यम नोंदणी अनिवार्य आहे. यामुळे उद्योजकांना सरकारकडून कर सवलती आणि इतर सवलती मिळण्यास मदत होते.\nजर तुम्ही कागदी पिशव्या उत्पादनाचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला प्रथम तुमचा व्यवसाय तुमच्या राज्य सरकारकडे नोंदवावा लागेल. bag\nनोंदणी प्रक्रिया सोपी आहे: तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल, तुमच्या कंपनीबद्दल आणि तिच्या ऑपरेशन्सबद्दल काही मूलभूत माहिती द्यावी लागेल.\nतुम्ही ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि बँक खात्याच्या मालकीचा पुरावा यासारख्या संबंधित कागदपत्रांच्या प्रती देखील सबमिट करणे आवश्यक आहे. bag\nयास दोन आठवड्यांपेक्षा कमी वेळ लागेल, परंतु लवकर प्रारंभ करणे चांगले आहे जेणेकरून आपण MSME नोंदणी किंवा Udyam नोंदणीशी संबंधित कोणतीही अंतिम मुदत चुकवू नये.\nहे पण वाचा :\nयेवले अमृततुल्य चहा फ्रँचायझी कशी सुरू करावी\nही एक लहान व्यवसाय कल्पना आहे जी तुम्हाला चांगला नफा मिळविण्यात मदत करेल. कागदी पिशव्या बनवण्याचा उद्योग झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे कागदी पिशव्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. कमी गुंतवणुकीत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. bag\nतुम्हाला फक्त काही लोकांना कामावर घेण्याची आणि उत्पादनासाठी कच्चा माल विकत घेण्याची गरज आहे. तुम्ही विविध प्रकारच्या कागदी पिशव्या जसे की शॉपिंग बॅग, गिफ्ट बॅग, फूड पॅकेजिंग बॅग इत्यादी बनवू शकता.\nकागदी पिशव्या हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. खरेदी करण्यापासून ते दुपारचे जेवण घेऊन जाण्यापर्यंत, कागदी पिशव्या आपल्या दैनंदिन कामात जवळपास सर्वच बाबींमध्ये वापरल्या जातात.\nत्यामुळे भारतात कागदी पिशव्यांना मोठी मागणी आहे. तथापि, बहुतेक कागदी पिशव्या उत्पादक कंपन्यांकडे भारतातील कागदी पिशव्यांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी योग्य संसाधने आणि सुविधा नाहीत. bag\n तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करणारा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर कागदी पिशवी तयार करणारी कंपनी का सुरू करू नये\nतुम्ही या पिशव्या eBay आणि Amazon सारख्या वेबसाइटद्वारे किंवा तुमच्या स्वतःच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन विकू शकता.\nकागदी पिशव्या केवळ पर्यावरणाचे संरक्षण करत नाहीत तर त्या अधिक शोभिवंत आणि सुंदर दिसतात. खरं तर, तुम्ही तुमच्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी कागदी पिशव्यांचा वापर करू शकता. bag\n➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा मराठी उद्योजक व्हॉट्सॲप ग्रुप\nबिझनेस व्हिडीओ पाहणयासाठी मराठी उद्योजक Youtube चॅनल ला सबस्क्राइब करा.\n🕹️माहिती आवडल्यास पुढे शेअर करा. आणि कमेंट बॉक्स मद्ये कळवा तुम्हाला कोणता बिझनेस विषयी माहिती पाहिजे.\nAmazon वर ऑनलाइन बिझनेस कसा सुरु करावा..\nStartup Business: व्यवसाय कल्पना ज्या तुम्ही घरून सुरू करू शकता \nBusiness ideas: नवीन व्यवसाय कोणता करावा \nAmazon वर ऑनलाइन बिझनेस कसा सुरु करावा..\nBest Investment Plan: पैशांशिवायही बनू शकता करोडपती, या टिप्सचा अवलंब केल्यास तुम्ही श्रीमंत होऊ शकता\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nPost Office Loan: पोस्ट ऑफिसमधून कर्ज कसे मिळवायचे, फक्त 10 मिनिटांत संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nMy business: घरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना. आणि महिन्याला कमवा 15 ते 30 हजारघरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना.\nCNG पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nPost Office Recruitment: पोस्ट ऑफिस भर्ती 2022 ऑनलाइन फॉर्म 10वी पास, 98083 पोस्ट ऑफिस रिक्त जागा\nसरकारी दारूचे ठेके उघडण्याचे नियम, परवाना, नोंदणी, नफ्याची माहिती Alcohol License\n१००व्यवसाय कल्पना (100 business Ideas)\nमॅडम मी वाघमारे संगम रामराव रा.केदारकुंटा,ता. देगलूर, जि. ना...\nसर मुद्रा लोन महाराष्ट्र साठी उपलद्ध नाही काय कोल्हापूर जिल्...\nमराठी उद्योजक WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा \nमराठी उद्योजक : संभाजी नगर\nमराठी उद्योजक : मुंबई 2\nमराठी उद्योजक : अहमदनगर 2\nमराठी उद्योजक : नाशिक 2\nमराठी उद्योजक: पुणे 2\nमराठी उद्योजक – फेसबुक गृप\nमराठी उद्योजक Telegram Group\nमराठी उद्योजक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये सामील व्हा\nDistrict * अहमदनरअकोलाअमरावतीसंभाजीनगरबीडभंडाराबुलढाणाचंद्रपूरधुळेगडचिरोलीगोंदियाहिंगोलीजळगावजालनाकोल्हापूरलातूरमुंबई शहरमुबई उपनगरनागपूरनांदेडनंदुरबारनाशिकधाराशीवपालघरपरभणीपुणेरायगडरत्नागिरीसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापूरठाणेवर्धावाशीमयवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AD", "date_download": "2022-12-01T13:44:43Z", "digest": "sha1:4EEZORRFZUZSAMN4LJXD3MHNHDK7736T", "length": 4230, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय महामार्ग १०७ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nराष्ट्रीय महामार्ग १०७ (जुने क्रमांकन) याच्याशी गल्लत करू नका.\n७४ किलोमीटर (४६ मैल)\nभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण\nराष्ट्रीय महामार्ग १०७ (National Highway 107) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.\nया पानातील शेवटचा बदल २ जून २०२२ रोजी ०७:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-73/", "date_download": "2022-12-01T14:36:27Z", "digest": "sha1:7E3FHNDCIMBF74HPJOABWVVRBCOQKCF6", "length": 4722, "nlines": 117, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "हाचि माझा शकुन - संत सेना महाराज अभंग - ७३ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nहाचि माझा शकुन – संत सेना महाराज अभंग – ७३\nहाचि माझा शकुन – संत सेना महाराज अभंग – ७३\nह्रदयीं देवाचे चिंतन ॥१॥॥\nहोईल तैसें हो आतां\nकाय वाहूं याची चिंता॥२॥\nयाचा धाक वाहे पोटी ॥३॥\nदेवा काय माझें जिणें ॥४॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nहाचि माझा शकुन – संत सेना महाराज अभंग – ७३\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00694.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mr.hymicrofiber.com/faqs/", "date_download": "2022-12-01T13:54:21Z", "digest": "sha1:64XXGNGPZXSQXPLX77UIF7MOQ2GMUIGN", "length": 10082, "nlines": 178, "source_domain": "mr.hymicrofiber.com", "title": "FAQs-Shijiazhuang Huanyang Textile", "raw_content": "\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nसिंगल साइड ट्विस्ट लूप मायक्रोफायबर टॉवेल\nएजलेस कोब्रा मायक्रोफायबर टॉवेल\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nमल्टीफंक्शनल हाय/लो पाइल्स टॉवेल\nमायक्रोफायबर वॅफल पॅटर्न गोल्फ टॉवेल\nमायक्रोफायबर स्पोर्ट्स जिम ट्रॅव्हल क्लॉथ\nपुरुषांचा रॅप टॉवेल शॉवर\nक्विक-ड्राय मायक्रोफायबर अॅडल्ट बाथ टॉवेल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nतुमच्या किमती काय आहेत\nआमच्या किंमती पुरवठा आणि इतर बाजार घटकांवर अवलंबून बदलू शकतात.तुमच्या कंपनीने अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही तुम्हाला अद्ययावत किंमत सूची पाठवू.\nतुमच्याकडे ऑर्डरची किमान मात्रा आहे का\nहोय, आम्‍हाला सर्व आंतरराष्‍ट्रीय ऑर्डर्ससाठी सतत किमान ऑर्डरची मात्रा असणे आवश्‍यक आहे.जर तुम्ही पुनर्विक्री करू इच्छित असाल परंतु खूप कमी प्रमाणात, आम्ही तुम्हाला आमची वेबसाइट तपासण्याची शिफारस करतो\nतुम्ही संबंधित कागदपत्रे देऊ शकता का\nहोय, आम्‍ही विश्‍लेषण/अनुरूपता प्रमाणपत्रांसह बहुतांश दस्तऐवज प्रदान करू शकतो;विमा;मूळ, आणि इतर निर्यात दस्तऐवज जेथे आवश्यक आहे.\nसरासरी लीड टाइम किती आहे\nनमुन्यांसाठी, लीड वेळ सुमारे 7 दिवस आहे.मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी, ठेव पेमेंट प्राप्त झाल्यानंतर 20-30 दिवसांचा कालावधी असतो.जेव्हा (1) आम्हाला तुमची ठेव प्राप्त होते आणि (2) आम्हाला तुमच्या उत्पादनांसाठी तुमची अंतिम मंजुरी मिळते तेव्हा लीड वेळा प्रभावी होतात.आमच्या लीड वेळा तुमच्या अंतिम मुदतीनुसार काम करत नसल्यास, कृपया तुमच्या विक्रीसह तुमच्या आवश्यकता पूर्ण करा.सर्व बाबतीत आम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.बहुतेक प्रकरणांमध्ये आम्ही असे करण्यास सक्षम आहोत.\nतुम्ही कोणत्या प्रकारच्या पेमेंट पद्धती स्वीकारता\nतुम्ही आमच्या बँक खात्यावर, वेस्टर्न युनियन किंवा PayPal वर पेमेंट करू शकता:\n30% आगाऊ ठेव, B/L च्या प्रतीच्या विरूद्ध 70% शिल्लक.\nउत्पादनाची हमी काय आहे\nआम्ही आमची सामग्री आणि कारागिरीची हमी देतो.आमची वचनबद्धता आमच्या उत्पादनांबद्दल तुमचे समाधान आहे.वॉरंटी असो वा नसो, प्रत्येकाच्या समाधानासाठी ग्राहकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांचे निराकरण करणे ही आमच्या कंपनीची संस्कृती आहे.\nतुम्ही उत्पादनांच्या सुरक्षित आणि सुरक्षित वितरणाची हमी देता का\nहोय, आम्ही नेहमी उच्च दर्जाचे निर्यात पॅकेजिंग वापरतो.आम्ही धोकादायक वस्तूंसाठी विशेष धोक्याचे पॅकिंग आणि तापमान संवेदनशील वस्तूंसाठी प्रमाणित कोल्ड स्टोरेज शिपर्स देखील वापरतो.विशेषज्ञ पॅकेजिंग आणि नॉन-स्टँडर्ड पॅकिंग आवश्यकतांसाठी अतिरिक्त शुल्क लागू शकते.\nआपण माल मिळविण्यासाठी निवडलेल्या मार्गावर शिपिंगची किंमत अवलंबून असते.एक्सप्रेस हा साधारणपणे सर्वात जलद पण सर्वात महाग मार्ग आहे.मोठ्या रकमेसाठी समुद्रमार्गे हा सर्वोत्तम उपाय आहे.जर आम्हाला रक्कम, वजन आणि मार्गाचा तपशील माहित असेल तरच आम्ही तुम्हाला अचूक मालवाहतूक दर देऊ शकतो.अधिक माहितीसाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nआमच्याशी संपर्क साधा:+८६ १३५८२१२४८६४\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/2020/09/tuka-mhane-jyala/", "date_download": "2022-12-01T12:28:50Z", "digest": "sha1:LBAEROD7N3EIINR25WMN47JBKYY7HTJT", "length": 26989, "nlines": 174, "source_domain": "chaprak.com", "title": "तुका म्हणे ज्याला अर्थ आहे भेटी - साहित्य चपराक Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nतुका म्हणे ज्याला अर्थ आहे भेटी\nलगबगीने मॅडम वर्गात आल्या. पर्स टेबलवर ठेवली. स्कार्फने घाम पुसला. पर्समधला फोन काढून टेबलवर ठेवला. तेवढ्यात व्हाट्सअपची नोटिफिकेशन बेल वाजली. कोणाचा मेसेज असावा म्हणून त्यांनी व्हाट्सअप ओपन केलं तर व्हाट्सअपवर एका अनोळखी नंबरवरून काही फोटो पाठवलेले होते. त्यांनी फोटोमध्ये बघितलं तर त्यांचाच फोटो होता. कालचा. गांधी जयंती साजरी करतानाचा. नंबर ओळखीचा नाही म्हणून मॅडमांनी त्या नंबरवर फोन लावला. विचारलं, “कोण तुम्ही\nतिकडून आवाज आला,”मी अमुक-तमुक वर्तमानपत्रातला पत्रकार आहे. काल गांधी जयंतीची सुट्टी होती. गांधी जयंती तुम्ही काल साजरी करणं अपेक्षित होतं. तुम्ही परवाच संध्याकाळी शाळा सुटताना फोटोला हार घालून पूजा केलीत. हे चुकीचं आहे आणि त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत.”\nमॅडम म्हणाल्या, “एक काम करा, तुम्ही शाळेत या. आपण भेटून बोलू.”\nपत्रकार महोदय शाळेत आले.\nमॅडम म्हणाल्या, “हे बघा, परवा फोटोला हार घातला काय आणि काल फोटोला हार घातला काय, काय फरक पडतो हार घालून नाही तरी सुट्टीच घेणार होतो ना हार घालून नाही तरी सुट्टीच घेणार होतो ना त्यामुळे आम्ही परवा हार घातला. त्याचा काय एवढा इश्शू करताय त्यामुळे आम्ही परवा हार घातला. त्याचा काय एवढा इश्शू करताय\n“व्यावहारिकदृष्ट्या तुमचं बरोबर असलं तरी तांत्रिकदृष्ट्या मात्र तुम्ही चूक आहात.” पत्रकार बोलत होते. शेवटी ते म्हणाले, “मला एक गोष्ट सांगा. तुम्हाला रोज अप-डाऊन करायला किती रुपये लागतात\nमॅडम म्हणाल्या, “शंभर रुपये\nपत्रकार म्हणाला, “मग सर्व स्टाफचे मिळून किती रुपये झाले\n“एक काम करा, पाचशे रुपये द्या. मला बातमी छापायचा त्रास नाही. तुम्हाला पुढचे सायास नाहीत. मी समजेन काल तुम्ही येवून गेलात. वरून तुमच्या शाळेत उत्तम कार्यक्रम झाल्याची बातमी लावतो.” पत्रकाराने प्रस्ताव मांडला.\nमॅडमांनी पर्समध्ये हात घातला. पाचशेची नोट पत्रकाराच्या हातात कोंबली. पत्रकार गायब झाला.\nमॅडम वर्गात गेल्या. त्यांनी शिकवायला सुरूवात केली. फळ्यावर धड्याचं नाव लिहीलं ‘गांधीजींचे समयपालन.’\nहे चित्र सार्वत्रिक नसलं तरी असे प्रसंग वारंवार आणि अपवाद न म्हणावेत इतक्या मोठ्या प्रमाणावर घडत असतात. घडतात. मॅडम बोलल्या त्यात व्यावहारीकदृष्ट्या काहीच चूक नाही. दुसऱ्या दिवशी शाळेत येऊन असेही हार घालूनच जाणार होत्या त्या. दुसरं कुठलंही काम त्यांना त्या दिवशी करायचं नव्हतं. म्हणून त्यांनी आदल्या दिवशी हार घातला आणि दिवस साजरा केला. मुलांना माहिती सांगितली. तांत्रिकदृष्ट्या वेळ वगळता काहीच चूक नव्हतं पण मुळात या दिवशी सुट्टी देण्याची काही गरज आहे का वास्तविक त्या दिवशी फार तर दप्तरमुक्त शाळा भरवावी. ज्या महापुरुषाच्या आठवणीसाठी आपण हा दिवस साजरा करतोय त्याच्या जीवनावर आधारित वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा असतील, कार्यक्रम असतील हे घ्यावेत. अर्थात अशा प्रकारचे कार्यक्रम घेणार्या संस्था आहेतही; पण अधिकृतपणे या प्रकारचं शासकीय स्तरावरून कुठलंही नियोजन होत नाही. आपल्याकडे ‘वरून’ नियोजन आल्याशिवाय स्वतःहून पुढाकार घेणारे नसल्यातच जमा आहेत.\nजर त्या दिवशी सुट्टी न देता तो दिवस त्या चरित्राचा अभ्यास करण्यासाठी समर्पित केला तर जास्त चांगलं नाही का होणार गांधी जयंती असेल, टिळक पुण्यतिथी असेल, अजून कुठल्या महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्याच्या दिवशी आपण सुट्ट्या घोषित करतो परंतु त्यांच्या जीवनाविषयी काहीही ज्ञान आपल्या शिक्षकांना नसतं. आपल्या विद्यार्थ्यांना नसतं. यासाठीच त्या दिवशी फक्त त्या व्यक्तीच्या जीवनाविषयीचे सिनेमा, माहितीपट, जीवनाविषयीची पुस्तकं, लेख वाचावेत. चर्चा करावी. चिंतन करावे. अशा प्रकारच्या योजना असतील तर मला वाटतं खऱ्याअर्थाने महापुरुषांचं स्मरण केल्यासारखं होईल.\nमला आठवते आमच्या लहानपणी एक शिक्षक होते. दरवर्षी गांधी जयंतीला भाषण करायचे. त्या भाषणांमध्ये ते वारंवार एकच दाखला द्यायचे. ते म्हणजे गांधीजी लहानपणी त्यांच्या मित्रासोबत विड्यांचे पडलेले थोटके जमा करायचे. ते थोटके पेटवून विड्यांसारखे ओढायचे. तरीही गांधीजी महान बनले. दरवर्षीचं त्यांचं हे भाषण ठरलेलंच होतं. ते असं भाषण का करायचे याचं कारण नंतर कळलं. ते स्वतः विड्या प्यायचे\nस्वातंत्र्यदिनाला सुद्धा तेच भाषण वर्षानुवर्षे करणारे शिक्षक बर्याच जणांनी अनुभवले असतील. आज समजा कुठल्याही महापुरुषांची जयंती पुण्यतिथी असेल, त्या दिवशी अधिकृत सुट्टी जरी असली, तरी एक तासाचा कार्यक्रम घेऊन सुट्टी देण्यात यावी अशा प्रकारचे परिपत्रक काढले जाते. त्या एक तासानंतर सुट्टी घेण्यापेक्षा दिवसभर शाळा भरवली आणि दिवसभर त्या सत्पुरुषाच्या विचारांच्या सानिध्यात संपूर्ण शाळेचा स्टाफ आणि विद्यार्थ्यांनी राहिलं तर जास्त बरं नाही का होणार मला वाटतं यावर सर्व सुज्ञ माणसांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा आम्ही जे करतोय ते एक प्रकारचं कर्मकांडच नाही का\nकर्मकांड म्हणजे काहीतरी जुन्या काळातला व प्रतिगामी वगैरे शब्द आहे असे मानायचे काहीच कारण नाही. अशी खूप सगळी कर्मकांडं आहेत की जी आपण निर्वेधपणे करत आहोत. त्या कर्मकांडांचा तोटा मात्र आपल्या देशाला भविष्यात नक्की भोगावा लागेल. ज्यांच्या खांद्यावर उद्या आपल्या देशाचं भवितव्य जाणार आहे त्यांना मात्र या देशाची संस्कृती, या देशाचा इतिहास, या देशातले महापुरुष, त्यांचा त्याग, त्यांचे जीवन या विषयी अत्यंत त्रोटक माहिती आहे.\nत्या संबंधित माहितीचे स्रोत सुद्धा तितक्या सहजपणे समोर दिसत नाहीत. जितक्या सहजपणे व्हाट्सअप, यूट्यूब, फेसबुकला उथळ व्हिडिओज आणि माहितीचा मारा होतो, तितक्यासहजपणे,तितक्या वारंवार सावरकर, टिळक, विवेकानंद, महात्मा गांधी, भगतसिंग, उमाजी नाईक, लहुजी वस्ताद, महात्मा फुले, बिरसा मुंडा आदींनी आपल्या देशाच्या भूगोलाला आणि इतिहासाला कसा आकार दिला या विषयीची माहिती मुलांच्या हाताशी येतेच असं नाही. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात ना की, तण हे आपोआप वाढतं पण पिक मात्र जाणीवपूर्वक जोपासावं लागतं. तसंच काहीसं वाईट वागणुकीचं होतं. तण हे वाढणारच आहे. ते दूर करून त्या ठिकाणी सुविचाराची पेरणी करायची असेल, तर ह्या गोष्टीचा सर्व समाज धुरिणांनी, निर्णय निर्धारित करणाऱ्या लोकांनी विचार करावा एवढीच अपेक्षा.\nजर आपण समजून घेऊन या गोष्टी करणार नसू तर त्या करणंसुद्धा निरर्थक आहे.\nम्हणूनच आमचे तुकाराम महाराज म्हणतात, “तुका म्हणे झाला अर्थ आहे भेटी | नाही तरी गोष्टी बोलू नका||”\nआमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.\nपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.\nव्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०\n16 Thoughts to “तुका म्हणे ज्याला अर्थ आहे भेटी”\nखूपच छान समाज प्रबोधन करणारा लेख रमेशसर\nवाघसर विचार मनापासून आवडला. मोठया व्यक्तींच्या आठवणी जाग्या कराव्या किंवा त्यांचं चरित्र मुलांना सांगावं ज्यामुळे या देशासाठी , देशाच्या स्वातंत्र्यासाठी या महान व्यक्तींनी सोसलेल्या हाल अपेष्टा केलेला त्याग मुलांना माहीत होईल. त्यांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त शाळेला सुटी देण्यापेक्षा दप्तर न आणता मुलांनी या महान व्यक्तींना समजून घ्यावं. हे स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही हे त्या मुलांना काळायलाच हवं\nविचार प्रवर्तक आणि सद्यस्थितीत दोन्ही बाजूंनी डोळ्यात अंजन घालणारा असा लेख आहे. अभिनंदन\nखरंय जाग व्हायला हवं\nछान लेख आहे सर मनापासून आवडला👍👍\nयोगेश अशोक चकोर नाशिक\nवाघ सर अतिशय सुंदर लेख\nकल्पना छान आहे नक्की अमलात आणण्याचा प्रयत्न करू\nश्री घांगळे यादव तुळशिराम\nवास्तविक सत्याची जाणीव करून देणारा लेख…… महापुरूषांची जयंती, पुण्यतिथी निमित्त शासकीय स्तरावरून दिल्या जाणाऱ्या सुट्टी (कामबंद) अना दुःखदायक ,खेददायक व अनाकलनीय आहेत….. ….\nवाघ सर वास्तव लेखन .\nछान लेख आहे,त्यात वास्तववादी चित्रण केले आहे.\nमनापासून प्रांजळ प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार\nआजच्या वास्तव परिस्थितीवर अचूक बोट ठेवले आहे . आता महापुरुष इतिहासात जमा झाले आहे हे मोठे दुर्देव आहे . हे चित्र बदलेल तरच इतिहास टीकेल .\nतुमची प्रतिक्रिया जरूर कळवा Cancel reply\nहे ही अवश्य वाचा\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nही गोष्ट आहे एका अशा दिनदर्शिकेची जी जगभरात विकत घेतली जाते आणि फक्त भिंतीवरच न राहता...\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nवर्षभर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव यावर्षी देशभर साजरा होत आहे.भारतीयांच्या मनामनात भारतीय स्वातंत्र्याच्याबददल प्रेम ठासून भरलेले...\nपरिचारिका कधी तू वैद्य होऊनी किती रुपात तू आलास सैन्य होऊनी कृतीतूनी जगास कर्मयोग दाविला आज...\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/5598", "date_download": "2022-12-01T13:30:53Z", "digest": "sha1:EZXNDIHNKWALSVJU4E5RNDVV7GBSL4Z4", "length": 12115, "nlines": 137, "source_domain": "dhanlabh.in", "title": "‘ईएलएसएस’ गुंतवणूक आजही उपयुक्त ? – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n‘ईएलएसएस’ गुंतवणूक आजही उपयुक्त \nआर्थिक वर्ष २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात म्युच्युअल फंड आणि समभाग गुंतवणुकीवर मिळणाऱ्या भांडवली नफ्यावर १० टक्के कर आकारणी प्रस्तावित केलेली आहे. समभागसंलग्न म्युच्युअल फंडांसा लाभांश वितरण करही प्रस्तावित आहे. हा बदल अर्थसंकल्पाच्या मंजुरीच्या आधीन असून अर्थ विधेयकाचे संसदेतील मंजुरीनंतर कायद्यात रुपांतर झाल्यावर त्यांची अंमलबजावणी होईल. म्युच्युअल फंडांच्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर आकारणीबाबत सध्या असलेली संदिग्धता दूर झाल्यावर पुन्हा या विषयावर वाचकांशी संवाद साधता येईल. भांडवली नफ्यावर कर लागू झाला तरी ‘ईएलएसएस’ करबचतीसाठी सर्वोत्तम पर्याय निश्चितच.\nईएलएसएस ही नावाप्रमाणे भांडवली बाजाराशी निगडित म्युच्युअल फंड योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणुकीतून आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर वजावटीचा लाभ मिळविला जाऊ शकतो. ईएलएसएस फंडातून समभागांमध्ये अधिक प्रमाणात गुंतवणूक केली जात असल्यामुळे ती इतर सर्व करबचत करणाऱ्या पर्यायांपेक्षा वेगळी आणि कर बचतीव्यतिरिक्त संपत्ती निर्मितीची क्षमता देखील अधिक असते.\nईएलएसएस योजनांमधील गुंतवणूक युनिटसच्या वाटपाच्या तारखेपासून तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीच्या आधीन असते. अशा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापुर्वी गुंतवणूकदारांना त्यांच्या कर सल्लागाराचा सल्ला जरूर घ्यावा. हि विनंती .\nनवीन tax प्रणाली लागू होताना वृत्तपत्रातून येणाऱ्या वृत्तांमुळे संभ्रम दिसून आल्याने ही माहिती प्रसिद्ध केली आहे \nमिरॅ असेट एशिया ग्रेट कंझ्युमर फंड\nUTI तर्फे नवी सोय\n‘कल करे सो आज कर, आज करे सो अब….\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/g-pay-%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-01T13:19:11Z", "digest": "sha1:LUW2M2VD77RZO5ZM53VYMHOQ5JF6NVKC", "length": 8718, "nlines": 88, "source_domain": "kokanshakti.com", "title": "G-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही? ✒ Kokanshakti", "raw_content": "\nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\niphone मध्ये iOS अपडेट करण्यापूर्वी सावधान तुमच्यासोबत ही घडू शकतो असा प्रकार\nWhatsApp च्या 'या' ट्रीकची सर्वत्र दहशत असे वाचा Delete झालेले मेसेज\nतुम्ही देखील WiFi वापरताय मग ही गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं\nAmazon चा मान्सून सेल सुरु, 'या' स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काऊंट\nFASTag मधून दोनदा पैसे कट झाले तर काय करावं जाणून घ्या संपूर्ण माहिती\n आता मोजावे लागणार पैसे...काय ते जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा\n तुमचा डेटा लीक होऊ शकतो. ब्राऊझर डिलीट करण्याचा तज्ञांचा सल्ला\nफेसबुकचे नामकरण आता नवीन नावाने ओळखले जाणार, फेसबूकच्या मालकाने सांगितले कारण\nBSNLची दिवाळी ऑफर, कमी किंमतीत 95 दिवसांसाठी दररोज 3 जीबी इंटरनेट डेटा, अमर्यादित कॉलिंग\nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nतुम्ही गुगल पे (G Pay), फोन पे (Phone Pay), पेटीएम (Paytm) हे वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही वापरत असलेल्या गुगलपेला आरबीआयकडून (RBI) मान्यता नाहीये. हे आम्ही म्हणत नाहीये तर असा दावा करणारा मेसेज व्हायरल (Viral Messege) होतोय. गुगल पे बरेचजण वापरत असल्याने आम्ही या दाव्याची पोलखोल केली. मग काय सत्य समोर आलं चला पाहुयात. (fact check viral polkhol google pay is not approved by rbi know what false what true)\nदावा आहे तुम्ही वापरत असलेल्या गुगल पेला आरबीआयने लायसन्स दिलं नाहीये. झटपट पेमेंट करण्यासाठी गुगल पे बरेच जण वापरतात. पण, याच गुगल पे साठी आरबीआयने पेमेंट सिस्टिमसाठी मान्यता दिली नाहीये. हा दावा धक्कादायक असल्याने अनेकांना गुगल पे सुरक्षित नाहीये का असा सवाल पडू लागलाय. अनेकजण गुगल पे वापत असल्याने या दाव्याची पोलखोल करणं गरजेचं आहे. तुमच्या आमच्या पैशांचा विषय असल्याने याची सत्यता पडताळणं गरजेचं आहे. पण व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा..\nआरबीआयने दिल्ली हायकोर्टात गुगल पेला मान्यता दिली नसल्याचं सांगितलं. NPCI मधील अधिकृत पेमेंट सिस्टिमच्या यादीत गुगल पे नाही. पेमेंट करताना काही चूक झाल्यास त्याची तक्रारही करता येणार नाही. हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. आमच्या टीमने आरबीआयशीच संपर्क साधला. त्यावेळी या व्हायरल मेसेजमागतं काय सत्य समोर आलं पाहा.\nगुगल पेला आरबीआयची मान्यता नसल्याचा दावा खोटा RBI ने मुगल पेला UPI पेमेंटसाठी मान्यता दिलीय. NPCI व्या अधिकृत पेमेंट सिस्टिमच्या यादीत गूगल पे आहे पेमेंट करताना चूक झाल्यात त्याची तक्रारही करता येते. व्हायरल होत असलेल्या दाव्यात तथ्य नाही. गुगल पेला आरबीआयची मान्यता असल्यानं आमच्या पडताळणीत समोर आलं. त्यामुळे गुगल पेला आरबीआयची मान्यता नाही हा दावा असत्य ठरला.\niphone मध्ये iOS अपडेट करण्यापूर्वी सावधान तुमच्यासोबत ही घडू शकतो असा प्रकार\nमार्केटमधील Makeup remover बिघडवताहेत सौंदर्य..हा आहे घरगुती उपाय\nफाटलेले ओठ आणताहेत सौंदर्यात बाधा. रोज वापरा या टिप्स\nअजय देवगणच्या लेकीचा ग्लँमरस लुक, ‘तो’ VIDEO आला समोर\nदिवाळीत खात असाल अधिक मिठाई तर वेळीच काळजी घ्या, नाहीतर…\nSkin Care : ‘या’ कारणांमुळे त्वचा होते Dry, जाणून घ्या\nदिवाळीत बनवा करिनासारखी फिगर, तिच्या Nutritionist ने दिलेल्या टिप्स जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-01T12:40:49Z", "digest": "sha1:6YZEFXV65WZR75FWEMBJBLLEITXO5NON", "length": 2718, "nlines": 54, "source_domain": "kokanshakti.com", "title": "आरोग्य ✒ Kokanshakti", "raw_content": "\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nBokavirus : बोकाव्हायरसचा पहिला रुग्ण 2005 मध्ये आढळला होता. बोकाव्हायरसमध्ये टाईप एक, टाइप दोन आणि टाइप चार यांसारखे अनेक प्रकार आहेत. टाइप 1 विषाणू प्रामुख्याने श्वसनमार्गाच्या...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.my-tasty-recipe.com/chana-masala-recipe-in-marathi/", "date_download": "2022-12-01T14:14:27Z", "digest": "sha1:NHR34RIZKGQ57YE4EBDOTK5FW3RJ5CED", "length": 5330, "nlines": 105, "source_domain": "marathi.my-tasty-recipe.com", "title": "Chana masala recipe in Marathi - चना मसाला रेसिपी मराठी", "raw_content": "\nचना मसाला रेसिपी इन मराठी\n250 ग्राम काबुली चना ( छोले)\n2 चमचे चहा पावडर\n1/2 चमचा कालीमिर्च काळी मिरी\n2 कांदे बारीक कापलेले\n3 चमचे आमचूर पावडर\n1 चमचा गरम मसाला\n1/2 वाटी टमाटर Tomato ची पेस्ट\nसुकलेले मसाले साठी ____\n2 चमचे मेथीचे दाणे\n1__2 सुकलेली लाल मिरची\nसगळ्यात पहिल्यांदा ग्यास चालू करून एका पॅनमध्ये कोरडे मसाले ची पूर्ण सामग्री घालून भाजून घेणे.\nमिक्सर मध्ये बारीक पिसून घेणे. Naral pani pinyache fayde.\nत्यानंतर एका भांड्यामध्ये काबुली चना , सोडा , पाण्यामध्ये सहा ते आठ तासांसाठी भिजण्यासाठी ठेवणे.\nकूकरमध्ये भिजवलेले चणे घालून त्यामध्ये चहा ची पावडर कापड्यामधे बांधून त्याची पुडी वीर घऴण्या पर्यंत शिजवणे .\nचाहा चांगल्या प्रकारे गळल्यानंतर चहा पावडर ची पुडी बाजूला काढून ठेवणे .\nआता लवंग , दालचिनी , काळी मिरी, दोन हिरव्या मिरच्या आणि आलं मिक्सर मध्ये घालून बारीक पासून त्याची पेस्ट बनवून उकळलेल्या छोले मध्ये मिक्स करणे.\nआता एका गॅस वर एका कढईमध्ये, कोरडे मसाले, गरम मसाला , टोमॅटोची पेस्ट , आमचूर पावडर , काळी मिरी पावडर घालून थोडे शिजवून घ्या.\nआता त्यामध्ये छोले चे पाणी पण घालून घट्ट होईपर्यंत शिजवा. उकळलेल्या छोले ला त्यामध्ये मिक्स करून नंतर चांगले शिजवून घेणे.\nएका पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये बारीक कापलेला कांदा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवणे. नंतर छोले वर घालने पंधरा मिनिटासाठी छोले शिजवून ठेवणे.\nगरम गरम छोले बारीक कापलेली कोथिंबीर आणि गोल कापलेले कांद्ये , टोमॅटोने सजवून सर्व करणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-01T12:49:54Z", "digest": "sha1:JHEU6PLR2ZOONQCZZ34XDMDQGXDEN6TP", "length": 14499, "nlines": 99, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "विचार मंथन || VICHAR MANTHAN || BLOG || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » मराठी लेख » विचार मंथन || VICHAR MANTHAN || BLOG ||\nविचारांच मंथन कधी थांबतच नाही. सतत या मनात विचारांच्या लाटा उसळत असतात. कधी अनावर होऊन मनाचा भाग ओला करतात अगदी डोळ्यांच्या कडांमधुन दिसतात आणि हे अनावर बंध विचारांचे तोडुन टाकतात. मनातल्या वादळाला कुठेतरी शांत करायला हवं. नाहीतर घुसमटून जाईल हे मन.\nपण मोकळ कराव हे मन कोणाकडे कोण सावरू शकेल या लाटांना, कोण सामावुन घेईन हे वादळ, आपल्या आकाशाखाली. की असंच कोमेजुन जाईन हे मन सुकलेल्या फुलासारखं. का फक्त आधार या शब्दांचा आणि पानांवर नाचणार्‍या ओळींचा कोण सावरू शकेल या लाटांना, कोण सामावुन घेईन हे वादळ, आपल्या आकाशाखाली. की असंच कोमेजुन जाईन हे मन सुकलेल्या फुलासारखं. का फक्त आधार या शब्दांचा आणि पानांवर नाचणार्‍या ओळींचा बंदिस्त एका वहीतलं गुपीत आणि फक्त मनातील खंत , का आधार या भावनेला शब्दांचा , अबोल ते डोळ्याचे भाव मरुन गेले आहेत बंदिस्त एका वहीतलं गुपीत आणि फक्त मनातील खंत , का आधार या भावनेला शब्दांचा , अबोल ते डोळ्याचे भाव मरुन गेले आहेत समजुनही ते समजत नाहीत , अश्रूंची ही किम्मत धुळीत मिसळुन, मातीलाही एक करते आपल्या ओलाव्याने, मग मनाच काय रे समजुनही ते समजत नाहीत , अश्रूंची ही किम्मत धुळीत मिसळुन, मातीलाही एक करते आपल्या ओलाव्याने, मग मनाच काय रे कोणीतरी आहे रे आपल्या जवळ फक्त आपल्या सुखासाठी ही भावनाच विरून गेली दिसतेय. पण ..\nसांग त्याला, शब्दांची गरज नाहीये त्याला समजण्याची भावना महत्वाची, समजलं तर आकाश छोट दिसेल आणि सामावुन घेतलं तर हे जगही कमी पडेल त्यासाठी, अशी व्यक्ती असावी मज पाशी ही एकचं ओढ त्यासाठी. पण भुतकाळातल्या गरर्ततेत अडकलेल्या त्याला गरज आहे आजच्या हाकेची, ओढून आपल्या मिठीत घेण्याची की जाऊच नये हे बंध तोडुन पुन्हा गरज आहे त्या बंधनाची. त्यासाठी गरज आहे ती एकदा समजण्याची, सगळं विसरुन आपलूस कोणी म्हणण्याची. असेलही चुक ती विसरण्याची, बोलणार्‍या नात्यांना साद देण्याची, मन मोकळं एकदा बोलण्याची अगदी हक्काने भांडण्याची सुद्धा. या मनातील वादळाला सामावुन घेण्याची, लाटांना शांत करण्याची , डोळ्यांची कडा पुसण्याची, गरज आहे ती नातं फुलवायची अगदी मनापासून\nतुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत तुम्ही की दुसरं कोण तुम्ही की दुसरं कोण \nवाढदिवस || तिथी की तारीख || Marathi ||\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/celebrating-shree-krushna-janmashtami/", "date_download": "2022-12-01T14:18:47Z", "digest": "sha1:HLSSUQMQWOMWBVFFJ5RFZUSZQJIDUUY4", "length": 10211, "nlines": 105, "source_domain": "m4marathi.com", "title": "श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आणि आजची परिस्थिती – m4marathi", "raw_content": "\nश्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आणि आजची परिस्थिती\n प्रत्येक संकटातील तारणहार म्हणून द्वापारयुगातील भगवान श्रीकृष्णाला मान्यता आहे महाभारतातील कथांमधून त्याचा बोधही होतो. ह्याच महाभारतातील एका प्रसंगात कौरवांनी पांडवांना द्यूतक्रीडेत पराजित केल्यावर पांडवांची पत्नी द्रौपदीला भर दरबारात, सर्वांसमक्ष विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला. आपली भक्त आणि एका स्त्रीची होत असलेली विटंबना थांबविण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्या दरबारात प्रकटले आणि दु:शासन द्रौपदीची साडी ओढत असतांना श्रीकृष्णाने आपल्या शक्तीचा उपयोग करून तिला साडी नेसवीत राहिले. साडी खेचून-खेचून दुःशासन थकला मात्र द्रौपदीची साडी संपेना. शेवटी द्रौपदीची इज्जत वाचली.\nआजही हीच परिस्थिती ह्या देशात उद्भवली आहे. भारतात वावरणाऱ्या स्त्रीची अवस्था आज द्रौपदी सारखी झाली असून, अनेक दुःशासन तिची साडी खेचायला तयार आहेत. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी, नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांपासून बाजार वा अन्य कामांकरीता बाहेर पडणाऱ्या आणि दिवसा घरात एकट्या राहणाऱ्या महिलाही काही नराधम दुःशासनाच्या शिकार होत आहेत. असहाय्य मनोरुग्ण मुलगी जिला जगातल्या कुठल्याच गोष्टीविषयी काहीच माहिती नाही अशी मुलगीही ह्यांच्या तावडीतून सुटत नाही.\nनागरिकांच्या सुरक्षेची हमी देणारे सरकार आणि पोलीस यंत्रणा निव्वळ बघ्याची भूमिका पार पाडतेय की काय अशी परिस्थिती सध्या उद्भवली आहे. दिल्ली-मुंबईत अशा घटना घडतात तेव्हा तिथले नावाजलेले( अशी परिस्थिती सध्या उद्भवली आहे. दिल्ली-मुंबईत अशा घटना घडतात तेव्हा तिथले नावाजलेले() पोलिसबळ आणि सुरक्षायंत्रणा असूनही असे प्रकार घडतांना पाहून आठवण होते, ती रणांगणात पराक्रम गाजविणारे पांडव, त्यांचे गुरु द्रोणाचार्य, पितामह भीष्म आणि असे अनेक नरवीर उपस्थित असूनही द्रौपदीची इभ्रत संकटात येण्याचे. आज केवळ द्रौपदीची अब्रू वाचविणाऱ्या श्रीकृष्णाचीच नाही, तर तिच्या इभ्रतीवर हल्ला करण्याची हिम्मत दुःशासनाच्या ज्या छातीत आली ती छाती फोडणाऱ्या भीमाचीही आहे) पोलिसबळ आणि सुरक्षायंत्रणा असूनही असे प्रकार घडतांना पाहून आठवण होते, ती रणांगणात पराक्रम गाजविणारे पांडव, त्यांचे गुरु द्रोणाचार्य, पितामह भीष्म आणि असे अनेक नरवीर उपस्थित असूनही द्रौपदीची इभ्रत संकटात येण्याचे. आज केवळ द्रौपदीची अब्रू वाचविणाऱ्या श्रीकृष्णाचीच नाही, तर तिच्या इभ्रतीवर हल्ला करण्याची हिम्मत दुःशासनाच्या ज्या छातीत आली ती छाती फोडणाऱ्या भीमाचीही आहे कुकृत्यानंतर गुन्हेगारांना पकडले जाते मात्र, त्यांच्यावर कठोर शासन करण्यास अवास्तव विलंब केला जातो. त्यातच एखादा अल्पवयीन म्हणजेच ‘अज्ञानी’ गुन्हेगार असला तर त्याला शिक्षाही केवळ नावापुरतीच. ज्याला कुकृत्य करण्याइतपत ‘ज्ञान’ असते तो अज्ञानी कसा ठरू शकतो कुकृत्यानंतर गुन्हेगारांना पकडले जाते मात्र, त्यांच्यावर कठोर शासन करण्यास अवास्तव विलंब केला जातो. त्यातच एखादा अल्पवयीन म्हणजेच ‘अज्ञानी’ गुन्हेगार असला तर त्याला शिक्षाही केवळ नावापुरतीच. ज्याला कुकृत्य करण्याइतपत ‘ज्ञान’ असते तो अज्ञानी कसा ठरू शकतो त्यालाही तेच शासन द्यायला हवे जे प्रौढ गुन्हेगारांना दिले जाते. हि शिक्षा केवळ काही वर्षे कारावास अथवा दंड एवढ्यावरच मर्यादित न ठेवता एखाद्या स्त्रीचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्याचे जीवनच संपुष्टात आणणारी मृत्युदंडाचीच शिक्षा सुनवायला हवी आणि तीही घटनेनंतर लवकरात लवकर. तरच आजच्या दु:शासनाला पायबंद बसेल आणि स्त्रीची अवस्था असहाय्य द्रौपदीसारखी होणार नाही\nश्रीकृष्ण ही आबाल-वृद्धांपुढे आदर्श निर्माण करणारी देवता आहे. पुरुषांनी स्त्रीची इज्जत वाचविणाऱ्या श्रीकृषणाचा आदर्श घ्यावा, तिच्या इज्जतीवर घाला घालणाऱ्या दु:शासनाचा नाही\nसर्वाना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा \nपोलीस भरतीत परप्रांतीयांनाही प्रवेश\nस्माराकावरून वाद निर्माण होणे गैर\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-104/", "date_download": "2022-12-01T12:51:31Z", "digest": "sha1:GE2MDDLB3ZBDNRC5W5LZJON2VKUQL4L7", "length": 4899, "nlines": 119, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "त्रैलोक्य पाळतां - संत सेना महाराज अभंग - १०४ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nत्रैलोक्य पाळतां – संत सेना महाराज अभंग – १०४\nत्रैलोक्य पाळतां – संत सेना महाराज अभंग – १०४\nनाहीं उबग तुमच्या चित्ता ॥ १ ॥\nनसे काय रुक्मिणीकांता ॥२॥\nतया चारा कोण देत ॥३॥\nतया पाळी सर्वेश्वर ॥४॥\nसेना म्हणे पाळुनी भार\nराहिलों निर्धार उगाची ॥५॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nत्रैलोक्य पाळतां – संत सेना महाराज अभंग – १०४\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00695.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/269/20890", "date_download": "2022-12-01T14:35:41Z", "digest": "sha1:7XX6ZTD2BFIUUSRZG4XID3JQKLPAKTK4", "length": 22211, "nlines": 142, "source_domain": "bookstruck.app", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवण - Marathi", "raw_content": "\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha / वाघाला पुजणारं गाव....तोंडवली,मालवण\nमालवण तालुक्यातल्या तोंडवली गावात चक्क वाघांचं मंदिर आहे. या व्याघ्रमंदिरात स्वयंभू शिवलिंगाबरोबर वाघांच्या दोन समाधीही आहेत. गावकरी या समाधींचं मनोभावे दर्शन घेतात. पर्यावरण रक्षणाचा आगळा आदर्शच या गावाने घालून दिला आहे कोकण किनारपट्टीवर निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक गावं आहेत. तोंडवली त्यातलंच एक गाव. मालवण-आचरा रस्त्यावरून तोंडवली फाट्यावरून आत आलं की, एका वळणावर समुद्राचं दर्शन होतं. यापुढे गाव संपला, रस्ता थांबला असं वाटतं असतानाच रस्ता नागमोडी होत उत्तरेकडे सरकत जातो. समुद्राची निळाई आकाशाला केव्हा जाऊन भिडते समजत नाही. माडांची बनं समोर दिसू लागतात. सुरूचा भिनभिनता आवाज एखाद्या यंत्रासारखा कानापर्यंत पोहोचत असतो आणि आपण तोंडवलीत पोहोचतो. याच गावात चक्क वाघाची पूजा होते. यासाठी गावात व्याघ्रेश्वराचे मंदिर आहे आणि गावच्या ग्रामदेवताच्या प्रांगणात दोन वाघांची समाधीही आहे. व्याघ्रेश्वराच्या मंदिरात असलेल्या स्वयंभू शिवलिंगाशेजारी वाघ, बिबट्या ठाण मांडून असतात. ऐकणारा भीतीने गार होतो, पण गावक-यांना त्याचं काही वाटत नाही. गावाच्या शेतीवाड्यांतून जंगलातून वाघ, बिबट्या व अन्य जंगली श्वापदं बिनधास्त फिरत असतात. तोंडवलीच्या छोटेखानी गावच्या हद्दीत कुणी घुसखोरी करू नये म्हणून हद्दीवर निशाण फडकताना दिसतं. गावच्या सीमारेषेवर एक स्तंभही उभा केला आहे. या भागाला ना कुणी अभयारण्य ठरवलं आहे, ना शासनाचा फतवा आहे. परंतु देवाचा आदेश म्हणून अनेक वर्षापासून येथील ग्रामस्थ या भागात कुणाला शिकारी करू देत नाहीत आणि स्वत:ही करत नाहीत. गावातल्या वाघोबाच्या समाधीतून गावक-यांचं इथल्या निसर्गावर किती प्रेम आहे, याची साक्षच पटते. तोंडवलीला लागूनच असलेल्या वायंगणी गावात पट्टीचे बरकणदार आहेत. त्यांची बंदूक आपल्या भागात येऊ नये म्हणून गावक-यांनी हद्दीवर निशाण रोवले असून त्यापुढे शिका-यांनी येऊ नये, असा अलिखित नियम आहे. शेजारच्या जंगलात एखाद्या प्राण्यावर बंदूक रोखली गेली आणि जखमी श्वापद या गावाच्या हद्दीत पोहोचलं तर, शिकारी त्याचा नाद सोडतात, कारण त्यांना ती शिकार मिळणार नसते. गावात वाघांची समाधी कशी उभी राहिली, याची एक कथा सांगितली जाते. ४० वर्षापूर्वीची गोष्ट. शेजारच्या गावातून वाघावर गोळी झाडली गेली. जखमी अवस्थेत वाघ तोंडवलीच्या जंगलापर्यंत पोहोचला. अन् अचानक शिका-यांची पावले थांबली. हाका-यांचे आवाज थांबले, कारण वाघ सुरक्षित हद्दीत पोहोचला होता. जखमेमुळे अंतिम घटका मोजणा-या वाघाने तेथेच प्राण सोडला. दुस-या दिवशी गुराख्यांना शिका-याच्या गोळीने मृत झालेला वाघ सापडला. त्यांनी मोठ्या दु:खाने वाघोबाला पालखीत बसविले आणि मंदिराकडे आणून त्याचे दफन केले. त्याची तिथे समाधी बांधली. दुसरी घटना १९९५ची. स्वयंभूकडे जाऊन एक वाघ बसला होता. देवासमोर नतमस्तक झाला होता. असं म्हणतात की, त्याला विषबाधा झाली होती. वाघ देवाच्या गाभा-यात आहे, तो बाहेर पडत नसल्याचं पाहून ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावलं. त्याच्यावर तिथेच औषधोपचार केला. परंतु काही दिवसांतच त्याने प्राण सोडले. वनविभागाची मंडळी वाघाच्या तपासणीसाठी दाखल झाली. त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी तयारी करू लागली. परंतु ग्रामस्थांनी त्यांना रोखले. ‘वाघ हे आमचं दैवत आहे. देव स्वयंभूच्या पायाशी येऊन त्याने प्राण सोडलेत. त्याच्या शरीराला सुरी लावू नका आणि गावातून त्याचे शव बाहेरही नेऊ नका.’ असं वनविभागाच्या मंडळींना सांगितलं, पण त्यांनी आपला हेका सोडला नाही. गावक-यांनी मग रूद्रावतार धारण केला. शेवटी वनविभागाच्या मंडळींना नमतं घ्यावं लागलं. मंदिराच्या उजव्या हाताला विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या शेजारी या वाघोबाला समाधीस्थ करण्यात आले. व्याघ्रेश्वर मंदिरात स्वयंभू पाषाण आहे. ग्रामस्थ सांगतात, पूर्वी मंदिरापर्यंत समुद्राची व्याप्ती होती. मंदिराच्या ठिकाणी एकदा मच्छीमाराचं जाळं अडकलं ते निघेना म्हणून त्याने ते तिथेच सोडलं. समुद्राला ओहोटी लागल्यावर त्या जाळ्यात एक शिवलिंग अडकलेलं दिसलं. कालांतराने वाळूची भर पडून त्या ठिकाणचा समुद्र मागे हटून जमीन तयार झाली. गावक-यांनी मग तिथे मंदिर बांधलं. १७५२मध्ये देवाची घुमटी बांधल्याचा उल्लेख आढळतो. गावापासून सुमारे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर किनारा आणि सुरूबन आहे. तिथेच समुद्र आणि नदीचा संगम झाला आहे. डोंगराच्या पायथ्याला असलेल्या या मंदिराच्या पाठीमागे आणि गावाभोवती घनदाट जंगल आहे. या मंदिरात येऊन वाघ शांतपणे अंतर्गृहात बसतात, हे ग्रामस्थांनी पाहिलं आहे. पूर्वी वाघ मंदिरात नियमित येऊन बसत असत. जणू ती त्याची हक्काचीचही जागा होती. मंदिरात येऊन वाघ डरकाळ्या फोडत असे, म्हणून हा श्री देव व्याघ्रेश्वर म्हणून प्रसिद्ध झाला. स्वयंभूच्या मंदिरात वाघाच्या अनेक तसबिरी आहेत. आजही गावांत दोन ते तीन वाघांचा वावर आहे, असं गावकरी म्हणतात. पण गावातील कोणालाही त्याची भीती वाटत नाही आणि गाई-गुरांना वाघ काही करत नाही. तोंडवली गावात वाघ ही रक्षक देवता मानली जाते. गावात कुणीही शिकारीसाठी जात नाही आणि इतर कुणाला शिकार करूही दिली जात नाही. पर्यावरणरक्षण, व्याघ्र बचाव मोहीम हे शब्द एरवी सरकारी पातळीवरच वापरले जातात, पण तोंडवलीचे गावकरी गेली कित्येक वर्षे आपली स्वत:ची व्याघ्र बचाव मोहीम राबवत आहेत. त्यांनी प्राणीरक्षणासाठी स्वत:च वेगळे नियम आखून घेतलेत. गावात प्राण्याचा कधीच बळी दिला जात नाही. गावात पावसाळी शेती केली जाते. गाव श्रीमंत नाही, परंतु उत्सवाचा श्रीमंती इथे मोठी आहे. महाशिवरात्र, शिगमोत्सव, त्रिपुरारी पौर्णिमा, रामनवमी हे उत्सव म्हणजे गावची जत्राच असते. या काळात इथल्या सर्वच घरांमध्ये वाघाच्या प्रतिमेचं पूजन होते. प्रत्येक सणात वाघाचा मान पहिला असतो. व्याघ्रेश्वराची कृपा म्हणून गावाची ही दौलत आहे, असं येथील प्रत्येकाचं म्हणणं आहे. पर्यावरणाच्या मोठमोठय़ा गप्पा न करता वाघ वाचवण्याचं कार्य हाती घेऊन तोंडवलीच्या गावक-यांनी आगळा आदर्श घालून दिला आहे. त्याचं अनुकरण अनेकांनी करण्यासारखं आहे. या शिळेने वळण लावलं.. तोंडवली गावात शिरताना लागणा-या वळणावर एक विशाल शिळा आहे. या शिळेवर तशीच विशाल झाडं आहेत. यातील औदुंबराच्या झाडाखाली छोटेखानी खोली आहे. येथे म्हणे एक साधू बसत, तपश्चर्या करत. या शिळेवरही वाघोबा येई. वाट होती, इवलीशी आणि भीतीदायकही. शिळेतले घर म्हणजे गावच्या रहस्याचं उगमस्थान आहे, असं वाटतं. हवा येण्यासाठी एकच दरवाजा, हाच दरवाजा आत प्रवेश करण्यासाठी. एवढ्या विशाल शिळेत एकच खोली का हा प्रश्न मनात येईल. वाघोबा येथेच का बसतो हा प्रश्न मनात येईल. वाघोबा येथेच का बसतो असंही राहून-राहून वाटेल. पण त्याचं उत्तर कुणाकडेच नाही...जुनी-जाणती मंडळी सांगतात,... - साभार मालवणचे मालवणी भंडारी ...\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालावल\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/mumbai-to-delhi-in-12-hours/", "date_download": "2022-12-01T13:50:15Z", "digest": "sha1:F4MU34LKKMNZF45DVQ74KPVCRP4REGNM", "length": 2730, "nlines": 54, "source_domain": "kokanshakti.com", "title": "Mumbai to delhi in 12 hours ✒ Kokanshakti", "raw_content": "\nदिल्ली-जेएनपीटी हायवेमुळे दिल्लीवरुन मुंबईत 12 तासांत पोहोचणार, मंत्री नितिन गडकरी यांची माहिती\nMumbai to delhi highway : दिल्ली ते जेएनपीटी हायवेचे काम सध्या सुरु असून काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्यामुळे दिल्ली ते मुंबई हे अंतर अवघ्या 12 तासांत...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-01T14:29:58Z", "digest": "sha1:7PEPSQFDJXZEJXVX2DKOFYULLMEIPPGC", "length": 14793, "nlines": 78, "source_domain": "live46media.com", "title": "स्वतःच्याच आईच्या भावाच्या प्रेमात पडली हि अभिनेत्री, बोलली लग्न करेल तर त्याच्याशीच नाहीतर आयुष्यभर एकटी राहील..’ – Live Media स्वतःच्याच आईच्या भावाच्या प्रेमात पडली हि अभिनेत्री, बोलली लग्न करेल तर त्याच्याशीच नाहीतर आयुष्यभर एकटी राहील..’ – Live Media", "raw_content": "\nस्वतःच्याच आईच्या भावाच्या प्रेमात पडली हि अभिनेत्री, बोलली लग्न करेल तर त्याच्याशीच नाहीतर आयुष्यभर एकटी राहील..’\nबॉलिवूड जगात एकापेक्षा जास्त कलाकार आहेत. येथे प्रतिभेची कमतरता नाही. प्रत्येक शुक्रवारी प्रेक्षक कोणत्या ना कोणत्या कलाकाराचे भविष्य ठरवतात. होय, बॉलिवूड कलाकारांनाही त्यांच्या अभिनयाचा अभिमान वाटू शकतो, परंतु त्यांचे भविष्य प्रेक्षक ठरवतात.\nयासंदर्भात सैफ अली खानची मुलगी सारा अली खानचा केदारनाथ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे, यासाठी ती बरीच तयारी करताना दिसत आहे. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले जात आहे. या दरम्यान सारा अली खानने एक धक्कादायक खुलासा केला आहे.\nचला तर मग आमच्या लेखात आपल्यासाठी काय खास आहे ते जाणून घेऊया. केदारनाथ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सारा अली खान कॉफी विथ करण या शोमध्ये दिसणार आहे. या भागाचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. ज्यामध्ये सारा अली खान तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाशी संबंधित काही रहस्ये उघड करताना दिसत आहे.\nया भागात सारा अली खान तिच्या वडिलांसोबत म्हणजेच सैफ अली खानसोबत आली आहे. वडिल आणि मुलीमध्ये चांगली बॉडिंग दिसत आहे, पण यादरम्यान करण जोहरने सारा अली खानला एक वैयक्तिक प्रश्न विचारला, त्यावर साराने संकोच न करता तिच्या मनातले सांगितले.\nसारा अली खानला रणबीर कपूरसोबत लग्न करायचं आहे\nहोय, शोच्या प्रोमोमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे की सारा अली खान रणबीर कपूर म्हणजेच तिची सावत्र आई करीनाच्या भावाशी लग्न करू इच्छित आहे. इतकेच नाही तर सारा अली खानने असेही म्हटले की तिला रणबीरला डेट करायचे नाही.\nपण त्याच्यसोबत लग्न करायचं आहे आणि लवकरच तिला याविषयी तिच्या घरी बोलायचे आहे. या दरम्यान जेव्हा करण जोहरने सारा अली खानला विचारले की तिला कोणाबरोबर डेटवर जायचे आहे, तेव्हा ती म्हणाली की कार्तिक आर्यनला डेट करायचे आहे आणि हा भाग लवकरच प्रसारित होईल.\nया एपिसोडमध्ये करण जोहरने सैफ अली खानला विचारले की तूम्ही सारा अली खानच्या प्रियकराला काय प्रश्न विचाराल तेव्हा तो म्हणाला की मी राजकीय दृष्टिकोन आणि ड्रग्ज विषयी त्याला प्रश्न विचारेल. याशिवाय तो म्हणाला की माझ्या मुलीला जो कोणी मुलगा आवडेल.\nत्याच्यासोबत तिचे लग्न करुन देण्यास आम्हाला काही हरकत नाही. इतकेच नव्हे तर सैफ अली खान असेही म्हणाला की, ज्या मुलाला माझ्या मुलीशी लग्न करायचे आहे त्याच्याकडे पैसे असणे गरजेचे आहे, पैसे असतील तर तो माझ्या मुलीशी लग्न करु शकतो.\nआठवण करुण देतो की सारा अली खानचा केदारनाथ हा डेब्यू चित्रपट आहे ज्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या टीझरला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात सारा अली खान सुशांत राजपूत सोबत दिसणार आहे. साराचा हा पहिला चित्रपट आहे, ज्यामुळे तिचे संपूर्ण कुटुंब याबद्दल उत्साही आहे.\nकधीच सुधरणार नाही करन जोहर, स्वतःच्याच बे-डरूम मध्ये लावलाय या विवाहित महिलेचा फोटो, बोलला मी तिच्या फोटोकडे पाहून दररोज..’\nलग्नाच्या आधीच प्रेग्नेंट होऊन बसली ही सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री, फोटो पाहाल तर पायाखालची जमीन सरकेल तुमच्या..’ पहा\nअनेक वर्षांनी प्रियंकाने व्यक्त केले तिचे दुःख, बोलली एतराज चित्रपटात बो-ल्ड सिन शूट करताना माझ्या शरीरात…’\nPrevious Article बालिका वधूच्या ‘आनंदी’ ने निवडला तिचा जोडीदार, स्वतःपेक्षा 18 वर्षांनी मोठ्या या व्यक्तीशी केलय लग्न…\nNext Article जया बच्चनच्या या वाईट सवयिंमुळे पूर्णपणे वैतागली होती ऐश्वर्या, रागाच्या भरात सोडून चालली होती घर..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/06/16/6373/", "date_download": "2022-12-01T14:15:30Z", "digest": "sha1:K3ILWJ5HMFICENU2GAJJDJLSCAE7HDE5", "length": 18507, "nlines": 146, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "सुशांतसिंहच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; वहिनीनेही सोडले प्राण – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nसुशांतसिंहच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; वहिनीनेही सोडले प्राण\nसुशांतसिंहच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; वहिनीनेही सोडले प्राण\n🛑 सुशांतसिंहच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; वहिनीनेही सोडले प्राण 🛑\nमुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमुंबई, 16 जून : ⭕ अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून सुशांतचे कुटुंबीयही हा धक्का सहन करू शकलेले नाहीत. बिहार येथे राहणाऱ्या त्याच्या चुलत वहिनीलाही सुशांतच्या मृत्यूचा प्रचंड मानसिक धक्का बसला असून या धक्क्याने तिचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राजपूत कुटुंबावर कोसळलेल्या या दुहेरी संकटामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.\nअसं त्याच्या चुलत वहिनीचं नाव आहे. सुधा देवी या बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील मलडिहा येथे राहतात. रविवारी सुशांतसिंह राजपूतने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. मलडिहामध्येही अवघ्या काही तासांतच ही बातमी आली. सुशांतने जीवन संपवल्याचं ऐकून त्याची वहिनी सुधा देवीहिलाही जबरदस्त धक्का बसला. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये गेली. तिने खाणं-पिणंही सोडून दिलं. काल सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच सुधा देवीचंही निधन झाल्याची बातमी धडकल्याने राजपूत कुटुंबावर दु:खाचा डोंगरच कोसळला. सुशांतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच बिहारमध्ये सुधादेवीने प्राण सोडल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.\nदरम्यान, सुशांतसिंहच्या अंत्यसंस्कारावेळी श्रद्धा कपूर, अरुण शौरी आणि विवेक ओबेरॉयसह अनेक बडे कलाकार उपस्थित होते. विलेपार्लेतील पवनहंस स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशांतच्या अंत्यसंस्कारांवेळी जोरदार पाऊसही सुरू झाला होता. पावसामुळे स्मशानभूमीच्या बाहेर वाहतूक कोंडी झाली होती. सुशांतच्या आत्महत्येमागचं गुढ उकलण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून त्याच्या बहिणीसह अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. तसेच सुशांतचे फोन रेकॉर्ड्सही तपासले जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सुशांतच्या मॅनेजरला त्याच्या फोनचा पासवर्ड माहीत होता. याच्या मदतीने पोलिसांनी त्याने शेवटचा फोन कोणाला केला याचा शोध घेतला. यात त्याचा मित्र महेश कृष्णा शेट्टीला सुशांतने रात्री ३ वाजता फोन केला असल्याचं उघड झालं. पण बरीच रात्र झाल्याने महेश फोन उचलू शकला नव्हता. यानंतर त्याने सकाळी बहिणीला फोन केला होता. बहिणीशी त्याने थोडावेळ संवाद साधला. पण त्याच्या बोलण्यातून तो असं काही टोकाचं पाऊल उचलेल असं तिला जाणवलं नसल्याचं पोलीस तपासातून निष्पन्न झालं आहे. सुशांतचे रात्री आलेले कॉल्स पाहून महेशने दुपारी १२ वाजता सुशांतला फोन केला होता. पण तोवर त्याने आत्महत्या केली होती, असंही पोलीस सूत्रांनी सांगितलं.⭕\n‘हे’ आहेत माठातील पाणी पिण्याचे फायदे\n*चेंबूर पूर्व येथील एम.एम.आर.डी.ऐ वसाहतील जनता नगरसेवक निधीतून मिळणारे मास्क, सॅनिटायजर तसेच विटामिन सी गोळ्यांपासून वंचीत…*\nमाझं गाव माझं गा-हाणं\nसैन्यदलात नोकरी मिळवून देण्याबाबत बेरोजगारांची होतीय फसवणूक ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\n*आळंदी पुणे येथे राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद संपन्न*\nपेठ वडगांव मधे कर्नाटक सरकारच्या निषेर्धात तिरडी मोर्चा\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00696.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/sports/6814/", "date_download": "2022-12-01T13:14:25Z", "digest": "sha1:JYVEMSJ7HF5DVML2GP6RH5IJBDUED2NU", "length": 9237, "nlines": 105, "source_domain": "mnews.esy.es", "title": "टेनिस कोर्टवर जाण्यासाठी सानिया मिर्झा आतूर | Maharashtra News", "raw_content": "\nHome Sports टेनिस कोर्टवर जाण्यासाठी सानिया मिर्झा आतूर\nटेनिस कोर्टवर जाण्यासाठी सानिया मिर्झा आतूर\nसध्याच्या घडीला करोना व्हायरसमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. करोना व्हायरसचा फटका क्रीडा विश्वालाही बसला आहे. सध्या सर्व स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे सर्व खेळाडू आपल्या घरी आहेत. पण घरी राहूनही काही खेळाडू त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता मैदानात उतरण्यासाठी ते आतून आहेत.\nभारताची टेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झा ही सध्या लॉकडाऊनमुळे घरीच आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये तिला टेनिस कोर्टवर उतरता आलेले नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला सानिया टेनिस कोर्टवर उतरण्यासाठी आतूर आहे. सानियाने याबाबतचे एक ट्विटही पोस्ट केले आहे. या ट्विटमध्ये सानिया ही टेनिस बॉल्सबरोबर बसलेली आहे. या ट्विटमध्ये तिने लिहिले आहे की, ”मी सध्याच्या घडीला टेनिस कोर्टवर उतरण्यासाठी आतूर आहे.”\nकरोनाविरुद्धच्या लढाईत क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक जण स्वत:चे योगदान देत आहे. भारतात करोना रुग्ण आढळल्यानंतर केंद्राने सर्वांना घरी राहण्याचे आवाहन केले होते. तेव्हा सर्व खेळडू सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना घरी राहण्याचे आणि सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यास सांगत होते. त्यानंतर करोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक स्वरुपात मदत करण्यास सुरूवात केली. भारताच्या स्टार टेनिसपटूने करोनाविरुद्धच्या लढाईत १ कोटी २५ लाख रुपयांची मदत गोळा केली आहे.\nकरोना व्हायरसविरुद्ध संपूर्ण देश एकजूट होऊन लढत आहे. भारतीय क्रीडा क्षेत्रातील खेळाडू देखील यात मागे नाहीत. कोणी त्यांचा पगार तर कोणी काही लाखांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना मदत देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. यासाठी पीएम केअर्स फंड तयार करण्यात आला आहे.\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी १.२५ कोटी रुपये जमा केले आहेत. करोना लॉकडाऊनमुळे रोजगार गेलेल्यांसाठी गेल्या आठवड्यात आम्ही काही मदत केली होती. काही हजार कुटुंबांना आम्ही मदत केली. आता या आठवड्यात १.२५ कोटी रुपये जमा केले आहेत. यामुळे एक लाख लोकांना मदत होईल. आपल्याला एकत्रपणे हा प्रयत्न करायचा आहे, असे सानियाने म्हटले आहे.\nPrevious articleLG Folder 2 फ्लिप फोन लाँच, पाहा किंमत-फीचर्स\nNext articleलॉकडाऊन हे लॉकअप नव्हे; गावी जाण्याची घाई नको: CM\n या क्रिकेटपटूंना खेळवलं तरच जिंकू शकतो वर्ल्ड कप, वाचा कोण आहेत...\ndavid beckham five star hote rate, फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी दिवसाला २० लाख रुपयांचे भाडे देतोय स्टार खेळाडू; सुविधा वाचाल तर… – fifa world cup...\nmexican fan used marriage money travel qatar, भावी पत्नीला म्हणाला, मला माफ कर; लग्नासाठी साठवलेले पैसे घेऊन थेट गाठलं… – fifa world cup mexican...\nतेलंगणात प्रेयसीची हत्या करून पुण्यात आला, पण…\npune solapur highway accident, पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार थोडक्यात बचावला – accident on pune...\nविवोचा Z1X स्मार्टफोन ४ हजार रुपयाने स्वस्त\nGoogle Search: मित्र-मैत्रिणींना विचारा, सहकाऱ्यांना विचारा, पण चुकूनही Google वर ‘हे’ कधीच search करू नका\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.accessoryruihexuan.com/metal-button-raw-material", "date_download": "2022-12-01T12:25:58Z", "digest": "sha1:IVT6YERWK6JTU2RZMJ5WIMZ2RP4L4QTH", "length": 11698, "nlines": 179, "source_domain": "mr.accessoryruihexuan.com", "title": "चायना मेटल बटण कच्चा माल उत्पादक आणि कारखाना - रुईहेक्सुआन", "raw_content": "\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nघर > उत्पादने > अर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल > मेटल बटण कच्चा माल\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nअॅल्युमिनियम जीन्स बटण नखे\nअॅल्युमिनियम रिव्हेट बटण खिळे\nस्टेनलेस स्टील जीन्स बटणाचा मागील भाग\nअॅल्युमिनियम जीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल उत्पादक\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd ही एक व्यावसायिक औद्योगिक आणि व्यापार कंपनी आहे जी डिझाइन, उत्पादन, विक्री आणि सेवा एकत्रित करते.\nआम्ही पुरवठा करण्यात माहिर आहोतमेटल बटण कच्चा मालकारखाने, जसे की अॅल्युमिनियमच्या पट्ट्या, जस्त पट्ट्या, तांब्याच्या पट्ट्या, स्टेनलेस स्टील इ.\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणात उच्च-परिशुद्धता ब्रास स्ट्रिप उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांना किंमतीचा चांगला फायदा आहे आणि बहुतेक दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा कव्हर करतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. चीनमधील मोठ्या प्रमाणावर स्टेनलेस स्टील स्ट्रिप उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांना किंमतीचा चांगला फायदा आहे आणि बहुतेक दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा कव्हर करतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nधातू बटण कच्चा माल अॅल्युमिनियम वायर\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणात मेटल बटण कच्चा माल अॅल्युमिनियम वायर उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nजस्त मिश्र धातु पट्टी\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. चीनमधील एक व्यावसायिक झिंक मिश्र धातु पट्टी निर्माता आणि पुरवठादार आहे. बटण डिझाइन, उत्पादन, आयात आणि निर्यात व्यापार, बटणाशी संबंधित उत्पादन उपकरणे उत्पादन आणि विक्री यासह आमचे मुख्य प्रकल्प.\nRuihexuan अनेक वर्षांपासून मेटल बटण कच्चा माल उत्पादन करत आहे आणि चीनमधील व्यावसायिक मेटल बटण कच्चा माल उत्पादक आणि पुरवठादारांपैकी एक आहे. शिवाय, आम्ही प्रमाणपत्रे उत्तीर्ण केली आहेत. आमचे उत्पादन मेटल बटण कच्चा माल केवळ उच्च गुणवत्तेचे नाही तर कमी किमतीला देखील समर्थन देते. तुम्हाला आमच्या उत्पादनांमध्ये स्वारस्य असल्यास, आम्ही तुम्हाला समाधानकारक किंमत देऊ आणि किंमत सूची देऊ. सल्लामसलत आणि वाटाघाटीसाठी आमच्या कारखान्याला भेट देण्यासाठी आम्ही नवीन आणि जुन्या ग्राहकांचे मनापासून स्वागत करतो.\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00697.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.nationalindianews.in/social/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2/?lang=mr", "date_download": "2022-12-01T12:54:56Z", "digest": "sha1:NLMVLQ2MAAR46VGZ6IIIDGP42SZSGWQ3", "length": 29190, "nlines": 228, "source_domain": "www.nationalindianews.in", "title": "भारतीय स्वातंत्र्य चळवळ बद्दल डॉ. आंबेडकरांचे काय मत आहे ... - राष्ट्रीय भारत बातम्या", "raw_content": "\nजेव्हा हे मुस्लिमांकडे येते तेव्हा पोलिस आनंदाने सहमत असतात ...\nविजय Dashami खरे नाव “अशोक विजयदशमीR...\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, संपूर्ण इतिहास समजून घ्या.\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत ...\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता होईल.\nजयंती विशेष: बहुजन क्रांतीचे संत बाबा गाडगे ...\nरामदेव हा चीनचा व्यवसाय मित्र आहे \nParinirvan दिवस ( 28 नोव्हेंबर 1890) स्वदेशी भारतातील ...\nरिअल “महिला दिन, शिक्षक दिनाच्या” ...\nएका महिन्यात नऊ स्वच्छता कामगार दिल्लीत..\nछत्तीसगडमध्ये सतनामी समाज का संतापला आहे ...\nअधिक जाणून घ्या 25 वयाच्या वयात बिरस सुपरहिरो कसा झाला ...\nबहुजन मुले मजुरी आणि निरक्षरतेच्या शिखरावर...\nबलात्कार हा मुद्दा आहे 'मीडियाचे लोक.. व्वा तुम्ही काय म्हणता’\nजात म्हणजे जात नाही - हरियाणाच्या पानिपतमध्ये बहुजन युवकाचा तलवारीने कापलेला हात…\nरामासामी पेरियार आणि डॉ.. आंबेडकरांच्या पुस्तकांवरील बंदीविरोधात ललायसिंह यादव यांच्या संघर्षाची गाथा- नक्की वाचा\nआजच्या युगातील गुन्हेगार, बलात्कारी, दंगलीचा नायक म्हणून उच्च पदांवर कब्जा केला\nहातरस प्रकरण दडपण्याचे षड्यंत्र,वकिलाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nडॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nडॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nऑगस्ट 15, 2022 भारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nऑगस्ट 15, 2022 अस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nएप्रिल 11, 2022 त्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nमार्च 9, 2022 प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nफेब्रुवारी 28, 2022 डॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nफेब्रुवारी 28, 2022 डॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nफेब्रुवारी 13, 2022 हिजाब वाद, हिजाब वाद\nजानेवारी 26, 2022 माध्यमांवर आणि न्यायव्यवस्थेवर उच्चवर्णीयांचे वर्चस्व हा राष्ट्र उभारणीतील सर्वात मोठा अडथळा बनला आहे.\nजानेवारी 25, 2022 एथनोक्रसी भारताच्या लोकशाहीवर आक्रमण करत आहे\nजानेवारी 11, 2022 सम्राट अशोकाचा अपमान राष्ट्रासाठी घातक आहे\nडिसेंबर 26, 2021 आंबेडकरांच्या मनुस्मृतीचे दहन डॉ: जाचक ऑर्डरचा पाया हलवत आहे\nडिसेंबर 18, 2021 कलिंग फाउंडेशनने डॉ मनीषा बांगर यांना पद्म पुरस्कारांसाठी नामांकित केले, ती हिपॅटायटीस मुक्त भारत आणि सर्वांसाठी आरोग्याची आवाज आणि योद्धा आहे\nडिसेंबर 10, 2021 पद्म पुरस्कार आणि बहुजन – सखोल नजरेवर\nडिसेंबर 5, 2021 पद्म पुरस्कार | तेलंगणातून असंतोषाचे आवाज उठले\nनोव्हेंबर 16, 2021 डॉ. मनीषा बांगर यांना पद्मश्री पुरस्कारासाठी राष्ट्रीय ओबीसी संघटनांची स्थापना\nनोव्हेंबर 15, 2021 बिरसा मुंडा यांना समर्पित ही रचना\nनोव्हेंबर 10, 2021 ओबीसी संघटनांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी डॉ. मनीषा बांगर यांना पद्मश्रीसाठी नामांकित केले\nसप्टेंबर 22, 2021 पा रणजीतच्या चित्रपटातील स्त्री पात्रांचे चित्रण\nसप्टेंबर 22, 2021 कर्णन यांनी गंभीर सिनेमासाठी एक बेंचमार्क सेट केला आहे\nसप्टेंबर 22, 2021 ओबीसी प्रतिनिधीत्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावे\nसप्टेंबर 17, 2021 ई. व्ही. रामासामी पेरियार जयंती विशेष : आम्ही जाणून काय पेरियार\nघर सर्वोत्तम व्हिडिओ भारतीय स्वातंत्र्य चळवळ बद्दल डॉ. आंबेडकरांच्या मत…\nसर्वोत्तम व्हिडिओ - करीयर - संस्कृती - आंतरराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय - थेट टीव्ही - उत्तर पूर्व - मते - राजकारण - पंजाब & हरियाणा - वेळापत्रक - सामाजिक - दक्षिण भारत - राज्य - उत्तर प्रदेश & उत्तराखंड - पहा - ऑगस्ट 15, 2018\nभारतीय स्वातंत्र्य चळवळ बद्दल डॉ. आंबेडकरांच्या मत…\n0 2,513 6 दुसरा वाचन\nवर सामायिक करा फेसबुक\nवर सामायिक करा ट्विटर\nस्वातंत्र्य 1 वर्षांपूर्वी 1946 डॉ. आंबेडकर धर्म आणि Muslamnon च्या हाव असणे स्वातंत्र्य की \"इच्छा नाही लिहिले. ही शक्ती संघर्ष,ज्याचे वर्णन स्वातंत्र्य आहे.. कॉंग्रेस ही मध्यमवर्गीय हिंदूंची संस्था आहे, Jiskon हिंदू भांडवलदार समर्थित, भारतीय स्वातंत्र्य उद्देश नाही, पण आपण यूके शक्ती मोकळे असणे, ब्रिटिश एक मूठभर आहे. \" ( डॉ, आंबेडकर, संपूर्ण वाग्यमय, वॉल्यूम -17, P.3 ). मुसलमान… वर्चस्वापासून मुक्त होण्यासाठी मध्यमवर्गीय हिंदू स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करत होते. हिंदूंचे नेतृत्व गांधी आणि मुस्लिमांचे नेतृत्व जिन्ना करतात. हे दोघेही मध्यमवर्गीय हिंदूंचे आणि आपापल्या समाजातील मुस्लिमांचे नेते होते., ज्यांना हिंदू आणि मुस्लिम श्रीमंतांनी पाठिंबा दर्शविला होता. यामुळे डॉ.. आंबेडकरांनी गांधी आणि जीना दोघांनाही द्वेषाच्या मर्यादेपर्यंत द्वेष केला. ते… दोघांबद्दल लिहिले- \"गांधी आणि जीनांच्या संदर्भात आंबेडकर म्हणाले आहेत की,\" मी श्री. गांधी आणि श्री- पण मी द्वेष करीत नाही, पण मला ते आवडत नाहीत - कारण मला भारत अधिक आवडतो. \"\nलक्षात घेण्याजोगा मुद्दा असा आहे… आंबेडकर एक स्वतंत्रता, समानता, बंधुता-आधारित लोकशाही या दोन्ही गोष्टींनी भारत बांधण्याच्या मार्गावर अडथळे म्हणून पाहिले. म्हणून… गांधी आणि जीना यांना नापसंत करण्याचे कारण देणे * त्यांनी लिहिले की \"जर गांधी, 'महात्मा' म्हणतात, तर श्री. जिन्ना यांना बोलावण्यात आले- 'आजम' म्हणतात. गांधी जर कॉंग्रेसचे सर्वेसर्वा असतील तर श्री. जिन्ना मुसलमान लीग असलेच पाहिजेत…. जिन्ना हट्ट करतात की गांधींनी आपण हिंदू नेते असल्याचे मान्य केले आहे. गांधींनी आग्रह धरला की जिन्ना यांनी आपण मुस्लिम नेत्यांपैकी एक असल्याचे मान्य करावे. \"\nएवढेच नाही… आंबेडकर हेदेखील या दोन नेत्यांना राजकीय दिवाळखोरीचे बळी मानतात.. त्यांनी बद्दल लिहिले, “राजकीय दिवाळखोरी अशी अवस्था कधीही पाहिली नाही, या दोन भारतीय नेत्यांमध्ये सापडल्याप्रमाणे. \" आंबेडकर या दोन लोकांना… अभिमानी आणि स्वकेंद्रित मानतात.. त्यांनी लिहिले…. \"मी फक्त त्याला सांगू शकतो की त्याचा दर्जा काय आहे माझ्या मनात येणारी पहिली गोष्ट, म्हणजेच, अशा दोन महान अध्यात्मवादी लोकांना शोधणे फार कठीण आहे, त्यांच्याशी कोण स्पर्धा करू शकेल, त्यांच्यासाठी ( गांधी आणि जीना ) वैयक्तिक भरभराट होणे ही प्रत्येक गोष्ट आहे, आणि देशाचे हित फक्त खुर्चीवर बसून एकमेकांना विरोध करणे हे आहे. त्यांनी भारतीय राजकारण हा विवादास्पद विषय बनविला आहे. \" हे सर्वकाही… आंबेडकरांना रानडे म्हणतात, गांधी आणि जीनांच्या पदवीने त्यांच्या भाषणात सांगितले. हे भाषण 1943 मालकीचे…. फुले यांच्याप्रमाणेच आंबेडकरदेखील पाहत होते की स्वातंत्र्यलढ्याचे संपूर्ण उद्दीष्ट म्हणजे उच्च जातीचे वर्चस्व स्थापित करणे.. ते म्हणाले की देशाच्या गुलामीचा आणि शूद्र आणि अति-शूद्रांच्या हजारो वर्षांच्या गुलामीचा प्रश्न एकाच वेळी सोडविला जावा.. परंतु.. व्यापक बहुजन समाजाचे दुर्दैव हे आहे की भारत आणि पाकिस्तान मुक्त झाले नाहीत., उलट…. भारताची सत्ता उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय हिंदूंकडे गेली आणि पाकिस्तानची सत्ता सवर्ण आणि उच्चवर्गीय मुस्लिमांकडे गेली.. म्हणून डॉ. आंबेडकरांनी भविष्यवाणी केली. केवळ शक्ती हस्तांतरित केली गेली\nवर सामायिक करा फेसबुक\nवर सामायिक करा ट्विटर\nमागील लेख तो खरोखर भारताच्या राष्ट्रीय ध्वज तिरंगा आहे ..\nपुढील लेख ओमर खालिद किंवा राज्यघटनेपेक्षा काही महत्त्वाचे\nअकील रझा यांचे अधिक\nस्वातंत्र्याच्या दिवशी ध्वज फडकवल्याबद्दल बहुजनांना ही शिक्षा मिळाली\nदिल्ली गुरुद्वारा मदत करीत आहेत, कोविड बेड किंवा ऑक्सिजनसाठी या क्रमांकावर कॉल करा\n48 हजारो लोक बेघर होतील, केजरीवाल यांनी मोदी सरकारच्या मार्गाचा अवलंब केला का\nजीमेल आणि यूट्यूब सेवा ठप्प आहेत, वापरकर्त्यांना खूप त्रास होत आहे\nवाचून बाबासाहेबांना प्रेरणा मिळाली, आणि पूजा अहलियान मिसेस हरियाणा बनल्या\nडॉ पायल साठी न्याय: रोहित वेमुलानंतर आणखी एक संस्थागत खून\nभारतात गरीब हित राजकीय व सामाजिक बदल नाही का\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nवाचून बाबासाहेबांना प्रेरणा मिळाली, आणि पूजा अहलियान मिसेस हरियाणा बनल्या\nहांसी, हिसार: कोणताही पर्वत, कोणताही डोंगर वाटेने येऊ शकत नाही, घरगुती हिंसा किंवा शोषण, आता मार्ग आणि…\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nत्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\nभारतीय लोकांच्या मनापासून, सम्राट अशोक अतिशय हुशारीने आणि हुशारीने होते …\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता मोठी कारवाई केली जाईल\nजयंती विशेष: संत बाबा गाडगे हे बहुजन क्रांतीचे सूरमा होते\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nत्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nएनआयएन (राष्ट्रीय भारत बातम्या) भारतातील त्या कोट्या-सुविधा वंचितांचा आवाज आहे, शतकानुशतके लोकशाही समाजात जगण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहेत .\n. कॉपीराइट 2020 - राष्ट्रीय भारत बातम्या | रचना व विकसित निर्मिती\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता मोठी कारवाई केली जाईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/tag/amravati-news/", "date_download": "2022-12-01T13:41:09Z", "digest": "sha1:WM7J6LH55WPOGQOWUQSQ7GLDKJFHAIZQ", "length": 6851, "nlines": 117, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "amravati news Archives - MahaVoiceNews", "raw_content": "\nजुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी महावितरणचा उपक्रम…\nमहावितरण अमरावती परिमंडळात उद्देशिकेचे वाचन…\nअमरावती | ६० वर्षीय महिलेवर अत्याचार करून जिवानिशी संपविले…पथ्रोट येथील धक्कादायक घटना…\nअमरावती | शेतकर्यांच्या शेतातील मोटार पंप व इतर साहित्य चोरणारी टोळी गजाआड…स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…\nअमरावती | ११ दुचाकी वाहनासह २ प्रवासी ऑटो चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना केले जेरबंद…गुन्हे शाखा शहरची कारवाई…\nविधी सेवा व शासकीय योजनांच्या महामेळाव्यात महावितरण विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल…\nअन्यत्र पीक विमा भरपाई मात्र अकोला, अमरावती वाऱ्यावर…विमा कंपन्यांची मनमानी\nअमरावती | आंतरराज्यीय ईराणी टोळीतील नकली लुटारू पोलीस ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…\nमहावितरणच्या अविश्रांत प्रयत्नांना यश, एक हजार १३ विद्युत सहाय्यकांची नियुक्ती…\nतक्षशिला महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल याना अभिवादन…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/06/01/5525/", "date_download": "2022-12-01T12:53:53Z", "digest": "sha1:FIV3OYWVBMYLMBCNSVFOJWYKDTDV2KPV", "length": 17411, "nlines": 148, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "पंढरपूर तालुक्यातील एक व्यक्ती कोरोना बाधित – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nपंढरपूर तालुक्यातील एक व्यक्ती कोरोना बाधित\nपंढरपूर तालुक्यातील एक व्यक्ती कोरोना बाधित\n🛑 पंढरपूर तालुक्यातील एक व्यक्ती कोरोना बाधित 🛑\nसोलापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\nसोलापूर :⭕ पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता सातवर पोहोचली आहे. करकंब येथील 39 व्यक्तींचे स्वॉब घेण्यात आले होते. त्यापैकी 38 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पंढरपूर शहरातील आता केवळ तीन व्यक्तींचे रिपोर्ट प्रलंबित आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.\nपंढरपूर शहर आणि तालुक्यातील ऊपरी येथील प्रत्येकी दोन तर तालुक्यातील करकंब आणि गोपाळपुर येथील प्रत्येकी एक अशा सहा जणांचे रिपोर्ट यापूर्वी पॉझिटिव्ह आले होते. पुण्याहून करकंबला आलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कातील अन्य 39 व्यक्तींचे स्वॉब घेण्यात आले होते.\nत्याचे रिपोर्ट प्राप्त झाले असून 39 पैकी 38 लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील करकंब या महत्त्वाच्या गावातील रुग्णांची संख्या आता दोन झाली आहे. तर पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता एकूण सात वर पोहोचला आहे.\nदरम्यान पंढरपूर शहरातील नवीन बसस्थानकासमोरील ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी परिसरातील दोन व्यक्तींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव आल्यामुळे शहरातील सावरकर पुतळा ते शिवाजी चौक शिवाजी चौक ते अर्बन बँक अर्बन बँक ते नवीन बस स्थानक हा सर्व भाग सील करण्यात आला आहे. वाखरी येथील एमआयटीमधील कोव्हीड सेंटरमध्ये 59 व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.\nपरराज्यातून आणि परजिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात कालपर्यंत 46639 लोक सोलापूर जिल्ह्यात आले आहेत. या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले जाते. ठरवून दिलेल्या या काळात या व्यक्ती इतरत्र फिरताना दिसून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. आत्तापर्यंत सोलापूर जिल्ह्यात अशा 31 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंढरपूर तालुका पोलीस ठाणे आणि पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात प्रत्येकी एका व्यक्तीवर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nगणेशोत्सवासाठी वर्गणी गोळा करणार नाही, मिरवणुकाही रद्द\nबॉलिवूडमधील प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचं मुंबईत निधन\nआजपासून लागलेल्या लाँकडाऊनची सविस्तर नियमावली\nBy राजेंद्र पाटील राऊत\nराज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल येरवडा येथे होणार\nBy राजेंद्र पाटील राऊत\nरुग्णांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्र्यांची थेट कोरोना वॉर्डात भेट\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00698.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/technology/6710/", "date_download": "2022-12-01T13:29:58Z", "digest": "sha1:JP3SWLBJL2VXGYSKY6QXSZ3XAH5I3FMX", "length": 8395, "nlines": 107, "source_domain": "mnews.esy.es", "title": "सॅमसंगच्या 'या' स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट अपडेट करू नका | Maharashtra News", "raw_content": "\nHome Technology सॅमसंगच्या 'या' स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट अपडेट करू नका\nसॅमसंगच्या 'या' स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट अपडेट करू नका\nनवी दिल्लीः गॅलेक्सी स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट अँड्रॉयड १० अपडेट केल्यानंतर अनेक युजर्संना समस्यांचा सामना करावा लागत आहे. युजर्संनाही या समस्या येत आहेत. कंपनीकडून रोल आऊट करण्यात आलेल्या अँड्रॉयड १० अपडेट केल्यानंतर फोन काम करीत नसल्याच्या अनेक युजर्संनी तक्रारी केल्या आहेत. हे नवीन अपडेट एप्रिलच्या सिक्युरिटी पॅचसोबत येते. हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर स्मार्टफोन बंद पडला आहे.\nट्विटरवर अनेक युजर्संनी तक्रार केल्या आहेत. सॅम मोबाइलच्या रिपोर्टनुसार, हार्डवेअर मिसमॅच झाल्याने गॅलेक्सी ए७० मध्ये काही समस्या येत आहेत. तसेच एम ३१ मध्ये सॉफ्टवेअर अपडेट केल्यानंतर या समस्या येत आहेत.\nयुजर्संच्या तक्रारीनंतर सॅमसंगने सॉफ्टवेअर अपडेट रोलआऊट थांबवले आहे. भारतात सध्या लॉकडाऊन असल्याने युजर्संना सॅमसंगच्या सर्विस सेंटरमध्ये फोन घेऊन जाता येत नाही.\nज्या युजर्संनी आता पर्यंत सॉफ्टवेअर अपडेट केले नाही. त्यांचा फोन व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे त्या युजर्संनी सध्या हे अपडेट इन्स्टॉल करू नये, असा सल्ला दिला जात आहे. देशात सॅमसंगचे सर्विस सेंटर लॉकडाऊन उघडल्यानंतर सुरू होणार आहेत.\nसॅमसंग गॅलेक्सी एम३१ स्मार्टफोनमध्ये बॅकला ६४ मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. म्हणजेच फोनच्या मागे ४ कॅमेरे आहेत. ज्यात मुख्य कॅमेरा ६४ मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये ४ के रेकॉर्डिंग, हायपरलॅप्स, स्लोमोशन, सुपर स्टेडी मोड्स यासारखे फीचर दिले आहेत. या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड लेन्स, क्लोज अप शॉट्ससाठी ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा आणि लाइव्ह फोकससह पोर्ट्रेट शॉट्ससाठी ५ मेगापिक्सलचा डेप्थ लेन्स दिला आहे.\nPrevious article'वाधवान प्रकरण' महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी: शिवसेना\nNext articleअशी शांतता असताना IPL विसरून जा- सौरव गांगुली\nplans under 200, ५ महिन्यांपर्यंत व्हॉईस कॉल आणि डेटा ऑफर करणारे BSNL चे बेस्ट प्लान्स, किंमत २०० रुपयांपेक्षा कमी – these are top bsnl...\nrajyasabha election 2022: राज्यसभेच्या सहाव्या जागेचा सस्पेन्स कायम, घडामोडींना वेग; संभाजीराजे मुंबईच्या दिशेने रवाना –...\nपुणे: जीम ट्रेनरने तरुणीचा केला विनयभंग; बॉक्सिंग शिकवण्यासाठी घरी येत होता\nवडील दारू पिऊन शिवीगाळ, मारहाण करायचे म्हणून त्याने…\nहिंदी, गुजराती, बंगाली आणि इतर प्रादेशिक भाषांमध्ये WhatsApp कसे वापरावे\nPune : भोसरीत साद घालतोय गाणारा केळीवाला\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://prahartimes.com/?m=202210", "date_download": "2022-12-01T14:52:04Z", "digest": "sha1:NGANBDAG7P5HIRCE3YYK55RDS2J6MSGE", "length": 11597, "nlines": 127, "source_domain": "prahartimes.com", "title": "October 2022 – प्रहार टाईम्स", "raw_content": "\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रिंगरोडवर शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू\nजिप सदस्य उषाताई शहारे यांच्या हस्ते शिक्षकाचा सेवानिवृत्ती सत्कार\nग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीची रंगत वाढणार\nस्वदेशी खेळामुळे होतोय शरीराचा विकास: डॉ. नाजुकराव कुंभरे\nलायंस क्लब च्या पुढाकाराने देवरी वरून नागपूर येथे नेत्र रूग्णांना शस्त्रक्रियेकरीता घेऊन एक बस रवाना\nसालेकसा येथे आढळले नक्षली बॅनर\nगोंदिया पोलीस पत संस्थेवर युवा परिवर्तन पॅनल चे वर्चस्व\nअनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश\nन्यायासाठी सुरू असलेला लढा आपणच जिंकणार : आ.विनोद अग्रवाल\nशिक्षण आणि संस्काराची शिकवण ही भारतीय संविधानातून मिळते- आचार्य श्री हरीभाऊ वेरूळकर गुरुजी\nदेवरी येथे आमदार कोरोटे यांच्यातर्फे दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन\nदेवरी,ता.३०: आमगावं-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्यातर्फे शनीवार(ता.२९ आक्टोंबर ) रोजी येथील माँ धुकेश्वरी मंदिराच्या सभग्रुहात कांग्रेस पक्षातील नेते मंडळी, लोकप्रतिनीधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रमंडळी,...\nदीपावली भाउबिज निम्मित कबड्डी स्पर्धेचे आयोजन\nदेवरी २६ः तालुक्यातील मुरदोली येथे दीपावली भाउबिज निम्मित दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा मंडई चे आयोजन करण्यात आले. न्यू बालक्रीडा मंडळाच्या वतीने कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन...\nआदिवासी गोवारी समाजातर्फे गायगोधन पुजन साजरा\nप्रहार टाईम्सगोंदिया : दिवाळी सणाच्या दुसर्‍या दिवशी गोवर्धन पुजनाची परंपरा आहे. परंतु, यंदा सुर्यग्रहण असल्याने गोवर्धन पुजनाचा कार्यक्रम आज (ता.२६) आयोजित करण्यात आला होता. आदिवासी...\nबोगाटोला येथे “आमची दिवाळी वंचितांसाठी” या उपक्रमाचे आयोजन\n● गत दोन वर्षांपासून दिनबंधु ग्रामीण विकास संस्था आणि सुवर्णप्राशन फाऊंडेशन यांच्या तर्फे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन.● अतिसंवेदनशील भागात असलेल्या गावातील नागरिकांना नवीन कपडे,शालेय,क्रीडा साहित्य...\nतांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअॅप झालं डाऊन, ग्रुप्सवर मेसेजिंग थांबलं\nजगभरातल्या युजर्सकडून ट्विटरवर यासंदर्भात ट्वीट्स केले जात आहेत जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर...\nनगरसेविका हिना टेंभरे यांची आगळी वेगळी दिवाळी, दिवाळी निमित्त दिवे आणि मिठाई वाटप\nदेवरी :- दिवाळी साजरी करण्यामागे जरी कोणतेही कारण असो बाजारात या सणा दरम्यान फारच उत्साहाचे वातावरण असते. दर वर्षी लोक मिठाiई, कपडे आणि जरुरी वस्तू...\nप्रहार टाईम्स, कार्यालय , आमगाव रोड देवरी जिल्हा- गोंदिया(महाराष्ट्र)Co. 9405241004\nwww.prahartimes.com(रजि.क्र. MH-11-0001072)\"महाराष्ट्रातील लोकप्रिय आणी अचूक बातम्यांचे विश्वासाहार्य 'न्यूज पोर्टल' आणी युट्युब चॅनल आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, सह देश - विदेशातील राजकीय, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील, चालू घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षमाणे पोहचविण्याचा आमचा मानस आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निपक्ष: व निर्भीड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे. .... \"\nwww.Prahartimes.com या वेबसाईट वर प्रसिद्ध झालेल्या बातम्यां आणी लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक / संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो देवरी न्यायालय अंतर्गत मर्यादित राहिल.\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रिंगरोडवर शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू\nजिप सदस्य उषाताई शहारे यांच्या हस्ते शिक्षकाचा सेवानिवृत्ती सत्कार\nग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीची रंगत वाढणार\nस्वदेशी खेळामुळे होतोय शरीराचा विकास: डॉ. नाजुकराव कुंभरे\nलायंस क्लब च्या पुढाकाराने देवरी वरून नागपूर येथे नेत्र रूग्णांना शस्त्रक्रियेकरीता घेऊन एक बस रवाना\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रिंगरोडवर शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू\nजिप सदस्य उषाताई शहारे यांच्या हस्ते शिक्षकाचा सेवानिवृत्ती सत्कार\nग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळीची रंगत वाढणार\nस्वदेशी खेळामुळे होतोय शरीराचा विकास: डॉ. नाजुकराव कुंभरे\nलायंस क्लब च्या पुढाकाराने देवरी वरून नागपूर येथे नेत्र रूग्णांना शस्त्रक्रियेकरीता घेऊन एक बस रवाना\nसालेकसा येथे आढळले नक्षली बॅनर\nगोंदिया पोलीस पत संस्थेवर युवा परिवर्तन पॅनल चे वर्चस्व\nअनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/tag/racism-in-bollywood-songs/", "date_download": "2022-12-01T13:12:46Z", "digest": "sha1:RIZSKE2DHQVQCXOVBYRIAG23KL6LTKF2", "length": 4677, "nlines": 67, "source_domain": "bolbhidu.com", "title": "racism in bollywood songs Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nनवाजुद्दीन तर आता म्हणतोय, पण बॉलिवूड नेहमीच काळा-गोरा भेद करत आलंय\nनुकतंच बॉलिवूड अभिनेता नावाजूद्द्दीन सिद्दीकी याने असं विधान केलंय ज्याने बॉलिवूडचा अजून एक चेहरा समोर आलाय. हा चेहरा म्हणजे 'वर्णभेद'. नवाजूद्द्दीन सिद्दीकीला एका कार्यक्रमादरम्यान बॉलिवूडच्या नेपोटिझमबद्दल विचारलं गेलं. तेव्हा त्याने…\nहे ही वाच भिडू\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना…\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\nनेहरूंनी आधी शांततेचा मार्ग निवडला पण वेळेवर मिलिटरी…\nमौत का सौदागर ते फेकू अशी अनेक नावं काँग्रेसने मोदींना…\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\nगहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात…\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते…\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-PAK-IFTM-former-cricketer-imran-khan-ties-the-knot-for-a-third-time-5815416-PHO.html", "date_download": "2022-12-01T14:43:05Z", "digest": "sha1:RZJK4OVQ3Y2QETMEMJCQ3VZEOWUUEIOT", "length": 6666, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आध्यात्मिक गुरू बुशरांशी इम्रान खानचा निकाह; तिसऱ्या निकाहनंतर पंतप्रधानपदाचा योग : बुशरा | Former Cricketer Imran Khan Ties The Knot For A Third Time - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआध्यात्मिक गुरू बुशरांशी इम्रान खानचा निकाह; तिसऱ्या निकाहनंतर पंतप्रधानपदाचा योग : बुशरा\nपाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) चे प्रवक्ते फवाद चौधरी यांनी ट्वीट करून इम्रान यांच्या विवाहास अधिकृत दुजोरा दिला.\nलाहोर- माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानच्या तेहरीक- ए- इन्साफ पार्टीचे प्रमुख इम्रान खान यांनी रविवारी बुशरा मानेका यांच्याशी तिसरा निकाह केला. बुशरा या त्यांच्या अाध्यात्मिक गुरू आहेत. पिंकी पीर नावाने त्या प्रसिद्ध आहेत. तिसरा विवाह केल्यानंतरच इम्रान यांना पंतप्रधानपदाचा योग आहे, असे भविष्य बुशरा यांनी वर्तवले होते. यापूर्वी इम्रान यांनी ब्रिटिश वंशाच्या जेमिमा गोल्डस्मिथ आणि रेहम खानशी निकाह केले होते.\nपाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) प्रवक्ते फवाद चौधरी यांनी ट्विट करून निकाहाच्या बातमीला दुजोरा दिला. बुशरा यांच्या भावाच्या घरी निकाह झाल्याचे त्यांनी सांगितले.\nनिकाहविषयी निर्णय घेण्याची घाई\nइम्रान खान यांना सल्ला दिला होता की, लवकर विवाहाचा निर्णय जाहीर करावा. अन्यथा निवडणुकीच्या निकालांवर याचा परिणाम होईल. बुशरा यांना आपल्या पहिल्या पतीपासून ५ अपत्ये आहेत. अाध्यात्मिक सल्ला देणाऱ्या बुशराकडे त्यांचे वर्षभरापासून येणेजाणे आहे. पक्षाविषयी बुशराने केलेले पूर्वानुमान खरे सिद्ध झाले. त्यानंतर दोघांमध्ये निकटता वाढली. त्यानंतर बुशराने तिच्या पतीपासून फारकत घेतली. गेल्या महिन्यात विवाह प्रस्ताव ठेवल्याचे इम्रानने मान्य केले, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.\nपूर्वी दोन वेळा केला विवाह\nयापूर्वी इम्रान यांचे दोन विवाह झाले होते. १९९५ मध्ये इम्रानने ब्रिटिश अब्जाधीशाची कन्या जेमिमाशी विवाह केला होता. हे नाते ९ वर्षे टिकले. जेमिमाला इम्रानपासून २ मुले आहेत. २००४ मध्ये त्यांचा तलाक झाला. २०१५ मध्ये इम्रानने दुसरा विवाह टीव्ही अँकर रेहम खानशी केला. १० महिन्यांतच त्यांचा तलाक झाला.\nयापूर्वी केले दोन विवाह\n- इम्रान खान यांनी यापूर्वी 1995 मध्ये ब्रिटिश अब्जाधीशाची कन्या जेमिमा हिच्याशी विवाह केला. जेमिमाकडून इम्रान यांना दोन अपत्ये आहेत. 2004 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.\n- 2015 मध्ये इम्रान यांनी दुसऱ्यांदा विवाह केला. ते ब्रिटिश टीव्ही अँकर रेहाम खानच्या प्रेमात पडले होते. वर्षभराच्या आत त्यांच्यात तलाक झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-2/", "date_download": "2022-12-01T13:13:23Z", "digest": "sha1:S645WJVPJGY655JYZ7JJG2HZW7FICM3F", "length": 19968, "nlines": 74, "source_domain": "marathitimes.in", "title": "गरीबीचे दिवस संपले उद्याच्या सोमवार पासून पुढचे ११ वर्षे या राशीवर धनवर्षा करतील भोलेनाथ – मराठी टाइम्स", "raw_content": "\nगरीबीचे दिवस संपले उद्याच्या सोमवार पासून पुढचे ११ वर्षे या राशीवर धनवर्षा करतील भोलेनाथ\nमित्रांनो एक वेळा योग जमून आले. तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही. मनुष्याच्या जीवनात काळ कधी सारखे नसते. बदलत्या ग्रह नक्षत्र स्थितीनुसार मानवी जीवनात घडामोडी घडून येत असतात.\nग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील वाईट काळ संपण्यास वेळ लागत नाही. त्यातच ईश्वरी शक्तीची कृपा बरसली तर दुधात साखरच म्हणावे लागेल. ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव आणि ईश्वरीय शक्तीचा आधार लाभल्यानंतर मनुष्याच्या जीवनात आनंदाची बहार येण्यास वेळ लागत नाही.\nउद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनातील नकारात्मक ग्रहदशा समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे.\nकरिअरमध्ये सुखाचा काळ येणार आहे. भोलेनाथावर असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार असून प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. मित्रांनो मागील काळात आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला असेल.\nआपल्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला असणार. अनेक दुःख आणि यातना भोगाव्या लागल्या असतील. कामात अपयश येणे पैशांना बरकत नसणे पैसा येतो पण कुठे जातो काही कळत नाही. मानसिक ताण मनावर चिडचिडे अशा अनेक प्रकारे आपल्याला त्रास सहन करावा लागला असणार.\nभांडणे वाद घरात अशांतीचे वातावरण निर्माण अशा अनेक प्रकारच्या समस्याना आपल्याला तोंड द्यावे लागले असणार. पण आता परिस्थिती बदलणार आहे. दुःखाचे वाईट दिवस संपणार आहेत. मांगल्याची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. आता इथून पुढचा काळ सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणारा आहे.\nमित्रांनो आज मध्यरात्री नंतर मार्गशीर्ष कृष्णपक्ष नक्षत्र दिनांक २७ डिसेंबर सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथ दिवस असून अतिशय पावन दिवस मानला जातो. मित्रांनो महादेव हे अतिशय भोळे दैवत मानले जातात. ते अतिशिग्र प्रसन्न होतात. जेव्हा महादेवाची कृपा बरसते. तेव्हा भाग्यदय घडून यायला वेळ लागत नाही.\nउद्या सोमवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि महादेवाची विशेष कृपा आपल्या राशीवर बसणार असून येणारा काळ आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.\nवैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. जीवन सुख समाधान आणि आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत, ते पाहूया.\nमेष राशी- मेष राशीच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत. अनेक दिवसांच्या काळजी आणि चींतेपासून मुक्त होणार आहात. अनेक दिवसांचा मानसिक ताणतणाव आता होणार असून मण आनंदी आणि प्रसन्न बनेल. उद्योग व्यापार आणि व्यवसायामध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील.\nव्यवसायातून आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. महादेवाच्या कृपेने जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. कौटुंबिक कलह भांडणे अशांती आता दूर होणार असून सांसारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.\nशेतीमधून आर्थिक लाभ होणार आहे. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी मुळे जुन्या आठवणींना उजाळा प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्यासाठी अनुकूल असल्यामुळे या काळात वाईट असते. वाईट संगती पासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.\nमिथुन राशि- मिथुन राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार असून हाती पैसा खेळता राणार आहे. पैशांना बरकत प्राप्त होईल. मागील अनेक दिवसापासून तरुण तरुणीचा विवाह येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.\nमनासारखा जोडीदार मिळण्याचे योग आहेत. नोकरीत अनेक दिवसांपासून आलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत प्रमोशनचे योग आहेत. काम मार्गी लावू शकते. व्यवसायातून आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे.\nव्यवसायात मित्रांची मदत आपल्याला लागणार आहे. आपल्या जिद्द आणि चिकाटी क्षेत्राचा विस्तार होईल. या काळात आपल्या जीवनात अनेक घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. आपल्या मनाला आनंदित करणाऱ्या घटना घडून येतील.\nकर्क राशि- कर्क राशीला अनुकूलता लाभणार असून महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. अनेक दिवसापासून आपला पडलेला पैसा आता प्राप्त होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी ठरणार आहे. जोडीदाराची भरपूर मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.\nकन्या राशि- कन्या राशि वर महादेवाचे कृपा बरसणार असून प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. या क्षेत्रात आपण मेहनत घ्याल. त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जीवनातील जोडीदाराची सुख आपल्याला प्राप्त होणार आहे.\nया काळात सुखासमाधानात वाढ दिसून येईल. पारिवारिक दृष्ट्या हा काळ अनुकूल ठरणारी आहे. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे.\nवृश्चिक राशि- वृश्चिक राशीवर भोलेनाथ विशेष प्रसन्न होणार आहेत. वृश्चिक राशीसाठी ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत आहेत. महादेवाच्या कृपेने आपल्या जीवनात आनंदाची बहार येणार आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.\nमार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. मागील काळात अडकलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होईल. महादेवाकडे करत असलेली प्रार्थना या काळात पूर्ण होणार आहे. मनाला आनंदित करणारे शुभ घटना घडून येतील.\nमागे काळात आपण केलेल्या कष्टाची फळे या काळात आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काही नव्या योजना बनणार आहेत. याकाळात रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असून आपल्या शब्दाने कुणाचे मनातला भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी.\nधनु राशि- धनु राशि साठी येणारा काळा लाभकारी ठरणार आहे. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या अशांती आता दूर होणार आहे.संसारिक सुखात वाढ होईल. गरीबीचे दिवस आता समाप्त होतील. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.\nजे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणारच आहात. आता परिस्थितीत बदल घडून येण्यास वेळ लागणार नाही. नोकरीच्या क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.\nमकर राशि- मकर राशि साठी ग्रह नक्षत्र ची स्थिती अतिशय अनुकूल ठरत आहे. व्यवसायात नवे नवे मार्ग आपल्याला प्राप्त होणार आहेत. व्यवसाय वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायानिमित्त केलेले प्रवास लाभाचे ठरतील. राजकारणात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.\nआपली मेहनत फळाला येणार आहे. विद्यार्थी वर्गाला या शिक्षणात यश प्राप्त होणार आहे. तरुण-तरुणींच्या व्यक्ती जीवनात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. विवाहात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत.\nप्रेम विवाह जमून येऊ शकतात. बेरोजगार तरुणांना मनासारखा रोजगार प्राप्त होऊ शकतो. सुखासमाधानाने आनंदात वाढ होणार आहे. मान सन्मानाने यश कीर्ती मध्ये सुद्धा ही वाढ होणार आहे.\nकुंभ राशी- कुंभ राशी वर महादेवाचे विशेष कृपा बरसणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने येणारा काळ लाभकारी ठरणार आहे. नवीन व्यवसाय उभरण्याची आपले स्वप्न साकार होऊ शकते. नोकरीत मान वाढणार आहे. आपला आवडलेला पैसा आपल्याला प्राप्त होईल. यश आणि कीर्ती मध्ये वाढ दिसून येईल.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि अशाच प्रकारे तुम्हाला माहिती वाचायला आवडत असतील तर आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.srtmun.ac.in/mr/about-srtmun/officers-of-the-university-3.html", "date_download": "2022-12-01T14:33:24Z", "digest": "sha1:HIZVXNLCGFLBW24YLCARVPCWQA4KHJBM", "length": 8338, "nlines": 186, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "अधिकारी आणि प्राधिकरणे", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता\nनॅक पुर्नमुल्यांकन \"ब++\" दर्जा CGPA 2.96\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nशैक्षणिक कार्यक्रम / संस्था\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक (मान्यता ) विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nएनआयआरएफ व एआरआयआयए (स्वारातीमवि)\nवित्त व लेखा विभाग\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00699.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://kalakar.info/suyash-tilak-and-aayushi-bhave-engagement/", "date_download": "2022-12-01T14:15:42Z", "digest": "sha1:FVBFSMBNBB6DB4WTXAHZ4QXZQGUTWIMF", "length": 14495, "nlines": 82, "source_domain": "kalakar.info", "title": "सुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा.... - kalakar", "raw_content": "\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nप्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर\nबिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..\nलग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण\nआणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क ​​​रंग लावला हो..\nविक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा.. दोघेही एकदा गाडीवर बसून मैत्रिणीला..\nHome / मालिका / सुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nसुयश टिळकची भावी पत्नी आहे खूपच सुंदर, नुकताच झाला आहे साखरपुडा….\nचंदेरी दुनियेत अनेक कलाकार मंडळी सोबत काम करतानाच एकमेकांच्या प्रेमात पडतात तर काहीजण सेटवर भेट झाल्यावर प्रेमात पडलेले पाहायला मिळते. जवळपास सर्वच कलाकार प्रेमविवाह करतात, आपला जोडीदार आपणच निवडतात. सोशल मीडियावर नेहमी अशा जोड्या व्हायरल होत असतात, गेल्या वर्षभरात अनेकजण विवाहबद्ध झाले आहेत त्या सर्वांची माहिती आपण आपल्या कलाकार.इन्फो साईटवर वेळोवेळी टाकलेली आहे.\nसध्या सोशल मीडियावर अजून एक जोडी फार चर्चेचा विषय बनत चालली आहे. या जोडीला दिवसेंदिवस खूप जास्त लोकप्रियता मिळत आहे. हि नवी जोडी आहे अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे या सुंदर कपल ची, आयुषी ही सुयशची भावी पत्नी असून त्या दोघांनी नुकताच साखरपुडा केला आहे. सध्या त्यांचे व्हायरल होत असलेले हे फोटो पाहून सोशल मीडियावर अनेकजण थक्क झाले आहेत, कारण याआधी सुयश सोबत आयुषीला कधीच पाहिले न्हवते आणि आता अचानक तीच्या सोबत तो लग्न करत असल्याची चर्चा सुरू आहे, प्रेक्षकांसाठी हा आनंददायी धक्काच आहे. त्या दोघांना कधी एकत्र न पाहिल्यामुळे चाहते खूप चकित झाले असून, याआधी त्यांना एकत्र पाहिले नसले तरीही त्यांची ही प्रसिद्ध होत असलेली जोडी पाहून भरपूर लोक सुयशला आणि आयुषीला शुभेच्छा देत आहेत.\nव्हायरल होत असलेल्या फोटोत ते दोघेही खूपच निरागस आणि सुंदर दिसत आहेत. अनेक सेलेब्रिटी आणि चाहते त्यांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. त्यांचा फोटो सर्वत्र लोकप्रिय बनत चालला आहे, त्यातील त्या दोघांचा साऊथ इंडियन अंदाज सुद्धा खूपच आकर्षक वाटत आहे. सुयश आणि आयुषी यांचे हे फोटो जरी आता व्हायरल होत असले तरी या दोघांनी जून महिन्याच्या सुरुवातीला साखरपुडा केला होता, सुयशने आयुषीच्या वाढदिवसाच्या दिवशी ही गोड बातमी सर्वाना सांगितली आहे. वेळ जरी झाला असला तरीही चाहत्यांना मात्र त्या दोघांची जोडी फार आवडली आहे. सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरू आहे, ते दोघे खूप छान दिसतात. तसेच दोघेही अभिनेत्री आणि अभिनेता म्हणून चित्रपट सृष्टीत कार्यरत आहेत. त्या दोघांचेही अनेकजण चाहते आहेत शिवाय त्यांचा अभिनय सर्वत्र लोकप्रिय आहे.\nआयुषी ही अभिनेत्री सह एक उत्कृष्ट डान्सर सुद्धा आहे, ती युवा डान्सिंग क्वीन या टीव्ही शोमध्ये झळकली होती. तसेच आयुषी भावे आता एका आगामी चित्रपटातुन रसिकांच्या भेटीस येणार आहे. ती अभिनय देखील अप्रतिम करते, तीची प्रत्येक कला कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर सुयश सुद्धा खूप रेखीव अभिनय करतो, तो सध्या “शुभमंगल ऑनलाईन” या मालिकेत शंतनूची भूमिका साकारत असून सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. या भूमिकेतून अनेकजण त्याला पसंत करतात. आयुषी आणि सुयश हे दोघेही उत्कृष्ट कलाकार आहेत, आणि आता हे दोघे विवाहबद्ध होण्याच्या मार्गावर आहेत.\nआयुषी आणि सुयश आता लग्न कधी करणार याची सर्व चाहते वाट पाहत आहेत, हे दोघे लवकरच विवाह बंधनात अडकावे अशी अनेकांची इच्छा आहे. आयुषी आणि सुयश या दोघांनाही साखरपुड्याच्या शुभेच्छा तसेच त्यांनी लवकर लग्न करून सुखी संसार थाटावा ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा. त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळत जाईल आणि आम्ही पुन्हा असे मनोरंजन करणारे लेख लिहित राहू.\nसंकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.\nPrevious देवमाणूस मधील हा कलाकार अजूनही चालवतो रिक्षा \nNext तब्ब्ल १० वर्षानंतर या अभिनेत्रीचे मराठी मालिकेत पुनरागमन\nबिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार ४ वाईल्डकार्ड एन्ट्री..\n​बाळाच्या जन्मानंतर काही महिन्यातच अभिनेत्री मालिकेत झाली सक्रिय..\n​सुमबुलच्या वागण्यावर सलमान खान नाराज.. शालीनलाही दिली समज\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/career/mpsc-guide-know-how-to-manage-mpsc-and-job-both-study-mpsc-with-job-mham-642799.html", "date_download": "2022-12-01T14:42:18Z", "digest": "sha1:5AQZ7ZOICCJRCSLR5QWHW34TRA7MZ4ZI", "length": 10167, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "MPSC Guide know how to manage MPSC and job both study MPSC with Job mham - MPSC Guide: नोकरी सांभाळून करताय MPSC ची तयारी? मग अशाप्रकारे करा अभ्यास; नक्की मिळेल यश – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /करिअर /\nMPSC Guide: नोकरी सांभाळून करताय MPSC ची तयारी मग अशाप्रकारे करा अभ्यास; नक्की मिळेल यश\nMPSC Guide: नोकरी सांभाळून करताय MPSC ची तयारी मग अशाप्रकारे करा अभ्यास; नक्की मिळेल यश\nMPSC परीक्षेचा अभ्यास करण्याच्या टिप्स\nआज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (MPSC Preparation Tips) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही नोकरी आणि अभ्यास दोन्ही सांभाळून घेऊ शकाल.\n MPSCने उमेदवारी दिल्यानंतरही नियुक्ती पत्र देण्यास हायकोर्टाचा नकार\nबाप गवंडी तर आई करते शिवणकाम, परिस्थितीवर मात करत तरुण UPSC पास\n प्रश्नामुळे गोंधळू नका; असं द्या बेस्ट उत्तर\nसर्वोच्च न्यायालयाची शिफारस, केंद्र सरकारची मंजुरी, बीडचे सुपूत्र बनले..\nमुंबई, 13 डिसेंबर: दरवर्षी हजारो उमेदवार MPSC परीक्षेला (MPSC Exam tips) बसतात. या सर्वांची घरची आणि वैयक्तिक परिस्थिती एकमेकांपेक्षा वेगळी असते. काही उमेदवार आपला पूर्ण वेळ MPSC परीक्षेच्या तयारीसाठी (MPSC Preparation Tips) देऊ शकतात, तर काहींच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या असता. असे बरेच लोक आहेत जे त्यांच्या पूर्णवेळ नोकरीसोबत नागरी सेवा परीक्षेची तयारी देखील करतात. जर तुम्ही नोकरीसोबतच MPSC परीक्षेचीही तयारी (How to study MPSC with Job) करत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (MPSC Preparation Tips) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही नोकरी आणि अभ्यास दोन्ही (How to manage MPSC and job both) सांभाळून घेऊ शकाल. चला तर मग जाणून घेऊया.\nजर तुमचे संपूर्ण लक्ष फक्त तुमच्या परीक्षेकडे असेल तर तुम्ही पहिल्याच प्रयत्नात MPSC सहज क्रॅक कराल. असे अनेक उमेदवार आहेत ज्यांनी त्यांच्या पूर्णवेळ नोकरीसह MPSC परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याच्या अभ्यासाच्या टिप्स तुमच्यासाठीही खूप प्रभावी ठरू शकतात. जाणून घेऊया काही महत्त्वाच्या टिप्स.\nगृहिणींनो, घरबसल्या व्हा Business Woman; सुरु करा हे व्यवसाय; मिळतील भरघोस पैसे\nवेळेचे योग्य व्यवस्थापन आवश्यक\nबहुतेक उमेदवार वेळ व्यवस्थापन हा अभ्यासाचा सर्वात मोठा मंत्र मानतात. जर तुम्ही वेळेचे व्यवस्थापन करून अभ्यास केलात तर तुम्ही निश्चितपणे तुमची नोकरी आणि अभ्यास पूर्ण करू शकाल. वेळेचे व्यवस्थापन पाळण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हाही तुम्ही वाचाल तेव्हा पूर्ण एकाग्रतेने वाचा आणि तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. तयारीच्या वेळी निकालाची काळजी करू नका. अभ्यासाच्या वेळी नोकरीचा विचार करू नका.\nवेळ वाया जाऊ देऊ नका\nअनेक उमेदवार नोकरीसोबतच MPSC परीक्षेची तयारी करतात. जर दिवसातील 1-1 मिनिटांचा योग्य वापर केला तर ही परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण नाही. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी आणि परत आल्यावरही अभ्यास करा. ऑफिस दूर असल्यास वाटेतही अभ्यास करता येईल. त्याचबरोबर ऑफिसच्या लंच टाईममध्ये लंच लवकर संपवून रिव्हिजनही करता येते.\nMPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नेहमी त्यांचे लक्ष आणि एकाग्रता राखली पाहिजे. आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवा आणि नकारात्मक विचार आणि विचारांपासून दूर राहा.\nStudy Tips: Group Study केल्यानं होऊ शकतो चांगला अभ्यास; फॉलो करा Tips\nMPSC परीक्षेच्या तयारीदरम्यान असे अनेक क्षण येतील, जेव्हा तुम्ही हार मानायला सुरुवात कराल किंवा स्वत:ला कमकुवत वाटू शकाल. या प्रकारच्या परिस्थितीत, अशा लोकांभोवती रहा जे तुम्हाला प्रेरित करू शकतात. तसेच, तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/tag/virah-kavita/", "date_download": "2022-12-01T14:33:42Z", "digest": "sha1:TSIC3SKSQNYHDDEAGJ6UDWMPSNYWHOVN", "length": 1665, "nlines": 57, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "Virah Kavita . Archives - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nवाईट कदाचित ही वेळ असेल उगाच सोबत घेऊ नकोस \nसुखी क्षणांच्या आठवांना तू असेच सोडून जाऊ नकोस \nबरंच काही आहे मनात मनात त्या साठवू नकोस \nभरल्या डोळ्यांनी आज तू असेच सोडून जाऊ नकोस \nमी दोन पावले पुढे येईल तूही तिथे थांबू नकोस \nजड त्या पावलांन सवे तू असेच सोडून जाऊ नकोस \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2022-12-01T12:43:04Z", "digest": "sha1:VKTULFY2GHBW4K2SMDBFQE4TEHXGEINP", "length": 4818, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पनामाचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nस्वीकार ४ नोव्हेंबर १९०४\nपनामा देशाचा ध्वज २ पांढऱ्या, १ निळ्या व १ लाल अशा ४ चौकोनांनी बनला आहे. एका पांढऱ्या चौकोनात निळा तर दुसऱ्या पांढऱ्या चौकोनात लाल तारा आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00700.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.epd-instrument.com/electronic-universal-testing-machine-product/", "date_download": "2022-12-01T13:39:54Z", "digest": "sha1:OT2YDVKOCCRODJTOQAXFY5GSXL43JNCA", "length": 20228, "nlines": 227, "source_domain": "mr.epd-instrument.com", "title": " घाऊक इलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन निर्माता आणि पुरवठादार |एनपुडा", "raw_content": "\nडायनॅमिक थकवा चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका\nटॉर्शन चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nविशेष चाचणी मशीन मालिका\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nडायनॅमिक थकवा चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका\nटॉर्शन चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nविशेष चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो हायड्रॉलिक सर्वो स्ट्र...\nस्लो स्ट्रेन रेट स्ट्रेस कोर...\nउच्च आणि निम्न तापमान एल...\nशांत हायड्रॉलिक सर्वो ऑइल एस...\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन\nहे प्रामुख्याने मेटल, नॉनमेटल आणि उत्पादनांच्या यांत्रिक गुणधर्मांची चाचणी करण्यासाठी वापरले जाते, जसे की तन्य, कम्प्रेशन, वाकणे, कातरणे, फाडणे आणि सोलणे.हे तणाव, ताण आणि वेग यांच्या एकत्रित कमांड नियंत्रणाची जाणीव करू शकते.GB, JIS, ASTM, DIN आणि इतर मानकांनुसार, कमाल चाचणी बल मूल्य, ब्रेकिंग फोर्स मूल्य, उत्पन्न शक्ती, वरचे आणि खालचे उत्पन्न गुण, तन्य शक्ती, विविध वाढीव ताण, विविध वाढ, संकुचित शक्ती, लवचिक मॉड्यूलस आणि इतर पॅरामीटर्स स्वयंचलितपणे गणना केली जाऊ शकते आणि चाचणी अहवाल वक्र कधीही मुद्रित केला जाऊ शकतो.\nआम्ही केवळ प्रमाणित मशीनच देत नाही तर ग्राहकांच्या गरजेनुसार मशीन आणि लोगो सानुकूलित करतो.कृपया आम्हाला तुमच्या गरजा सांगा आणि आम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.\nकृपया आमच्या कंपनीला तुम्हाला आवश्यक असलेले चाचणी मानक प्रदान करा, आमची कंपनी तुम्हाला चाचणी मशीन सानुकूलित करण्यात मदत करेल जे तुम्हाला आवश्यक असलेल्या चाचणी मानकांची पूर्तता करेल.\nकॉम्प्युटर-नियंत्रित इलेक्ट्रॉनिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनचा वापर प्रामुख्याने मेटल, नॉन-मेटल, कंपोझिट मटेरियल आणि उत्पादनांच्या मेकॅनिकल गुणधर्मांची टेंशन, कॉम्प्रेशन, बेंडिंग, कातरणे, फाडणे आणि सोलणे तपासण्यासाठी केला जातो.\nएनपुडा मायक्रो कॉम्प्युटर-नियंत्रित इलेक्ट्रॉनिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन लवचिक आणि ऑपरेट करण्यासाठी सोयीस्कर आहे, ऑपरेशनसाठी वायरलेस रिमोट कंट्रोल वापरून.\nपॅनासोनिक ऑल-डिजिटल एसी सर्वो कंट्रोलरचा वापर उच्च-सुस्पष्टता, उच्च-प्रतिसाद वारंवारता Panasonic AC सर्वो मोटर नियंत्रित करण्यासाठी केला जातो, जो चाप टूथ सिंक्रोनस बेल्ट डिलेरेशन सिस्टम चालवतो आणि सिंक्रोनस टूथ बेल्ट स्क्रू फिरवतो आणि लोड करतो याची खात्री करण्यासाठी. ट्रान्समिशन सिस्टमची उच्च कार्यक्षमता.कमी आवाज, स्थिर प्रसारण, उच्च प्रसारण अचूकता, दीर्घ कार्य आयुष्य आणि ±0.5% च्या आत गती अचूकतेची हमी.\nयुनिव्हर्सल टेस्टिंग मशीन्सचा वापर मोठ्या प्रमाणावर रेल्वे पारगमन, एरोस्पेस, जहाज आणि महासागर अभियांत्रिकी, रबर आणि प्लास्टिक, ऑटोमोटिव्ह अभियांत्रिकी, पेट्रोकेमिकल्स, काँक्रीट विटा, चामड्याचे कापड, सिरॅमिक बांधकाम साहित्य आणि इतर उद्योगांमध्ये केला जातो.\nइलेक्ट्रॉनिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन हे उद्योग, वैज्ञानिक संशोधन युनिट, महाविद्यालये आणि विद्यापीठे, अभियांत्रिकी गुणवत्ता पर्यवेक्षण केंद्रे आणि इतर विभागांसाठी सामान्यतः वापरले जाणारे चाचणी उपकरण आहे.\nसानुकूलित सेवा / चाचणी मानक\nआम्ही केवळ प्रमाणित मशीनच देत नाही तर ग्राहकांच्या गरजेनुसार मशीन आणि लोगो सानुकूलित करतो.कृपया आम्हाला तुमच्या गरजा सांगा आणि आम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.\nकृपया आमच्या कंपनीला तुम्हाला आवश्यक असलेले चाचणी मानक प्रदान करा, आमची कंपनी तुम्हाला चाचणी मशीन सानुकूलित करण्यात मदत करेल जे तुम्हाला आवश्यक असलेल्या चाचणी मानकांची पूर्तता करेल\nकार्यप्रदर्शन वैशिष्ट्ये / फायदे\n1. उत्कृष्ट आणि मोहक डिझाइन: आमच्या कंपनीने नेहमीच उत्पादनांच्या देखाव्याला खूप महत्त्व दिले आहे आणि परदेशी मॉडेल्सच्या तुलनेत अनेक उत्पादने विकसित केली आहेत.काही चाचणी मशीन राष्ट्रीय स्वरूपाच्या पेटंटद्वारे संरक्षित केल्या गेल्या आहेत;\n2. आर्क टूथ सिंक्रोनस बेल्ट डिलेरेशन सिस्टम: यात उच्च कार्यक्षमता, दीर्घ आयुष्य, कमी आवाज आणि देखभाल मुक्त असे फायदे आहेत;\n3. उच्च परिशुद्धता बॉल स्क्रू लोडिंग: स्थिर लोडिंग, दीर्घ सेवा जीवन, चांगली दीर्घकालीन स्थिरता आणि ऊर्जा बचत;\n4. हे कंपनीने नव्याने विकसित केलेल्या नवीन पिढीच्या DSC चिप प्रणालीचा अवलंब करते: हे चीनमधील सर्वोच्च एकीकरण पदवी आणि सर्वोच्च नियंत्रण गतीसह सर्वात प्रगत नियंत्रक आहे;\n5. वापरकर्ता ऑपरेशन इंटरफेस: वापरकर्त्यांनी निवडलेल्या विविध प्रायोगिक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी साधे आणि विश्वासार्ह मानवी-संगणक संवाद इंटरफेस आणि डेटा प्रोसेसिंग इंटरफेस;\n6. ओपन डेटा स्ट्रक्चर: दोन्ही परिणाम पॅरामीटर्स आणि प्रक्रिया डेटा वापरकर्त्यांद्वारे यादृच्छिकपणे कॉल केला जाऊ शकतो, जे वैज्ञानिक संशोधन आणि अध्यापनासाठी अतिशय सोयीस्कर आहे;\n7. वापरकर्ता स्व-संपादन योजना आणि अहवाल कार्य: ते देश-विदेशातील सर्व मानकांनुसार विशेष योजना संपादित करू शकते, जी रिअल-टाइम कॉलिंगसाठी सोयीस्कर आहे;वापरकर्त्याचे पोस्ट-प्रोसेसिंग सुलभ करण्यासाठी डेटा एक्सेल फॉर्ममध्ये आयात केला जाऊ शकतो;\n8. विविध प्रकारचे संरक्षण उपाय: जसे की इलेक्ट्रॉनिक मर्यादा संरक्षण, ओव्हर-करंट, ओव्हर-व्होल्टेज आणि इलेक्ट्रिकल संरक्षणाचे इतर पॉवर लिंक, सॉफ्टवेअर ओव्हरलोड, ओव्हर डिस्प्लेसमेंट प्रोटेक्शन, यांत्रिक अनिवार्य सुरक्षा मर्यादा संरक्षण इ.\n1. हे GB/t2611-2007 चाचणी मशीन आणि GB/T 16491-2008 इलेक्ट्रॉनिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनसाठी सामान्य तांत्रिक परिस्थितीनुसार तयार केले जाते;\n2. पडताळणी आणि स्वीकृती GB/t12160-2002 \"अक्षीय चाचणीसाठी एक्स्टेन्सोमीटरच्या तरतुदी\" आणि GB/t16825-2008 \"तन्य चाचणी मशीनची तपासणी\" नुसार केली जाईल;\n3. हे GB, JIS, ASTM, DIN आणि इतर मानकांना लागू आहे.\n1.इलेक्ट्रॉनिक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन रिमोट कंट्रोल\n2.उच्च-परिशुद्धता बॉल स्क्रू, उच्च परिशुद्धता, स्थिर ऑपरेशन आणि दीर्घ सेवा आयुष्य\n4.उच्च-परिशुद्धता लोड सेन्सर, अमेरिकन ट्रान्ससेल ब्रँड\n5.जपानी पॅनासोनिक सर्वो मोटर वापरणे, स्थिर आणि टिकाऊ कामगिरी, उच्च अचूकता\nमागील: इलेक्ट्रॉनिक डायनॅमिक चाचणी मशीन\nपुढे: उच्च दर्जाचे इलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो 6-डीओएफ मोशन प्लॅटफॉर्म कार ड्रायव्हिंग सिम्युलेटरसिस्मिक सिम्युलेटर इ.\nकमाल लोड (kN) 10 किंवा कमी 20 50 100 200 ५००\nलोड अचूकता सूचित मूल्यापेक्षा चांगले ±1%,±0.5%\nविस्थापन आणि विरूपण अचूकता सूचित मूल्यापेक्षा चांगले ±1%,±0.5%\nचाचणी पॅरामीटर्सचे निराकरण लोड आणि विरूपण श्रेणीबद्ध केलेले नाहीत आणि रिझोल्यूशन अपरिवर्तित ±1/350000FS (पूर्ण स्केल) राहते\nचाचणी जागा (मिमी) 800 800 800 ७०० ५०० ५००\nप्रभावी रुंदी (मिमी) 400 400 ५६० ५६० 600 ६५०\nमोटर पॉवर (Kw) ०.७५ ०.७५ 1 1.5 3 5\nमुख्य इंजिन वजन (Kg) 200 320 ५०० ८५० १५०० २५००\nटिप्पण्या: अद्यतनानंतर कोणतीही सूचना न देता इन्स्ट्रुमेंट अपग्रेड करण्याचा अधिकार कंपनीकडे आहे, कृपया सल्लामसलत करताना तपशील विचारा.\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nस्लो स्ट्रेन रेट स्ट्रेस गंज टेस्टर\nउच्च आणि निम्न तापमान इलेक्ट्रॉनिक युनिव्हर्सल टी...\nआपल्याला याची आवश्यकता असल्यास, कृपया वेळेत आमच्याशी संपर्क साधा\nडायनॅमिक थकवा चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका\nटॉर्शन चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nविशेष चाचणी मशीन मालिका\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nरुम 101, बिल्डिंग 9, नंगांग नं.2 इंडस्ट्रियल पार्क, नं.1026, सोंगबाई रोड, सनशाइन कम्युनिटी, झिली स्ट्रीट, नानशान डिस्ट्रिक्ट, शेन्झेन.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://kalakar.info/maza-hoshil-na-serial-sai-real-life-story/", "date_download": "2022-12-01T13:51:32Z", "digest": "sha1:PDVEIXMGPDTPGDTAB5W4KKZU4G2IH34F", "length": 12316, "nlines": 81, "source_domain": "kalakar.info", "title": "माझा होशील ना मालिकेतील 'सईची' रिअल लाईफ स्टोरी - kalakar", "raw_content": "\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nप्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर\nबिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..\nलग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण\nआणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क ​​​रंग लावला हो..\nविक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा.. दोघेही एकदा गाडीवर बसून मैत्रिणीला..\nHome / मराठी तडका / माझा होशील ना मालिकेतील ‘सईची’ रिअल लाईफ स्टोरी\nमाझा होशील ना मालिकेतील ‘सईची’ रिअल लाईफ स्टोरी\nझी मराठी वाहिनीवर माझा होशील ना मालिका प्रसारित होत आहे. मालिकेतील बंधू मामांचा आणि गुल्लू मामींचा संसार सुरळीत चालावा म्हणून सई आणि आदित्यची धडपड प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. दादा मामाचा बंधू मामाने केलेल्या लग्नाला विरोध असल्याने गुल्लूला घरात घेण्यासाठी मालिकेत हा सर्व आटापिटा सुरू झाला आहे. येत्या काही भागात तो आनंदाचा क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळेलच पण तुर्तास मालिकेतील सईबद्दल आज काही खास गोष्टी जाणून घेऊयात..\nमालिकेतली सई साकारली आहे अभिनेत्री “गौतमी देशपांडे” हिने. गौतमी देशपांडे ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची धाकटी बहीण आहे दोघी बहिणी दिसायला अगदी जुळ्या बहिणींप्रमाणेच सेम टू सेम आहेत. मृण्मयी आणि गौतमीला अभिनयाचे बाळकडू घरातूनच मिळाले होते असे म्हणायला हरकत नाही कारण गौतमीची आई आणि त्यांचे आजोबा रंगभूमीवरचे जाणते कलाकार. त्यांच्याच प्रेरणेने या दोघी बहिणी शालेय जीवनापासून सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी सहभागी होत. गौतमीने इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे शिवाय नृत्य, गायन आणि अभिनय अशा तिन्ही क्षेत्रात ती निपुण आहे. सोनी मराठी वरील सारे तुझ्याचसाठी या मालिकेतून गौतमीने अभिनय क्षेत्रात पहिले पाऊल टाकले. याअगोदर कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांतून तिने कामं केली आहेत. मन फकिरा चित्रपटात तिला गाण्याची संधी मिळाली होती शिवाय माझा होशील ना मालिकेतूनही तिने कित्येक गाणी प्रेक्षकांना ऐकवली आहेत. माझा होशील ना ही तिची प्रमुख भूमिका असलेली दुसरी मालिका आहे यातील सईच्या भूमिकेने गौतमीला अमाप प्रसिद्धी मिळवुन दिली आहे. रोखठोक सईची भूमिका प्रेक्षकांना देखील खूपच भावल्याने गौतमीच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. या मालिकेसाठी अभिनेत्री गौतमी देशपांडे हिला कलाकार.इन्फो टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा…\nजर तुम्हाला नवनवीन कलाकारांविषयी जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता तसेच आम्हाला पत्रे देखील लिहू शकता. आमची टीम जास्तीत जास्त मागणी आलेल्या चाहत्यांना प्राधान्य देईल. आमच्याबरोबर रहा आणि आमच्या फेसबुक पेज वर देखील आपल्या आवडत्या नायक नायिकांसाठी लाईक व फॉलो करा.\nप्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.\nPrevious देवमाणूस मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप….\nNext उषा नाडकर्णी पवित्र रिश्ताच्या दुसऱ्या पर्वात दिसणार नाही… हे आहे कारण\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nप्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/migration-of-14-thousand-480-citizens-from-areas-affected-by-heavy-rains", "date_download": "2022-12-01T13:41:45Z", "digest": "sha1:SEXMYWL6X7A74VHLBB276FORLDSYN7RK", "length": 9374, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार ४८० नागरिकांचे स्थलांतर - द वायर मराठी", "raw_content": "\nअतिवृष्टीग्रस्त भागातील १४ हजार ४८० नागरिकांचे स्थलांतर\nमुंबई: राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व २९९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत पूर परिस्थिती नाही. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट हा ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ०६ वा. ते सायंकाळी ०७ वा. पर्यंत अवजड वाहनाच्या एकेरी वाहतुकीसाठी सुरू राहणार असून, सायंकाळी ०७ वा. ते सकाळी ०६ वा. पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.\nनागपूर विभागात गडचिरोली जिल्ह्यात सध्याची पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. जिल्ह्यातील वैनगंगा नदी धोका पातळीच्या वर वाहत आहे. तसेच वर्धा, प्राणहिता व इंद्रावती या नद्या इशारा पातळीच्या वर वाहत असून, नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एसडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यात सध्या पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत आहे. तसेच चंद्रपूर, वरोरा व भद्रावती येथील नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत आहे. तसेच लष्कराचे ०१ पथक, एनडीआरएफचे ०१ पथक, एसडीआरएफचे ०१ पथक व स्थानिक पथकाच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत आहे.\nवर्धा जिल्ह्यात जिल्ह्याची सद्याची पूरपरिस्थिती आटोक्यात आहे. यवतमाळ जिल्ह्यात जून ते आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील ११० महसूल मंडळापैकी ९५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात सध्या पूरपरिस्थिती आटोक्यात आहे.\nराज्यात राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या १६ तुकड्या तैनात\nमुंबई (कांजूरमार्ग १, घाटकोपर १) -२, पालघर -१, रायगड- महाड- २, ठाणे-२, रत्नागिरी-चिपळूण -२, कोल्हापूर-२, सातारा-१, चंद्रपूर-१ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण १३ टीम तैनात आहेत. तर नांदेड-१, गडचिरोली-१, चंद्रपूर-१ अशा एकूण तीन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.\nराज्य आपत्ती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून गुरुवारी सकाळी १२ वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.\nराष्ट्रध्वज मान्यता दिनाचा अमृतमहोत्सव\n५ वर्षांत ३४७ गटार सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/10/10/msrtc-driver-conductor-bharti-2022-23/", "date_download": "2022-12-01T14:46:01Z", "digest": "sha1:3T4V3HYZDWSIVQH2FIIL47YBJ32QSUAO", "length": 12629, "nlines": 38, "source_domain": "todaymarathi.com", "title": "MSRTC Driver Conductor Bharti 2022-23 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चालक-वाहक भरती -", "raw_content": "\nMSRTC Driver Conductor Bharti 2022-23 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चालक-वाहक भरती\n“MSRTC Driver Conductor Bharti 2022-23” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/सरकारी नोकरी या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण MSRTC Driver Conductor Bharti 2022-23 बद्दल माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण् या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. पोस्ट आवडल्यास आमच्या व्हाटसाप ग्रुप ला नक्की जॉइन व्हा. “MSRTC Driver Conductor Bharti 2022-23”\n“MSRTC Driver Conductor Bharti 2022-23” बस देखील पुरेशी रस्त्याची पायाभूत सुविधा असलेल्या जवळपास प्रत्येक गावात पोहोचून शेवटच्या मैलाच्या कनेक्टिव्हिटीच्या आव्हानांची पूर्तता करतात. ते महाराष्ट्राला गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, राजस्थान आणि मध्य प्रदेश या शेजारील राज्यांशी जोडते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्रातील नागरिकांच्या पसंतीच्या वाहतूक पद्धतींच्या यादीत अव्वल स्थानावर आहे आणि प्रवाशांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेण्यासाठी आणखी बसेस सुरू करण्याचा विचार करत आहे. तुम्ही redBus सारख्या विश्वसनीय सेवा पुरवठादारांचा वापर करून MSRTC Driver Conductor Bharti ऑनलाइन बुकिंग करू शकता. “MSRTC Driver Conductor Bharti 2022-23”\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\n👉हे सुद्धा वाचा :- प्रधान मंत्री मोफत शिलाई मशीन योजना 2022👈\nसध्या महाराष्ट्रात प्रवास करणे सुरक्षित आहे का\n“MSRTC Driver Conductor Bharti 2022-23” महाराष्ट्र हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध राज्य असून राज्यभरात भरपूर पर्यटन आणि तीर्थक्षेत्रे आहेत. देशातील सर्वाधिक प्रकरणांमध्ये राज्य अव्वल स्थानावर आहे. आणि अजूनही आहे. कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेचा महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसही राज्यात सुरू झाल्या आहेत. आंतरराज्यीय बसेस गोवा, तेलंगणा, गुजरात इ.साठी धावत आहेत. “MSRTC Driver Conductor Bharti 2022-23”\n“MSRTC Driver Conductor Bharti 2022-23” खरेतर, मुंबई-गोवा हे देशातील तिकिटांना अलीकडच्या काळात अधिक मागणी असलेल्या शीर्ष 3 सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC), पुणे विभागानेही विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. या मोसमात प्रवाशांची वाढलेली संख्या आणि गर्दी पाहता मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. संबंधित राज्य पृष्ठांना भेट देऊन प्रवाशी redBus वरून महाराष्ट्रासाठी नवीनतम कोविड अद्यतने मिळवू शकतात. कोविड-19 महामारीच्या काळात तुम्ही एमएसआरटीसी बसने महाराष्ट्रात जाण्याचा विचार करत असाल, तर महाराष्ट्र प्रवास मार्गदर्शक तत्त्वे तपशिलात जाण्याचे सुनिश्चित करा. “MSRTC Driver Conductor Bharti 2022-23”\n👉हे सुद्धा वाचा :- डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना महाराष्ट्र 👈\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\nएसटी महामंडळ चालक भरती 2022\n“MSRTC Driver Conductor Bharti 2022-23” प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित आणि आर्थिक वाहतूक सुविधा देण्याच्या दृष्टीकोनातून, एमएसआरटीसीकडे विविध बसेसचा ताफा आहे, ज्या महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यांमध्ये चालतात. हे सर्व बस प्रकार विविध श्रेणीतील प्रवाशांच्या गरजा आणि त्यांच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करतात. MSRTC खालील प्रकारच्या बस सेवा चालवते: सामान्य- MSRTC दिवस सामान्य बस सेवा महाराष्ट्रातील सर्व लहान आणि मोठ्या शहरांना सेवा देते, महसूल आणि रस्त्यांची परिस्थिती विचारात न घेता. या बससेवेचे मुख्य लक्ष्य प्रवाशांना कनेक्टिव्हिटी आणि सोयीस्कर प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून देणे आणि नफा कमावणे हे आहे. MSRTC बसेसची मोठी संख्या सामान्य प्रकारांतर्गत आहे. “MSRTC Driver Conductor Bharti 2022-23”\n“MSRTC Driver Conductor Bharti 2022-23” परिवर्तन- MSRTC परिवर्तन ही MSRTC ची एक मूल्यवर्धित सेवा आहे जी MSRTC प्रवाशांच्या मोठ्या वर्गाला आरामदायी आणि किफायतशीर प्रवास सेवा प्रदान करते, जी त्यांना सामान्य बसेसपेक्षा चांगला अनुभव देते. परिवर्तन सेवेचे भाडे सामान्य बसेसप्रमाणेच आहे. एशियाड- एशियाड ही अर्ध-लक्झरी विना वातानुकूलित 2×2 बस सेवा आहे. या प्रकारच्या बसेस पुण्यापासून इतर गंतव्यस्थानांपर्यंत काही मार्गांवर चालतात ज्या लांब प्रवासासाठी आरामदायी आणि किफायतशीर प्रवास सेवा देतात. “MSRTC Driver Conductor Bharti 2022-23”\n“MSRTC Driver Conductor Bharti 2022-23” शिवनेरी- शिवनेरी MSRTC चा प्रमुख ब्रँड. शिवरी सेवा ही MSRTC ची वातानुकूलित स्लीपर/सीटर व्होल्वो बस सेवा आहे जी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षित, आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाचे पर्याय देते. MSRTC शेजारील बंगलोर, हैदराबाद, गोवा (पंजीम) इत्यादी प्रमुख ठिकाणी शिवनेरीचे संचालन करते. शीतल- शीतल ही MSRTC ची नवीन एअर कंडिशन 2X2 सेमी लक्झरी बस सेवा आहे. प्रवाशांना एसी प्रवासाची सुविधा देण्यासाठी एमएसआरटीसीने या सेवेची किंमत इष्टतम ठेवली आहे. “MSRTC Driver Conductor Bharti 2022-23”\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\nPetrol Diesel Price in Maharashtra Today | एका झटक्यात 40 रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल, लोकांचा आनंद गगनात मावेना, कुठे मिळाला हा दिलासा\n2 thoughts on “MSRTC Driver Conductor Bharti 2022-23 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चालक-वाहक भरती”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/19621/", "date_download": "2022-12-01T13:14:47Z", "digest": "sha1:W2A2HT656QTIT2KOCVZVFYBWKN7HL7PZ", "length": 18310, "nlines": 227, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "नॉर्थ्रप, जॉन हॉवर्ड – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nनॉर्थ्रप, जॉन हॉवर्ड : (५ जुलै १८९१ – ). अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. एंझाइमांच्या (सजीवांमधील जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांच्या) व त्यांच्याशी निगडित अशा द्रव्यांच्या स्फटिकीकरणासंबंधी त्यांनी मूलभूत महत्त्वाचे कार्य केले. या कार्याबद्दल त्यांना ⇨ जेम्स बॅचलर सम्नर व ⇨ वेंडेल मेरेडिथ स्टॅन्ली यांच्याबरोबर १९४६ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. त्यांचा जन्म याँकर्स (न्यूयॉर्क) येथे व शिक्षण कोलंबिया येथे झाले. १९१२ मध्ये बी. एस्., १९१३ मध्ये एम्. ए. व १९१५ मध्ये पीएच्. डी. ह्या पदव्या त्यांनी मिळविल्या. रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी झाक लब यांच्याबरोबर आयुर्मर्यादा सिद्धांताविषयी अभ्यास केला. १९२४ मध्ये त्या संस्थेचे ते सभासद झाले. १९४९ मध्ये बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात सूक्ष्मजीवविज्ञानाचे संशोधन प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली.\nनॉर्थ्रप यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात ॲसिटोन व एथिल अल्कोहॉल तयार करण्याच्या किण्वनाच्या (आंबविण्याच्या) क्रियेसंबंधी केलेल्या संशोधनापासूनच पचन, श्वसन आणि सर्वसाधारण जीवनावश्यक प्रक्रियांना आवश्यक असणाऱ्या एंझाइमांच्या अभ्यासास चालना मिळाली. एंझाइमांना रासायनिक नियम लागू पडतात, हे त्यांनी दाखवून दिले. १९३० मध्ये त्यांनी पेप्सीन शुद्ध स्फटिकीय स्वरूपात तयार केले. मोझेस कुनिट्झ यांच्या मदतीने त्यांनी ट्रिप्सीन व कायमोट्रिप्सीन ही एंझाइमे आणि ट्रिप्सिनोजेन व कायमोट्रिप्सिनोजेन ही त्यांची पूर्वगामी द्रव्ये (ज्या आधीच्या द्रव्यापासून ही एंझाइमे मिळतात अशी द्रव्ये) स्फटिकरूपात तयार केली. रॉजर एम्. हेरिओट यांच्या मदतीने त्यांनी स्फटिकीय पेप्सिनोजेन वेगळे केले. मांस व्हायरस व प्रतिपिंडे (ज्यांमुळे प्राण्यांना सूक्ष्मजंतू, त्यांची विषे किंवा इतर काही पदार्थांना प्रतिकार करण्याची क्षमता मिळते असे रक्तरसात उत्पन्न होणारे विशिष्ट पदार्थ) यांच्या प्रथिनांचा अभ्यास केला. सूक्ष्मजंतूंचा नाश करणारा सूक्ष्मजंतुभक्षक (एक प्रकारचा व्हायरस) त्यांनी सस्तन प्राण्यांच्या आतड्यापासून वेगळा केला. यांशिवाय त्यांनी स्टार्च, सूक्ष्मजंतूंचे समूहन (एकत्र येणे), कीटकांवरील तापमानाचा परिणाम इ. विषयांचेही संशोधन केले. १९४१ मध्ये त्यांनी घटसर्पावरील प्रतिविषाचे शुद्धीकरण केले.\nक्रिस्टलाइन एंझाइम्स हा त्यांचा ग्रंथ १९३९ मध्ये प्रसिद्ध झाला. तसेच रॉकफेलर इन्स्टिट्यूटतर्फे प्रकाशित होणाऱ्या जर्नल ऑफ जनरल फिजिऑलॉजी या पत्रिकेचे संपादन ते करीत होते. दुसऱ्या महायुद्धात ते अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संशोधन समितीचे सल्लागार होते.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/05/22/4862/", "date_download": "2022-12-01T12:37:55Z", "digest": "sha1:TXMOVCIJCG5XDWV7IZJSCEWN5CMILGCI", "length": 18580, "nlines": 153, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "सर्व दुकाने, मार्केट रिक्षा, एस टी आजपासून सुरू! – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nसर्व दुकाने, मार्केट रिक्षा, एस टी आजपासून सुरू\nसर्व दुकाने, मार्केट रिक्षा, एस टी आजपासून सुरू\n⭕ सर्व दुकाने, मार्केट रिक्षा, एस टी आजपासून सुरू\nकोल्हापूर 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)\nकोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवार-२२ पासून सर्व दुकाने, मार्केट सुरू होणार आहेत. यासह जिल्ह्यांतर्गत एस.टी. बससेवा, रिक्षा वाहतुकीलाही परवानगी देण्यात आली आहे. सलून दुकानेही उद्यापासून खुली होणार असून त्याकरिता मात्र विशेष अटी घालण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी रात्री जारी केले. सर्व शासकीय कार्यालयेही पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहेत. शुक्रवारपासून जिल्ह्यातील बहुतांशी व्यवहार सुरळीत सुरू होतील. जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होणार आहे.\nकेंद्र शासनाने चौथा लॉकडाऊन जाहीर केला. यामध्ये झोन ठरविण्याचे तसेच झोनमध्ये केंद्र सरकारने निर्बंध कायम ठेवलेल्या सेवा वगळून अन्य कोणत्या सेवा सुरू करायच्या याबाबतचे अधिकार राज्य सरकारला दिले.\nराज्य शासनाने सोमवारी (दि. १८) राज्यातील महापालिका क्षेत्र आणि जिल्हानिहाय रेड झोन, कंटेन्मेंट झोन आणि नॉन रेड झोन असे झोन जाहीर केले.\nकोल्हापूर जिल्ह्याचा समावेश नॉन रेड झोनमध्ये करण्यात आला. झोननिहाय कोणते व्यवसाय, सेवा सुरू करता येतील याबाबत राज्य सरकारने स्पष्ट केले. त्यानुसार जिल्ह्यात सर्व दुकाने, मार्केट खुली करण्यास जिल्हाधिकार्‍यांनी परवानगी दिली. मात्र सर्व दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेतच सुरू राहणार आहेत. सर्वच दुकानांना परवानगी दिल्याने सम-विषमचा निर्णय आपोआपच रद्द झाला आहे.\nलॉकडाऊनमुळे २५ मे पासून बंद असलेल्या रिक्षांचा या आदेशामुळे रस्त्यावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एका रिक्षात जास्तीत जास्त दोनच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. जिल्ह्यांतर्गत एस.टी. बससेवेला परवानगी दिली आहे. त्यानुसार उद्यापासून जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळता सर्व भागात लाल परी धावणार आहे. एका बसमध्ये २२ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्याकरिता प्रवाशांनी आणि कर्मचार्‍यांनी कोणत्या सूचनांचे पालन करायचे याबाबतच्या स्वतंत्र सूचना एस.टी. महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयाला देण्यात आल्या असून त्यानुसार प्रवासी वाहतूक करताना अंमलबजावणी केली जाणार आहे.\nसलून (केशकर्तनालय) दुकानांनाही सशर्त परवानगी देत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. सलून, स्पा सेंटर सुरू करण्यास 13 अटी घालण्यात आल्या आहेत. त्याबाबतचे स्वतंत्र आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काढले आहेत. या आदेशानुसार अटींचे पालन करूनच हे व्यवसाय सुरू करावे लागणार आहेत. या अटींचे पालन झाले नाही तर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. यासह सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, तंबाखू खाणे, पान खाण्यास आणि थुंकण्यासही मनाई करण्यात आली आहे.\nशिवरायांच्या पादुकांचा होणार डोक्यावरुन प्रवास पालखी सोहळ्याचे वेळापत्रक घोषित\nनांदेड सह जिल्ह्यात गुरुवारी आणखी ६ पॉझिटिव्ह वाढले\nदत्त सहकारी साखर कारखान्याच्या याचिकेचा उच्च न्यायालयात आज सुनावनी\nBy राजेंद्र पाटील राऊत\nबँका गुरुवारपासून पाच तास सुरु राहणार\nपिंपरी चिंचवडमध्ये दीड महिन्याच्या चिमुकल्यासह चार वर्षाच्या बाळाची कोरोनावर मात\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00701.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/amerocan-solder-begum-para/", "date_download": "2022-12-01T13:47:02Z", "digest": "sha1:HTR4PEPSIFDUGVUVO4L5FMSCVQY3KRZD", "length": 15419, "nlines": 104, "source_domain": "bolbhidu.com", "title": "अमेरिकेतले लष्करी जवान भारतीय अभिनेत्री बेगम पाराचे फोटो बराकीत लावायचे", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nअमेरिकेतले लष्करी जवान भारतीय अभिनेत्री बेगम पाराचे फोटो बराकीत लावायचे\nBy भिडू धनंजय कुलकर्णी On Oct 31, 2022\nसोज्वळ नायिकांची जेंव्हा रूपेरी पडद्यावर चलती होती त्या पन्नासच्या दशकात एक घोंगावतं वादळ या दुनियेत येवून थडकलं आणि आपल्या ऐटबाज नखरेल अदांनी सार्‍यांना घायाळ करून गेलं. या वादळाचं नाव होतं ‘बेगम पारा’. आज हि अभिनेत्री कुणाला आठवण्य़ाची सुतराम शक्यता नाही कारण तिच्यासाठी अशा खास भूमिका कधी लिहिल्या गेल्याच नाहीत.\nरूपेरी पडद्यावरून बेगम पाराने १९५८ सालीच चित्रसंन्यास घेतला. पण ती लोंकाना आजही आठवते\n(अगदी अलीकडे तब्बल पन्नास वर्षांनी २००७ साली तिने संजय लिला भन्साळी यांच्या ’सांवरीया’ या चित्रपटात अभिनेत्री सोनम कपूरच्या आजीची भूमिका केली.) ती कायम मारधाड स्टंट पटात शेख मुख्तार, भगवान दादा यांच्या सोबत सिनेमात चमकायची.असल्या सिनेमात नायिकांना वाव कितीसा असणार असं असतानाही आज इतक्या वर्षानंतर तिची आठवण रसिकांना का होते असं असतानाही आज इतक्या वर्षानंतर तिची आठवण रसिकांना का होते याचं कारण म्हणजे रूपेरी पडद्यावरील ती पहिली बोल्ड अभिनेत्री होती.\n१९५१ साली तिने जगप्रसिध्द ’लाईफ’ मॅगझिन करीता ‘बोल्ड’ फोटो शूट केलं होतं. तिच्या धाडसाचं कौतुक करायला हवे. पाश्चात्य पोषाखात ती उठून दिसायची. तिच्या फॅशनेबल अदेने नवा ट्रेंड निर्माण केला. तिच्या वेषभूषेची आणि केशभूषेची भुरळ तरूणींना पडली. तिच्या वागण्यात एक प्रकारचा चार्मनेस होता, बिनधास्त पणा होता; जो त्या काळाच्या मानाने खूपच अ‍ॅडव्हांस होता.\nतिच्या स्विमिंग कॉस्चुम्स मधील प्रतिमेने तरूणांची झोप उडाली होती. तिच्या या मादक बोल्ड अदेने ती भारतातील पहिली पिन अप गर्ल बनली. बेगम पारा त्या काळची अमेरीकेतील सेक्स सिम्बॉल जेन रसेल या अभिनेत्रीला हटवून पिन अप गर्लची जागा पटकावली. त्या काळच्या सिने मासिकांवरची ती हॉटस्टार होती. तिच्या फॅशनेबल अदांनी आणि नखर्‍यांनी मायानगरीला भूल पडली होती.\nबेगम पारा या अभिनेत्रीची लोकप्रियता भारतात तर होतीच पण सातासमुद्रापार थेट अमेरिकेत देखील होती.\nकारण अमेरिकेतील सैनिक त्यावेळी बेगम पाराचा फोटो आपल्या पाकिटात ठेवत असत. तसेच त्यांच्या बराकीमध्ये देखील बेगम पराचे फोटो लावलेले असेल. इतकी प्रचंड मोठी लोकप्रियता बेगम पाराला जगभर लाभली होती. तिच्या मादक अदेने अमेरिकन सैनिक खुश होवून जात असत ‘उस्ताद पेड्रो’ मध्ये ती शेख मुख्तार सोबत चमकली. सहा साडे सहा फूट उंच दणकट शेख मुख्तार आणि टंच बेगमपाराची जोडी हिट ठरली.\nबेगम पाराचा जन्म २५ डिसेंबर १९२६ सालचा तिचे वडील बिकानेरचे न्यायाधीश होते. तिच्या भावाची बायको प्रतिमा दास गुप्ता सिनेमात आधीपासून होती. एकदा शूटींग बघायला ती मुंबईत आली आणि प्रभातच्या ’चांद’ या सिनेमासाठी तिला प्रेम अदीब सोबत नायिकेची भूमिका मिळाली.\nराज,मधुबालाच्या ’नीलकमल’मध्ये देखील ती होतीच. सोहनी महिवाल,मेहंदी,नया घर, लैला मजनूत ती चमकली. के असिफच्या मुगल-ए-आजम मध्ये निगार सुलतानाच्या वाट्याला आलेली भूमिका आधी बेगमला ऑफर झाली होती. पण अभिनयाच करीयर तिने कधीच गांभीर्याने घेतलं नाही.\nएकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर जगजीत सिंगच्या…\nत्या एका घटनेमुळे ‘आतंक ही आतंक’ च्या सेटवर अमीर खानला घाम…\n१९५६ साली नासिर खान (अभिनेता दिलीपकुमारचा भाऊ) सोबत तिची ओळख झाली. १९५८ साली दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर तिने चित्र संन्यास घेतला. १९७४ साली नासिरखानचे निधन झाले. काही काळ पाकीस्तानात जावून ती पुन्हा भारतात आली. तिचा मुलगा अयुब खान ’मृत्युदंड’ सिनेमात माधुरीचा नायक होता.\nज्या काळात भारतीय रुपेरी पडद्यावर नायिका या संपूर्ण वस्त्रांमध्ये भारतीय संस्कृतीला अनुकूल अशा भूमिका निभावत होत्या त्यावेळी बोल्ड बेगम पारा ने एक प्रकारचे वादळ निर्माण केले होते. ‘लाईफ’ या अमेरिकन मासिकांच्या कव्हरवर तिचे फोटो झळकल्याने एक हॉट सेंसेशन निर्माण झाले होते.\nखरंतर तिच्या प्रतिमेला साजेसा तो काळ नव्हता. तिची फॅशन तिची अदा, तिचा बोल्ड नेस काळाच्या पुढचा होता. त्यामुळे ती बॉलीवूड मध्ये त्याकाळात मिसफिट ठरली. पण भारताची पहिली ‘पिन अप गर्ल ‘म्हणून लोकप्रिय ठरली. ’सांवरीया’ (२००७) नंतर तिला एका मालिकेची ऑफर आली होती. पण ९ डिसेंबर २००८ रोजी तिचे निधन झाले.\nहे ही वाच भिडू\nहँडसम हिरो हवा म्हणून रेखाने बच्चनला सिनेमातून काढून टाकायला लावलं होतं….\nसगळं जुळून आलं असतं, तर DDLJ मध्ये शाहरुख खानच्या जागी टॉम क्रूझ दिसला असता…\nसलीम जावेदने जादूची कांडी फिरवली आणि फ्लॉप होणारा सिनेमा सुपरहिट झाला.\nएकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर जगजीत सिंगच्या पत्नीने गाणं गाणंच कायमचं बंद…\nत्या एका घटनेमुळे ‘आतंक ही आतंक’ च्या सेटवर अमीर खानला घाम फुटला होता…\nया कारणामुळे अमिताभ बच्चनला चारचौघात थोबाडीत खावी लागली होती…\nरेल्वेमध्ये भेटलेल्या क्रशसोबत लग्न करायला शत्रुघ्न सिन्हा तब्बल १४ वर्ष थांबला…\nकधीही दारू न पिणाऱ्या मोहम्मद रफीनं दारूवरचं गाणं अजरामर केलं\nजगभरात भरतनाट्यम पोहचवणाऱ्या सितारादेवी एका शापामुळं चर्चेत आल्या होत्या\nहे ही वाच भिडू\nकाशी प्रमाणेच पंढरपूर कॉरिडोर मध्ये सुद्धा ऐतिहासिक…\nगुजरातमध्ये आपने उतरवलेल्या ओटीपी फॉर्म्युलामुळे…\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना…\nछत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात फक्त कोश्यारीच पुढे…\nराज्यपालांना परत पाठवणं राज्याला शक्य असतंय का \nभीतीमुळे मंत्रालयातील केबिन नंबर ६०२ मध्ये बसायला…\nटीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-rani-mukherji-admitted-to-hospital-5170662-NOR.html", "date_download": "2022-12-01T14:45:29Z", "digest": "sha1:ENIBPCIC4PZLPGPLH3LWXQSUTLPQAMTF", "length": 3312, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "प्रेग्नेंट राणी मुखर्जी रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिला बेड रेस्टचा सल्ला | Rani Mukherji Admitted To Hospital - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रेग्नेंट राणी मुखर्जी रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिला बेड रेस्टचा सल्ला\nमुंबईः अभिनेत्री राणी मुखर्जी हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राणी सध्या गर्भवती असून जानेवारी 2016 ला आपल्या पहिल्या अपत्याला जन्म देणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासून तिला अशक्तपणा आणि थकवा जाणवत होता. म्हणूनच तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभर ती तेथेच राहणार आहे. अशक्तपणा आल्याने तिला डॉक्टरांनी बेड रेस्टचा सल्ला दिला आहे.\nआता तिच्या आरोग्यात सुधारणा झाली असून डॉक्टरांनी तिला घरी जाण्याची परवानगीही दिली, मात्र राणीच्या कुटुंबीयांनी तिला काही दिवस रूग्णालयातच राहण्याचा सल्ला दिला आहे. 21 एप्रिल 2014 रोजी निर्माता- दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्यासह राणीने लग्न केले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-scorpio-horoscope-in-marathi-31-12-2021/", "date_download": "2022-12-01T13:00:46Z", "digest": "sha1:LERQ3LUMCMNFIN3NXTV6SUIYOWRRLFSV", "length": 13717, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays vrischika (Scorpio) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nसमांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी थेट गाठणार 'हा' देश\nबैलगाडा शर्यतीचं इतकं खूळ का आहे या शर्यतीची सुरुवात ते वाद, सर्वकाही...\nडिसेंबरमध्ये लाँच होणार ‘या’ नवीन कार, पाहा काय आहेत वैशिष्ट्यं\nBCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ३ माजी क्रिकेटपटूंची वर्णी\nबैलगाडा शर्यतीचं इतकं खूळ का आहे या शर्यतीची सुरुवात ते वाद, सर्वकाही...\nVideo : झोप नाही, गाडी चालवायची कशी एसटी ड्रायव्हरची अवस्था पाहून बसेल धक्का\nNo Shave November: कोल्हापूरच्या तरुणांनी गोळा केली कॅन्सरग्रस्तांसाठी मदत,Video\nपुण्यात खूनाचे सत्र थांबेना, गेल्या 15 दिवसात 12 जणांचा खून\nनार्को टेस्टमध्ये आफताबची कबुली, श्रद्धाचा मोबाईल अन् कपड्यांबाबत सांगितलं\n सापडलेली सोन्याची चैन केली परत, मालकाने काय केलं पाहा\nलग्नानंतर वर्षातच तरुणीचा शेवट; आई-वडिलांनीच हत्या करून मृतदेह बॅगेत भरला अन्...\nनार्को टेस्टमध्ये गुन्हेगार सत्य सांगतात या प्रश्नांमुळे आफताबचा पर्दाफाश होणार\nसमांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी थेट गाठणार 'हा' देश\nराणा दा पाठक बाईंचा खास लुक; ग्रँड हळदी सेलिब्रेशनची पहिली झलक पाहाच\nकाही केल्या शांत होईना अर्जुन कपूरचा राग; पोस्ट करत म्हणाला 'तुमच्या कर्माची फळं\n अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली महत्त्वाची घोषणा\nBCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ३ माजी क्रिकेटपटूंची वर्णी\nस्टीव्ह स्मिथने डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी केली बरोबरी, हिटमॅनला दिलं आव्हान\nबांगलादेश दौऱ्यानंतर ३ सामन्यात का खेळणार नाहीत विराट, रोहित\nइंग्लंडची कसोटीत टी20 सारखी फटकेबाजी, पाकिस्तानच्या गोलंदाजांची केली धुलाई\nरिटेल Digital Rupee म्हणजे काय क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल रुपीमधला फरक\nतुमचं या बँकेत Loan आहे का भरावा लागणार जास्त EMI\nफेक सल्लागारांवर SEBIची मोठी कारवाई, तुम्ही तर पैसे गुंतवले नाही ना\nAirport शेजारी घर असेल तर मिळणार नाही ही सुविधा, तुमचं होऊ शकतं नुकसान\nहिवाळ्यात खा हे 10 सुपरफूड; आजार राहतील दूर, तज्ञांनीच दिला सल्ला\n...म्हणून लोकांना आवडते जुनी दारू; तुम्हाला माहितीये का कारण\nSarees on EMI : लग्नाची बिनधास्त करा खरेदी, 'इथं' घ्या ईएमआयवर साड्या\nविवाहबाह्य संबंधामधून बाहेर कसं पडावं हे 4 उपाय खूपच फायद्याचे\nHealth Tips : निरुपयोगी समजून फेकू नका आल्याची बहुमोल साल, असा करा उपयोग\nक्रिकेटपासून हिंदूहृदयसम्राटांपर्यंत; पु. ल. देशपांडेंचे 7 भन्नाट किस्से\nहरपलं देहभान... विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन वारकरी; पहा वारीचे सुंदर PHOTO\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\nआकाशातून कोसळताच हातात धरलं; विमानाचा कधीच पाहिला नसेल असा Shocking Video\nपाण्यावर धावणारा सरडा कधी पाहिलाय का वन अधिकाऱ्यांनी उघड केलं गुपित\n वजन घटवण्याच्या नादात असा उपाय पडला भारी; फुटली महिलेची किडनी\nगाडीचं इंजिन ऑईल बदलताना ‘ही’ गोष्ट ठेवा लक्षात, तुम्हालाच होईल फायदा\nयंदा 7 डिसेंबरला आहे दत्त जयंती; जाणून घ्या श्रीदत्तात्रेयाचे अवतार, धार्मिक कथा\nसंध्याकाळच्या वेळेस चुकून पण ही कामं करू नयेत; त्याचं वास्तुशास्त्र समजून घ्या\n'पंचका'मध्ये कोणाचा मृत्यू झाल्यास काय करावं अंत्यसंस्कारावेळी करा हे काम\n2023 हे वर्ष `या` पाच राशींसाठी असेल विशेष शुभफलदायी\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(वृश्चिक राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nशारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. वडीलधार्‍यांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील. आईची प्रकृती बिघडू शकते. आर्थिक नुकसान व सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होईल. जमीन, वाहन इत्यादींशी संबंधित सौदे किंवा कागदपत्रे करताना जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. स्त्रीवर्ग व पाण्यापासून नुकसान संभवते.\nवृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह असतो. वृश्चिक राशीचे लोक गंभीर, निर्भय, वेळेला हट्टी, आक्रमक आणि भावुक असतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तीला किरकोळीत काढण्याचा प्रयत्न कुणीच करू शकत नाही. आपल्या अटींवर जगणं आणि आपलं भाग्य पूर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी ते प्रसिद्ध असतात.\nबुधाच्या संक्रमणाने तयार होतोय भद्रराज योग; या 3 राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस\nया 6 राशींसाठी बुधादित्य योग भाग्यशाली; नोकरी-व्यवसायात मिळतील सुखद वार्ता\nया 5 राशींचे लोक असतात जरा जास्तच इमोशनल; भावनिक निर्णयाचा बसतो फटका\nआजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/law-smriti-iranis-family-restaurant-goa-illegal-bar-licence", "date_download": "2022-12-01T13:13:06Z", "digest": "sha1:AV6VZR2RDM43N7E7HIB6LZSW627HNRTZ", "length": 10622, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "स्मृती इराणी कुटुंबियांच्या गोव्यातील रेस्तराँसाठी खोटी कागदपत्रे - द वायर मराठी", "raw_content": "\nस्मृती इराणी कुटुंबियांच्या गोव्यातील रेस्तराँसाठी खोटी कागदपत्रे\nपणजीः केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची कन्या जोइश यांनी गोव्याच्या उत्तरेकडील आसगाव येथे चालवायला घेतलेले रेस्तराँ खोट्या कागदपत्रांवरून चर्चेत आले आहे. या रेस्तराँने एका मृत व्यक्तीच्या नावावर दारु विक्रीच्या परवान्याचे नूतनीकरण केल्याची बाब उघडकीस आली आहे.\n२१ जुलैला गोव्याचे अबकारी आयुक्त नारायण एम गाड यांनी जोइश इराणी संचालित सिली सोल्स कॅफे अँड बार या रेस्तराँला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये परवानाधारकाचा मृत्यू १७ मे २०२१ मध्ये झाला असतानाही परवान्याचे नूतनीकरण झाल्याचे नमूद केले आहे. या रेस्तराँने दारुविक्रीचा परवाना मिळवण्यासाठी अवैध मार्गाचा व खोट्या कागदपत्रांचा उपयोग केल्याचाही आरोप या नोटीशीत आहे.\nया रेस्तराँतील दारुविक्रीचा परवाना अँथनी डिगामा यांच्या नावावर करावा असे पत्र २२ जून २०२२ रोजी अबकारी खात्याला पाठवण्यात आले होते. वास्तविक अँथनी डिगामा यांचा मृत्यू गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. पण त्यांचा मृत्यू लपवून २०२२-२३ या काळासाठी परवान्याचे नूतनीकरण करावे यासाठी डिगामा यांच्यावतीने एक कायदेशीर विनंती पत्र दाखल केले गेले. या पत्रात येत्या सहा महिन्यात परवाना हस्तांतरित केला जाईल असे नमूद करण्यात आले होते.\nरेस्तराँकडून झालेल्या कागदपत्र घोटाळ्याची तक्रार एक वकील आयरेस रॉड्रिग्ज यांनी अबकारी खात्याला केली, त्यानंतर प्रशासनाची चक्रे फिरू लागली.\nरॉड्रिग्ज यांनी माहिती अधिकारांतर्गत रेस्तराँची माहिती मागवली व एका बड्या केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबियांसाठी अबकारी खात्यातील अधिकारी व आसगाव पंचायतीतील संबंधित कसे सामील झाले व भ्रष्टाचार कसा झाला याची चौकशी करावी अशी तक्रार केली आहे.\nया संदर्भातील पुढील सुनावणी येत्या २९ जुलैला होणार आहे.\nरॉड्रिग्ज यांच्या मते, गोव्यातील कायद्यानुसार गोव्यातील बारचा परवाना हा चालू असलेल्या रेस्तराँना देता येतो. पण सिली सोल्स कॅफे अँड बारने गेल्या फेब्रुवारी महिन्यात अबकारी खात्याचे नियम धुडकावून विदेशी मद्य, भारतीयांनी तयार केलेले विदेशी मद्य व देशी दारु विक्रीचे परवाने मिळवले.\nत्याच बरोबर मयत अँथनी डिगामा यांच्या नावाचे आधार कार्ड डिसेंबर २०२०मध्ये बनवण्यात आले होते. या कार्डवर त्यांचा पत्ता विलेपार्ले, मुंबई असा आहे.\nरॉड्रिग्ज यांनी हा घोटाळा शोधून काढण्यासाठी अनेक महिने प्रयत्न केले, त्यांना बऱ्याच प्रयत्नानंतर अँथनी डिगामा यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र मुंबई महापालिकेतून मिळाले. हे प्रमाणपत्र मिळल्यानंतर रॉड्रिग्ज आश्चर्यचकित झाले की गोव्यातल्या १२०० चौ. मीटर क्षेत्रफळ आकारावर उभे राहिलेल्या या आलिशान रेस्तराँशी अँथनी डिगामा यांचा संबंध कुठून व कसा झाला\nयूट्यूबवर प्रसिद्ध खाद्य पदार्थ समीक्षक कुणाल विजयकर यांनी जोइश इराणी यांची एक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत सिली सोल्स हे गोव्यातील खाद्यपदार्थाचे मोठे आकर्षणाचे केंद्र होईल अशी प्रतिक्रिया जोइश इराणी यांनी एका प्रसंगात दिली आहे.\nशिक्षक भरती घोटाळाः प. बंगालमध्ये मंत्र्याला ईडीकडून अटक\nमहसूल बुडतोय म्हणून रेल्वेकडून ज्येष्ठ प्रवाशांना भाडेसवलत नाही\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00702.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/75615/", "date_download": "2022-12-01T14:30:04Z", "digest": "sha1:AKE5YLVR66CBRHWR42OL6OT7GQNVQE3G", "length": 13532, "nlines": 125, "source_domain": "mnews.esy.es", "title": "Maharashtra Rain Updates Flood Conditions Persist In Gadchiroli How Much Damage In All Over District Marathi News | Maharashtra News", "raw_content": "\nGadchiroli Rain Updates : विदर्भातील ताज्या पूरपरिस्थितीत गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील तेलंगणाच्या टोकावरील सिरोंचा येथे भयावह स्थिती निर्माण झाली आहे. तेलंगाना राज्यातील येणाऱ्या येलंपली धरणातून अचानक 13.15 लाख इतका मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्यामुळे सिरोंचा तालुक्यात महापुराची स्थिती निर्माण झाली आहे.\nगेले चार दिवस हे तालुक्याचं शहर चारही बाजूनं पाण्यानं वेढलं गेलं आहे. मेडीगट्टा बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यानं सिरोंचा येथे बॅकवॉटरची स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे वैनगंगा-प्राणहिता आणि गोदावरी या नद्यांच्या संगमस्थळी पाण्याची आवक सुरूच असल्यानं या गावाला पुराचा वेढा पडला आहे. 1986 साली अशाच पद्धतीनं पूर आला होता. गडचिरोली जिल्ह्यातील 40 गावातील नागरिकांचं आजवर स्थलांतर करण्यात आलं आहे. त्यातील केवळ 34 गावं सिरोंचा तालुक्यातील असून सिरोंचा येथील स्थानिक प्रशासन पूरग्रस्त नागरिक आणि पडझड झालेल्या घरातील सावरत असलेल्या पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी पुढे आले आहेत. गोसेखुर्द धरणातील आवक वैनगंगा नदीत अधिक प्रवाहित झाली. जिल्ह्यातील काही मार्ग पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहेत.\nगडचिरोलीत पाऊस ओसरला असला तरी आता त्याचं नुकसान मोठ्या प्रमाणावर समोर आलं आहे. पाहुयात कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान\nकोणत्या धरणातून किती विसर्ग\nमेडीगट्टा लक्ष्मी 6 ते 29 लाख क्युसेक\nगोसीखुर्द 62 ते 4.35 लाख क्युसेक\nयेलंपल्ली 0.92 ते 13.15 लाख क्युसेक\nमुख्य मार्गाची स्थिती आणि बंद मार्ग\nजिल्ह्यात 28 मार्ग अद्यापही बंद अवस्थेत आहेत. यात महत्वाचे मार्ग गडचिरोली- चामोर्शी, आरमोरी- गडचिरोली, आष्टी- चंद्रपूर, आलापल्ली -भामरागड हे मार्ग अद्यापही बंद अवस्थेत आहेत.\nआलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे अवजड वाहनं जाण्यास बंदी केली आहे.\nसिरोंचा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला मोठं नुकसान\nतेलंगणा राज्याला जोडणारा अप्रोज मार्ग पुरामुळे संपर्क तुटला आहे. तर तेलंगणा- महाराष्ट्र– छत्तीसगड या तीन राज्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या पुलाचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे या मार्गावरील महत्त्वाची वाहतूक अनेक दिवस बंद पडली होती.\nदक्षिण गडचिरोलीचं मुख्य शहर आलापल्लीवरून जाणाऱ्या पाच तालुक्यातील अनेक छोट्या नाल्यांना देखील पूर आला होता. त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या इतर पुलांवर देखील तळी झाली आहेत. त्यामुळे या भागातील महत्त्वाची वाहतूक काही काळ बंद अवस्थेत होती. यात आलापल्ली- सिरोंचा, आलापल्ली-आष्टी, आलापल्ली -भामरागड, तर दुसरीकडे आष्टी ते गडचिरोली मार्गावर तडे गेले आहेत.\nशेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान\nजिल्हात पाऊस आणि पुरामुळे सर्वाधिक शेतीचं नुकसान सिरोंचा तालुक्याला बसला आहे. शेकडो एकर शेती जमीन पाण्याखाली आली आहे. तालुक्याला लागून असलेल्या मेडीकट्टा धरणाच्या मोठ्या प्रमाणात विसर्गामुळे सोबतच तेलंगणा राज्यातील एलमपल्ली धरणातून अचानकपणे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे ही पूर परिस्थिती उद्भवली. ज्यामुळे तालुक्यातील शेतीसह अनेक घर पाण्याखाली आलं आहे. सध्या पूर ओसरला असला तरी सिरोंच्या तालुक्यात नेमका किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हे अद्याप कळू शकलं नाही. कारण पुराचं रौद्ररुप नेमकं किती हे अद्याप कळू शकलेलं नाही.\nजिल्ह्यातील 45 गावांना स्थलांतर करण्यात आलं.\nजिल्ह्यातील 2785 कुटुंबांना हलवलं\nजिल्हातील एकूण 11836 लोकांना सुरक्षीत स्थळी हलवलं\n45 गावांनापैकी 34 गावे फक्त सिरोंचा तालुक्यातील आहेत.\nसिरोंचा तालु्यातील 2424 कुटुंबाना हलवलं\nलोकसंख्या 10563 सुरक्षीत स्थळी हलवलं\nअहेरी 292 कुटुंब आणि 993 लोकांना सुरक्षीत स्थळी हलवलं\nमुलचेरा 69 कुटुंबं 270 लोकांना सुरक्षीत स्थळी हलवलं\nमहत्त्वाच्या इतर बातम्या :\nMaharashtra Rain : विदर्भात पावसाचं थैमान, आजही मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी\nattack on a vada pav seller in nashik, आधी वडापाव विक्रेत्यावर हल्ला; नंतर त्याच जागेवर पोलिसांनी हल्लेखोरांना धू-धू धुतलं; Video व्हायरल – first a...\ndhule police, पार्टीसाठी घरातून बाहेर पडला, मात्र सकाळी थेट मृतदेह आढळला; गळ्यावर व्रण असल्याने कुटुंब हादरलं\nudayanraje bhosale, भाजपमधूनच उदयनराजेंची कोंडी\nहोळीसाठी कल्याण-डोंबिवलीतील आजचे निर्बंध हटवले; पण…\nMukesh Ambani: मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर कार पार्क कोणी केली\nअवघ्या ७,४९० रुपयात खरेदी करा टीव्ही, स्मार्टफोनवरही बंपर डिस्काउंट; पाहा डिटेल्स – amazon great freedom...\nnse, गुंतवणूकदारांच्या कामाची बातमी निश्चित हमी परताव्याच्या योजनांबद्दल सतर्कतेचा इशारा – caution for investors nse...\nएकटा जडेजा लढला; सामन्यासह भारताने मालिका गमावली\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/269/20897", "date_download": "2022-12-01T13:27:27Z", "digest": "sha1:I2VVEHIQIMOPA4EPLH5OE6BU5EB7QZUB", "length": 20643, "nlines": 142, "source_domain": "bookstruck.app", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha मयंग : आसाम - Marathi", "raw_content": "\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha / मयंग : आसाम\nतंत्र आणि मंत्र गुवाहाटीजवळील एका लहानशा गावात पारंपरिक जादूचा अजूनही बराच प्रभाव आहे. जादू आणि आसाम (किंवा पूर्वीच्या काळी म्हटले जायचे त्याप्रमाणे प्रगज्योतिषपूर) यांचे दृढ नाते आहे. मिर्झा नाथन, इब्न-बतुता आणि सहाबुद्दिन अशा पंडितांनी आपल्या लिखाणात प्रगज्योतिषपूर येथील तंत्र-मंत्राविषयी उल्लेख केलेला आहे. हिंदू पुराणानुसार भगवान कृष्णाने भगदत्ताचे वडील नरकासुरासोबत मायायुद्ध केले. त्याला अध्यात्मिक ताकद मिळाली होती. प्राचीन काळी आसाममधील शक्तीपीठ कामखया हे तांत्रिझमचे मुख्य केंद्र होते. तिथे बौद्ध धर्मगुरू तंत्राचा सराव करण्यासाठी येते. काळानुसार हे बौद्ध धर्मगुरू आसामच्या विविध भागांत विखुरले गेले. पण तरी त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने हजो आणि मयंग येथे राहिले. मयंग येथील तांत्रिझमचा उदय एडी ८ ते ९ व्या शतकाच्या काळात असल्याचे दिसते. १२ व्या शतकात बौद्ध धर्मगुरूंनी त्यास आकार देण्यात योगदान दिले. त्यामुळे मयंग येथील तांत्रिझममध्ये हिंदू व बौद्ध गुप्तविद्येचे अनोखे मिश्रण दिसते. हा काळया जादूचा पाया आहे. गुवाहाटीपासून जवळ असूनही आजच्या काळात मयंग जगापासून कोसो दूर आहे. मयंग एच. एस. हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक आणि तांत्रिझमचे अभ्यासक मंथिर सैकिया सांगतात की, मणिपूरच्या मैबाॅग राजपुत्राने येथे कचरी राज्य स्थापन केले. मयंग हे नाव राजपुत्राच्या नावावरून पडले. प्राचीन काळापासून मयंगमध्ये तांत्रिझमचा वापर केला जायचा. त्यामुळे अहोम राज्यकर्ते आणि त्यानंतर ब्रिटिश यांना कचरी राज्याला आव्हान देण्याचे धाडस झाले नाही. शत्रूवर प्रभुत्व मिळवण्यासाठी तांत्रिक वशीकरणाचा अवलंब करायचे. मयंग येथील काळी जादू करणारे तिलक हजारिका सांगतात की, शब्दांच्या उच्चारातून जादूची ताकद निर्माण होते. प्रत्येक शब्दामध्ये विशिष्ट ताकद दडलेली असते. एखाद्याने स्तुती केली की तुम्हाला आनंद होते. एखाद्याने दोष दिला की तुम्हाला दु:ख होते. शब्द म्हणजे ब्रम्ह असते. त्यामुळे प्राचीन काळातील मंत्र मौखिक स्वरूपात होते. काळी जादू करणारी मंडळी (बेझ आणि कबीराझ) ही काळजी घ्यायचे की ते मंत्र सर्वसामान्यांपर्यंत पोहचणार नाहीत. त्यामुळे हे मंत्र लेखी स्वरूपात जतन करण्याची गरज भासली नाही. पण कचरी राजांनी हे मंत्र लिहून ठेवण्यासाठी जादूगारांना प्रोत्साहन दिले. आज त्यांच्याकडे मंत्रांच्या ३०० मॅन्युुस्क्रिप्ट आहेत. त्या या परिसरातील संचीपत आणि तुलिपत याविषयी आहेत. मयंग येथे विविध प्रकारच्या मंत्रांचा वापर केला जातो. त्यापैकी काही म्हणजे - मोहिनी बन, सर्पबिशंसख, बातीश, तेकेली बान, बाघ बोंधा, बिख बान, झोर बान, जुई निबरानी, पाश आणि काम बान मंत्र. प्रत्येक मंत्रात खास अशी शक्ती आहे. उडान मंत्र वापरून एखादी व्यक्ती हवेत उडू शकते, तर लुकी मंत्राने एखाद्याला हवेत नष्ट करून टाकता येते. बिख बान मंत्राने शत्रूला मारून टाकता येते, तर काम बान मंत्रामुळे लैंगिक क्षमता वाढवता येते. इतकेच नाही, तर पानांचे रूपांतर माश्यामध्ये करणारा मंत्रही उपलब्ध आहे. मयंग येथील अन्य रहिवाशांप्रमाणे मंथिर सैकिया यांच्याकडे जादूविषयी अनेक आठवणींचा खजिना आहे. ते सांगतात, मी लहान होतो तेव्हा माझे वडील खास प्रकारचा भात बनवण्यासाठी तांदूळ शिजवत होते. पण तीन दिवस वाफ काढूनही तांदूळ शिजलाच जात नव्हता. माझ्या वडिलांना संशय आला की, कुुणीतरी तांदूळ शिजण्यावर बंधन घातले असणार. त्यांनी कबिराझना बोलावले आणि त्यांनी या घडल्या प्रकाराविषयी सांगितले. कबिराझने माझ्या वडिलांना कपडे उतवायची सूचना केली. माझ्या वडिलांनी त्यानुसार केले आणि त्यानंतर लागलीच तांदूळ शिजला. प्रणब बेझबरुआ हे कबिराझ आहेत. त्यांच्याकडे जादूई ताकद असल्याचे म्हटले जाते आणि ते त्याची ताकदीचे प्रात्यक्षिक करताना दिसतात. आम्हाला आमचे हात बाजूला घ्यायला सांगितले जाते. बेझबरुआ मूठभर वाळू हातात घेतात आणि त्यावर काही मंत्र पुटपुटतात. ही वाळू आमच्या हातांवर फेकली जाते आणि ती फेकल्याबरोबर हातावर विचित्र असे टोचल्याचे, खाजल्याचे जाणवू लागते. आमच्यावर बॅरल बॅन लावला असल्याचे आम्हाला सांगितले जाते. आणखी मूठभर वाळू वेगळा मंत्र म्हणून आमच्या हातांवर टाकली जाते. ती टाकल्यावर टोचल्याचे, खाजल्याचे मात्र थांबते. सराव आणि जतन करण्याचा अभाव यामुळे मयंग येथील तंत्रविद्येचा अस्त होत आहे. ही कला अवगत असलेले अगदी मूठभर लोक उरले आहेत. मयंग येथील रहिवासी लोकेंद्रनाथ हजारिका सांगतात की, ही पारंपरिक कला जतन करण्याचे आणि तिला पुन्हा उभारी देण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. ज्यांच्या ज्यांच्याकडे याविषयी लेखी माहिती आहे ती संकलित करत आहोत. या कलेला आधार देेईल अशा पुरातन साहित्याची जमवाजमवही आम्ही करत आहोत. रोजा मयंगमध्ये आम्हाला शिलेवर लिहिलेले आढळले. ते ३.८ मीटर लांबीचे होते. पण त्यातील अक्षरे नीट वाचता येत नाहीत. या गावातील उत्पलनाथ गुवाहाटी विद्यापीठातून मयंगच्या पारंपरिक जादूकलेविषयी आणि औषधांविषयी पीएचडी करत आहे. मयंग गावात सन २००२ मध्ये सुरू केलेल्या म्युझिअम व रिसर्च सेंटरचा तो सचिवही आहे. या सेंटरमध्ये एकूण ४७ मॅन्युस्क्रिप्ट आहेत. नाथ याने नॅशनल म्युझिअमच्या संचालकांना पत्र लिहून विनंती केली आहे की या म्युझिअमला भेट देण्यासाठी तज्ज्ञांचे पथक पाठवावे. मॅन्युस्क्रिप्टचे जतन करण्याविषयी १५ दिवसांच्या कार्यशाळेचे नियोजन केलेले आहे. आसाम सरकारने म्युझिअमसाठी २० लाख रुपये मंजूर केले आहेत. सध्याचे कचरी येथील राजे तरंतीकांत कोनवर सांगतात की, ही कला म्हणजे त्यांच्या कुटुंबाचा एक भाग आहे. माझे आजोबा मिना सिंग तांत्रिक होते. ते दर शनिवारी बाजूच्या जंगलात जायचे आणि भगवान शंकर आणि मा कालीची पूजा करायचे. माझ्या वडिलांना माझ्या आजोबांकडून ही विद्या शिकायची होती, पण तांत्रिझम असा दुसऱ्याला देत येत नसल्याने माझ्या आजोबांनी यास नकार दिला. नवी पिढी मयंगच्या या प्राचीन कलेविषयी रस दाखवेल आणि या संस्कृतीचे शास्त्रीय विश्लेषण केले जाईल, अशी अपेक्षा या राजांना आहे. - साभार लेखक अजय मिश्रा\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालावल\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-capricorn-horoscope-in-marathi-14-05-2021/", "date_download": "2022-12-01T13:13:41Z", "digest": "sha1:GCUOKI6EDSVJJWFRWWDQBSNSKNPK6NXF", "length": 13355, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays makara (Capricorn) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nआपल्याच भावासोबत रिलेशनशिपमध्ये तरुणी, एका गोष्टीने पलटलं नात्याचं समीकरण\nसमांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी थेट गाठणार 'हा' देश\nबैलगाडा शर्यतीचं इतकं खूळ का आहे या शर्यतीची सुरुवात ते वाद, सर्वकाही...\nडिसेंबरमध्ये लाँच होणार ‘या’ नवीन कार, पाहा काय आहेत वैशिष्ट्यं\nबैलगाडा शर्यतीचं इतकं खूळ का आहे या शर्यतीची सुरुवात ते वाद, सर्वकाही...\nVideo : झोप नाही, गाडी चालवायची कशी एसटी ड्रायव्हरची अवस्था पाहून बसेल धक्का\nNo Shave November: कोल्हापूरच्या तरुणांनी गोळा केली कॅन्सरग्रस्तांसाठी मदत,Video\nपुण्यात खूनाचे सत्र थांबेना, गेल्या 15 दिवसात 12 जणांचा खून\nनार्को टेस्टमध्ये आफताबची कबुली, श्रद्धाचा मोबाईल अन् कपड्यांबाबत सांगितलं\n सापडलेली सोन्याची चैन केली परत, मालकाने काय केलं पाहा\nलग्नानंतर वर्षातच तरुणीचा शेवट; आई-वडिलांनीच हत्या करून मृतदेह बॅगेत भरला अन्...\nनार्को टेस्टमध्ये गुन्हेगार सत्य सांगतात या प्रश्नांमुळे आफताबचा पर्दाफाश होणार\nसमांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी थेट गाठणार 'हा' देश\nराणा दा पाठक बाईंचा खास लुक; ग्रँड हळदी सेलिब्रेशनची पहिली झलक पाहाच\nकाही केल्या शांत होईना अर्जुन कपूरचा राग; पोस्ट करत म्हणाला 'तुमच्या कर्माची फळं\n अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली महत्त्वाची घोषणा\nBCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ३ माजी क्रिकेटपटूंची वर्णी\nस्टीव्ह स्मिथने डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी केली बरोबरी, हिटमॅनला दिलं आव्हान\nबांगलादेश दौऱ्यानंतर ३ सामन्यात का खेळणार नाहीत विराट, रोहित\nइंग्लंडची कसोटीत टी20 सारखी फटकेबाजी, पाकिस्तानच्या गोलंदाजांची केली धुलाई\nरिटेल Digital Rupee म्हणजे काय क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल रुपीमधला फरक\nतुमचं या बँकेत Loan आहे का भरावा लागणार जास्त EMI\nफेक सल्लागारांवर SEBIची मोठी कारवाई, तुम्ही तर पैसे गुंतवले नाही ना\nAirport शेजारी घर असेल तर मिळणार नाही ही सुविधा, तुमचं होऊ शकतं नुकसान\nहिवाळ्यात खा हे 10 सुपरफूड; आजार राहतील दूर, तज्ञांनीच दिला सल्ला\n...म्हणून लोकांना आवडते जुनी दारू; तुम्हाला माहितीये का कारण\nSarees on EMI : लग्नाची बिनधास्त करा खरेदी, 'इथं' घ्या ईएमआयवर साड्या\nविवाहबाह्य संबंधामधून बाहेर कसं पडावं हे 4 उपाय खूपच फायद्याचे\nHealth Tips : निरुपयोगी समजून फेकू नका आल्याची बहुमोल साल, असा करा उपयोग\nक्रिकेटपासून हिंदूहृदयसम्राटांपर्यंत; पु. ल. देशपांडेंचे 7 भन्नाट किस्से\nहरपलं देहभान... विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन वारकरी; पहा वारीचे सुंदर PHOTO\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\nआपल्याच भावासोबत रिलेशनशिपमध्ये तरुणी, एका गोष्टीने पलटलं नात्याचं समीकरण\nआकाशातून कोसळताच हातात धरलं; विमानाचा कधीच पाहिला नसेल असा Shocking Video\nपाण्यावर धावणारा सरडा कधी पाहिलाय का वन अधिकाऱ्यांनी उघड केलं गुपित\n वजन घटवण्याच्या नादात असा उपाय पडला भारी; फुटली महिलेची किडनी\nयंदा 7 डिसेंबरला आहे दत्त जयंती; जाणून घ्या श्रीदत्तात्रेयाचे अवतार, धार्मिक कथा\nसंध्याकाळच्या वेळेस चुकून पण ही कामं करू नयेत; त्याचं वास्तुशास्त्र समजून घ्या\n'पंचका'मध्ये कोणाचा मृत्यू झाल्यास काय करावं अंत्यसंस्कारावेळी करा हे काम\n2023 हे वर्ष `या` पाच राशींसाठी असेल विशेष शुभफलदायी\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(मकर राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nश्रीगणेश सांगतात की संयमित बोलणे आपणास अनेक संकटातून वाचवू शकेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबियांशी गैरसमज झाल्याने मनसिक अस्वस्थता जाणवेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. शेअर - सट्टा यात पैसे गुंतविण्याचे नियोजन कराल. गृहिणींना मानसिक असंतुष्टता जाणवेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही.\nमकर राशीचा स्वामी शनी असतो. राशीस्वामी शनी असल्यामुळे मकर राशीचे लोक खूपच शिस्तीचे असतात. या राशीचे लोक जे काम हाती घेतात ते पूर्ण करतातच.\nबुधाच्या संक्रमणाने तयार होतोय भद्रराज योग; या 3 राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस\nया 6 राशींसाठी बुधादित्य योग भाग्यशाली; नोकरी-व्यवसायात मिळतील सुखद वार्ता\nया 5 राशींचे लोक असतात जरा जास्तच इमोशनल; भावनिक निर्णयाचा बसतो फटका\nआजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/pune/ajit-pawar-got-angry-in-pune-over-fake-news-and-said-these-are-completely-false-reports-mhds-599975.html", "date_download": "2022-12-01T14:44:05Z", "digest": "sha1:OOCH3JNZWQZAN5I5W36KNYFBHUIUIO3B", "length": 8614, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ajit Pawar angry over fake news: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांमध्ये येणाऱ्या वृत्तांवरुन संताप व्यक्त केला – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /पुणे /\nअजित पवार संतापले अन् म्हणाले 'या' बातम्या धादांत खोट्या\nअजित पवार संतापले अन् म्हणाले 'या' बातम्या धादांत खोट्या\nप्रसारमाध्यमांत येणाऱ्या बातम्यांवरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nपुण्यात खूनाचे सत्र थांबेना, गेल्या 15 दिवसात 12 जणांचा खून\nVIDEO : 28 वर्षांनंतर पुण्यात पुन्हा भरली अनोखी शाळा, 1994 च्या बॅचची पोरं...\nज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन\nमुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, 2 कंटेनर 100 फूट खोल दरीत कोसळले\nपुणे, 3 सप्टेंबर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी प्रसारमाध्यमांत येणाऱ्या काही बातम्यांवरुन संताप व्यक्त केल्याचं पहायला मिळालं. मीडियाने विश्वासार्हाने बातम्या द्याव्यात... लोकांचा, आमचा विश्वास उडत चालला असल्याचंही यावेळी अजित पवार म्हणाले. पाहूयात नेमकं अजित पवार काय म्हणाले...\nया बातम्या कुठून येतात कळत नाही\nअजित पवार म्हणाले, मी राष्ट्रवादी भवनात बसलो होतो तर कुणी म्हणतं हेमंत टकलेंचं नाव दिलं. तुम्हीच लोक चालवता की अमक्याचं नाव शिवसेनेने कमी केलं. तमक्याचं नाव कमी केलं. राजू शेट्टी यांचा पत्ता कट हेमंत टकले यांना संधी, याही बातम्या कुठून येतात कळत नाही.\nशहानिशा करुन बातम्या द्याव्यात\nकाही लोकांमुळे सहकार बदनाम झालंय, माझ्या सारख्या 40 वर्ष राजकारणात आहे. मंत्री म्हणून शपथ घेऊन जबाबदारीने बोलत असतो... अशा खोट्या बातम्या वाचून, पाहून खंत वाटते. राज्य बँक, संचालक यांची काही चौकशी, छापेमारी झाली नाहीये. मीडियाने शहानिशा करून बातम्या चालवाव्या असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.\nराहुल गांधींनी सांगितलेल्या अर्थशास्त्राचा हवाला देत शिवसेनेकडून केंद्र सरकारवर हल्लाबोल\nया बातम्या धादांत खोट्या\nबारामतीला मी घेतलेल्या जमिनीची सीबीआय चौकशी झाल्याची बातमी लावली. ईडीने राज्य सहकारी बँकेवर छापेमारी केल्याच्या बातम्या मीडियाने लावल्या... या बातम्या धादांत खोट्या असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे.\nमंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरुन मनसे-भाजपला टोला\nराज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मुद्द्यावरुन मनसे-भाजपच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, कुणी आक्रमक व्हाव हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करणार. मंदिरे खुली करा हा भावनिक मुद्दा आहे. त्या भावनिक मुद्द्याच्या निमित्ताने काही साध्य होऊ शकतं का हे आजमवण्याचा प्रयत्न काहीजण करत आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T13:38:47Z", "digest": "sha1:5NCZ54QAPKLOBWPWP7O77WBUR6KES3R4", "length": 2574, "nlines": 56, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "मराठी कथा कविता Archives - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » मराठी कथा कविता\nTag: मराठी कथा कविता\nपाहता पाहता शर्यतीचा दिवस उजाडला. सखा सकाळी उठून सगळं आवरू लागला. शांता कशीतरी उठण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला उठताच येत नव्हतं. तिची ती धडपड पाहून सखा तिच्या जवळ जात म्हणाला.\n“बसून राहा शांता, तापेचा जोर खूप वाढलाय\nसखा एवढे बोलून सुसाट पळत सुटला. हातात डबा घेऊन , कुठंही तो सांडू नये म्हणून काळजी घेत. पोटातली आग त्याला जाळत होती. हातात अन्न होत पण तो घास त्याच्यासाठी देवाने लिहिला नव्हता. अनवाणी पायाने त्या सावंतवाडीकडे तो जोरात धावत सुटला. उन्ह डोक्यावर होत. ओठ कोरडे होते, हातात तो डबा होता, आणि त्याला समोर फक्त सावंतवाडी दिसत होती. क्षणही सुसाट धावत होते. आणि सखाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2022-12-01T12:18:05Z", "digest": "sha1:IH7BU67OR6UHIC3JSEODKZ2JGU4IYMQB", "length": 6364, "nlines": 104, "source_domain": "m4marathi.com", "title": "दुर्गभ्रमंती- किल्ले “राजगड” – m4marathi", "raw_content": "\nशिवरायांनी गड किल्ल्यांवारती आपलं उभं आयुष्य व्यतीत केलं,स्वराज्याची पहिली राजधानी म्हणुन राजगडला ओळखलं जात.\nगडांचाराजा म्हणजे ‘राजगड’ होय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला म्हणजे ‘राजगड’. स्वत: महाराजांनी या गडाची उभारणी केली असून इ. स. १६४५ ते १६७२जवळजवळ २७ वर्षांचा कालखंड महाराजांनी गडावर घालविला होता. महाराजांची काहीकाळासाठी ‘राजगड’ ही राजधानी होती.\nअतिशय दुर्गम किल्ला म्हणूनआजही जागतिक स्तरावर ‘राजगडचा’ गौरव केला जातो. गडावर, संजीवनी माची, बालेकिल्ला, पद्मावती देऊळ, राजवाडा, मारुती मंदिर आदी महत्त्वाच्याऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत. गडावरून निसर्गाच्या अकराळ-विकराळ पणतरीही सुंदर अशा स्वरूपाचे दर्शन होते. अतिशय देखणा पण चढण्यास अवघड असाहा किल्ला आहे. छत्रपती शिवाजीराजांनी मिर्झाराजे जयसिंगाशी जोतह केलाहोता, त्यामध्ये राजांनी २३ किल्ले मुघलांच्या स्वाधीन केले होते. त्यावेळी स्वराज्यात राहिलेल्या १२ किल्ल्यापैकी एक म्हणजे ‘राजगड’ हा प्रसिद्धकिल्ला होय. पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. पुणेजिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात हा डोंगरी किल्ला असून, पुणे, भोर येथूनगडावर जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत.\n” साहित्य संमेलन एक विलक्षण अनुभव………..”\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/mla-vidya-chavan-critisised-devendra-fadnavis-on-mla-jitendra-awhad-resignation-ask97", "date_download": "2022-12-01T14:46:09Z", "digest": "sha1:OGTHANC4AJ32B34DRGJOTHJ2EBJ7WJFO", "length": 8682, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidya Chavan: \"देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा दुरुपयोग केला जातोय\" | Sakal", "raw_content": "\nVidya Chavan: \"देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा दुरुपयोग केला जातोय\"\nहर हर महादेव चित्रपटाच्या वादानंतर आता पुन्हा एकदा आमदार जितेंद्र आव्हाड एका नव्या वादात अडकले आहेत. काल (रविवारी) रोजी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या कळवा-खाडी पुलाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान एका महिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.\nत्यानंतर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं. पोलिसांनी 72 तासांत माझ्याविरोधात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोपही या ट्वीटमधून आव्हाड यांनी केला. तसेच, लोकशाहीची हत्या उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही, असंही आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.\nदरम्यान यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या नेत्या विद्याताई चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत जे काही दोन दिवसांत झालं आहे ते भयंकर आहे. मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा दुरुपयोग करण्यात येत आहे. पोलिसांवर दबाव निर्माण केला जात आहे. यांना वाटतील ते गुन्हे लावण्यात येत आहेत. मी मुख्यमंत्र्याना पत्रात सांगितलं आहे की, गृहखात तुमच्याकडे घ्या, देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा दुरुपयोग होत आहे असंही विद्याताई चव्हाण बोलताना म्हणाल्या आहे.\nहेही वाचा: Jitendra Awhad: 'मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय'; आव्हाडांच्या ट्वीटमुळे खळबळ\nजर तुम्ही पोलिसांनावर दबाव आणत असाल तर पोलिस खात वेगळं कशाला हवं आहे. कोणता गुन्हा आहे ते पोलिस ठरवली दुसऱ्यांनी यामध्ये पडायला नको हा पोलिसांचा अधिकार आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीसांकडून गृहखात्याचा दुरुपयोग होतो आहे आणि याकडे आपण गंभीरपणे पाहायला हवं असंही त्या म्हणाल्या आहेत.\nहेही वाचा: Jitendra Awhad: आव्हाड पुन्हा अडचणीत, महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आठवडाभरात दुसरा गुन्हा दाखल\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/7-november-2022-current-affairs-in-marathi/", "date_download": "2022-12-01T14:33:00Z", "digest": "sha1:FTOXN5WEQTSF5ENAHLREHFVJXEAKQYOM", "length": 22585, "nlines": 181, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "७ नोव्हेंबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams - MPSC Today", "raw_content": "\n1 ७ नोव्हेंबर चालू घडामोडी\n1.1 ला लिगा फुटबॉल – बार्सिलोनाचा अर्मेनियावर विजय:\n1.2 ‘आयओए’मध्ये आता महिलांना समान अधिकार; नव्या घटनेला ‘आयओसी’ची मंजुरी, १० डिसेंबरला निवडणूक:\n1.3 भारतीयांना ‘ट्विटर ब्ल्यू’साठी पैसे कधीपासून भरावे लागणार एलॉन मस्क यांनी दिलं उत्तर, म्हणाले:\n1.4 निवृत्ती वेतन योजनेबाबत लवकरच मार्गदर्शक सूचना; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे नोकरदारांना दिलासा:\n2 पुतिन यांच्याकडून भारतीयांची स्तुती; नागरिक प्रतिभावान, ध्येयवादी असल्याचे उद्गार:\n3 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा\nRRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.\n७ नोव्हेंबर चालू घडामोडी\nला लिगा फुटबॉल – बार्सिलोनाचा अर्मेनियावर विजय:\nदुसऱ्या सत्रात खेळाडूंनी केलेल्या गोलच्या जोरावर ला लिगा फुटबॉलमध्ये बार्सिलोनाने अर्मेनियावर २-० असा विजय साकारला. हा सामना बार्सिलोनासाठी संस्मरणीय राहिला, कारण गेरार्ड पिक्यूला निरोप देण्यात आला.\nसामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. पहिल्या सत्रात गोल करण्याचे प्रयत्न झाले, मात्र कोणालाही यश न मिळाल्याने मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता.\nदुसऱ्या सत्रात बार्सिलोनाच्या ओउस्माने डेम्बेलेने (४८व्या मिनिटाला) गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर फ्रेंकि डी जोंगने (६२व्या मि.) प्रतिस्पर्धी संघाच्या बचावाला भेदत गोल झळकावत संघाला २-० अशा सुस्थितीत पोहोचवले. संघाने अखेपर्यंत ही आघाडी कायम राखत विजय नोंदवला.\n‘आयओए’मध्ये आता महिलांना समान अधिकार; नव्या घटनेला ‘आयओसी’ची मंजुरी, १० डिसेंबरला निवडणूक:\nघटनेच्या बदलावरून अडकून राहिलेल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. महिलांनाही पुरुषांबरोबर समान अधिकार मिळणारी ‘आयओए’ची नवी घटना तयार झाली असून, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) या नव्या घटनेस मंजुरी दिली आहे.\n‘आयओए’च्या निवडणुकीत आता महिलांना समाधान अधिकार तर मिळणार आहेच, बरोबरीने खेळाडूंनाही स्थान देण्यात येणार आहे. ‘आयओए’ने घटनेत आजपर्यंत केलेला हा सर्वात ऐतिहासिक बदल आहे. घटनेत राज्य ऑलिम्पिक संघटनांचा मताधिकारही काढून घेण्यात आला आहे. खेळाडूंची मते दोन गटात विभागण्यात आली आहेत. एक गट खेळाडू आयोग (अ‍ॅथलिट्स कमिशन) आणि दुसरा गट सर्वोच्च ८ खेळाडूंचा असेल. त्याचबरोबर सरचिटणीस आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ही दोन महत्त्वाची पदे पूर्णपणे व्यवस्थापन कौशल्यावर निवडली जातील. अर्थात, त्यांना मतदानाचा अधिकार नसेल.\nही घटना १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या ‘आयओए’च्या विशेष सर्वसाधारण सभेसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात येईल. सभेमध्ये घटनेची मंजुरी घेतल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या एकसदस्यीय निवड समितीने निवडणूक १० डिसेंबर रोजी निश्चित केली आहे. निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाचे माजी सरचिटणीस उमेश सिन्हा हे निवडणूक निर्णय अधिकारी असतील.\nभारतीयांना ‘ट्विटर ब्ल्यू’साठी पैसे कधीपासून भरावे लागणार एलॉन मस्क यांनी दिलं उत्तर, म्हणाले:\nभारतीयांनाही लवकरच ट्विटरवर ‘ब्ल्यू टिक’साठी पैसे भरावे लागणार आहेत. ‘ट्विटर’चे नवे मालक एलॉन मस्क यांनी एका महिन्यात भारतात ही सेवा सुरु होईल असं स्पष्ट केलं आहे. एका भारतीय युजरने मस्क यांच्याकडे यासंबंधी शंका उपस्थित केल्यानंतर, त्यांनीच याचं उत्तर दिलं. नुकतंच मस्क यांनी ट्विटवरील ‘ब्ल्यू टिक’साठी ८ डॉलर भरावे लागणार असल्याचं जाहीर केलं असून, काही ठिकाणी याची अंमलबजावणी सुरु केली आहे.\nसध्या ‘ट्विटर ब्ल्यू’ सेवा अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटनमध्ये सुरु करण्यात आली आहे. भारतातही महिन्याभरात ही सेवा सुरु होईल असं मस्क यांनी स्पष्ट केलं आहे.\nट्विटरवर प्रभू नावाच्या युजरने ‘ट्विटर ब्ल्यू’ भारतात कधी सुरु होणं अपेक्षित आहे अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना मस्क यांनी, महिनाभराच्या आत सुरु होईल अशी आशा असल्याचं सांगितलं.\nआयफोनमधील ट्विटर अॅपवर एक नोटिफिकेशन दिसत आहे. यामध्ये आम्ही आजपासून ‘ट्विटर ब्ल्यू’मध्ये नवे फिचर समविष्ट करत असून, लवकरच आणखी नवे फिचर्स दाखल होतील. आता साइन अप केल्यानंतर महिन्याला ८ डॉलर भरत ट्विटर ब्ल्यू मिळवा, असं सांगण्यात आलं आहे.\nनिवृत्ती वेतन योजनेबाबत लवकरच मार्गदर्शक सूचना; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे नोकरदारांना दिलासा:\nसर्व नोकरदार आणि मालकांना निवृत्ती वेतन योजनेतील तरतुदींबाबत मार्गदर्शक सूचना लवकरच जारी केल्या जातील, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्रालयातून देण्यात आली आहे. भविष्य निर्वाह निधी कायद्यातील २०१४ साली झालेली दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी वैध ठरवली. या निकालामुळे १५ हजारांपेक्षा जास्त वेतन असलेले कर्मचारीही निवृत्ती वेतनासाठी पात्र ठरणार आहेत.\n२०१४ साली झालेली घटनादुरुस्तीमधील १५ हजारांपेक्षा जास्त वेतन असलेल्यांना पगाराच्या १.८६ टक्के रक्कम भविष्य निर्वाह निधीसाठी देण्याची अट न्यायालयाने रद्द ठरवली. तर भविष्य निर्वाह निधीसाठी १९५२च्या कायद्यातील ६ हजार ५०० रुपयांच्या किमान वेतनाची मर्यादा १५ हजार करण्याची दुरुस्ती मात्र न्यायालयाने मान्य केली.\nशुक्रवारी सरन्यायाधीश उदय उमेश लळित, न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. सुधांशू परडीवाला यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निकालाचा केंद्र सरकारसह भविष्य निर्वाह निधी कार्यालय (ईपीएफओ), कर्मचारी आणि मालकांच्या संघटनांनी अभ्यास सुरू केला आहे. निकालाला अनुसरून नव्या तरतुदी आणि प्रक्रियेबाबत मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील, अशी माहिती कामगार मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.\nईपीएफओमधील कर्मचारी आणि मालकांच्या प्रतिनिधींनी निकालाबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या असून अधिक अभ्यासाअंती विश्लेषण करणे शक्य असल्याचे म्हटले आहे. ईपीएफओसह सर्व संबंधितांना प्रणालीमध्ये सुधारणेसाठी वेळ देत न्यायालयाने आपल्या आदेशाला सहा महिन्यांची स्थगिती दिली आहे. येत्या चार महिन्यांमध्ये यासंदर्भात अधिक स्पष्टता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\nपुतिन यांच्याकडून भारतीयांची स्तुती; नागरिक प्रतिभावान, ध्येयवादी असल्याचे उद्गार:\nरशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आठवडाभरात दुसऱ्यांदा भारताविषयी गौरवोद्गार काढले आहेत. भारताच्या विकासातील यशोकथेची प्रशंसा करताना त्यांनी म्हटले, की भारतीय अत्यंत प्रतिभावान आणि ध्येयवादी आहेत. आपल्या देशाच्या विकासासाठी ते आपले योगदान सातत्याने देत आहेत.\nपरराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ७ आणि ८ नोव्हेंबरला रशियाचा दौरा करणार आहेत. त्याआधी पुतिन यांनी हे वक्तव्य केल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. शुक्रवारी रशियाच्या राष्ट्रीय एकता दिनी ‘रशियन हिस्टॉरिकल सोसायटी’च्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या बैठकीत बोलताना पुतिन म्हणाले, की भारताकडे पहा. अतिशय प्रतिभावान, ध्येयवादी आणि देशाच्या विकासासाठी कटिबद्ध नागरिकांमुळे भारत आपल्या विकासामध्ये नवी उंची निश्चित गाठेल. भारताची दीड अब्ज लोकसंख्या निश्चितच विकासाचे ध्येय गाठेल, यात शंका नाही.\nरशियन सरकारच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले, की पुतिन यांनी वसाहतवाद आणि रशियाच्या संस्कृतीबद्दलही भाष्य केले. पुतिन यांनी गेल्या गुरुवारीही रशियाच्या भारतासोबतच्या मैत्रीचा पुनरुच्चार केला होता. ते म्हणाले होते, की आमचे भारतासोबत विशेष संबंध आहेत. जे अनेक दशकांपासून घनिष्ठ आहेत. भारतासह रशियाच्या संबंधांत कधीही कोणतेही वादग्रस्त मुद्दे नव्हते.\nआम्ही नेहमीच एकमेकांना पाठिंबा दिला आहे. हे संबंध भविष्यातही ते असेच राहतील. आपल्या देशाच्या हितासाठी ‘स्वतंत्र परराष्ट्र धोरण’ अवलंबल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही प्रशंसा केली होती. भारताने ब्रिटिश वसाहत ते आधुनिक राष्ट्र असा विकासाचा मोठा पल्ला गाठला आहे, असेही पुतिन म्हणाले होते.\n७ नोव्हेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)\n६ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी\n५ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी\n४ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी\n३ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी\n२ नोव्हेंबर २०२२ चालू घडामोडी\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00703.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bookstruck.app/book/269/20898", "date_download": "2022-12-01T13:38:57Z", "digest": "sha1:TQP2G2XFMBIAXRURGDUHH4PNMTF2Z6UD", "length": 53739, "nlines": 142, "source_domain": "bookstruck.app", "title": "शोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha गावाचे नाव :- वालावल - Marathi", "raw_content": "\nशोध दैवी शक्तींचा (भय कथा) Bhutachya Katha / गावाचे नाव :- वालावल\nजिल्हा :- सिंधुदुर्ग जवळचे मोठे गाव :- मालवण, कुडाळ, परूळे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात वालावल नावेचे पुरातन निसर्गरम्य गाव आहे. या गावात नारायणाचे पुरातन कौलारू मंदिर आहे. वालावल गावाचे ६ व्या शतकातील नाव बल्लावल्ली होते. गावाला लागून असलेले दाट जंगलांनी वेढलेले डोंगर, दर्‍या, गावाच्या उत्तरेकडून वहाणारी कर्ली नदी यामुळे प्राचीन काळापासून हे गाव एखाद्या वनदुर्गाप्रमाणे दुर्गम होते. त्यामुळे प्राचीन काळापासून राजेरजवाडे, या भागातील अधिकारी यांनी या गावाचा आसरा घेतलेला आहे. इ.सनाच्या ११ व्या शतकात शिलाहार राजांचे या ठिकाणी वास्तव्य होते. नंतर विजयनगरच्या काळापासून बहामनी व नंतर विजापूरच्या राजवटी पर्यंत प्रभूदेसाई घराण्याकडे कुडाळ महालाची जहागिरदारी होती. त्यांचे वास्तव्यही वालावल गावात होते. इ.सनाच्या ११ व्या शतकात मुसलमानांनी गोवा काबीज केला. त्यावेळी गोव्यातील पेडणे महालातील हरमळ गावातून श्री देव नारोबाची मुर्ती ब्राम्हणांनी वालावल गावात आणली. त्यावेळी चंद्रभान व सूर्यभान हे वीर पुरुष याठिकाणी अधिकारी होते. त्यांनी नारायणाचे मंदिर बांधून वालावली गावाचे उत्पन्न मंदिराला दिले. मंदिरा समोरील दिपमाळांच्या मध्ये मंदिराची स्थापना करणार्‍या कल्याण पुरुषाची देवळी बांधण्यात आली आहे. लक्ष्मी नारायण मंदिराच्या स्थापनेचा काळ साधारण इ.स.१३५० ते १४०० च्या दरम्यान असावा. मंदिराची बांधणी चालुक्य पध्दतीची असून कालौघात मुळ मंदिराच्या बांधकामात भर पडत गेली. विलोभनीय सृष्टीसौंदर्य, मनाला भुरळ घालणारा इथला नयनरम्य परिसर, जीवनाला जलसंजीवनी देणारी कर्ली नदी आणि या अशा मांगल्याची, पवित्रतेची जपणूक करणारे श्री लक्ष्मीनारायण मंदिर नजिकच श्रीदेव रवळनाथ, उंचावर वसलेले व तेथून सुमारे तीन-चार कि.मी. लांब असलेले माऊली मंदिर आणि या अशा मांगल्याची, पवित्रतेची जपणूक करणारे श्री लक्ष्मीनारायण मंदिर नजिकच श्रीदेव रवळनाथ, उंचावर वसलेले व तेथून सुमारे तीन-चार कि.मी. लांब असलेले माऊली मंदिर सारेच अविस्मरणीय वालावलचा श्री देव नारायण दंतकथेनुसार श्री नारोबा व माऊली हे भाऊबहीण तिर्थयात्रेला चालले होते. वाटेत वालावल गावी कुपीच्या डोंगर पठारावर (सड्यावर) माऊलीला तहान लागली म्हणुन श्री नारोबा पाणी आणण्यासाठी दरीत (गावात) उतरला. तेथील घरातून वड्याचा स्वयंपाक चालू होता. त्या वासाने नारोबाची भूक उफाळून आली. माऊलीला विसरून तो तिथेच जेवला. पोट भरल्यावर त्याला माऊलीची आठवण झाली. पाणी घेऊन भीत भीतच तो डोंगरावर गेला. नारोबा वेळेवर पाणी घेऊन आला नाही म्हणून माऊलीला खुप राग आला होता. रागाच्या भरात तिने नारोबाच्या श्रीमुखात दिली. (श्री नारोबाच्या मुर्तीच्या गालावरील खडडा याची खुण म्हणून दाखवतात.) या भांडणामुळे पुढे न जाता माऊली तिथेच राहीली.माऊलीचे देवालय पर्वती म्हणून सड्यावर बांधलेले आहे. (या ठिकाणी नवरात्रोत्सव होतो.) श्रीनारायणाचे मंदिर गावात आहे. दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीस नारोबा, माऊलीस पाणी घेऊन जातो (श्रीनारायणाची पालखी पाणी घेऊन माऊली मंदिरात जाते.) श्री लक्ष्मीनारायाणाचे देवालय गावांतील “मुडयाचा कोन” या नावाच्या दरीच्या पायथ्याशी बांध घालून बनविलेल्या सुंदर विस्तीर्ण तलावाच्या काठी बांधलेले आहे. नैसर्गिक सौंदर्यामुळे व प्रसन्नतेमुळे या स्थानाला आपोआपच गांभीर्य व पावित्र्य लाभले आहे. ईतिहास - भगवान परशुरामाने कोकण प्रदेश वसविल्यापासून आर्यांची अधिसत्ता येथे सुरु झाली असावी. इ.स. पूर्वी २५० च्या सुमारास मौर्यवंशीय सम्राट अशोक याच्या अधिपत्याखाली रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा प्रदेश होता, असे इ.स. १८२२ मध्ये ठाणे जिल्ह्यात नालासोपारा या ठिकाणी सापडलेल्या शीलालेखावरून दिसून येते. सम्राट अशोकाच्या अखेरच्या काळात मौर्य सत्ता नष्ट होऊन हा प्रदेश सातवाहन किंवा शालिवाहन राजघराण्याकडे आला. त्यावेळी हा प्रदेश दक्षिण राष्ट्रांत मोडत असे. शालिवाहन राजघराण्याचा पहिला राजा सिमुक हा इ.स. पूर्वी ७३ व्या वर्षी गादीवर बसला. पैठण ही त्याची राजधानी होती. इसविसनाच्या सहाव्या शतकाच्या आरंभास चालुक्य कुळातील राजांनी दक्षिण राष्ट्र जिंकले. त्यांची राजधानी वातापीपूर (आत्ताचे विजापूर जिल्ह्यातील बदामी) ही होती. चालुक्यांनी दक्षिण कोकण ताब्यात घेतल्यापासून त्यांची दक्षिण कोकण व गोव्याची राजधानी रेवती द्वीप म्हणजे आजचे सिंधुदुर्गातील रेडी हे गाव होते. या चालुक्य कुळातील सत्याश्रय पुलकेशी नावाच्या राजाने आपला मुलगा चंद्रादित्य यास कुडाळ येथे राज्यकारभार करण्यासाठी पाठविले होते. हा चंद्रादित्य राजा व त्याची राणी विजयभट्टारिका ही फार उदार मनाची होती. राणी विजयभट्टारिका हिने कोचरे व नेरूर येथे काही जमिनी इनाम दिल्याचे ताम्रपट सापडले आहेत. वालावल गावाची वसाहतही प्राचीन असून नेरूर येथे सापडलेल्या एका ताम्रपटावरून या गावांचे चालुक्यकालीन नाव “बल्लावल्ली” असल्याचे दिसते. या ताम्रपटांतील उल्लेख असा- “नदी तटस्थ बल्लावल्ली सहम्यपूरयोर्मध्ये नेरूर नाम्ना ग्राम:” या ताम्रपटाचा काळ इ. स. ७००-७०१ असा असून त्याचा मुख्य उद्देश चालुक्य नृपती विजयादित्य याने वत्सगोत्री जन्नस्वामी याचा पुत्र देवस्वामी याला बल्लावल्ली व सहम्यपूर (सध्याचे सरंबळ) या गावांच्या मध्ये असलेले नेरूर हे गाव दान दिले हे नमूद करण्याचा होता. त्यानंतर आठव्या शतकात राष्ट्रकूट वंशाची अधिसत्ता आली. दक्षिण कोकणावर शिलाहार राजांनी पण राज्य केले. प्रथम ते राष्ट्रकूट व चालुक्यांचे मांडलिक होते. नंतर काही काळ स्वतंत्र राजे म्हणूनही राज्य करीत होते. “अकराव्या शतकाच्या सुमारास महालक्ष्मी लब्धवर प्रसाद ही उपाधी लावणाऱ्या कोल्हापूर शाखेच्या शिलाहार राजांनी ज्यावेळी कोकण प्रांतात राज्य मिळविले त्यावेळी वालावल येथील कुपीचा डोंगर या ठिकाणी त्यांचे वसतीस्थान असल्याचे दिसून येते” (असा हा सिंधुदुर्ग-ले. माधव कदम). शिलाहार भोजराजाने इ. स. ११०३ च्या सुमारास सिंधुदुर्गातील विजयदुर्ग किल्ला बांधला. इ. स. १२१२ मध्ये देवगिरीच्या यादव नृपती सिंधण याने शिलाहारांचे राज्य जिंकले. देवगड तालुक्यातील कुणकेश्वर येथील प्रसिद्ध शिवमंदिर यादवकुळातील राजांनी बांधले, असे म्हणतात. “यादवांच्या कारकिर्दीत कृष्णप्रभू या कुडाळदेशकर भारद्वाज गोत्री ब्राम्हणाला कोकणचा सर्वाधिकारी म्हणून नेमले गेले होते.” (असा हा सिंधुदुर्ग – श्री. माधव कदम) कै. रावबहाद्दूर वासुदेव अनंत बांबर्डेकर हे “मठगांवचा शिलालेख आणि ब्राम्हण सामंत राजवंश” या आपल्या पुस्तकात म्हणतात- “इ.स. च्या बाराव्या शतकात कुडाळचे देसाई यांनी सर्व कोकणात पुष्कळ दूरपर्यंत स्वाऱ्या केल्या होत्या असे समजते.” (वि.ज्ञा.वि. पु. १८) ‘In the twelfth century the Desai of Sawantwadi, the most northern of the poligar chiefs, overran the whole of the kokan’ (Bom.Gazeteer- Sawantwadi History). सावंतवाडी हा शब्द इ.स. १८ व्या शतकाच्या सुरवातीस रूढ झाला (तत्पूर्वी त्या प्रदेशाला कुडाळ प्रांत म्हणत). इ.स. १३१८-१९ मध्ये दिल्लीच्या मुस्लिम सुलतानांनी मलिक कफूरला पाठवून यादवांची सत्ता नष्ट केली व तिथून मुस्लिम सुलतानांची सत्ता सुरु झाली. मलिक कफूरच्या शेवटच्या स्वारीत गोमांतक त्याच्या साम्राज्यात गेला. “गोमंतकीय जनतेला मुसलमानी अंमल फार त्रासदायक झाला. हिंदू चालीरीती, समाजाची व्यवस्था, उत्कर्षाची साधने मुसलमानी विचारांच्या अगदी विरुद्ध असल्याने प्रत्येक ठिकाणी अपमान आणि त्रास सोसावे लागत. (आपल्या गोमांतक – गोमांतकाचा संक्षिप्त इतिहास- ले. श्री. प्रसाद गांवकर १९४७). चौदाव्या शतकाच्या मध्यापासून मुसलमानांनी गोव्यात प्रलय मांडला होता, आणि हिंदूंची दैना होऊन त्यांची देवालये भ्रष्ट होऊ लागली होती. “इ.स. १३५१-५२ मध्ये बहामनी हसन गंगूने गोवा घेऊन कदंबांचे राज्य बुडविले. इ.स. १३५२ ते १३८० मध्ये बहामनी सत्तेने गोव्यांत धर्मांतर, प्रजेची छळवणूक करून देवालये भ्रष्ट केली. गोवा प्रदेशाचे राज्य कदंबांकडे होते. तेव्हा सप्तकोटीश्वराला त्यांनी आराध्यदैवत मानले होते…. बहामनी सलतनतीने कदंबांचा पराभव करून गोवा घेतले तेव्हा त्यांनी सोमनाथप्रमाणे याही मंदिरात संपत्ती पुरून ठेवली आहे. अशा समाजाने संपूर्ण मंदिर उद्ध्वस्त करून टाकले.” (अर्वाचीन गोव्याचा इतिहास खंड ३, श्री. बा. द सातोस्कर). याच धार्मिक छळाच्या काळात श्री देव नारायणाच्या हरमल येथील देवालयाला धोका उत्पन्न झाला असावा व त्याची पूजाअर्चा करणाऱ्या ब्राम्हणांनी श्री देव नारायणाची मूर्ती उचलून वालावल येथे आणली असावी व जंगलात लपवून ठेवली असावी. इ.स. १३३६ मध्ये बुक्कराज व त्याचा मुलगा हरिहर यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली. त्यांचा मुख्य प्रधान माधवाचार्य याने इ.स. १३४५ मध्ये कोंकण प्रांतावर स्वारी करून मुसलमानांना या प्रांतातून घालवून दिले असे कोचरे येथील इ.स. १३९१ (शा.श. १३१३) च्या नरहरी मंत्र्याच्या ताम्रपटावरून दिसते. याच सुमारास “१३८० मध्ये विजयनगर सम्राट बुक्क याच्या कारकीर्दीत माधव मंत्र्याने गोवा घेतले. व हिंदू धर्माची पुनःप्रस्थापना केली…. तुर्कांना हुसकावून सप्तकोटिश्वर व गोव्यातील इतर मंदिरांचा पुनरुद्धार केला.” (श्री. बा. द. सातोस्कर) (नंतर तीनशे वर्षांनी शिवाजी महाराजांनी १३ नोव्हेंबर १६६८ रोजी मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर उभारण्यासाठी कोनशीला बसविली.) अशा तऱ्हेने १४ व्या शतकाच्या उत्तरार्धात हा प्रदेश निर्वयन झाल्यावर व सर्व स्थिरस्थावर झाल्यावर श्री देव नारायणाच्या मूर्तीची स्थापना वालावल गांवी करण्यात आली असावी. इ.स. १४६९-७३ च्या दरम्यान कुडाळ प्रांतावर “ताब्रांची स्वारी” म्हणून प्रसिद्ध असलेली बिदरच्या बहामनी सुलतानाचा सरदार वजीर महंमद गवान याने स्वारी केली. माधवाचार्यांच्या इ.स. १३४५ च्या स्वारीपासून कुडाळ प्रांताची सर्व व्यवस्था होडावडेकर दळवी-सावंतांकडे होती. महंमद गावानाने इ.स. १४७३ मध्ये प्रभू यांच्या सहाय्याने होडावडेकर दळवी सावंतांना दूर करून कुडाळ प्रांत बहामनी सुलतानाच्या अंमलाखाली आणला. महंमद गवान याने कुडाळ प्रांत जिंकल्यावर परत जाताना कुडाळ प्रांताची व्यवस्था आपल्या कोकण स्वारींत मदत करणाऱ्या गोमजी प्रभू यांच्याकडे सोपविली. पंधराव्या शतकाच्या अखेरीस कोंकण प्रांत बहामनी अंमलापासून विजापूरचा बादशहा युसूफ याच्या ताब्यात गेला व आदिलशाही सत्ता सुरु झाली. या आदिलशहाने १६ व्या शतकामध्ये रेडी खाडीच्या मुखाशी बळकट असा एक किल्ला बांधला. तोच आज पडक्या स्थितीत असलेला यशवंत गड. इ.स. १६५२ मध्ये शिवाजी महाराजांनी तो जिंकल्यावर त्याला यशवंत गड हे नांव दिले ..- देवालयाची बांधणी वास्तुशास्त्रोक्त व टुमदार आहे. यास्तव मधून मधून स्थापत्यशास्त्र महाविद्यालयांचे विद्यार्थी या मंदिराच्या स्थापत्यकलेचा अभ्यास करण्याकरिता येतात. हल्लीच (इ.स. २०१० मध्ये) रहेजा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचे विद्यार्थी स्टडी टूरसाठी येथे चार दिवस मुक्काम करून होते. त्यांच्या सोबत आलेले त्यांचे प्राचार्य श्री. खानोलकर म्हणाले की देवालयाच्या गाभाऱ्याबाहेरील शिल्पकला व देवळाचे बांधकाम हे पायाभूत स्थापत्यशास्त्राच्या कल्पनेशी जवळीक दाखवते. रामनवमीला येथे नऊ दिवस यात्रा असते. वालावल गावची कोणतीही व्यक्ती पंढरपूरची वारी करत नाही, असा गावचा रिवाज आहे. श्री देव नारायणाच्या मूर्तीस प्रसिद्ध विद्वान भय्यादाजी शास्त्री ‘अनिरुध्दाची मूर्ती' म्हणतात. या अगोदरही दुसऱ्या एका महाविद्यालयाची स्टडी टूर आली होती. या देवालयाचे बांधकाम एकाच वेळेस झालेले नसून, क्षेत्र महात्म्य वाढीबरोबर निरनिराळ्या शतकांत भक्तजनांकडून एक एक सुधारणा होत जाऊन त्याला सध्याचे स्वरूप आलेले आहे. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना- मुख्य देवालयाची बांधणी चालुक्य पद्धतीची असल्याचे म्हटले जाते. बांधकाम जांभेथर दगडाचे व आंतील खांब व गाभाऱ्याचा दरवाजा काळीथर दगडाचा आहे. त्यावर सुंदर कोरीवकाम आहे. गाभाऱ्याच्या महाद्वारावरील व त्यापुढील चौकांतील सहा पाषाणी स्तंभावरील कोरीव काम शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. महाद्वाराच्या दोन बाजूला दोन द्वारपाल असून मध्ये वरच्या बाजूस शेषशायी विष्णूची मूर्ती कोरलेली आहे. द्वारपालांच्या वरच्या बाजूलाही देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. महाद्वाराला लागून खाली डावीकडे विनम्र गरुडाची तर उजवीकडे मारुतीची मूर्ती कोरलेली आहे. खांबांची उंची सुमारे ६|| फूट असून खांबास वापरलेला पाषाण काळाकभिन्न व गुळगुळीत आहे. प्रत्येक खांबाच्या मध्यावर एक वीत उंचीच्या वेगवेगळ्या देवदेविकांच्या सुंदर मूर्ती वर्तुळाकार कोरलेल्या आहेत. प्रत्येक खांबावरच्या मूर्तीच्या वरची व खालची वेलबुट्टीसारखी नक्षी सुंदर व वेगवेगळ्या प्रकारची आहे. चौकाचा कडीपाटाचा छत, पाटावर कोरलेल्या पौराणिक देवदेवतांच्या मूर्तीनी भरलेला आहे. या मूर्तींविषयी कै. विश्वनाथ रेडेशास्त्री त्यांच्या “श्रीमन्नारायण चरित्रात” म्हणतात– “चौकातील छताच्या दिग्पतिंना वा दशावतारांस || काष्ठविनिर्मित देखुनि आश्चर्य गमेल सान थोरांस ||” या शिवाय श्री गणेश, महिषासूरमर्दिनी, भस्मासूर मोहिनी, श्रीशंकर यांच्या मुर्तीपण आहेत. श्री. गणेश विष्णू पुजारे (मामा पुजारे) यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मेषाची तोंडे असलेला अग्निदेव, माणसावर बसलेला नैऋत्ती, बदक वाहन असलेला विश्वकर्मा, हरण वाहन असलेला सोम या लाकडी मूर्ती शंभर दिडशे वर्षापेक्षा जास्त पुरातन आहेत. चौकापुढील मुखशाळेचे काम काळीथर दगडाचे आहे. मुखशाळेचे छत हे शके १८०६ (इ.स. १८८४) मध्ये पुनर्बांधित झाले असावे असे एका दक्षिणोत्तर आडव्या मोठया तुळईवर “शके १८०६ नारायण मुखशाळा” अशा कोरलेल्या अस्पष्ट अक्षरावरून वाटते. यापुढे कोरलेली अक्षरे तुळईवरील रंगकामामुळे वाचता येत नाहीत. मुखशाळेपुढे नव्या जुन्या पद्धतीच्या मिश्रणाने बांधलेला अर्वाचीन सभामंडप व सभामंडपाच्या पुढे काळीथर दगडाची पाच खांबी दीपमाळ आहे. दीपमाळेच्या बांधकामाची पद्धत मराठेशाहीतील असल्याचे म्हटले जाते. या दीपमाळेच्या चौथऱ्यावर कल्याण पुरुषाची घुमटी आणि वृंदावन आहे. घुमटीत श्रीकडे तोंड करून बद्धांजली वीरासन घालून बसलेली विनम्र श्री कल्याण पुरुषाची व हातांत चवरी घेऊन उभी असलेली अशी त्यांच्या परिचारकाची अशा दोन मूर्ती आहेत. वृंदावनाच्या दर्शनी दासमारुतीची मूर्ती कोरलेली आहे. कल्याण पुरुषाची घुमटी श्रींचा सभामंडप बांधण्यापूर्वी सभामंडपाच्या ईशान्य कोपऱ्यातील आता असलेल्या मोठया खांबाच्या बाजूच्या जागेत होती. ही जागा सभामंडपात घेतल्यामुळे समाधीवरील कल्याण पुरुषाची आणि त्याच्या परिचारकाची मूर्ती दीपमाळेच्या चौथऱ्यावर घुमटी बांधून त्या ठिकाणी ठेवण्यात आल्यामुळे, समाधीच्या जागी कोणी बसू नये म्हणून एक लाकडी खुंट उभा करण्यात आला होता. या लाकडी खुंटाबद्दल श्री. गुं. फ. आजगांवकर यांनी आपल्या “वालावल दर्शन” या पुस्तकात “श्री नारायण देवालय बांधण्यापूर्वी हल्लीच्या कोनशिला समारंभाप्रमाणे उभारलेला तो आद्यस्तंभ आहे. अशा प्रकारचा स्तंभ उभारण्याची पद्धत विजयनगर स्थापन होण्यापूर्वीपासून रूढ होती.” असे म्हटले आहे. आता हा खुंटही अस्थित्वात नाही. परंतु तेथील बाळंद्यावर विश्वाकर्माची प्रतीकात्मक मूर्ती स्थापून कोणी बसू नये अशा सूचना लिहून ठेवण्यांत आल्या आहेत. कल्याण पुरुषाच्या घुमटीवर श्रींच्या पादुका कोरलेल्या आहेत. कल्याण पुरुषाने समाधी घेताना आपली नजर सतत श्रींच्या चरणाकडे असावी व श्रींच्या पादुकांवरील पाणी आपल्या मस्तकावर पडावे असे मागणे केले होते असे म्हणतात. श्रींनी आपल्या प्रिय भक्ताची ही इच्छा पूर्ण केली आहे. देवासमोर पितळेचा मोठा कासव मुखशाळेत बसविलेला आहे. त्यावर सन १८८९ असे (शके १८११) लिहिलेले असून स्थापत्यकर्त्याचे नाव भानु बापू हळदणकर असे आहे. देवालयाच्या सभोवार तट आहे. तटाच्या आतील देवस्थानाच्या पवित्र जागेला “जगत्” म्हणतात. या जगताला तीन दरवाजे असून वर नगारखाने बनविलेले आहेत. या नगारखाण्यापैकी दोघांचे नुतनीकरण झाले असून तिसऱ्याचे बांधकाम अर्धवट आहे. तटाच्या आतल्या बाजूस भक्तजनांना राहण्यासाठी “पडशाळा” किंवा धर्मशाळा बांधलेल्या आहेत. श्री नारायण मंदिराच्या उजवीकडे एक जुने देवचाफ्याचे झाड व जुनी धर्मशाळा होती त्या धर्मशाळेच्या मागे औदुंबर व त्याखाली काही योगी पुरुषांच्या समाध्या होत्या. धर्मशाळेच्या जागी देव पावणेराची वास्तू आता पुनः उभी राहिली आहे. नैऋत्येच्या बाजूने जगताला लागून विस्तीर्ण नयनरम्य तलाव आहे. तो तलाव दरीला बांध घालून तयार केलेला आहे. तलावांतील पाण्याचा उपयोग शेतीसाठी, पिण्यासाठी व श्रीदेव नारायणाच्या पूजा-अभिषेकासाठी करतात. या तलावाचे पाणी कधीही खराब होत नाही असा लौकिक आहे. काही वर्षापूर्वी तलावाच्या वेगवेगळ्या भागांतून पाण्याचे नमुने घेऊन तपासले असता ते आरोग्यास हानीकारक नसल्याचे आढळून आल्याचे कळते. श्रीदेव नारायणाची सेवा व या तलावाचे पाणी तीर्थ म्हणून सेवन करून पूर्वी क्षयरोगीही बरे झाल्याचे सांगतात. ह्या पाण्यास तीर्थाप्रमाणे मान असल्यामुळे या तलावाचे पावित्र्य राखणे सर्व ग्रामस्थ व भाविक यांचे कर्तव्य आहे, हे वेगवेगळे सांगणे न लागे. जवळजवळ ६० वर्षापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळातील गोष्ट. एप्रिल-मे महिन्याच्या सुमारास तलावाच्या बांधांतील मधला दरवाजा (मूस) उघडून तलाव पूर्णतः कोरडा करण्यात येई व तलावातील जमीन भुईभाडयाने भातपेरणीसाठी (पुनर्रोपण पद्धतीमधील रोपांसाठी) दिली जाई. तलाव आटला की आजूबाजूच्या विहिरी पण कोरडया होत. लोकांचे पाण्याचे हाल तर व्हावयाचेच पण श्री नारायणाच्या पूजा-अर्चेलाही पाणी मिळणे कठीण होत असे. लागोपाठ काही वर्षे असे झाले आणि एका वर्षी दीड-दोन वीत वाढलेल्या रोपावर प्रचंड प्रमाणात घनदाट अशी कीड पडली. रोपाखालील क्षेत्रापलिकडे अर्ध्या-पाव किलोमीटर (फर्लांगभर) पर्यंत ही कीड दिसत होती. तलाव पुनः कोरडा करून जमीन भुईभाडयाने देण्याचे धैर्यच कुणाला झाले नाही. गेले काही वर्षे एक नवीन प्रथा सुरु झाली आहे. पावसाळयाच्या सुरवातीस मत्स्यबीज तलावात सोडतात आणि उन्हाळ्यात मोठी जाळी घालून मासे पकडतात. त्यामुळे पाणी गढूळ तर होतेच पण पाण्याला माशांचा वास येवू लागतो. ही प्रथा बंद होणे आवश्यक आहे कारण ह्या तलावाला नारायणतीर्थ म्हटले जाते. देवाच्या अभिषेकासाठी हे पाणी वापरतात. या तलावाबाबत शंभर वर्षापूर्वीची स्थिती विश्वनाथ रेडेशास्त्री यांच्या पुस्तकात दिली आहे ती अशी- स्फटिक-सम तळ्याचे देखुनी शुद्ध पाणी | हरिखुनि मज वाटे तेथे ये चक्रपाणी ||दक्षिण दिग्भागी श्रीनारायण तीर्थ नामक तलाव सिन लोहित पद्माही शोभे, यज्जल म्हणे तृषित, ‘लाव’. तलावाच्या काठी शिवलींग व श्रीराम मूर्तीची स्थापना केलेली आहे. ज्यांना दक्षिण रामेश्वराचे दर्शन घेणे शक्य नाही, त्यांनी ते या ठिकाणी घ्यावे अशी श्रद्धा आहे. या शिवलिंगाच्या वरच्या बाजूला संध्यामठ (संन्यमठ) म्हणून एक खोली होती. त्या ठिकाणी काही ब्रम्हवृंद संध्या करीत तर साधू-संन्याशी शांत वेळेस ध्यानधारणा करीत. आता त्या जागी बांधलेली नवीन जागा देवस्थानाच्या कार्यालयाचा भाग आहे. कल्याण पुरुषाने बांधलेले देवालय म्हणजे मुखशाळेच्या मागील भाग. त्यानंतर विस्तार आणि सुधारणा चालूच आहे. मुखशाळेसहित तलावादी रचना श्रीमंत पेशवे यांच्या मदतीने झाली आणि कै. वे. शा. सं. नारायण भटजी इनामदार पित्रे यांनी हे काम करून घेतले. यासाठी इ.स. १७६० च्या सुमारास श्रीमंत पेशवे यांनी सात हजार रुपये वाडी दरबाराकडे पाठवून हे काम करून घेतले. श्रीमंत पेशवे यांनी केलेल्या बांधकामानंतर काही वर्षांनी एका जहाजावरील मोठी घंटा कोणीतरी मुखशाळेत आणून लावली. या घंटेवर ती कोणी, कधी व कोणत्या जहाजासाठी बनविली याबद्दल फ्रेंच भाषेत लिहिलेल्या दोन ओळी होत्या त्या अशा – “La Frigate le Franklin Fait Par Jean Bazin Anantis 1778” शिवाय तिच्यावर येशू ख्रिस्ताचे कृसी फिकशन् व तीन बॅजीस होते. या घंटेबद्दल किंवा ती ज्या जहाजावर होती याबद्दलचा अधिक इतिहास उपलब्ध नाही. नोव्हेंबर २००२ मध्ये या घंटेला तडा गेला व ती निकामी झाली. तिचेच साहित्य वापरून आता तेवढीच नवीन घंटा करून बसविण्यात आली आहे. श्रींच्या भक्तांच्या उदार देणग्यांमुळे देवालयातील आवारातील इमारतींचा जीर्णोद्धार, सुधारणा व नवीन बांधकामे होतच असतात. मंदिरामागील जीर्ण होऊन पडायला आलेल्या दोन धर्मशाळांची पुनर्बांधणी हल्लीच झाली. मंदिराच्या उत्तर तटाला लागून आतल्या बाजूस पूर्वी एक धर्मशाळा होती. आता ती अस्थित्वात नाही. श्री देव नारायणाच्या पूर्वेला तटाबाहेर ग्रामदेवता रवळनाथाचे प्राचीन देवालय आहे. दोन्ही मंदिराच्या मधे एक पिंपळाचा पार असून त्यावर मारुतीची घुमटी आहे. काही वर्षापूर्वी पिंपळाचे झाड पडले. आता तेथे औदुंबराचे झाड वाढले आहे. या मारुतीच्या घुमटीजवळच ब्राम्हणाची (भारद्वाजगोत्री कशाळीकरांचा मूळ पुरुष) समाधी असल्याचे सांगतात. आता तेथे भारद्वाजगोत्री कशाळीकर मंडळातर्फे जीर्णोद्धार करण्यात आला आहे. कै. अ. ब. वालावलकर यांच्या “मठ गावाचा शिलालेख आणि कुडाळ प्रांताचा प्राचीन इतिहास” पुस्तकात छापलेला मंदिर व त्याच्या परिसराचा नकाशा माहितीसाठी पुढे दिला आहे. हा नकाशा ७०-८० वर्षापूर्वी श्री नारायण मंदिराच्या आतील व बाहेरील परिसर कसा होता याची चांगली कल्पना देतो. आता या परिस्थितीत थोडाफार बदल झाला आहे. - श्री. वामन शांताराम वालावलकर संकलित श्री क्षेत्र वालावल या ग्रंथातून\n कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nअश्वत्थामा चिरंजीव आहे का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nहिमालयावर सिध्दपुरुष आहेत का\nमृत्युनंतर पुन्हा जिवंत झाले\nजगातील सहा न उलगडलेले रहस्य .\nचेटकीण प्रथेचा काळा इतिहास\nभारतामधील Top 10 मंदिरे\nसूर्य ग्रहणामुळे वाचले होते अर्जुनाचे प्राण\nपुराणांनुसार देवतांचे राजा इंद्र\nमित्रांनो खरोखर घडलेली गुढ घटना .........\nऋण , वैर , हत्या न चुकती कल्पांती\nमहाभारतानुसार द्रौपदी राजा द्रुपदची मुलगी\n या मागचे शास्त्रीय कारण काय\nमहाभारत एक प्राचीन ग्रंथ\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव...भाग ४ था .\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग ३ रा..\nआग्रेश्वर नागनाथेश्वर महादेव... भाग २ रा..\nभाग २ रा ....रुपकुंड\nश्री रामेश्वर मंदिर. वेंगुर्ला.\nमहाराज कोण होते, कोठून आले\n13 दिवस भिमसोबत कुस्ती लढणारा ....\nप्राणायामातून होते कुंडलिनी जागृती...\n|| गणपती बाप्पा मोरया ||\nपद्मनाभ स्वामी मंदिर आणि मौल्यवान खजिना ...\nगावाचे नाव :- वालावल\nडॉ. तुषार यशवंत सावडावकर याचा हा लेख ..\n**** भूतांचे प्रकार **** भाग १-\nPart - 1 पिशाच्च\n||विठ्ठलाचे सेवेकरी, आम्ही वारकरी||\nआपण जानता आहात का \nमनुष्य हा कल्पना विलास\nमहाशिवरात्रीच्या शिवभक्तांना शिवमय शुभेछ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.my-tasty-recipe.com/paneer-butter-masala-recipe-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:36:14Z", "digest": "sha1:NDTKN5QSV4KEWABDUWLEE4U4JKDNQ4ND", "length": 4868, "nlines": 97, "source_domain": "marathi.my-tasty-recipe.com", "title": "Paneer butter masala recipe in Marathi - पनीर बटर मसाला", "raw_content": "\nपनीर बटर मसाला कसा बनवावा\nलवंग दोन किंवा तीन\nधना डाळ दोन चमचे\nसुखी लाल मिरची दोन\nटोमॅटो पाच ते सहा\nकसुरी मेथी अर्धा चमचा\nगॅस चालू करून त्यावर एक कढाई ठेवणे . कढाई मध्ये बटर आणि तेल मिक्स करून गरम करणे.\nतेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये तमालपत्री , लवंग , दालचिनी , सुखी लाल मिरची तोडून एक चमचा धने चिरून घालने. चांगले भाजून घेणे.\nमसाले चांगले भाजल्यानंतर त्यात चिरलेला कांदा चांगला शिजवून घेणे.\nनंतर आलं लसणाची पेस्ट मिक्स करणे . ते पण चांगलं शिजवून घेणे .\nआलं लसणाची पेस्ट चांगली शिजल्यानंतर त्यामध्ये धने पावडर, लाल मिरची पावडर आणि बारीक चिरलेले टोमॅटो घालून सारखे हलवत राहणे.\nतोपर्यंत भाजणे जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही .\nआता गॅस बंद करणे. नंतर मसाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवणे.\nमसाला थंड झाल्यानंतर त्या मसाल्याची पेस्ट बनवून घेणे . नंतर गॅस चालू करून त्यावर एक कढाई ठेवणे.\nकढाई मध्ये राहिलेलं बटर घालने . बारीक किसून घेतलेली मसाल्याची पेस्ट घालने.\nचांगले मसाले भाजून घेणे . त्यात पनीरचे तुकडे मिक्स करणे . Liver cirrhosis in marathi.\nचवीनुसार मीठ आणि एक कप पाणी मिक्स करून बारीक गॅसवर झाकण घालून पाच ते दहा मिनिटांसाठी अजून शिजवून घेणे .\nवरून कसुरी मेथी टाकने. नंतर गॅस बंद करून क्रीम मिक्स करणे आणि राहिलेले धन्याचे बीज क्रश करून सजवणे .\nतुमचा पनीर बटर मसाला तयार आहे. Paneer butter masala recipe in Marathi and पनीर बटर मसाला कसा बनवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0_(%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0)", "date_download": "2022-12-01T13:57:24Z", "digest": "sha1:SHJVSM6AEFFCJVZHK3DBFZ2B7FOMPUE2", "length": 7146, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हॅरी पॉटर (पात्र) - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहॅरी पॉटर हा हॅरी पॉटर ह्या कादंबरी शृंखलेमधील प्रमुख नायक आहे. हॅरी पॉटर कादंबरीत जे.के. रोलिंग ने हॅरीच्या अकराव्या वाढदिवसापासुन त्याच्या आयुष्यातील पुढील ७ वर्षांचे वर्णन केले आहे.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nजे. के. रोलिंगची हॅरी पॉटर मालिका\nफिलॉसॉफर्स स्टोन • चेंबर ऑफ सिक्रेट्स • प्रिझनर ऑफ ऍझ्काबान • गॉब्लेट ऑफ फायर • ऑर्डर ऑफ फिनिक्स • हाफ ब्लड प्रिन्स • द डेथली हॅलोज\nफिलॉसॉफर्स स्टोन • चेंबर ऑफ सिक्रेट्स • प्रिझनर ऑफ ऍझ्काबान • गॉब्लेट ऑफ फायर • ऑर्डर ऑफ फिनिक्स • हाफ ब्लड प्रिन्स • डेथली हॅलोज - भाग १ • डेथली हॅलोज - भाग २\nहॅरी पॉटर • रॉन विजली • हरमायनी ग्रेंजर • लॉर्ड व्हॉल्डेमॉर्ट • आल्बस डंबलडोर • सिव्हीरस स्नेप • रुबियस हॅग्रिड • ड्रॅको मॅलफॉय • हॉगवर्ट्सचे कामगार • ऑर्डर ऑफ द फिनिक्स (संघटना) • डंबलडोर्स आर्मी • डेथ इटर्स • दुय्यम पात्रे\nहॉगवर्ट्स • हॅरी पॉटरमधील जादू • हॅरी पॉटरमधील जादूई प्राणी • हॅरी पॉटरमधील जादूई वस्तू • जादूचे मंत्रालय • मगल • हॅरी पॉटरमधील स्थळे • क्विडीच • हॅरी पॉटरमधील मंत्रांची यादी\nपुस्तक • वर्ग • दालन\nहॅरी पॉटर कथानकातील पात्रे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०२२ रोजी २३:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/international-42186665", "date_download": "2022-12-01T13:55:21Z", "digest": "sha1:E72NBGDDB72YBM5GLDAX2JJ37H3V7LS7", "length": 6793, "nlines": 66, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : उत्तर कोरियाबरोबर युद्ध झालं तर कसं असेल? - BBC News मराठी", "raw_content": "\nपाहा व्हीडिओ : उत्तर कोरियाबरोबर युद्ध झालं तर कसं असेल\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : उत्तर कोरियाबरोबर युद्ध झालं तर कसं असेल\nउत्तर कोरिया आपल्या चाचण्या बंद करून जगाला चिथावणं सोडेल, असं काही दिसत नाही. आणि तिकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंपही आक्रमक भाषा वापरताना दिसत आहेत. मग उत्तर कोरियासोबत युद्ध होणार का आणि झालं तर ते कसं असेल\nअमेरिकेच्या निवृत्त लष्करी अधिकारी डेव्हिड मॅक्सवेल यांनी बीबीसीला सांगितलं की, पहिल्याच आठवड्यात लष्करी आणि सामान्य माणसं मिळून 3 ते 4 लाख लोकांचा जीव जाईल.\nतिसऱ्या आठवड्याअखेरीस 20 लाख लोक मरतील.\nपेंटागॉनचे निवृत्त विश्लेषक ब्रुस बेख्टॉल सांगतात, “या युद्धात दक्षिण कोरियाची मोठी हानी होईल. तसंच प्रचंड मोठ्या प्रमाणात दारूगोळा वापरला जाईल.”\nमॅक्सवेल पुढे सांगतात, “उत्तर कोरियाकडे 2-3 आठवडे पुरतील एवढी शस्त्रं आणि अन्नसाठा आहे. हा साठा संपला की त्यांचा युद्धात टिकाव लागणं अवघड आहे. मग तर ते अणुबॉम्ब वापरतीलच.”\nअवकाशातून स्वर्गवत दिसतो हा जादुई प्रकाश\nपाहा व्हीडिओ : पाकिस्तानातल्या हिंदू महिलांचं जीवन कसं आहे\n‘एज्युकेट गर्ल्स’चं गावकऱ्यांना आवाहन - लग्नाचं नको, शिक्षणाचं बघा\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nव्हीडिओ, मासिक पाळी: PCOD म्हणजे नक्की काय\nव्हीडिओ, पाहा व्हीडिओ : 'ओपन आणि रिझर्व्ह्ड कॅटेगरी असतात हे कॉलेजमध्ये गेल्यावर कळलं', वेळ 2,14\nव्हीडिओ, मुंबईतल्या सेक्स वर्कर महिलांच्या मुलींची यशोगाथा, वेळ 2,22\nव्हीडिओ, लोकसभा निकाल LIVE : पाहा ताजे आकडे आणि विश्लेषण सोप्या भाषेत\nव्हीडिओ, भारताचा कोहिनूर हिरा खरंच ब्रिटिशांनी लुटला का या हिऱ्याविषयीचे 6 गैरसमज, वेळ 5,09\nव्हीडिओ, कुत्र्यांच्या मदतीनं 2 बहिणी 1 जंगल परत निर्माण करत आहेत, वेळ 1,29\nव्हीडिओ, थायरॉईडचा त्रास हलासनामुळे कमी होतो का\nव्हीडिओ, BBC 100 Years : हिंगोलीमधून मुंबईत आलेल्या मुक्ता उगलेनं शाळेत जाण्यासाठी कशी केली धडपड\nव्हीडिओ, महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या पहिल्या शाळेची काय आहे अवस्था\nव्हीडिओ, लोकमान्य टिळक की महात्मा फुले शिवाजी महाराजांची समाधी कुणी बांधली शिवाजी महाराजांची समाधी कुणी बांधली\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00704.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.nationalindianews.in/category/urdu/?lang=mr", "date_download": "2022-12-01T14:14:11Z", "digest": "sha1:BJWY4ATYLROAUOJ2RXL2LWNPFA6QQQN5", "length": 20797, "nlines": 204, "source_domain": "www.nationalindianews.in", "title": "Urdu Archives - राष्ट्रीय भारत बातम्या", "raw_content": "\nजेव्हा हे मुस्लिमांकडे येते तेव्हा पोलिस आनंदाने सहमत असतात ...\nविजय Dashami खरे नाव “अशोक विजयदशमीR...\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, संपूर्ण इतिहास समजून घ्या.\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत ...\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता होईल.\nजयंती विशेष: बहुजन क्रांतीचे संत बाबा गाडगे ...\nरामदेव हा चीनचा व्यवसाय मित्र आहे \nParinirvan दिवस ( 28 नोव्हेंबर 1890) स्वदेशी भारतातील ...\nरिअल “महिला दिन, शिक्षक दिनाच्या” ...\nएका महिन्यात नऊ स्वच्छता कामगार दिल्लीत..\nछत्तीसगडमध्ये सतनामी समाज का संतापला आहे ...\nअधिक जाणून घ्या 25 वयाच्या वयात बिरस सुपरहिरो कसा झाला ...\nबहुजन मुले मजुरी आणि निरक्षरतेच्या शिखरावर...\nबलात्कार हा मुद्दा आहे 'मीडियाचे लोक.. व्वा तुम्ही काय म्हणता’\nजात म्हणजे जात नाही - हरियाणाच्या पानिपतमध्ये बहुजन युवकाचा तलवारीने कापलेला हात…\nरामासामी पेरियार आणि डॉ.. आंबेडकरांच्या पुस्तकांवरील बंदीविरोधात ललायसिंह यादव यांच्या संघर्षाची गाथा- नक्की वाचा\nआजच्या युगातील गुन्हेगार, बलात्कारी, दंगलीचा नायक म्हणून उच्च पदांवर कब्जा केला\nहातरस प्रकरण दडपण्याचे षड्यंत्र,वकिलाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nडॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nडॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nऑगस्ट 15, 2022 भारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nऑगस्ट 15, 2022 अस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nएप्रिल 11, 2022 त्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nमार्च 9, 2022 प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nफेब्रुवारी 28, 2022 डॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nफेब्रुवारी 28, 2022 डॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nफेब्रुवारी 13, 2022 हिजाब वाद, हिजाब वाद\nजानेवारी 26, 2022 माध्यमांवर आणि न्यायव्यवस्थेवर उच्चवर्णीयांचे वर्चस्व हा राष्ट्र उभारणीतील सर्वात मोठा अडथळा बनला आहे.\nजानेवारी 25, 2022 एथनोक्रसी भारताच्या लोकशाहीवर आक्रमण करत आहे\nजानेवारी 11, 2022 सम्राट अशोकाचा अपमान राष्ट्रासाठी घातक आहे\nडिसेंबर 26, 2021 आंबेडकरांच्या मनुस्मृतीचे दहन डॉ: जाचक ऑर्डरचा पाया हलवत आहे\nडिसेंबर 18, 2021 कलिंग फाउंडेशनने डॉ मनीषा बांगर यांना पद्म पुरस्कारांसाठी नामांकित केले, ती हिपॅटायटीस मुक्त भारत आणि सर्वांसाठी आरोग्याची आवाज आणि योद्धा आहे\nडिसेंबर 10, 2021 पद्म पुरस्कार आणि बहुजन – सखोल नजरेवर\nडिसेंबर 5, 2021 पद्म पुरस्कार | तेलंगणातून असंतोषाचे आवाज उठले\nनोव्हेंबर 16, 2021 डॉ. मनीषा बांगर यांना पद्मश्री पुरस्कारासाठी राष्ट्रीय ओबीसी संघटनांची स्थापना\nनोव्हेंबर 15, 2021 बिरसा मुंडा यांना समर्पित ही रचना\nनोव्हेंबर 10, 2021 ओबीसी संघटनांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी डॉ. मनीषा बांगर यांना पद्मश्रीसाठी नामांकित केले\nसप्टेंबर 22, 2021 पा रणजीतच्या चित्रपटातील स्त्री पात्रांचे चित्रण\nसप्टेंबर 22, 2021 कर्णन यांनी गंभीर सिनेमासाठी एक बेंचमार्क सेट केला आहे\nसप्टेंबर 22, 2021 ओबीसी प्रतिनिधीत्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावे\nसप्टेंबर 17, 2021 ई. व्ही. रामासामी पेरियार जयंती विशेष : आम्ही जाणून काय पेरियार\nआज काश्मीर’ काश्मिरी तोंडी – पीटर फ्रेडरीक सह\nआज काश्मीर’ काश्मिरी तोंडी – पीटर फ्रेडरीक सह\nआज काश्मीर परिस्थिती’ काश्मिरी भाषा. पीटर फ्रेडरीक सह.\nनईम Sarmad सप्टेंबर 4, 2019\nआज काश्मीर परिस्थिती’ काश्मिरी भाषा. पीटर फ्रेडरीक सह.\nनईम Sarmad सप्टेंबर 4, 2019\nशिक्षक त्यांना लक्षात सक्षम असावे bsmlah खान जादू लक्षात प्रेम\nभाजप हुकूमशाही सरकार आणि काश्मीर दु: ख सहन\nभारताची आर्थिक प्रणाली वाईट\nउन्नाव बाबतीत’ एक रक्तरंजित खेळ किंवा मजा\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nत्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nTwitter वर अनुसरण करा\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nत्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nएनआयएन (राष्ट्रीय भारत बातम्या) भारतातील त्या कोट्या-सुविधा वंचितांचा आवाज आहे, शतकानुशतके लोकशाही समाजात जगण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहेत .\n. कॉपीराइट 2020 - राष्ट्रीय भारत बातम्या | रचना व विकसित निर्मिती\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता मोठी कारवाई केली जाईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://kalakar.info/tag/shanaya/", "date_download": "2022-12-01T14:38:38Z", "digest": "sha1:PAATH2MM7L2RX5HUWM3Q55DGC34DPJEI", "length": 6206, "nlines": 50, "source_domain": "kalakar.info", "title": "shanaya Archives - kalakar", "raw_content": "\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nप्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर\nबिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..\nलग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण\nआणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क ​​​रंग लावला हो..\nविक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा.. दोघेही एकदा गाडीवर बसून मैत्रिणीला..\nमाझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनया लवकरच करणार लग्न.. लग्नाच्या बस्त्याची नुकतीच झाली खरेदी\nझी मराठी वाहिनीवर माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रसारित केली जात होती. तब्बल ४ वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यामुळे मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. विशेष म्हणजे मालिकेतील शनया हे पात्र विरोधी भूमिका साकारत असले तरी तिने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती. आता लवकरच शनया खऱ्या …\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/category/world/page/4/", "date_download": "2022-12-01T13:38:51Z", "digest": "sha1:Q5BEGDKWXFE542LMZZURF5XRYZ6RSYGY", "length": 5011, "nlines": 65, "source_domain": "kokanshakti.com", "title": "विश्व ✒ Kokanshakti", "raw_content": "\nसिंधुदुर्गातील १५ लक्षणीय सुमुद्र किनारे तुम्ही नक्की भेटी द्या\nतारकर्ली, देवबाग, भोगवे, शिरोडा, निवती, रेडी, आचरा, मोचेमाड, तांबळडेग – मिठबांव, कुणकेश्वर, तारा मुंबरी, देवगड, चिवला, कोंडुरा, खवणे १. तारकर्ली पोहचण्याचे मार्ग – २. देवबाग पोहचण्याचे...\nम्हणून ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्लेअर विराट कोहलीला घाबरतात\nबिग स्पोर्ट ब्रेकफास्ट ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऑस्ट्रेलियाचा २०१५ चा विश्‍वविजेता कर्णधार मायकल क्लार्कने म्हटले आहे की अलीकडच्या काही काळात भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली तसेच संघातील...\nलाईफ स्टाईल3 years ago\nमाऊंट अबू राजस्थानचा स्वर्ग\nअरवली पर्वत राज्यातील अबूचा पहाड सर्वात उंच म्हणजे सुमारे चार हजार फूट आहे. अरवली हा भारतातील सर्वात जुना पर्वत आहे. त्यामानाने हिमालय हा तरुण आहे. ब्रिटिशांनी...\nभारतीय अणुशक्तीचे उदगाते डॉ. होमी जहांगीर भाभा \nभारत विश्वातील एक म्हणू शक्ती बनवावी, असे स्वप्न भारताचे माजी पंतप्रधान, भारताचे महान शास्त्रज्ञ डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आझाद त्यांनी वीस वर्षापूर्वी पाहिले होते. विजन इंडिया...\nOnline पैसे कसे कमवायचे\nOnline पैसे कसे कमवायचे खरंच ऑनलाईन पैसे कमावता येतात का की जस कधी कधी आपण ऑनलाईन खरेदी करतो आणि फसतो; तस तर होणार नाही ना. बिलकुल...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T13:59:43Z", "digest": "sha1:CFOSZBNZ4LRNRA6WIVEGVJI653YAADDS", "length": 2835, "nlines": 54, "source_domain": "kokanshakti.com", "title": "घटस्थापना ✒ Kokanshakti", "raw_content": "\nमहालक्ष्मी घरात येण्यासाठी नवरात्रीचे ९ दिवस अशाप्रकारे करा कलश स्थापना, भरपूर पैसा आणि सुख मिळेल\nनवरात्रीचे नऊ दिवस घरात करा कलश स्थापना.. महालक्ष्मी आपल्या घरात येईल यामुळें घरातील पैसा, सुख शांती वाढेल. तुम्हाला भरभरून धन मिळेल. कोणत्याही गोष्टीची तुमच्या घरात कमी...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-01T13:40:59Z", "digest": "sha1:O3WSBGDHEYDUECJ36FJ466MK23YBLXEX", "length": 16617, "nlines": 90, "source_domain": "live46media.com", "title": "गरोदरपणात कश्या दिसत होत्या तुमच्या फेव्हरेट अभिनेत्र्या, फोटो पाहून तुम्हीही लवकर ओळखू शकणार नाही पहा..’ – Live Media गरोदरपणात कश्या दिसत होत्या तुमच्या फेव्हरेट अभिनेत्र्या, फोटो पाहून तुम्हीही लवकर ओळखू शकणार नाही पहा..’ – Live Media", "raw_content": "\nगरोदरपणात कश्या दिसत होत्या तुमच्या फेव्हरेट अभिनेत्र्या, फोटो पाहून तुम्हीही लवकर ओळखू शकणार नाही पहा..’\nबॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि करीना कपूर यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या ग र्भावस्थेबद्दल माहिती दिली होती. करीना कपूर दुसर्यांदा आई बनणार आहे, तर अनुष्का शर्मा जानेवारीत तिच्या पहिल्या मुलाला जन्म देईल.\nतथापि, गरोदर असूनही करिना आपल्या कामावर परतली आहे, ती सध्या मुंबईत आपले काम पूर्ण करण्यात व्यस्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या महिन्याच्या अखेरीस, करीना लाल सिंग चड्ढा या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी दिल्लीला जाणार आहे.\nदुसरीकडे, अनुष्का सध्या घरी आराम करत आहे. तथापि, या सर्वांमध्ये आम्ही आपल्याला या लेखात हे सांगणार आहोत की गरो दरपणाच्या दिवसांत देखील बॉलिवूड अभिनेत्रींनी आपली मोहक शैली कशी दाखविली.\nबर्याचदा असे दिसून येते की बॉलिवूड अभिनेत्री ग र्भावस्थेच्या दिवसांतही त्यांच्या लूकशी तडजोड करत नाहीत. करीना कपूर, ऐश्वर्या राय, शिल्पा शेट्टी आणि काजोलसह प्रत्येकजण आपल्या ग रोदरपणात खूपच सुंदर आणि जबरदस्त आकर्षक दिसत होत्या.\nकरीना कपूर जेव्हा प्रथम आई बनली होती, तेव्हा तिने बेबी बंपसह रॅम्प वॉक केले होते. यासह काही फोटोशूट्सही केले होते. यामध्ये करीना खूपच सुंदर आणि भव्य दिसत होती. त्याचप्रमाणे तिची ननंद सोहा अली खानही ग रोदरपणात खूप स्टायलिश दिसत होती. गर्भावस्थेच्या दिवसात सोहाने तिच्या इंस्टा अकाऊंटवरून बरेच फोटो शेअर केले होते.\nसमीरा रेड्डीने तिच्या प्रसूतीच्या दिवसांचा खूप आनंद लुटला होता. तिने बिकिनी घालुन अंडर वॉटर फोटोशूट करुन सर्वांना आश्चर्यचकित केले. इतकेच नाही तर समीरा या फोटोशूटमध्ये जबरदस्त आकर्षक आणि बोल्ड दिसत होती.\nकरिना कपूरप्रमाणेच तिची बहीण करिश्मा देखील तिच्या ग र्भावस्थेच्या दिवसांमध्ये खूप सुंदर दिसत होती. करिश्मा देखील तिच्या बेबी बम्पसह बर्‍याच कार्यक्रमांमध्ये हजर राहिली. यादरम्यान ती खूप स्टायलिश आउटफिट्समध्ये दिसली होती.\nग र्भावस्थेच्या काळात कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या राय बच्चन अत्यंत स्टायलिश अंदाजात दिसली होती, त्यादरम्यान तिने खूप सुंदर गाऊन परिधान केले होते. ऐश्वर्या रायचे हे फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल झाले होते.\nट्विंकल खन्नासुद्धा इतर अभिनेत्रींप्रमाणेच गरोदरपणात घरी बसण्याऐवजी अनेक कार्यक्रम आणि शोमध्ये दिसली. तिनेही आपल्या बेबी बं पसह बरेच फोटोशूट केले होते.\nशिल्पा शेट्टी अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने कधीही आपल्या बेबी बंप लपविण्याचा प्रयत्न केला नाही. शिल्पा बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे, तिला आपल्या आरो ग्याबद्दल आणि फिटनेसविषयी खूप जाणीव आहे. मात्र शिल्पा बर्‍याच इव्हेंटमध्ये बेबी बंपसोबत अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये दिसली होती.\nअभिनेत्री काजोलनेही तिच्या प्रसूतीच्या दिवसांचा आनंद लुटला, ती गरोदरपणातही बर्‍याच कार्यक्रमांमध्ये दिसली. बेबी बंपसह काजोलचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.\nरितेश देशमुखची पत्नी आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझाचेही तिच्या प्रे ग्नन्सीच्या दिवसांमधील छायाचित्रं व्हायरल झाले होते. एवढेच नव्हे तर जेनेलीया बर्‍याच शो आणि इव्हेंटमध्येही अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये दिसली होती.\nअभिनेत्री लारा दत्ताने एकदा बेबी बंपसह शॉर्ट्स घातले होते, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिच्या या चित्रांनी सोशल मीडियावर बरेच मथळे बनवले होते.\nकधीच सुधरणार नाही करन जोहर, स्वतःच्याच बे-डरूम मध्ये लावलाय या विवाहित महिलेचा फोटो, बोलला मी तिच्या फोटोकडे पाहून दररोज..’\nलग्नाच्या आधीच प्रेग्नेंट होऊन बसली ही सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री, फोटो पाहाल तर पायाखालची जमीन सरकेल तुमच्या..’ पहा\nअनेक वर्षांनी प्रियंकाने व्यक्त केले तिचे दुःख, बोलली एतराज चित्रपटात बो-ल्ड सिन शूट करताना माझ्या शरीरात…’\nPrevious Article आलीयाच्या कपाळावर चुं बन करताना नेहमी काय म्हणायचे महेश भट्ट पहा, स्वतः आलिया ने केला धक्कादायक खुलासा..’\nNext Article या ग्लॅमरस अभिनेत्रीने 6 जनांसोबत अफेर ठेऊन नंतर स्वतःपेक्षा 4 वर्षाने लहान या अभिनेत्याबरोबर केलं लग्न, फोटो पहाल तर विश्वास बसणार नाही..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mikastkar.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A1/", "date_download": "2022-12-01T13:31:37Z", "digest": "sha1:MPAUZJOHCUAHXSN6AKH46APIX2PTMUED", "length": 2730, "nlines": 80, "source_domain": "mikastkar.com", "title": "हरभरा लागवड – मी कास्तकार", "raw_content": "\nअसे काढा हरभरा पीक Harbhara Pik Lagwad 2020 रब्बी पिकातील एकमेव पीक म्हणजे Harbhara Pik Lagwad…\nAadhar card आधार कार्ड हरवले किंवा चोरी गेले तर\nमित्रांनो, mikastkar.com ब्लॉग वर आम्ही फक्त शेतकरी वर्गाकरिता नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान, शासन निर्णय, योजना, पिकांचे व्यवस्थापन याविषयी माहिती देत असतो हा ब्लॉग आपणास जरूर आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mr.companysolutions.sk/lyrics-surrender-cash-cash-songfacts", "date_download": "2022-12-01T12:21:24Z", "digest": "sha1:TJZR5TOKMIKOM6PCP7RRSUNLH2RD3U6U", "length": 6884, "nlines": 108, "source_domain": "mr.companysolutions.sk", "title": "कॅश कॅशद्वारे शरणागतीसाठी गीत - ब्लॉग", "raw_content": "\nकॅश कॅशद्वारे शरणागतीसाठी गीत\nमी रिकाम्या हृदयावर धावत होतो\nप्रत्येक ठिणगी मंद करण्याचा प्रयत्न\nहे दुखवू शकते, ते माझे सर्व बर्न करू शकते\nतुटलेल्या तलवारीसह मी लढत होतो\nआता मी ढाल नसलेल्या युद्धात अडकलो आहे\nजर तू आता मला धरून ठेव\nआणि मला कधीही सोडू नका\nसांग तू कायम माझ्याबरोबर राहील\nमग मी शरण जातो, शरण जातो\nजर तू आता मला धरून ठेव\nआणि मला कधीही सोडू नका\nसांग तू कायम माझ्याबरोबर राहील\nमग मी शरण जातो, शरण जातो\nमी प्रयत्न करणाऱ्या सर्वांना ढकलले आणि खेचले\nमग मी त्यांना अदृश्य होताना पाहिले\nमी रिकाम्या खोलीभोवती पहात असताना\nमी बघतो इथे खेळायला कोणीही उरले नाही\nकारण मी स्वतःला कैदी बनवले\nमाझ्या सर्व भीतींनी घट्ट झालो\nपण मला वाटतं की तुम्ही भिंती तोडत आहात\nत्यांना पडू द्या, ते सर्व गायब करा\nजर तू आता मला धरून ठेव\nआणि मला कधीही सोडू नका\nसांग तू कायम राहशील माझ्याबरोबर\nमग मी शरण जातो, शरण जातो\nजर तू आता मला धरून ठेव\nआणि मला कधीही सोडू नका\nसांग तू कायम राहशील माझ्याबरोबर\nमग मी शरण जातो, शरण जातो\nआणि मला कधीही सोडू नका\nसांग तू कायम राहशील माझ्याबरोबर\nमग मी शरण जातो, शरण जातो\nमग मी शरण जातो, शरण जातोलेखक: सॅम्युअल फ्रिश, जीन पॉल मखलौफ, अलेक्झांडर मखलौफ, जूलिया मिशेल, लिनस विकलंड, लिंडी रॉबिन्स, फिल पॅटरसन, टाल मेल्टझर\nप्रकाशक: कोबाल्ट म्युझिक पब्लिशिंग लि.\nद्वारे परवानाकृत आणि प्रदान केलेले गीत LyricFind\nखेळा शरणागती काहीही सापडले नाही. संलग्न दुवे असू शकतात\nरेड हॉट चिली मिरची द्वारे कॅलिफोर्नीकरण\nएडी कॅल्व्हर्टचे ओह मी पापा\nEmeli Sandé च्या सर्व गोष्टींबद्दल वाचा (पं. III)\nव्हिटनी ह्यूस्टनचे सर्वांचे महान प्रेम\nपॉल सायमन द्वारे आपल्या प्रियकराला सोडण्याचे 50 मार्ग\nब्रुस स्प्रिंगस्टीन द्वारा बोर्न टू रन साठी गीत\nरुपर्ट होम्स द्वारा त्याच्यासाठी गीत\nलॉस डेल रिओ द्वारे मॅकेरेना साठी गीत\nद वर्व्ह द्वारे औषधे कार्य करत नाहीत\nनिक जोनास द्वारे बंद\nनाही, जे ने रीग्रेट रीन एडिथ पियाफ द्वारा\nगाणी कथा आणि मूल्ये\nमी माझ्या चालण्याच्या गीतांचा वापर करून सांगू शकतो\n10cc मी प्रेमाचा अर्थ नाही\nसोमवार सोमवार त्या दिवशी विश्वास ठेवू शकत नाही\nu2 प्रेम गीत च्या नावाने\nमला काय करायचे ते सांगू नकोस फक्त मला स्वतः होऊ दे\nज्याने तुमच्यासाठी गाणे लिहिले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2021/07/blog-post_10.html", "date_download": "2022-12-01T14:38:46Z", "digest": "sha1:YT4GUUMSNGNKYIXS52CCFRHEQN52OFM7", "length": 5344, "nlines": 31, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "मुंबई महापालिकेचे माजी आयुक्तांचा पेटत्या कापुरामुळे भाजल्याने मृत्यू", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nमुंबई महापालिकेचे माजी आयुक्तांचा पेटत्या कापुरामुळे भाजल्याने मृत्यू\nजुलै १०, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त के.नलिनाक्षन यांचा काल शुक्रवारी सकाळी मसीना रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला. ते ७९ वर्षांचे होते. नलिनाक्षण हे बुधवारी घरामध्ये देवपुजा करताना अचानक त्यांच्या धोतीला आग लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते.मात्र मसीना रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,नातवंडे आणि सून असा परिवार आहे.त्यांचा एक मुलगा हॉंगकॉंग येथे असतो.\nनलिनाक्षन यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या मुलगा श्रीजीतने दिली आहे. के.नलिनाक्षन १९६७च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. ते कोझीकोड येथील मूळचे रहिवासी असून त्यांनी १९९९ ते २००१ या कालावधीत मुंबईचे आयुक्तपद सांभाळले होते. तसेच त्यांनी मंत्रालयात परिवहन आणि उत्पादन शुल्कचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. ते चर्चगेट येथील चार्लव्हील अपार्टमेंटमध्ये राहत होते.बुधवारी सकाळी देवपूजा करत असताना पेटत्या कापुरामुळे त्यांच्या धोतीला आग लागली . देवघराचा दरवाजा आतून बंद असल्याने ही घटना कुणाला लवकर समजली नाही.तसेच नलिनाक्षण यांनी पट्टा लावल्यामुळे त्यांना चटकन धोती सोडता आली नाही.ते ८० ते ९० टक्के भाजले होते.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/what-happened-when-bhavna-gawli-of-the-shinde-group-and-vinayak-raut-of-the-thackeray-group-came-face-to-face-in-akola-watch-video/", "date_download": "2022-12-01T13:03:50Z", "digest": "sha1:OIA37DKIHEK5LZVBK34UKLWAU7TUUGI6", "length": 8839, "nlines": 127, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "अकोल्यात शिंदे गटाच्या भावना गवळी आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत आमने-सामने आले तेव्हा काय घडलं?...पहा Video", "raw_content": "\nHomeMarathi News Todayअकोल्यात शिंदे गटाच्या भावना गवळी आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत आमने-सामने आले...\nअकोल्यात शिंदे गटाच्या भावना गवळी आणि ठाकरे गटाचे विनायक राऊत आमने-सामने आले तेव्हा काय घडलं\nअकोला : राज्यात शिंदे गटाचे आमदार, खासदार दिसताच क्षणी सर्वसामान्याच्या मनात ५० खोके हा विषय येतोच, का म्हटले जाते हे पण आता जनतेला सर्वश्रुत आहे. तर काल अकोल्यात शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत काल आमने-सामने आले आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भावना गवळी दिसताच गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी सुरू केल्यात.\nकाल विदर्भ एक्सप्रेसने अकोला रेल्वे स्थानकावरून दोन्ही खासदार मुंबईकडे जात असताना समोरासमोर आले. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून गद्दार गद्दार अशी घोषणाबाजी झाली. यावेळी शिवसेना आमदार नितीन देशमुख हे उपस्थित होते. यादरम्यान अकोला रेल्वे स्थानकावर एकच गोंधळ पाहायला मिळाला.\nतसेच रेल्वेत बसलेल्या खासदार भावना गवळी यांच्यासमोर ५० खोके एकदम ओके अशा घोषणाही दिले. यावेळी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, शिवसेना महानगर अध्यक्ष राजेश मिश्रा, युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कराळेसह आदी शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nसौजन्य – सोशल मीडिया\nIND vs NZ ODI | आता भारत नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार…अशी आहे एकदिवसीय टीम…\nईव्ही स्टार्टअप ईव्हियमची १००हून अधिक शोरूम सुरु करण्याची योजना…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00705.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/7100", "date_download": "2022-12-01T14:46:49Z", "digest": "sha1:HKKWYRL3FU4ON5J3YHHKPW6XGUPY5CAV", "length": 14554, "nlines": 139, "source_domain": "dhanlabh.in", "title": "“टीसीएस बायबॅक’ एक फायदेशीर सौदा – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n“टीसीएस बायबॅक’ एक फायदेशीर सौदा\nचार सप्टेंबर 2017 च्या “सकाळ’मध्ये “इन्फोसिस’च्या शेअरच्या बायबॅकवर एक लेख आला होता. त्यातील सल्ल्याचा गुंतवणूकदारांना एका वर्षाच्या आत साधारणपणे 30 टक्के फायदा झाला आहे. हे आठवण्याचे कारण म्हणजे “टीसीएस’ कंपनीने नुकतीच त्यांच्या शेअरची पुनर्खरेदी (बायबॅक) जाहीर केली आहे. एकूण खरेदी 16,000 कोटी रुपयांपर्यंतची होणार असून, प्रतिशेअर किंमत 2100 रुपये निश्‍चित केली गेली आहे. रेकॉर्ड तारीख अजून जाहीर व्हायची आहे. 7.62 कोटी शेअरची पुनर्खरेदी होणार असून, सध्याच्या नियमांप्रमाणे त्यातील 15 टक्के म्हणजेच 1.14 कोटी शेअर्स हे छोट्या (रिटेल) भागधारकांसाठी राखीव आहेत. कंपनीच्या मार्च 2018 च्या वार्षिक अहवालानुसार 6.85 कोटी शेअर हे रिटेल विभागामध्ये आहेत. ज्यांच्याकडे रेकॉर्ड तारखेला त्या दिवशीच्या बंद भावाप्रमाणे, दोन लाख रुपयांपर्यंत किंवा कमी किमतीचे शेअर आहेत, असे सर्व भागधारक हे “रिटेल’ विभागामध्ये येतील. याचा अर्थ पुनर्खरेदीसाठी शेअर स्वीकारण्याची शक्‍यता (रेशो) 17 टक्के येते. म्हणजेच तुम्ही 100 शेअर पुनर्खरेदीसाठी दिले, तर त्यातील 17 शेअर 2100 या किमतीला स्वीकारले जाऊ शकतात.\nरिटेल विभागामध्ये जास्तीत जास्त किती शेअर तुम्ही पुनर्खरेदीकरिता देऊ शकता आज आपल्याला रेकॉर्ड तारीख आणि त्या दिवसाचा भाव माहीत नाही, पण तो पुनर्खरेदी किमतीपेक्षा (2100) कमीच असेल म्हणून आपण ती किंमत (2100) गृहीत धरली, तर तुम्ही रिटेल विभागामध्ये जास्तीत जास्त 95 शेअर घेऊ शकता. सक्‍सेस रेशो 17 टक्के धरला, तर तुमचे 16 शेअर 2100 रुपयांना जाऊ शकतील. 15 जून 2018 तारखेचा बंद भाव आहे 1841 रुपये. हा भाव तुमची खरेदी किंमत म्हणून गृहीत धरला, तर तुमचा 16 शेअरवरचा परतावा येतो साधारण 12 टक्के. 16 शेअरची खरेदी किंमत 29,456 आणि विक्री किंमत 33,600 आणि नफा 4144. महत्त्वाचे म्हणजे तोसुद्धा साधारणपणे 4 ते 5 महिन्यांत\n1) पुनर्खरेदीनंतर तुमच्याकडे शिल्लक राहिलेल्या शेअरचा भाव तुमच्या खरेदीपेक्षा खाली जाऊ शकतो. तसेच, एक लक्षात घेतले पाहिजे, की जर तुमच्या डी-मॅट खात्यामध्ये “टीसीएस’चे दोन लाख रुपयांच्या वर शेअर असतील, तर तुम्ही रिटेल विभागामध्ये येणार नाहीत.\nबहुतांश भागधारकांना पुनर्खरेदीची तारीख, पद्धत आणि फायदे माहीत नसल्याने ते त्यांचे शेअर पुनर्खरेदीसाठी पाठवत नाहीत; ज्यामुळे उरलेल्या भागधारकांना फायदा होऊन त्यांचे 100 टक्के शेअरसुद्धा पुनर्खरेदी केले जाऊ शकतात. याआधीच्या मे 2017 मधील “टीसीएस’च्या पुनर्खरेदीमध्ये रिटेल विभागामध्ये 100 टक्के शेअर स्वीकारले गेले होते.\nतात्पर्य – “टीसीएस’चे शेअर रेकॉर्ड तारखेच्या आधी खरेदी करून पुनर्खरेदीसाठी देणे योग्य वाटते.\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे…..\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.my-tasty-recipe.com/mushroom-matar-masala-recipe-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:30:09Z", "digest": "sha1:AT5XEAENX27HUMZCRFOW367QYN4FPSEK", "length": 5709, "nlines": 105, "source_domain": "marathi.my-tasty-recipe.com", "title": "Mushroom matar masala recipe in Marathi - मशरूम मटर मसाला", "raw_content": "\nमशरूम मटर मसालाा रेसिपी मराठी\nहिरव्या वाटाण्याची दाणे अर्धा कप\nहिरवी मिरची एक दोन\nतेल मोठे दोन तीन चमचे\nहिरवी कोथिंबीर बारीक कापलेली अर्धी वाटी\nहिंग अर्धा चमचा लहान\nकसूरी मेथी एक चमचा\nधने पावडर एक चमचा\nलाल मिरची पावडर एक चमचा\nहल्दी पावडर छोटा चमचा\nमशरूमला चांगल्याप्रकारे स्वच्छ धुऊन कपड्याने पुसून 4_6 तुकडे करून कापून घेणे.\nटोमॅटोला धून मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेणे . हिरवी मिरची धूवून देठ काढून आणि आलं सोलून धुऊन घेणे.\nहे सगळे मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घेणे. मोठी वेलदोडे ला सोलून घ्या. त्याच्यातले दाणे काढून सगळ्या वस्तूं चा बारीक कूट तयार करून घेणे .\nपॅन मध्ये तेल घालुन गरम करणे . तेल गरम झाल्यानंतर हिंग आणि जीरा घालावा.\nजीरा भाजल्यानंतर हळद पावडर , धने पावडर आणि तयार केलेली पेस्ट घालने . आणि करून घेतलेले मसाले घालावे.\nत्यानंतर कसुरी मेथी पण घालनेे . मसाले तोपर्यंत हलवत राहायचे जोपर्यंत मसाल यांवर तेल तरंगत नाही .\nभाजलेल्या मसाल्यांमध्ये वाटाण्याचे दाणे घालून मिक्स करून झाकून ठेवावे. दोन किंवा तीन मिनिटासाठी वाटाणे हलके नरम होण्यापर्यंत शिजवण्यासाठी ठेवणे .\nआता क्रीम घालून सारखे हलवत राहणे , जोपर्यंत भाजी ला चांगली उकळी येत नाही.\nभाजीला उकळी आल्यानंतर मशरूम घालने. करी जेवढी घट्ट हवी त्या हिशोबात पाणी घालावे. त्यानंतर भाजीला उकळी येईपर्यंत झाकण घालून बारीक गॅस करून शिजवत ठेवणे.\nभाजी उघडून कापलेली कोथिंबीर घालनेे . मशरूम मटर मसाला भाजीला वाटीमध्ये काढून घेणे .\nगार्निश करणे. गरम-गरम मशरूम मटर भाजी चपाती, पराठा नान किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता.\nmushroom matar masala recipe in Marathi and मशरूम मटर मसाला रेसिपी मराठीमध्ये सांगितली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://marathiudyojak.com/plastic-buckets/", "date_download": "2022-12-01T12:40:20Z", "digest": "sha1:CX7YURDGN2MGXG3P26AVFFOAB275FDNU", "length": 26720, "nlines": 262, "source_domain": "marathiudyojak.com", "title": "प्लास्टिकच्या बादल्या कश्या बनवण्याच्या व्यवसायाबद्दल माहिती. Plastic Buckets - मराठी उद्योजक", "raw_content": "\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nBusiness Ideas ५४ कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी Ideas मराठीमध्ये\nमोबाईल वरून घरबसल्या कमवा पैसे आणि दिवसाला कमवा 5 ते 10 हजार रुपये.\nSmall Business Idea: ही उत्पादने दररोज लागतात घरात, तुमच्या परिसरात हा व्यवसाय सुरू करा तुम्ही 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता.\nKisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा\nPaytm सक्सेस स्टोरी – ई-कॉमर्स पेमेंट सिस्टम आणि आर्थिक तंत्रज्ञान कंपनी.\nHome/उद्योजकता/प्लास्टिकच्या बादल्या कश्या बनवण्याच्या व्यवसायाबद्दल माहिती. Plastic Buckets\nप्लास्टिकच्या बादल्या कश्या बनवण्याच्या व्यवसायाबद्दल माहिती. Plastic Buckets\nव्यवसायाबद्दल बोलणे आवश्यक आहे कारण गेल्या तीस वर्षांपासून मानव त्यांच्या घरात प्लास्टिकच्या बादल्या वापरत आहेत. त्यामुळे कमाईच्या दृष्टिकोनातून बादल्या बनवण्याचा लघु उद्योग उभारणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, तीस वर्षांहून अधिक काळाच्या प्रवासात समाजातील प्रत्येक घटकातील माणसांनी या बादल्यांचा उपयोग उपयुक्त साहित्य म्हणून केला आहे. जिथे पूर्वी लोक गॅल्वनाइज्ड लोखंड, अॅल्युमिनियम आणि पितळी बादल्या यांसारख्या पारंपारिक बादल्या वापरत असत, आज प्लास्टिकच्या बादल्यांनी त्यांची पूर्णपणे जागा घेतली आहे. Plastic Buckets\nप्लास्टिकच्या बादल्या बनवण्याचे मशीन खरेदी साठी व मशीन चा माहितीसाठी येथे क्लिक करा\nआणि माणसाची नेहमीच सवय राहिली आहे की तो एखादी जुनी गोष्ट सोडून देतो आणि नवीन गोष्ट तेव्हाच अंगीकारतो जेव्हा ती आधीच अंगीकारत असलेल्या गोष्टींपेक्षा जास्त गुण दाखवते. सध्याची जीवनशैली आधार म्हणून घेतल्यास, असे म्हणता येईल की प्लास्टिकच्या बादलीमध्ये धातूच्या बादल्यांपेक्षा अधिक गुणधर्म असतात. या बादल्यांची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचा हलकापणा, कणखरपणा, हाताळणीत सुलभता, वापरताना सुरक्षितता, उकळत्या पाण्याला आणि रसायनांचा प्रतिकार, पर्यावरणावर अवलंबून असलेला रंग आणि किफायतशीर. हेच कारण आहे की लोक धातूपासून बनवलेल्या बादल्यांपेक्षा प्लास्टिकच्या बादल्या जास्त वापरतात.\nप्लास्टिकच्या बादल्या साठी रॉ मटेरियल खरेदीसाठी व माहितीसाठी येथे क्लिक करा\nत्यामुळे भारतातील प्लास्टिक बकेट्स उत्पादन व्यवसाय हा सध्या कमाईला अनुकूल व्यवसाय मानला जातो. जरी प्लॅस्टिकच्या बनवलेल्या बादल्या वेगवेगळ्या क्षमतेच्या बाजारात उपलब्ध असल्या तरी त्या साधारणपणे 13 ते 25 लिटर क्षमतेच्या असतात. पण 21 लिटर क्षमतेच्या बादल्या बाजारात खूप लोकप्रिय आहेत.\nप्लास्टिकच्या बादल्या बनवण्याच्या व्यवसायाबद्दल\nप्रवर्तक किंवा उद्योजकाची पात्रता:\nआवश्यक यंत्रसामग्री आणि कच्चा माल\nप्लास्टिकच्या बादल्या बनवण्याच्या व्यवसायाबद्दल\nप्लॅस्टिक बकेट्स मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे प्लॅस्टिक बकेट्स मॅन्युफॅक्चरिंग. ही एक अशी वस्तू आहे जी प्रत्येक घरात वापरली जाते. तसे, या प्लास्टिकच्या बादल्यांचा वापर घरांमध्ये आंघोळीसाठी आणि अन्नपदार्थ साठवण्यासाठी केला जातो. त्यामुळे घरात एक नाही तर अनेक बादल्या लागतात.\nयाशिवाय वाहतूक आणि पॅकेजिंगसाठी प्लॅस्टिकच्या बादल्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. ते पेंट्स, वंगण, ग्रीस इत्यादी विविध प्रकारच्या द्रव्यांच्या पॅकेजिंग आणि वाहतुकीसाठी वापरले जातात. या सर्व गोष्टी लक्षात घेता, जेव्हा एखादी व्यक्ती आपले उत्पन्न मिळविण्यासाठी प्लास्टिकच्या बादल्या बनविण्याचे काम व्यावसायिकरित्या करते, तेव्हा त्याला प्लास्टिक बकेट्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय म्हणतात. Plastic Buckets\nहे पण वाचा :\nआपल्या मोबाईलवर घरी बसून पैसे कमवायचे 20 उत्तम पर्याय जाणून घ्या संपूर्ण माहिती.\nप्रवर्तक किंवा उद्योजकाची पात्रता:\nजरी या जगात कोणतीही व्यक्ती कोणताही व्यवसाय करू शकते, परंतु उद्योजक किंवा प्रवर्तकाला त्या क्षेत्राशी संबंधित किती ज्ञान आहे यावर व्यवसायाचे यश अवलंबून असते. हेच कारण आहे की ज्या व्यवसायाबद्दल उद्योजक किंवा प्रवर्तकाला योग्य माहिती नाही अशा व्यवसायाचा सल्लाही मोठ्या व्यावसायिक मार्गदर्शकांना दिला जात नाही.\nप्लास्टिक बकेट्स मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी, प्रवर्तक किंवा उद्योजकाकडे प्लास्टिक अभियांत्रिकी किंवा प्रक्रियेची पदवी असणे आवश्यक आहे. किंवा रसायनशास्त्रात डिप्लोमा किंवा पदवी असावी. शैक्षणिक पात्रतेव्यतिरिक्त, उद्योजक किंवा प्रवर्तकाचा अनुभव असणे पूर्णपणे आवश्यक आहे, म्हणून प्लास्टिक उद्योगात दोन ते तीन वर्षांचा अनुभव हवा आहे.\nपेट्रोकेमिकल्सवरील रसायने आणि खते मंत्रालयाच्या कार्यगटाच्या अहवालानुसार, 2017-18 या आर्थिक वर्षात भारतात एचडीपीई इंजेक्शन मोल्डेड वस्तूंची मागणी 2400 किलो टन इतकी होती. ज्यामध्ये या सामग्रीचा वाढीचा दर 16% होता आणि त्यापैकी मग आणि बादल्या हे असे साहित्य आहेत ज्यांची मागणी वेगाने वाढत आहे.\nसध्या, संयुक्त कुटुंबांचे विघटन आणि मानवी जीवनशैलीत होत असलेल्या बदलांमुळे, प्लास्टिकच्या बादल्यांना बाजारपेठेत नेहमीच मागणी असते. याशिवाय द्रवपदार्थ निर्मितीशी संबंधित उद्योगांमध्ये अशा बादल्यांना मोठी मागणी आहे. त्यामुळे भारतात प्लास्टिक बकेट्स निर्मिती युनिट उभारणे आजही फायदेशीर ठरू शकते.\nहे पण वाचा :\nSBI ATM Franchise: तुम्ही SBI ATM फ्रँचायझी घ्या, दरमहा 90 हजार रुपये कमवा, सर्व काही जाणून घ्या\nआवश्यक यंत्रसामग्री आणि कच्चा माल\nव्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल म्हणजे HDPE Granules आणि यंत्रसामग्रीची यादी खालीलप्रमाणे आहे.\nरॅम प्रकार किंवा स्क्रू प्रकार प्रीप्लास्टिक मशीनद्वारे प्लास्टिकच्या बादल्या मोल्ड केल्या जाऊ शकतात जरी स्क्रू प्रकार अधिक पसंत केला जातो. प्लॅस्टिक बकेट्स बनवण्याच्या प्रक्रियेत, प्रथम कच्चा माल म्हणजे एचडीपीई ग्रॅन्युल्स मशीनमध्ये बसवलेल्या हॉपरद्वारे मशीनमध्ये टाकला जातो. नंतर बॅरेल प्लास्टिक वितळण्यासाठी गरम केले जाते, जे नंतर स्क्रूच्या पोकळीत पुढे जाण्याद्वारे मोल्ड पोकळीमध्ये इंजेक्शन दिले जाते.\nनंतर या प्रक्रियेत मोल्ड पोकळी अत्यंत कमी पाण्याच्या तापमानाने थंड केली जाते, या प्रक्रियेत स्क्रूवर थोड्या काळासाठी दबाव असतो आणि नंतर तो स्क्रू फिरवताना मागे पडतो. जेव्हा मशीनमधील मोल्डिंग आणि कूलिंग प्रक्रिया अंतिम टप्प्यात असते, तेव्हा साचाचा अर्धा भाग उघडला जातो.\nआणि त्यानंतर मोल्डेड मटेरिअल म्हणजेच प्लॅस्टिकची बादली हाताने किंवा आपोआप सहज काढता येते. अशा प्रकारे, जेव्हा आपण संपूर्ण मोल्डिंग चक्राविषयी बोलतो, म्हणजे प्लास्टिक बकेट्स निर्मिती प्रक्रियेबद्दल, त्यात इंजेक्शन प्रक्रिया, इंजेक्शन दाब सहनशीलता, थंड प्रक्रिया आणि मोल्ड बाहेर पडण्यासाठी आदर्श वेळ इत्यादींचा समावेश होतो. Plastic Buckets\n➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा मराठी उद्योजक व्हॉट्सॲप ग्रुप\nबिझनेस व्हिडीओ पाहणयासाठी मराठी उद्योजक Youtube चॅनल ला सबस्क्राइब करा.\n🕹️माहिती आवडल्यास पुढे शेअर करा. आणि कमेंट बॉक्स मद्ये कळवा तुम्हाला कोणता बिझनेस विषयी माहिती पाहिजे.\nकॅन्डी व्यवसाय – कमी गुंतवणुकीचा आणि भरपूर उलाढालीचा व्यवसाय\nLED Bulb व्यवसाय बद्दल सविस्तर माहिती…\nFreelancing In Detail – फ्रीलान्सिंग बद्दल सविस्तर माहिती…\nHand Wash (हॅन्ड वॉश) चा व्यवसाय कसा सुरू करावा…\nE-Commerce: ई-कॉमर्स म्हणजे काय ई-कॉमर्स चे प्रकार आणि ई-कॉमर्स ही नवी संधी\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nPost Office Loan: पोस्ट ऑफिसमधून कर्ज कसे मिळवायचे, फक्त 10 मिनिटांत संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nMy business: घरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना. आणि महिन्याला कमवा 15 ते 30 हजारघरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना.\nCNG पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nPost Office Recruitment: पोस्ट ऑफिस भर्ती 2022 ऑनलाइन फॉर्म 10वी पास, 98083 पोस्ट ऑफिस रिक्त जागा\nसरकारी दारूचे ठेके उघडण्याचे नियम, परवाना, नोंदणी, नफ्याची माहिती Alcohol License\n१००व्यवसाय कल्पना (100 business Ideas)\nमॅडम मी वाघमारे संगम रामराव रा.केदारकुंटा,ता. देगलूर, जि. ना...\nसर मुद्रा लोन महाराष्ट्र साठी उपलद्ध नाही काय कोल्हापूर जिल्...\nमराठी उद्योजक WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा \nमराठी उद्योजक : संभाजी नगर\nमराठी उद्योजक : मुंबई 2\nमराठी उद्योजक : अहमदनगर 2\nमराठी उद्योजक : नाशिक 2\nमराठी उद्योजक: पुणे 2\nमराठी उद्योजक – फेसबुक गृप\nमराठी उद्योजक Telegram Group\nमराठी उद्योजक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये सामील व्हा\nDistrict * अहमदनरअकोलाअमरावतीसंभाजीनगरबीडभंडाराबुलढाणाचंद्रपूरधुळेगडचिरोलीगोंदियाहिंगोलीजळगावजालनाकोल्हापूरलातूरमुंबई शहरमुबई उपनगरनागपूरनांदेडनंदुरबारनाशिकधाराशीवपालघरपरभणीपुणेरायगडरत्नागिरीसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापूरठाणेवर्धावाशीमयवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9D_%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8", "date_download": "2022-12-01T14:06:42Z", "digest": "sha1:DYPTDQVC25XC6T2TUGQFPTBHH3PJ5SXW", "length": 31068, "nlines": 242, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nपूर्ण नाव रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nरॉबर्ट अँड्रुझ मिलिकन हे शास्त्रज्ञ आहेत.\n(२२ मार्च १८६८–१९ डिसेंबर १९५३). अमेरिकन भौतिकीवज्ञ. इलेक्ट्रॉनाचा विद्युत्‌ भार व ⇨ प्रकाशविद्युत् परिणाम यांविषयीच्या कार्याबद्दल त्यांना १९२३ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला.\nमिलिकन यांचा जन्म मॉरिअसन (इलिनॉय) येथे झाला. ओबर्लिन कॉलेजातून (ओहायओ) १८९१ मध्ये पदवीधर झाल्यावर दोन वर्षे त्यांनी प्राथमिक भौतिकीच्या अध्यापनाचे काम केले. १८९३ मध्ये मास्टर ही पदवी मिळविल्यावर कोलंबिया विद्यापीठात भौतिकीचे अधिछात्र म्हणून त्यांची नेमणूक झाली. १८९५ मध्ये त्यांनी प्रदीप्त पृष्ठभागांनी उत्सर्जित केलेल्या प्रकाशाच्या ध्रुवीकरणावर (एकाच प्रतलात कंपने होण्याच्या क्रियेवर) संशोधन करून पीएच्‌. डी. पदवी संपादन केली. त्यानंतर १८९५–९६ मध्ये वर्षभर त्यांनी जर्मनीत बर्लिन व गर्टिगेन येथे पदव्यूत्तर शिक्षण घेतले. १८९६ मध्ये शिकागो विद्यापीठातील भौतिकी प्रयोगशाळेत साहाय्यक म्हणून त्यांची नेमणूक झाली व पुढे त्या विद्यापीठातच १९१० मध्ये ते प्राध्यापक झाले. पहिल्या महायुद्धात ते अमेरिकेच्या राष्ट्रीय संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष होते. त्यावेळी त्यांनी पाणबुडी प्रतिरोधक व वातावरणविज्ञानीय साधने विकसित करण्यात महत्त्वाची कामगिरी केली. १९२१ मध्ये पॅसाडीना येथील कॅलिफोर्निया इन्स्टि‌ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील भौतिकीच्या नार्मन ब्रिज लॅबोरेटरीच्या संचालकपदावर, तसेच या संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदावर त्यांची नेमणूक झाली. १९४६ मध्ये या दोन्ही पदांवरून ते निवृत्त झाले.\nमिलिकन यांनी मुख्यत्वे विद्युत्‌ प्रकाशकी व रेणवीय भौतिकी या विषयांत संशोधन केले. त्यांचे सर्वांत प्रसिद्ध कार्य म्हणजे त्यांनी १९१० मध्ये इलेक्ट्रॉनाचा विद्युत्‌ भार अचूकपणे मोजण्यासाठी योजनेला अतिशय सुलभ असा तेलाच्या थेंबाचा प्रयोग हे होय. [⟶ इलेक्ट्रॉन]. सर्व इलेक्ट्रॉनांसाठी हा विद्युत्‌ भार सारखाच असतो, असेही त्यांनी सिद्ध केले. त्यानंतर १९१२–१५ याकाळात त्यांनी आइन्स्टाइन यांचे अत्यंत महत्त्वाचे प्रकाशविद्युतीय समीकरण प्रायोगिक रीत्या पडताळून पाहिले आणि फ्लाँक यांच्या स्थिरांकाचे मूल्य प्रकाशविद्युतीय रीतीने प्रथमच निर्धारित केले. वायूंच्या ⇨ ब्राऊनीय गतीसंबंधी त्यांनी केलेल्या कार्यामुळे द्रव्याच्या आणवीय व गत्यात्मक सिद्धांतांना [⟶ द्रव्याचा गत्यात्मक सिद्धांत] असलेला शास्त्रीय जगातील विरोध संपुष्टात आला. वातावरणात शिरून पृथ्वीकडे येणाऱ्या कणाच्या गतीसंबंधीचा मिलिकन यांचा सिद्धांत व विद्युतीय घटनासंबंधीचे त्यांचे संशोधन यांतूनच पुढे ⇨ विश्वकिरणांसंबंधीच्या (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येणाऱ्या भेदक किरणांसंबंधीच्या) त्यांच्या महत्त्वाच्या कार्याला चालना मिळाली. स्तरावरणापासून (भूपृष्ठापासून सु. १५ किमी. उंचीपासून ते सु. ५५ किमी. पर्यंतच्या भागापासून) ते खोल हिमसरोवरांच्या तळापर्यंत निरनिराळ्या उंचीकरिता, तसेच वेगवेगळ्या अक्षांशांवर व रेखांशांवर त्यांनी विश्वकिरणांचे निरीक्षण केले. याकरिता त्यांनी प्रामुख्याने आयनीकरण कोठीचा [⟶ कण अभिज्ञातक] उपयोग केला. त्यांनी विश्वकिरणांच्या मापनासाठी योजलेल्या प्रयोगामुळे हे किरण पृथ्वीवर वा वातावरणाच्या खालच्या थरात उगम पावत नसून बाह्य अवकाशातून (विश्वातून) येतात, हे सिद्ध झाले. हे किरण विश्वाच्या पुनर्रचनेतील एक महत्त्वाची प्रेरणा असून त्यांच्या उत्पत्तीत परमेश्वराचा हात असावा व परमेश्वराचे कार्य अव्याहत चालू असल्याचा हा एक पुरावा आहे, असा त्यांचा दृष्टिकोन होता.\nनोबेल पारितोषिकाखेरीज मिलिकन यांना नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे कॉमस्टॉक पारितोषिक, अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनियर्सचे एडिसन पदक, लंडनच्या रॉयल सोसायटीचे ह्यूज पदक वगैरे बहुमान मिळाले. पंचवीस विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट पदव्या त्यांना मिळालेल्या होत्या आणि अनेक अमेरिकन व परदेशी वैज्ञानिक संस्थांचे ते सदस्य होते. ते अमेरिकन फिजिकल सोसायटीचे अध्यक्ष व अमेरिकन ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सचे अध्यक्ष (१९२९) होते. राष्ट्रसंघाच्या बौद्धिक सहकार्य समितीत त्यांनी अमेरिकेचे सदस्य म्हणून काम केले (१९२२–३२). तसेच ब्रूसेल्स येथे १९२१ मध्ये भरलेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकी परिषदेमध्ये (सॉल्व्हे काँग्रेसमध्ये) त्यांनी अमेरिकेचे प्रतिनिधित्व केले. दुसऱ्या महायुद्धात रॉकेटे व ⇨ झोत प्रचालन यासंबंधी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना अमेरिकेच्या अध्यक्षांचे प्रशंसा पदक मिळाले.\nमिलिकन यांनी अनेक शास्त्रीय नियतकालिकांतून लेखन केले. तसेच भौतिकीच्या विविध शाखांवर एच्‌ जी. गेल, सी. आर.मान, जे. मिल्स वगैरे लेखकांबरोबर व स्वतंत्रपणेही पाठ्यापुस्तके लिहिली आणि भौतिकीच्या अध्यापनात सुलभता आणण्यात बहुमोल मदत केली. या त्यांच्या पाठ्यपुस्तकांच्या सुधारित आवृत्त्या कित्येक वर्षे वापरात होत्या. विश्वकिरणांवर त्यांनी केलेल्या कार्यावर आधारलेला त्यांचा इलेक्ट्रॉन्स (+ अँड -), प्रोटॉन्स, फोटॉन्स, न्यूट्रॉन्स, मेसोट्रॉन्स अँड कॉस्मिक रेज (१९४७; पूर्वीच्या त्यांच्या १९१७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या द इलेक्ट्रॉन या ग्रंथाची तिसरी सुधारित आवृत्ती) हा ग्रंथ सुप्रसिद्ध आहे. विसाव्या शतकातील ते एक अग्रगण्य वैज्ञानिक होते आणि त्याचबरोबर वृत्तीने ते धार्मिक असल्याने विज्ञान व धर्म हे एकमेकांना पूरक असून त्यांचा समन्वय साधण्याची त्यांची उत्कट तळमळ त्यांच्या पुढील काही ग्रंथाद्वारे प्रत्ययास येते : सायन्स अँड लाइफ (१९२४); इव्होल्यूशन इन सायन्स अँड रिलिजन (१९२७); सायन्स अँड द न्यू सिव्हिलायझेशन (१९३०); टाइम, मॅटर अँड व्हॅल्यूज (१९३२). यांखेरीज त्यांचे आत्मचरित्र १९५० मध्ये प्रसिद्ध झाले. ते सान मारीनो (कॅलिफोर्निया) येथे मृत्यू पावले.\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nअ · अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम · फिलिप वॉरेन अँडरसन · आंद्रे-मरी अँपियर · अब्दुस सलाम · अलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह · अभय अष्टेकर · लुइस वॉल्टर अल्वारेझ ·\nआ · हान्स आल्फव्हेन · झोर्स इव्हानोविच आल्फेरोव्ह · आल्बर्ट अब्राहम मिकेलसन · अल्बर्ट आइनस्टाइन ·\nॲ · एडवर्ड ॲपलटन\nए · लियो एसाकी\nऑ · फ्रँक ऑपनहाइमर\nओ · डग्लस डी. ओशेरॉफ · गेऑर्ग झिमॉन ओम\nक · प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा · प्योत्र कापित्सा · आल्फ्रेड कास्लर · गुस्टाफ किर्शहोफ · जॅक किल्बी · पॉलिकार्प कुश · लिओन कूपर · विल्यम डी. कूलिज · हाइके कॅमरलिंघ-ऑन्स · वोल्फगांग केटर्ले · हेन्री वे केन्डॉल · जॉन डग्लस कॉकक्रॉफ्ट · आर्थर कॉम्प्टन · कार्ल रुडॉल्फ कोनिग · गुस्ताव कोरियोलिस · एरिक अ‍ॅलिन कोर्नेल · मासातोशी कोशिबा · क्लॉड कोहेन-तनूद्जी · पिएर क्युरी · जेम्स वॉट्सन क्रोनिन · हर्बर्ट क्रोमर · अर्न्स्ट क्लाड्नी · क्लाउस फोन क्लित्झिंग\nग · जोसियाह विलार्ड गिब्स · गॉर्डन गूल्ड · डेनिस गॅबॉर · डेनिस गॅबोर · मारिया गेप्पर्ट-मायर · मरे गेल-मान · पीटर ग्रुनबर्ग · डेव्हिड ग्रोस · शेल्डन ली ग्लाशो · डोनाल्ड ए. ग्लेसर · रॉय जे. ग्लॉबर · चार्ल्स एदुआर्द ग्वियॉमे · ऑट्टो फोन गेरिक\nच · जॉर्जेस चार्पाक · जेम्स चॅडविक · पावेल अलेक्सेयेविच चेरेंकोव्ह\nज · व्हिताली जिन्झबर्ग · रिकार्दो जियाकोनी · आयव्हार जियेव्हर · जेम्स प्रेस्कॉट जूल · जे.जे. थॉमसन · पिएर-गिल्स दि जेन्स · जे. हान्स डी. जेन्सन · जे. हान्स डी. जेन्सेन · जेम्स क्लार्क मॅक्सवेल · जेम्स वॅट · जॉन फोन न्यूमन · रॉडनी जोरी · आयरिन जोलिये-क्युरी · ब्रायन डेव्हिड जोसेफसन · कार्ल जान्स्की\nझ · लिओ झिलार्ड · फ्रिट्स झेर्निके\nट · चार्ल्स हार्ड टाउन्स · इगॉर टॅम · इगोर टॅम · जोसेफ हूटॉन टेलर, जुनियर · रिचर्ड ई. टेलर\nड · जॉन डाल्टन · पॉल डिरॅक · रेमंड डेव्हिस जुनियर · क्लिंटन डेव्हिसन · हान्स जॉर्ज डेहमेल्ट · क्रिस्चियन डॉपलर\nत · सॅम्युएल चाओ चुंग तिंग · सिन-इतिरो तोमोनागा · सिन-इतिरो-तोमोनागा · डॅनियेल सी. त्सुइ\nथ · जॉर्ज पेजेट थॉमसन\nन · लुई युजीन फेलिक्स नेइल · आयझॅक न्यूटन\nप · मार्टिन लुईस पर्ल · एडवर्ड मिल्स पर्सेल · आर्नो अ‍ॅलन पेन्झियास · ज्याँ बॅप्टिस्ट पेरिन · वोल्फगांग पॉल · वोल्फगांग पॉली · सेसिल फ्रँक पॉवेल · एच. डेव्हिड पोलित्झर · अलेक्सांद्र मिखाइलोविच प्रोखोरोव्ह · जुलियस प्लकर · माक्स प्लांक\nफ · आल्बर्ट फर्ट · विल्यम आल्फ्रेड फाउलर · व्हाल लॉग्सडन फिच · विल्यम डॅनियेल फिलिप्स · डॅनियल फॅरनहाइट · इल्या फ्रँक · जेम्स फ्रांक · अलेक्झांडर अलेक्झांड्रोविच फ्रीडमन · जेरोम आय.फ्रीडमन · जॉन अँब्रोझ फ्लेमिंग\nब · चार्ल्स ग्लोव्हर बार्कला · जॉन बार्डीन · निकोलाय बासोव्ह · ए.ई. बेकरेल · आंत्वान हेन्री बेकरेल · योहान्स जॉर्ज बेड्नोर्झ · हान्स बेथ · मॅक्स बॉर्न · वॉल्थर बोथ · लुडविग बोल्ट्झमन · आगे नील्स बोह्र · पर्सी विल्यम्स ब्रिजमन · वॉल्टर हाउझर ब्रॅटैन · बर्ट्राम ब्रॉकहाउस · लुई दि ब्रॉग्ली · कार्ल फर्डिनांड ब्रॉन · निकोलास ब्लूमबर्गेन · पॅट्रिक मेनार्ड स्टुअर्ट ब्लॅकेट · फेलिक्स ब्लॉक\nम · रॉबर्ट अँड्रुझ मिलिकन · जॉन सी. माथर · फ्रान्झ मेल्डे · नेव्हिल फ्रांसिस मॉट · बेन मॉटलसन · रुडॉल्फ मॉसबाउअर · कार्ल अलेक्झांडर म्युलर\nय · हिदेकी युकावा · योईचिरो नाम्बू\nर · मार्टिन राइल · फ्रेडरिक राईन्स · इसिदोर आयझॅक राबी · नॉर्मन फॉस्टर राम्से, जुनियर · ओवेन विलान्स रिचर्डसन · रॉबर्ट कोलमन रिचर्डसन · बर्टन रिश्टर · चार्ल्स थॉमसन रीस विल्सन · कार्ल डेव्हिड टॉल्मे रुंग · कार्लो रुब्बिया · अर्न्स्ट रुस्का · जेम्स रेनवॉटर · विल्हेम राँटजेन\nल · लेव्ह लँडाउ · गॅब्रियेल लिपमन · जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग · डेव्हिड ली · त्सुंग-दाओ ली · विलिस लॅम्ब · अँथोनी जेम्स लेगेट · लियॉन एम. लेडरमान · फिलिप लेनार्ड · लुइस फेदेरिको लेलवा · अर्नेस्ट लॉरेन्स\nव · स्टीवन वाईनबर्ग · युजीन विग्नर · विल्हेल्म वियेन · फ्रँक विल्चेक · केनेथ गेडीज विल्सन · रॉबर्ट वूड्रो विल्सन · कार्ल वीमन · मार्टिनस जे.जी. व्हेल्टमन · योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स · जॉन हॅसब्रूक व्हान व्लेक · विलेम जेकब व्हान स्टॉकम · अलेस्सांद्रो व्होल्टा\nश · विल्यम शॉकली · वॉल्टर शॉट्की · आर्थर लियोनार्ड शॉलो · जॉन रॉबर्ट श्रीफर · एर्विन श्र्यॉडिंगर · मेल्व्हिन श्वार्त्झ · जुलियन श्विंगर\nस · सायमन व्हान डेर मीर · अर्नेस्ट थॉमस · सिंटन वाल्टन · कै सीगबानमान सीगबान · थॉमस योहान सीबेक · एमिलियो जिनो सेग्रे · ऑट्टो स्टर्न · जॅक स्टाइनबर्गर · होर्स्ट लुडविग श्ट्यॉर्मर · जॉन स्ट्रट · जॉर्ज एफ. स्मूट\nह · रसेल अ‍ॅलन हल्से · थियोडोर डब्ल्यु. हान्श · वर्नर हायझेनबर्ग · आर्थर आर. फोन हिप्पेल · जेरार्ड एट हॉफ्ट · गुस्ताफ हेर्ट्झ · गुस्ताव लुडविग हेर्ट्झ · कार्ल हेर्मान ·\nइ.स. १८६८ मधील जन्म\nइ.स. १९५३ मधील मृत्यू\n14 घटक असलेले अथॉरिटी कंट्रोल लेख\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएसईएलआयबीआर ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीएनएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीआयबीएसआयएस ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएनएलए ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएटीएच ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०२१ रोजी १७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00706.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.epd-instrument.com/case_catalog/case/", "date_download": "2022-12-01T14:36:03Z", "digest": "sha1:I6IGEDIBO67TEKB6LRLWWRSDPSMWXAM2", "length": 13731, "nlines": 213, "source_domain": "mr.epd-instrument.com", "title": " केस |", "raw_content": "\nडायनॅमिक थकवा चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका\nटॉर्शन चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nविशेष चाचणी मशीन मालिका\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपानशी तेल दाब उद्योग (अन्हुई) कं, लि\nपानशी ऑइल प्रेशर इंडस्ट्री (अन्हुई) कं, लि. पानशी ऑइल प्रेशर इंडस्ट्री (अन्हुई) कं, लि. ही विविध व्हॅक्यूम थर्मोफॉर्मिंग मशीन, रबर इंजेक्शन मोल्डिंग मशीन आणि पेरिफेरल मोल्डिंग उपकरणांची व्यावसायिक उत्पादक आहे.अभियंता संघाकडे अधिक आहे...\nचायना ऑटोमोबाईल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑटोमोबाईल प्रोव्हिंग ग्राउंड कं, लि.\nचायना ऑटोमोबाईल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑटोमोबाईल प्रोव्हिंग ग्राउंड कं, लि. थेट राज्य परिषदेच्या राज्य मालकीच्या मालमत्ता पर्यवेक्षण आणि प्रशासन आयोगाच्या अंतर्गत केंद्रीय उपक्रम ─ ─ चायना ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर कं, लिमिटेड (CATA...\nइन्स्टिट्यूट ऑफ मेटल रिसर्च, चायनीज एकेडमी ऑफ सायन्सेस\nइन्स्टिट्यूट ऑफ मेटल रिसर्च, चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेस द इन्स्टिट्यूट ऑफ मेटल रिसर्च ऑफ द चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेसची स्थापना 1953 मध्ये झाली;1982 मध्ये, चायनीज अकादमी ऑफ सायन्सेसच्या मेटल कॉरोझन आणि संरक्षण संस्थेची स्थापना झाली.199 मध्ये...\n711 चायना शिपबिल्डिंग इंडस्ट्री कॉर्पोरेशन\n711 चायना शिपबिल्डिंग इंडस्ट्री कॉर्पोरेशन चायना शिपबिल्डिंग इंडस्ट्री कॉर्पोरेशन हा मूळ चायना स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पोरेशनच्या काही उद्योग आणि संस्थांच्या पुनर्रचनाद्वारे स्थापित केलेला एक मोठा सरकारी मालकीचा उपक्रम आहे.हे एक मध्ये आहे...\nचायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन\nचायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन हा माझ्या देशाच्या धोरणात्मक उच्च-तंत्रज्ञान क्षेत्रातील स्वतंत्र बौद्धिक संपदा अधिकार आणि प्रसिद्ध ब्रँडसह एक मोठा सरकारी मालकीचा उच्च-तंत्रज्ञान उपक्रम आहे...\nचायना एअरक्राफ्ट स्ट्रेंथ इन्स्टिट्यूट\nचायना एअरक्राफ्ट स्ट्रेंथ इन्स्टिट्यूट द चायना एअरक्राफ्ट स्ट्रेंथ रिसर्च इन्स्टिट्यूट चायना एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन आणि शानक्सी येथील केंद्र सरकारच्या एजन्सीशी संलग्न आहे.हे एकमेव विमान सामर्थ्य संशोधन, पडताळणी आणि अॅप आहे...\nचायना अकादमी ऑफ रेल्वे सायन्सेस ग्रुप कं, लि.\nचायना अकॅडमी ऑफ रेल्वे सायन्सेस ग्रुप कं, लिमिटेड. द चायना अकॅडमी ऑफ रेल्वे सायन्सेस ही चीनच्या रेल्वेची एकमेव बहु-विषय आणि बहु-व्यावसायिक व्यापक संशोधन संस्था आहे.ते मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे...\nझेजियांग सिक्सिओंग रोप इंडस्ट्री कं., लि.\nझेजियांग सिक्सिओंग रोप इंडस्ट्री कं., लि.झेजियांग सिक्सिओंग रोप इंडस्ट्री कं., लि. विकसित अर्थव्यवस्था आणि सोयीस्कर वाहतूक-तायझोउ असलेले किनारपट्टीचे शहर, यांग्त्झे नदी डेल्टामध्ये स्थित आहे.झेजियांग सिक्योंग रोप इंडस्ट्री कं, ...\nशांघाय हुआवेई टेक्नॉलॉजी कं, लि\nShanghai Huawei Technology Co., Ltd. शांघाय Huawei Technologies Co., Ltd. ची स्थापना Huawei Technologies Co., Ltd. ने 16 जानेवारी 2001 रोजी फ्री ट्रेड झोन मार्केट पर्यवेक्षण प्रशासनात केली होती. जगातील आघाडीचे पुरवठादार म्हणून...\nनिंगडे टाइम्स न्यू एनर्जी टेक्नॉलॉजी कं, लि.\nNingde Times New Energy Technology Co., Ltd. Ningde Times New Energy Technology Co., Ltd. ची स्थापना 2011 मध्ये झाली आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता असलेल्या पहिल्या घरगुती पॉवर बॅटरी उत्पादकांपैकी एक आहे....\nचीनचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ\nचीनचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ चीनचे विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ थेट चायनीज अकादमी ऑफ सायन्सेसच्या नियंत्रणाखाली आहे आणि केंद्र सरकार थेट उप-मंत्रालयीन संस्थेचे व्यवस्थापन करते.ते धावले...\nझेजियांग ओशन युनिव्हर्सिटी झेजियांग ओशन युनिव्हर्सिटी हे चीनच्या पीपल्स रिपब्लिक ऑफ नॅचरल रिसोर्सेस मंत्रालय आणि झेजियांग प्रांतातील पीपल्स गव्हर्नमेंट यांनी संयुक्तपणे स्थापन केलेले विद्यापीठ आहे.शिक्षण विभागाने...\n12पुढे >>> पृष्ठ 1/2\nआपल्याला याची आवश्यकता असल्यास, कृपया वेळेत आमच्याशी संपर्क साधा\nडायनॅमिक थकवा चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका\nटॉर्शन चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nविशेष चाचणी मशीन मालिका\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nरुम 101, बिल्डिंग 9, नंगांग नं.2 इंडस्ट्रियल पार्क, नं.1026, सोंगबाई रोड, सनशाइन कम्युनिटी, झिली स्ट्रीट, नानशान डिस्ट्रिक्ट, शेन्झेन.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2020/05/14.html", "date_download": "2022-12-01T13:58:40Z", "digest": "sha1:NPWZY4FTELZP5KMNAWWMWUQVXAMF6QRF", "length": 5693, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "घरपोच दारू विक्रीला राज्य सरकरची परवानगी:14 तारखेला होणार सुरूवात:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजघरपोच दारू विक्रीला राज्य सरकरची परवानगी:14 तारखेला होणार सुरूवात:\nघरपोच दारू विक्रीला राज्य सरकरची परवानगी:14 तारखेला होणार सुरूवात:\nरिपोर्टर: घरपोच दारू विक्रीस महाराष्ट्र सरकारने काही आटीसह संमती दिली आहे.लॉकडाउनच्या कळात जीवनावश्यक सेवा वगळता सारी दुकाने बंद करण्यात आली. मात्र केंद्र सरकारने ३ मेनंतर दिलेल्या निर्देशांनुसार काही सेवा सुरु करण्यात आल्या. ज्यामध्ये मद्यविक्रीचा परवाना असलेली दुकाने उघडण्याची सशर्त संमती देण्यात आली होती. मात्र लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन होऊ लागल्याने मुंबई-पुणे आणि इतर शहरांमध्ये मद्यविक्री बंद करण्यात आली. आता राज्य शासनाने मद्याची घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी काही आटीसह परवानगी दिली आहे.\nराज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी १४ तारखेपासून मद्याची घरपोच सेवा देण्यास सुरुवात होईल अशी माहिती दिली आहे. मात्र यावेळी काही अटी आणि नियम ही लागू करण्यात आले आहेत. फक्त परवाना असणाऱ्या मद्य दुकानांना ही सेवा देता येणार आहे. सोबतच ज्यांच्याकडे परमिट आहे त्यांनाच ही सेवा घेता येणार आहे. तसेच घरपोच सेवा देण्याची जबाबदारी मद्य दुकानाच्या मालकावर असणार आहे. याशिवाय डिलिव्हरी बॉयची वैद्यकीय तपासणी आवश्यक असणार आहे अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://19216811.tel/mr/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97/%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T14:30:36Z", "digest": "sha1:EY4C2FNKJKJUEAS6ARYB7722CIQRCIHP", "length": 7504, "nlines": 51, "source_domain": "19216811.tel", "title": "राउटर - लॉगिन राउटर", "raw_content": "\nखाजगी IP पत्ता सूची\nवाय-फाय पासवर्ड बदला CNT इक्वाडोर\nतुम्हाला तुमच्या CNT नेटवर्क प्रदात्याकडून तुमचा WiFi पासवर्ड बदलण्याची आवश्यकता असल्यास, आम्ही तुम्हाला तुमच्या घरातील WiFi नेटवर्कची सुरक्षा सुधारण्यासाठी या संपूर्ण मार्गदर्शकाचे अनुसरण करण्यास आमंत्रित करतो. आपण या चरणांचे अनुसरण केल्यास आपण आपल्या WiFi CNT चा संकेतशब्द सहजपणे बदलू शकता: प्रथम, उघडा ... अधिक वाचा\nLPB Piso Wifi त्‍याच्‍या वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या घराच्‍या सर्व ठिकाणी, स्‍थान काहीही असले तरी हाय-स्पीड वायरलेस कनेक्‍शनचा आनंद घेऊ देते. LPB Piso Wifi बद्दल धन्यवाद, वापरकर्ते इंटरनेट सर्फ करू शकतील, स्ट्रीमिंग सामग्री पाहू शकतील, कॉल आणि व्हिडिओ कॉल करू शकतील आणि सर्व क्रियाकलाप पार पाडू शकतील… अधिक वाचा\nTotalPlay मॉडेम कसे कॉन्फिगर करावे\nHuawei HG8245H Totalplay राउटर हे एक वायरलेस नेटवर्क उपकरण आहे जे ब्रॉडबँड मॉडेमला जोडते आणि वापरकर्त्यांना त्यांचे इंटरनेट कनेक्शन सामायिक करू देते. हे फाइल प्रवेश आणि मुद्रणासाठी स्थानिक नेटवर्कशी कनेक्शन देखील प्रदान करते. टोटलप्ले मॉडेम देखील… अधिक वाचा\n192.168.1.1 TP-लिंक राउटर कॉन्फिगरेशन\nTP-Link राउटर कॉन्फिगर करणे ही एक अगदी सोपी प्रक्रिया आहे, आणि तुम्हाला त्याबद्दल खात्री नसल्यास तुम्ही ते करू नये, कारण अन्यथा तुम्ही कनेक्शन चुकीचे कॉन्फिगर करू शकता, ज्यामुळे कनेक्शन समस्या उद्भवू शकतात. 192.168.0.1 192.168.1.1 192.168.1.254 SSID नाव TP-Link राउटर बदला तुम्ही राउटर बदलला आहे का … अधिक वाचा\nतुम्ही तुमचा D-Link राउटर मॅन्युअली किंवा mydlink मोबाइल अॅपद्वारे कॉन्फिगर करू शकता. तुम्ही मॅन्युअल कॉन्फिगरेशन निवडल्यास, तुम्ही डीफॉल्ट वापरकर्तानाव आणि पासवर्ड वापरून वेब राउटरमध्ये लॉग इन केले पाहिजे. तुम्ही नेमका कोणता आयपी वापरता ते तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे ... अधिक वाचा\nMovistar राउटर कॉन्फिगर करा\nडीफॉल्टनुसार, Movistar राउटर कॉन्फिगर केले आहे जेणेकरून कोणीही त्यास कनेक्ट करू शकेल आणि इंटरनेट ब्राउझ करण्यासाठी त्याचा वापर करू शकेल. ही सुरक्षिततेची समस्या असू शकते, कारण कोणीही त्यांना हवे ते करण्यासाठी तुमचे इंटरनेट कनेक्शन वापरू शकते. सुदैवाने, सेटिंग्ज बदलणे शक्य आहे ... अधिक वाचा\nलिनक्स स्टेप्स आणि कमांड्सवर DLNA इन्स्टॉल करा\nDLNA (डिजिटल लिव्हिंग नेटवर्क अलायन्स) ही इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक उत्पादकांची संघटना आहे ज्यांनी त्यांच्या सर्व प्रणालींसाठी एक प्रकारचे सुसंगत मानक तयार करण्यास सहमती दर्शविली आहे. DLNA समान नेटवर्कमधील भिन्न उपकरणांना भिन्न सामग्री सामायिक करण्यासाठी एकमेकांशी जोडण्याची अनुमती देते. तो देऊ शकणारा फायदा म्हणजे… अधिक वाचा\n» सर्व IP पहा\n192.168.1.1.tel © - राउटर कॉन्फिगरेशन प्रविष्ट करण्यासाठी माहितीपूर्ण वेबसाइट - कायदेशीर सूचना: सर्व ट्रेडमार्क आणि लोगो त्यांच्या संबंधित मालकांची मालमत्ता आहेत. आयपी निर्देशिका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/comrade-bhau-sakharam-patil-introduced-the-concept-of-one-village-one-ganesha-even-today-after-63-years/", "date_download": "2022-12-01T14:31:42Z", "digest": "sha1:KZMLCY4NXRMVH3QN3DWQAUDH2JUJGYDT", "length": 15914, "nlines": 106, "source_domain": "bolbhidu.com", "title": "कॉम्रेड भाऊ सखाराम पाटलांमुळं आजही महाराष्ट्रात 'एक गाव एक गणपती' साजरा होतो...", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nकॉम्रेड भाऊ सखाराम पाटलांमुळं आजही महाराष्ट्रात ‘एक गाव एक गणपती’ साजरा होतो…\nकोरोनाच्या महामारीनंतर राज्यात २ वर्षांनंतर गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यामुळे वर्षी लोकांमध्ये मोठा उत्साह आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा शहरी भागात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे वाढल्याचे सांगितले जात आहे. मात्र ग्रामीण भागात अजूनही एक गाव एक गणपती ही योजना लोकांनी स्वीकारल्याचे दिसत आहे. ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना साठच्या दशकात महाराष्ट्रात मांडण्यात आली.\nसगळ्यात आधी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना ,मांडली कॉम्रेड भाऊ सखाराम पाटील यांनी.\nभाऊ सखाराम पाटील यांनी १९६१ मध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना गणेशोत्सव दरम्यान अग्रोळी या गावात मांडली. आता हे गाव नवी मुंबईचा एक भाग झाले आहे. अग्रोळी गावात मुख्यतः आगरी कोळी समाजाचे लोक राहत. मासेमारी करणे, मिठाचे उत्पादन आणि शेती हे नागरिकांचे कमाईचे साधन होते. गावातील अनेक कुटुंबे गरीब होती. मात्र गणेशोत्सव म्हटलं की बेलापूर येथील सावकारांकडून कर्ज घेऊन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत.\nयामुळे अनेक गावकरी कर्जबाजारी होत होते. ठाणे बेलापूर भागात १९६१ मध्ये तापाची साथ आली होती. त्यामुळे स्थानिक लोक हैराण झाले होते. १९६१ मध्ये गणेशोत्सवाच्या आधी भाऊ सखाराम पाटील यांनी गावकऱ्यांची एक बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी ‘एक गाव एक गणपती ही संकल्पना मांडली.\nगावात अनेक ठिकाणी अथवा प्रत्येक घरात गणवपती बसवण्याची गरज नाही. संपूर्ण गावात गणेशाची एकच मूर्ती असायला हवी. ज्यामुळे सगळ्यांचा खर्च वाचेल. अशी संकल्पना भाऊ सखाराम पाटील यांनी मांडली होती. मात्र त्याच वेळी बेलापूर भागात तापाची साथ सुरु होती. देव कोपेल अशी भीती गावकऱ्यांना होती. त्यामुळे त्यांनी या संकल्पनेला विरोध केला.\nगावातील काही लोकांनी त्याला चांगलाच विरोध केला. यानंतर पाटील यांनी पुढाकार घेऊन बेलापूर भागात तापाची साथ असणाऱ्या गावात जाऊन लसीकरण करून घेतले.\nयामुळे हजारो नागरिकांचे जीव वाचले. यामुळे अग्रोळी गावातील लोकांना वाटले आपल्या मदतीला गणपती बाप्पा आले असून त्याने आपल्याला वाचविले आहे.\nत्यानंतर अग्रोळी गावातील लोकांनी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना मान्य केली. त्यावेळी अग्रोळी गावाची लोकसंख्या २५० एवढी होती. ‘एक गाव एक गणपतीसाठी’ प्रत्येक कुटुंबाने ५ रुपये वर्गणी गोळा केली. त्यातून जमा झालेल्या पैशातून गणेशाची मूर्ती आणली. यासाठी गावातील सर्व जाती समूहातील लोक एकत्र आले. १९६१ पासून सलग ६३ वर्ष अग्रोळी एकच गणपती बसविण्यात येतो.\nत्यानंतर ही संकल्पना हळूहळू महाराष्ट्राच्या इतर जिल्हयात राबविण्यात आली.\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा…\nहरहर महादेव सिनेमावर आक्षेप का घेतला जातोय \nनैसर्गिक संकटांमुळे विदर्भांतील शेतकरी नेहमीच भरडला जातो. यामुळे खर्च टाळून करण्यात येणारा एक गाव एक गणपती ही संकल्पना चांगलीच रूढ झाली होती. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्य़ांत सार्वजनिक गणेशोत्सवात पैसे बचत व्हावे, गावातील वाद मिटावेत आणि लोकवर्गणीचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘एक गाव एक गणपती’चा पुरस्कार करीत हा उपक्रम गावागावात पोहोचविण्याचे काम केले होते.\nराज्य सरकारनेही महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात एक गाव एक गणपती उपक्रमाचा समावेश करून या चळवळीला राजकीय आश्रय दिला.\nयंदाचा विचार करायचा तर राज्यात ७१ हजार ३३८ गणेश मंडळांनी गणेशोत्सवासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. एक गाव एक गणपती ही संकल्पना मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात राबविली जात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. याच बरोबर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा एक गाव एक गणपती ही संकल्पना रुजत चालली आहे.\nयावर्षी सातारा जिल्ह्यात ५९३ गावांमध्ये, सांगली जिल्ह्यात २०० गावांमध्ये, सोलापूर जिल्ह्यात ३०० गावात तर पुणे जिल्ह्यात ४०० गावांमध्ये एक गाव एक गणपती बसविण्यात आले आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील १ हजार ३०० पेक्षा जास्त गावांमध्ये ही संकल्पना राबवण्यात आली.\nनांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यतील १ हजार ७५० गावात एक गाव एक गणपती बसविण्यात आले आहे. शहरी भागात जरी गल्ली बोळात गणेश मंडळे दिसत असली तरीही ग्रामीण भागात एक गाव एक गणपती संकल्पना चांगल्या प्रकारे काम करत आहे.\nहे ही वाच भिडू\nगणपती बाप्पा काय करतो, संपूर्ण पेण शहराची पोटाची भूक भागवतो..\nनवसाच कॉईन रोमला टाकण्यापेक्षा नरेंद्र मोदी पुण्यातल्या बाबू गेनू गणपतीला आले असते तर \nभारतातील एकमेव दुर्मिळ मंदिर जिथे मानवमुखी गणपती पुजला जातो…\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nपहिल्या दिवसापासून एकनाथ शिंदे सुपरॲक्टिव्ह मोडमध्येच का आहेत..\nकोकणात गौराईला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो, कारण…\nमहाराष्ट्रातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठासाठी फडणवीसांनी ‘रिद्धपुर’…\nमानाचा नसला, तरी दगडूशेठ गणपती जगभरात प्रसिद्ध कसा झाला..\nकाँग्रेसचा गड असणारं पुणे, भाजपचा बालेकिल्ला कसं बनत गेलं..\nहे ही वाच भिडू\nडॉ. आंबेडकर, धोंडगे ते सदावर्ते स्वतंत्र मराठवाड्याच्या…\nगुजरात मध्ये भाजपचं नाही तर काँग्रेसने सुद्धा मुस्लिम…\nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण \nगहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात…\nकाशी प्रमाणेच पंढरपूर कॉरिडोर मध्ये सुद्धा ऐतिहासिक…\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/bhatak-bhavani-marathi-book-by-samina-dalwai", "date_download": "2022-12-01T13:20:50Z", "digest": "sha1:MVMB5UGV6N74ZTIJWXFKH6VLRRIJI4ES", "length": 10849, "nlines": 95, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "एक दिवस मुंबईत - द वायर मराठी", "raw_content": "\n‘भटकभवानी’ हे पुस्तक म्हणजे समीनाने आयुष्यभर भटकता भटकता केलेल्या चिंतनातील काही परखड असे सत्याचे पुंजके आहेत आणि ते एका निर्भीड सत्यशोधकाच्या भूमिकेतून तिने मांडले आहेत. त्यातील एक प्रकरण.\nमुंबईत एक दिवस मी बाहेर पडले. समीना नावासोबत पहिला स्टॉप होता फर्निचर खरेदीचा. दुकानदाराने भरपूर सल्ले दिले,\n“आजकाल अशी फॅशन आहे मॅडम, असंच करावं लागतं घरात. तुम्ही काहीच चिंता करू नका, आम्ही सगळं करून देणार. विचार करायची गरजच नाय.\nत्याचे आभार मानून आम्ही निघालो तर त्याने विचारलं,\nतो म्हणाला, “अरे व्वा, तुम्ही मराठी छानच बोलता.”\nमी म्हटलं, “तुम्ही पण.”\nतो म्हणाला, “पण मी तर मराठीच आहे.”\nमी म्हटलं, “मी पण.’ ”\nतो गोंधळला. “पण असं कसं, तुम्ही तर… नाव तर मुस्लिम…”\n‘अरेच्चा’ मी मनात म्हटलं, ‘माणसाला भाषा असते आणि धर्मसुद्धा. केरळी ख्रिश्चन मल्याळम बोलतात आणि गुजरातमधील हिंदू गुजराती. मग\nमराठी मुसलमानांनी काय भाषा बोलायची ’ दुसरा स्टॉप मैत्रिणीबरोबर नवीन घर बघायला.\nएजंटने उत्साहाने माहिती दिली. “सगळं एकदम छान आहे, बांधकाम, जागा, सुविधा… स्टेशन, मार्केट जवळ आहे…”\nतो पुढे म्हणाला, “शेजारपण एकदम चांगला… इथे मॅडम राजकारणी, मुसलमान इत्यादी चालतच नाहीत.”\nतो म्हणाला, “नाही म्हणजे इथे फक्त चांगले, स्वच्छ, मध्यमवर्गीय लोक राहतात ना. ” मी म्हटलं, “छान, मुसलमान राष्ट्रीय प्रवाहात यायला हवेत पण आमच्या\nसोसायटीत मात्र मुसलमान नको” तिसरा स्टॉप होता कॉलेजचा. नुकत्याच झालेल्या आतंकवादी हल्ल्यामुळे खळबळ होती. वर्तुळात बसून चित्रं, पत्रकं बनविण्यासाठी चर्चा.\nअसादने सुरुवात केली, “मी मुसलमान आहे पण मी आतंकवादी नाही.’\nमी केतकीला डोळा मारला.\nती म्हणाली, “मी हिंदू, मराठी ब्राह्मण, मीही अतिरेकी नाही.” बाकीचे टकामका एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले.\nम्हणजे गंमत आहे नाही मुसलमान तरुणाने कुठल्याही हल्ल्याची जबाबदारी घ्यावी तर गांधींच्या खुनापासून, साध्वीच्या कटापर्यंतची माफी कोणी मागावी मुसलमान तरुणाने कुठल्याही हल्ल्याची जबाबदारी घ्यावी तर गांधींच्या खुनापासून, साध्वीच्या कटापर्यंतची माफी कोणी मागावी\nघरी परतले तर माझी सात वर्षांची भाची मला येऊन बिलगली. म्हणाली, “आत्तू, शाळेत म्हणतात, तुझे बाबा तर मुसलमान दिसत नाहीत.”\n“म्हणतात, तुझे बाबा तर किती देखणे आहेत. मग मुसलमान कसे दिसतात ग\nमी म्हटलं, “कमाल आहे. प्रिय भाचे, कसे दिसतात म्हणजे शाहरूख खान, आमीर खान, सलमान खान, सैफ अली खान यांच्यासारखेच की.”\nएक दिवस अशा मुंबईत काढल्यावर मी विचार करते आहे, जर मुसलमानांनी आमची भाषा बोलू नये, आमच्या आसपास राहू नये, आमच्या मुलांबरोबर खेळू नये, आमच्या घरी जेवायला येऊ नये, सुंदरदेखील दिसू नये- मग त्यांनी हा देश आपला मानावा तो कसा \nरात्री टीव्ही लावला तर न्यूज चॅनलवर आजचा सवाल, मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाहात येणं ही काळाची गरज आहे का हे आणखी एक नवल हे आणखी एक नवल हे मेनस्ट्रीम म्हणजे काय हो काका हे मेनस्ट्रीम म्हणजे काय हो काका सलवार-कुर्ता इस्लामी वेश, मेहंदी मुसलमानी, जिलेबी, पान, लाडके हिरो मुसलमान, जुन्या सर्व गायिका आणि नट्यासुद्धा मुस्लिम राष्ट्रभाषा हिंदुस्तानी ती अनेक भाषांचा मिलाप – पारसी, उर्दू, संस्कृत. मग मुसलमानांनी मेनस्ट्रीममध्ये यायचं म्हणजे नेमकं काय करायचं बुवा \nपीटर ब्रुक – महाभारताचा वैश्विक पट उलगडणारा रंगद्रष्टा\nमुस्लिमांना बलात्काराची धमकी देणारा मुनी सरकारी वकिलांसाठी सन्माननीय\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%A7/", "date_download": "2022-12-01T13:28:09Z", "digest": "sha1:KDTOQAT5JSSAOXRUR3DV34Y7HL5SXLJZ", "length": 25576, "nlines": 71, "source_domain": "marathitimes.in", "title": "१७० वर्षात पहिल्यांदा ११ नोव्हेंबर पासून सुरू होणार या राशींचा शुभकाळ, माता लक्ष्मीची कृपा बरसणार. पुढील ११ वर्ष धनलाभ. – मराठी टाइम्स", "raw_content": "\n१७० वर्षात पहिल्यांदा ११ नोव्हेंबर पासून सुरू होणार या राशींचा शुभकाळ, माता लक्ष्मीची कृपा बरसणार. पुढील ११ वर्ष धनलाभ.\nमित्रांनो ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्रांची अनुकूलता जेव्हा प्राप्त होते तेव्हा नशिबाला कलाटणी प्राप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्रांची सुस्थिती मनुष्याच्या संपूर्ण जीवनाला प्रभावित करत असते. जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात मनुष्याच्या जीवनात होत असते.\nआपल्या जीवनात कितीही वाईट काळ किती कठीण परिस्थिती चालू असू द्या जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता प्राप्त होते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. दिनांक ११ नोव्हेंबर पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत. ११ नोव्हेंबर पासून पुढील काळामध्ये बनत असलेली ग्रहनक्षत्रांची स्थिती नाशिक साठी अतिशय अनुकूल आणि शुभ फलदायी करण्याचे संकेत आहेत.\nआता यांच्या जीवनात मोठी प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. जीवनातील वाईट दिवस आता समाप्त होणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. आता जीवनातील दारिद्र्याचे दिवस संपणार आहेत. इथून पुढे धनलाभाचे योग जमून येणार आहेत. आता अतिशय सुंदर काळ या राशींच्या वाट्याला येणार आहे.\nजीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.\nनशिबाची साथ प्राप्त होणार असल्यामुळे यांच्या जीवनातील नकारात्मक काळ समाप्त होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे. आता भाग्यदेखील यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे चमकून उठले यांचे नशीब. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.\nमित्रांनो दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी शुक्र ग्रह वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. शुक्राचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आता या राशींच्या जीवनामध्ये भगवान शुक्र देवांची विशेष कृपा बरसणार आहे. आणि माता लक्ष्मीची विशेष कृपया राशींना प्राप्त होणार आहे. मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये शुक्र ग्रहाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. शुक्राला अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानण्यात आले आहे.\nशुक्र जेव्हा शुभ असतात तेव्हा माता लक्ष्मीची विशेष कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसण्यासाठी वेळ लागत नाही. शुक्र हे वैवाहिक जीवन प्रेम जीवन आणि धनसंपत्तीचे कारक ग्रह मानले जातात. शुक्र हे भौतिक सुख समृद्धीचे कारक मानले जातात. शुक्रदेव अकरा नोव्हेंबर रोजी राशी परिवर्तन करणार आहेत. ११ नोव्हेंबर रोजी शुक्र वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहेत.\nशुक्राच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा संपूर्ण बारा राशींवर शुभ अथवा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. या काही भाग्यवान राशीसाठी शुक्राचे होणारे हे राशी परिवर्तन अतिशय लाभकारी आणि शुभ ठरण्याचे संकेत आहेत. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.\nमेष राशी- मेष राशीच्या जीवनावर शुक्राची अतिशय शुभ कृपा दिसून येणार आहे. इथून पुढे आपल्या नोकरीमध्ये काळ अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे योग बनत आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. या काळामध्ये जमीन खरेदीचे योग जमून येऊ शकतात किंवा वाहन खरेदीचे योग जमून येऊ शकतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.\nजीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये वाढ होणार आहे. पारिवारिक दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. परिवारातील लोकांसोबत वेळ घालवणार आहात. देवाण-घेवाण करण्यासाठी सुद्धा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी बरसणार आहे.\nमिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. शुक्राचे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. शुक्राची वृश्चिक राशी मध्ये होणारे भूचर आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. संतती विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक क्षमतेच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.\nजीवनामध्ये चालू असणारी आर्थिक परेशानी आता दूर होईल. आपल्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये जीवनातील जोडीदाराची साथ आपल्याला चांगल्या प्रकारे मिळणार आहे. प्रेम जीवनाविषयी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.\nशिक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला चांगला लाभ प्राप्त होणार आहे. हा काळ शिक्षण क्षेत्रासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये जर आपल्याला आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर हा काळ आपल्यासाठी अतिशय उत्तम ठरणार आहे. गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.\nसिंह राशि- सिंह राशि साठी हा काळ उत्तम फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. सिंह राशीच्या जीवनावर शुक्राची विशेष कृपा बरसण्याचे संकेत आहेत. मानसन मानपत्र प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. आपल्या कार्यक्षमतेमध्ये देखील वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडवून येतील. आता इथून पुढे उद्योग वापराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील.\nआता इथून पुढे अतिशय अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मनाला आनंद आणि प्रसन्नता प्रदान करणाऱ्या घडामोडी घडवून येतील. आता इथून पुढे धनलाभाचे योग जमून येणार आहेत. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ उत्तम ठरणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल.\nकन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर शुक्राची विशेष कृपा बरसणार आहे. ११ नोव्हेंबर पासून माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशी बरोबर असणार आहे. आता इथून पुढे अतिशय सुंदर प्रगती आपल्या वाट्याला येणार आहे. आता आनंददायक काळाची सुरुवात होणार असून भोग विलास त्याच्या साधनांमध्ये देखील वाढ होणार आहे. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील.\nउद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल. शत्रु वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. येणारा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणार आहे.\nवृश्चिक राशी- आपल्या राशीत होणाऱ्या शुक्राचे आगमन आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट होणार आहे. शुक्राच्या कृपेने जीवनातील वाईट दिवस संपणार असून अतिशय शुभकाळाची सुरुवात होणार आहे. उत्तम प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्राला नवी विचारला प्राप्त होईल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार आहे. हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे.\nमानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. आपला अडलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये मानसन्मानात वाढ होईल. या काळामध्ये व्यवसाय निमित्त काही प्रवास घडू शकतील. आपले प्रवास देखील लाभकारी ठरणार आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आपण केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होणार आहे. आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.\nधनु राशि- धनु राशीच्या जीवनावर शुक्राची विशेष कृपा होणार असून शुक्राचे होणारे हे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. अतिशय शुभ परिणाम आपल्याला दिसून येतील. या काळामध्ये नोकरीच्या दृष्टीने विशेष प्रगती घडून येणार आहे. नोकरीमध्ये पदोन्नती होऊ शकते. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे.\nव्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. व्यवसायातून नफ्यामध्ये वाढ होईल. धार्मिक आणि अध्यात्मिक सुखाची प्राप्ती या काळामध्ये होणार आहे. धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. त्यामुळे आपली आर्थिक बाजू बनणार आहे. शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मी चा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे.\nमीन राशि- मीन राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. ११ नोव्हेंबर पासून जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. शुक्र देवाची कृपा या काळामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळामध्ये धनलाभाचे योग जमून येतील. त्यामुळे आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे.\nमान सन्मान पद प्रतिष्ठे मध्ये वाढ होणार आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रासाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. प्रेम जीवनामध्ये देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अतिशय शुभ प्रगती घडून येईल. आपल्या कामाचे सर्वत्र कौतुक होणार आहे. परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला लाभणार आहे.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.big9news.com/2022/04/", "date_download": "2022-12-01T12:53:35Z", "digest": "sha1:SPUKGP5Y7BUXP6W5QHKL6K52IB23ARJ2", "length": 8839, "nlines": 133, "source_domain": "www.big9news.com", "title": "April | 2022 | BIG9 News", "raw_content": "\nशनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर\nBreaking | चौथी लाट येण्यापूर्वी मास्क सक्तीचा -मुख्यमंत्री ठाकरे\n‘त्या’ लाचप्रकरणी सहायक विद्युत निरीक्षकाला…\nआता …सैनिकांच्या प्रलंबित कामाचा होणार निपटारा ;अमृत जवान अभियान 2022\nsolapur | नितीन गडकरीच्या हस्ते 8 हजार 181 कोटी रुपयांच्या राष्ट्रीय...\nAccident | मार्केट यार्ड परिसरात भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू\nवीरशैव व्हिजनतर्फे बसव व्याख्यानमालेचे आयोजन\nउत्पादन खर्च कमी करून इ मार्केटिंगवर भर द्या – नितीन गडकरी,...\nउड्डाणपूल | ताबडतोब मंजुरी पण…आमच्या नाकर्तेपणामुळे काम रखडले -आ. देशमुख...\nगडकरी साहेब, आमच्याकडे लक्ष द्या दक्षिण तालुक्यातील शेतकऱ्यांचा रास्ता रोको\nडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे होणार पहिले राज्यस्तरीय अधिवेशन\n२९ ऑक्टोबर रोजी भिलार महाबळेश्वर येथे जमणार मेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन मंगेश देसाई, डॉ.संजय उगमुगे,खा.श्रीकांत शिंदे, भाऊराव कऱ्हाडे, डॉ.सुरेश भोसले,चेतना सिन्हा, श्रीकांत मोरे, डॉ.प्रतापसिंह पाटील, अच्युत सावंत यांना महागौरव पुरस्कार. मुंबई /प्रतिनिधी डिजिटल मीडिया...\nमासा गळाला | लाच घेताना ग्रामसेवक व विस्तार अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात\nसांगोला : ग्रामसेवकाने स्वतःसाठी व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्यासाठी एकुण 2 हजार 500 रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनाही ताब्यात घेण्याची घटना सांगोला पंचायत समिती...\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) प्रदेशाध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे यांची निवड\nसोलापुरातील नेते राजाभाऊ सरवदे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली. पुणे येथील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. शुक्रवारी राजाभाऊ सरवदे...\n‘भरत’ सोलापुरात परत ; ‘सही रे सही’ नाटकाला वीस वर्षे पूर्ण..\nभरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाला वीस वर्षे पूर्ण मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाटक पुन्हा सही रे सही हे 15 ऑगस्ट 2002 ला रंगमंचावर आले या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले असून...\nरेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांचे पूनर्वसन करा -आ. प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nरेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टी वासीयांचे पूनर्वसन करा आमदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी महत्वाचा धोरणात्मक निर्णय आहे याकरीता बैठक लावू . मुख्यमंत्री मुंबई : आज दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी आमदार प्रणिती...\n‘तो’ व्हायरल व्हिडिओ | इंजेक्शन देऊन मला जीवे मारतील ; हॉस्पिटल...\nसोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा ; मदतीसाठी टोल फ्री क्रमांक सेव्ह करा…\n वीज कोसळल्याने १२ वर्षीय बालकासह २६ शेळ्यांचा करुण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/29-july-2022-current-affairs-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:51:56Z", "digest": "sha1:TYK4SP7X25JNGMJUXDCBG3MAZ74P2QUX", "length": 8014, "nlines": 178, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२९ जुलै चालू घडामोडी - Daily Current Affairs for MPSC Exams - MPSC Today", "raw_content": "\n1 २९ जुलै चालू घडामोडी\n2 महाराष्ट्र चे सुपुत्र उदय ललित होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश\n3 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा\n4 अधिक घडामोडी :\nRRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.\n२९ जुलै चालू घडामोडी\nमहाराष्ट्र चे सुपुत्र उदय ललित होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश\nमहाराष्ट्र चे सुपुत्र उदय ललित होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश\nQ.1 भारतीय क्रिकेट नियमक मंडळाने (BCCI) खालीलपैकी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे\nQ.2 कोणत्या दिवशी राष्ट्रीय प्रसारण दिवस म्हणून साजरा केला जातो\nQ.3 कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेसाठी ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे\nउत्तर:- पी व्ही सिंधू\nQ.4 2025 चा महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे\nQ.5 जागतिक निसर्ग संवर्धन दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो\nQ.6 ह्यूस्टन विद्यापीठातील….. यांना यंदाचा जागतिक ऊर्जा पुरस्कार 2022 मिळाला आहे\nQ.7 गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छ भारत मिशन 2.0 ची कितवी आवृत्ती सुरू केली आहे\nQ.8 जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये भारताला कितवे स्थान प्राप्त झाली आहे\nQ.9 खालीलपैकी कोणाला डॉक्टर एपी जे अब्दुल कलाम प्राइड पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे\nउत्तर:- रणजीत सिंह डिसले\nQ.10 पेटीएम पेमेंट सर्व्हिसेसचे नवीन सीईओ कोण बनले आहेत\n२९ जुलै चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)\n२८ जुलै २०२२ चालू घडामोडी\n२७ जुलै २०२२ चालू घडामोडी\n२६ जुलै २०२२ चालू घडामोडी\n२५ जुलै २०२२ चालू घडामोडी\n२४ जुलै २०२२ चालू घडामोडी\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00707.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/not-only-the-jagdamba/", "date_download": "2022-12-01T12:29:11Z", "digest": "sha1:LQHXJQKKA7JXXBUMBM5KZJUHC5UF37RK", "length": 24966, "nlines": 125, "source_domain": "bolbhidu.com", "title": "फक्त जगदंबा तलवारच नाही तर, भारताची ही मौल्यवान संपत्ती अजूनही परदेशात आहे", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nफक्त जगदंबा तलवारच नाही तर, भारताची ही मौल्यवान संपत्ती अजूनही परदेशात आहे\nBy बोल भिडू कार्यकर्ते On Nov 11, 2022\n२०२४ मध्ये शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून एक आराखडा तयार करण्यात येत आहे. या सर्व कार्यक्रमात ब्रिटनकडून ‘जगदंबा तलवार’ मिळवण्याचा राज्य सरकारच्या वतीने प्रयत्न करण्यात येतोय.\nशिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार भारतात आणली जाणार अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. माजी मुख्यमंत्री ए.आर अंतुले यांच्या कार्यकाळातही ही तलवार परत आणण्याची प्रयत्न झाले होते. मात्र जगदंबा तलवारच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ चित्रे, त्यांची वाघनखं अशी ऐतिहासिक मौल्यवान संपत्ती अजूनही परदेशात आहे..\nही संपत्ती भारतात परत आणण्याचे अनेकदा प्रयत्न झालेत.\nछत्रपती शिवाजी महाराजांची महत्वाची म्हणजे जगदंबा तलवार. सध्या हि तलवार लंडनच्या ‘रॉयल कलेक्शन’ मध्ये आहे. लंडन मधील Marlborough House मध्यल्या इंडिया हॉल मधील Case of Arms मध्ये ठेवण्यात आलेली आहे. या म्यूजियम मध्ये तलवारीचा क्र. २०१ असून कॅटलॉगमध्ये ‘शिवाजी महाराजांची तलवार’ अशी नोंद या तलवारीची आढळते.\nतसेच, कोल्हापूरच्या शस्त्रागारात असलेल्या कागदपत्रामध्ये या तलवारीविषयी बराच तपशील आहे. आणि या कागदपत्राचा उल्लेख कोडोलीकर यांच्या ‘शिवाजीच्या तलवारीची गोष्ट’ या पुस्तकात आढळतो. जगदंबा लंडनला गेली कशी ऑक्टोबर १८५७ मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स एडवर्ड सातवा भारतभेटीवर आला तेंव्हा, त्याला भारतातील राजेरजवाड्यांनी अत्यंत मौल्यवान वस्तू भेटस्वरूपात दिल्या. कोल्हापूरच्या गादीवर तेव्हा ‘छत्रपती शिवाजी महाराज चौथे’ विराजमान होते.\nइतिहासकार इंद्रजित सावंत यांच्या ‘शोध भवानी तलवारीचा’ यातही जगदंबा तलवारीचा उल्लेख आहे. आता ही तलवार भारतात परत आणायचे प्रयत्न महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले’ यांच्या कार्यकाळात झालेले मात्र दुर्दैवाने ही तलवार आजवर भारतात येऊ शकली नाही.\nजगदंबा तलवार इंग्लडच्या राणीच्या बकिंगहॅम पॅलेस इस्टेटमध्ये पर्सनल कलेक्शनमध्ये आहे. त्यामुळे इतर संग्रहालयांना लागू होणारे नियम इथं लागू होत नाहीत त्यामुळे जगदंबा तलवार भारतात आणणं अवघड असल्याचं म्हणलं जातंय.\nशिवाजी महाराजांची मूळ चित्रे\nसतराव्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराजांची तीन दुर्मिळ चित्रे पुण्यातील इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी शोधलीत. हि तिन्ही दुर्मिळ चित्र जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालय, पॅरिस येथील एक खासगी वस्तुसंग्रहालय आणि अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया संग्रहालयात असल्याची माहिती सांगितलं जात.\nही चित्रं दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीत काढलेली असल्यामुळे शिवाजी महाराज गोवळकोंड्याला गेले होते तेंव्हा गोवळकोंड्याच्या कुतुबशाहच्या दरबारातील चित्रकाराने महाराजांचे चित्र काढले असावे असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. त्यानंतर महाराजांच्या चित्रांच्या प्रती ईस्ट इंडिया कंपनी, डच इंडिया कंपनी, पोर्तुगाल इंडिया कंपन्यांच्या व्यापाऱ्यांनी बनवल्या.\nइतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे यांनी १९३३ साली छत्रपती शिवाजी महाराज यांचे डच चित्रकाराने रेखाटलेले चित्र जगासमोर आणले होते.\nछत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करताना वापरलेली वाघनखे इग्लडंच्या व्हिक्टोरिया म्यूजियममध्ये असल्याचं सांगितलं जातं. बाबासाहेब पुरंदरे जेंव्हा भवानी तलवार बघायला लंडनला गेले होते तेंव्हा त्यांना तिथे वाघनखं देखील बघायला मिळाली. त्यांच्या म्हणण्यानुसार लंडनला शिवाजी महाराजांची २ वाघनख आहेत.\nतर इंद्रजित सावंत यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की, ही वाघनखं महाराजांची नसावीत. तर मराठ्यांचा आद्द्य इतिहासकार मानला जातो त्या ग्रॅण्डफने जो साताऱ्यात राहून मराठ्यांचा इतिहास लिहीत होता त्याच्या नोंदीनुसार, छत्रपतींनी त्यांना वाघनखे भेट म्हणून दिली होती. ग्रॅण्डफचा जो नातू होता त्याचंही नाव ग्रॅण्डफ होतं त्याने ही वाघनखं लंडनच्या अल्बर्ट म्यूजियमला गिफ्ट दिली.\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण \nत्या वाघनखांचा बॉक्सवर “ही वाघनखं अफजल खान नावाच्या सरदाराला मारण्यासाठी शिवाजी महाराजांनी वापरलेली होती” असा उल्लेल्ख आढळतो. मात्र ही वाघनखं शिवाजी महाराजांचे च असावेत का यावर इतिहासकारांचे मत-मतांतरं आहेत.\nयाशिवाय आणखी काही गोष्टी परकीयांच्या ताब्यात आहेत, त्यातील एक म्हणजे टीपू सुल्तानची तलवार. श्रीरंगपट्‌टनमच्या युद्धात टीपू सुल्तानचे निधन झालेलं. त्यानंतर ब्रिटनच्या सैन्याने टीपू सुल्तानची तलवार आणि अंगठी आपल्या ताब्यात घेतली होती.\nभारत सरकारला याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी ही तलवार भारतात परत आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले, परंतु यश आले नाही. काही वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये टिपू सुलतानच्या मौल्यवान तलवारीसह त्याच्या इतर ८ दुर्मिळ शस्त्रांचाही लिलाव करण्यात आला होता. यादरम्यान विजय मल्ल्याने सर्वात मोठी बोली लावून टिपू सुलतानची ही तलवार खरेदी केली होती.\nजगातील सर्वात मोठा हिरा म्हणून प्रसिद्ध आहे तो म्हणजे ‘कोहिनूर हिरा. १४व्या शतकात हा हिरा भारतात सापडला आणि १८४९ पर्यंत अनेक जणांच्या हातात हा हिरा पडला होता. १८४९ मध्ये ब्रिटीशांनी पंजाबचा ताबा घेतल्यानंतर हा हिरा राणी व्हिक्टोरियाला देण्यात आला. तेव्हापासून हा हिरा ब्रिटिश क्राउन ज्वेल्सचा एक भाग आहे.\nआज कोहिनूर हिरा भारतात परत आणण्‍याच्या मुद्द्यावरून भारतात वारंवार मागणी होत असते. केंद्र सरकारने कोहिनूर हिरा मायदेशात परत आणण्यासाठी आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले आहेत. मात्र अद्याप यश आलेले नाही. पण कोहिनूरवर फक्त भारतानेच नाहीतर पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराणने दावा केला आहे त्यामुळे ऐतिहासिक मालकी विवादाचा विषय कधी सुटेल ते सांगता यायचं नाही.\n१५०० वर्षे पुरातन बुद्ध मूर्ती\n१८६१ मध्ये बिहार ते भागलपूर जिल्ह्यात सुल्तानगंज भागात रेल्वे रुळ टाकताना एका ब्रिटिश अधिकार्‍याला ही ५०० किलोची बुद्ध मूर्ति सापडली होती. त्यानंतर ब्रिटिशांनी ती ताब्यात घेतली आणि बर्मिंघहॅमधील एका म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहे. पितळ धातूची ही मूर्ती जवळपास १५०० वर्ष पुरातन असल्याचं इतिहासकारांचं म्हणणं आहे.\nमद्रासचे गव्हर्नर थॉमस पिट यांनी एका व्यापार्‍याकडून हा हीरा घेतला होता. त्यानंतर त्यांनी तो फ्रान्सला पाठवला. त्यानंतर १७१७ मध्ये फ्रान्सचे १४ वे सम्राट लुई यांनी ऑर्लिंनमध्ये फ्रान्सचे प्रतिनिधि ड्यूक फिलिप (द्वितीय) यांच्याकडून खरेदी केला आणि लुई यांनी १७२२ मध्ये हा हीरा आपल्या मुकुटात मढवला होता.\nकोल्लूर खाणीतून सापडलेला हा हिरा १८२ कॅरेटचा आहे. नादिर शाह यांनी कोहिनूरसह दरिया-ए-नूर हिरा दिल्लीतून इराणला नेला होता. महाराज रणजीत सिंहने इराणहून अफगाणिस्तानात जाताना तो मिळवला. पण नंतर तो ब्रिटिशांच्या हाती लागला. गुलाबी रंगाचे हिरे आधीच महाग असतात त्यात हा हिरा अतिशय पुरातन असल्याचं सांगण्यात येतं.\nहा हिरा शोधण्याचे श्रेय मुघल सम्राटांना जाते. आटा हा हिरा नेमका कुणाकडे आहे याबाबत दाव्यानिशी कुणी सांगू शकत नाहीये. पण काही संदर्भ सांगतात कि, हा हिरा सध्या तेहरानमध्ये आहे जिथे तो इराणच्या सेंट्रल बँकमध्ये इराणी क्राऊन ज्वेल्सच्या संग्रहात जतन केलेला आहे.\nओर्लोव्ह हीरा दुसर्‍या शतकात तमिळनाडुच्या श्रीरंगपट्टममध्ये कावेरी नदीच्या काठावरील श्री रंगनाथस्वामी मंदिरात भगवान विष्णुच्या मूर्तीच्या डोळ्यामध्ये होता. पण एका फ्रान्सच्या जवानाने हा हीरा मूर्तीतून काढून नेला होता. अनेक वर्षे त्याने हीरा आपल्याजवळ ठेवला. १७५० च्या दशकात हीरा मद्रासमध्ये आणला गेला आणि तो ब्रिटीश अधिकार्‍याला विकला.\nमध्य भारतातील सरस्वतीची मूर्ती\nलंडनच्या म्यूझियममध्ये देवी सरस्वतीची एक मूर्ती आहे. ती मध्यभारतातील भोजशाळे म‍ंदिरातील असल्याची इतिहासात नोंद आढळते. इतिहासकारांच्या मते १८८६ च्या दरम्यान ही सरस्वतीची मूर्ती ब्रिटिशांनी ब्रिटिश म्यूझियमध्ये ठेवली असल्याचं सांगण्यात येतं.\nसरस्वतीची मूर्ती, कोहिनुर, शिवाजी महाराजांची मूळ चित्रे त्यांची जगदंबा तलवार, टिपू सुलतानची तलवार अशी भारताची ऐतिहासिक मौल्यवान संपत्ती आजही परकीयांच्या हातात आहे. आजवर अनेकांनी या संपत्ती भारतात आणण्याचे प्रयत्न केलेत मात्र दुर्दैवाने ते सफल झाले नाहीत.\nहे ही वाच भिडू\nजगदंबा तलवार आणण्यासाठी सर्वाधिक प्रयत्न मुख्यमंत्री ए आर अंतुलेंच्या काळात झाले होते\nशिवाजी महाराज आग्र्यामधून निसटल्यानंतर औरंगजेब नमाज पढायला देखील घाबरू लागला होता\nछत्रपती शिवाजी महाराजांचा भारतातला सर्वात मोठा पुतळा महाराष्ट्राच्या या अवलियाने घडवलाय…\nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण उत्तर नागनाथ कोत्तापल्ले सर \nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम किर्लोस्करांमुळेच\nराज्यपालांना परत पाठवणं राज्याला शक्य असतंय का \nबॉलिवूडमध्ये नोकरच रोल नेहमी मराठी ऐक्ट्रेस का \nचीनची ”पांडा डिप्लोमसी” फुटबॉल वर्ल्डकप दरम्यानही चर्चेत असणार आहे\n२ वर्षाआधी लोकं न्यूझीलंडकडून खेळ सांगत होते, आज भारताला त्याच्याशिवाय पर्याय…\nहे ही वाच भिडू\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\nडॉ. आंबेडकर, धोंडगे ते सदावर्ते स्वतंत्र मराठवाड्याच्या…\nमौत का सौदागर ते फेकू अशी अनेक नावं काँग्रेसने मोदींना…\nएकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर जगजीत सिंगच्या…\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\nनेहरूंनी आधी शांततेचा मार्ग निवडला पण वेळेवर मिलिटरी…\nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.newsacpindia.page/2020/11/Oi4K6y.html", "date_download": "2022-12-01T13:55:07Z", "digest": "sha1:RWCPNFBNKA43YTUU7QZ3TYAFCGR4M5C4", "length": 8978, "nlines": 35, "source_domain": "www.newsacpindia.page", "title": "पोटाची खळगी भरण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये खेळणी विकणाऱ्या अथवा गायन, संगीत कला सादर करणाऱ्या वांगणी येथील सुमारे ४५० अंध बांधवांसोबत कार्य सम्राट सांसद डॉ शिंदे ने साजरी केली दिवाळी", "raw_content": "\nजय फ उत्तरप्रदेश उत्तराखंड गुजरातराजस्थान छतीसगढ़उड़ीसा तततगत्ग दिल्ली न8 य्मिव 7ह्ह 7ज पंजाबजम्मू कशमीर मध्यप्रदेश महाराष्ट्र हरियाणापंजाब\nपोटाची खळगी भरण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये खेळणी विकणाऱ्या अथवा गायन, संगीत कला सादर करणाऱ्या वांगणी येथील सुमारे ४५० अंध बांधवांसोबत कार्य सम्राट सांसद डॉ शिंदे ने साजरी केली दिवाळी\nमहाराष्ट्र : (कल्यान लोकसभा)\nपोटाची खळगी भरण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये खेळणी विकणाऱ्या अथवा गायन, संगीत कला सादर करणाऱ्या वांगणी येथील सुमारे ४५० अंध बांधवांसोबत कार्य सम्राट सांसद डॉ शिंदे ने साजरी केली दिवाळी…\nठाणे जिल्ह्यातील वांगणी येथील साधारण ४५० च्या आसपास अंध बांधवांची घरं आहेत. डोळ्यांसमोर अंधार असतानादेखील स्वावलंबनाचे आदर्श ठेवत प्रामाणिकपणे जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये खेळणी, पेनं, टिकल्या विकून तसेच सुमधूर गाणी गाऊन आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करणाऱ्या या मंडळींसोबत आज दिवाळी साजरी करत त्यांना दिवाळीनिमित्त #शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच पालकमंत्री मा.ना.श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन वतीने किराणा सामान, दिवाळीचे साहित्य, मिठाई व फराळाचे वाटप केले.\nकोरोना साथीच्या संकटकाळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये लोकल ट्रेन बंद असल्याने उपासमारीची वेळ आलेल्या वांगणी येथील अंध बांधवांना डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू, किराणा सामान पुरविण्यात आले तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करीत #सॅनिटायझर, #मास्क, #डेटॉल, जीवनसत्त्वांच्या गोळ्या व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले होते. त्यावेळी गर्भवती असलेल्या अंध महिला भगिनींना अर्थिक मदत करत त्यांच्या प्रसूतीचा सर्व खर्च देखील उचलण्यात आला\nअनलॉकची प्रक्रिया सुरु होत असताना सर्व प्रकारच्या सुरक्षेचे उपाय अवलंबत आपण सर्वजण आपल्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करीत असताना वांगणीस्थित या अंध बांधवांना कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या अंध बांधवांच्या कुटुंबियांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे याची जाण ठेऊन आज वांगणी येथे उपस्थित राहून अंध बांधवांशी संवाद साधला, कोरोना लॉकडाऊनमध्ये प्रसूत झालेल्या महिला भगिंनीची आरोग्य व वैद्यकीय चौकशी करीत त्यांच्या बाळाची आपुलकीने तपासणी करत भेट वस्तू दिल्या. जीवनातील अंध:कार तसेच अचानक उद्भवलेल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा जीवनाकडे सकारात्मकतेने बघण्याच्या त्यांच्या दृष्टिकोन खूप ऊर्जा देऊन गेला.\nयाप्रसंगी अंबरनाथ उप-जिल्हाप्रमुख एकनाथ शेलार, तालुका प्रमुख बाळाराम कांबरी, बदलापूर शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे, वांगणीचे सरपंच केतकी शेलार, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख मंगेश चिवटे, वांगणीचे शिवसेना शहरप्रमुख प्रसाद परब आणि स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते \nसाध्वी प्रेम बाईसा के जन्मदिवस पर संतों ने किया संगम वृक्षारोपण\nमनरेगा बदल रही है ग्राम पंचायत पावरझण्डा के 180 किसानों की तकदीर (खुशियों की दास्तां)\nबहन कुमारी शैलजा अध्यक्षा प्रदेश कांग्रेस कमेटी हरियाणा के जन्मदिवस पर कांग्रेस भवन में विशाल रक्तदान शिविर का आयोजन\nवेकोलि प्रबंधन ने की अवेध नल कनेक्शन काटने की कार्रवाई\nभाजपाइयों ने मनाया सारणी कार्यालय मे लौह पुरुष सरदार पटेल की जयंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2021/10/blog-post_77.html", "date_download": "2022-12-01T13:15:19Z", "digest": "sha1:SQLSGKOJ47WEICJF5S4FNN6RSERSKWW7", "length": 19162, "nlines": 215, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "'सोमेश्वर'ची रणधुमाळी होणार ! राष्ट्रवादी नंतर भाजपचे उमेदवार जाहीर : असे असतील भाजपचे उमेदवार | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\n राष्ट्रवादी नंतर भाजपचे उमेदवार जाहीर : असे असतील भाजपचे उमेदवार\nसोमेश्वर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलचे काल उमेदवार जाहीर केल्यानंतर आज भाजपा पुरुस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनेलने उमेदवार जाहीर केले. ब गटातून राष्ट्रवादीची एक जागा बिनविरोध झाली असून आता २० जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले आहे.\nभाजपाचे हे असतील उमेदवार-------\n*श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना लि. सोमेश्वरनगर ता.बारामती जि. पुणे*\n*संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२०-२०२१ ते २०२५-२०२६*\n*श्री सोमेश्वर परिवर्तन पॅनल*\nउमेदवार यादी सोमवार ०४-१०-२०२१\n*निंबुत - खंडाळा गट नं १*\n1) गडदरे बाबुराव दशरथ गडदरवाडी\n2) साळुंके श्रीरंग गुलाब वाठार बु\n3) दडस शंकर पोपट पाडेगाव\n*मुरूम - वाल्हा गट नं २*\n1) जगताप प्रकाश किसनराव मुरूम\n2) भोसले संपत रामचंद्र वाणेवाडी\n3) शेंडकर हनुमंत पांडुरंग करंजे शेंडकरवाडी\n*होळ - मोरगांव गट नं ३*\n1) पिसाळ विठ्ठल गणपतराव सदोबाचीवाडी\n2) काजी खलील इस्माईल होळ\n3) होळकर गणपत रामचंद्र सदोबाचीवाडी\n*कोऱ्हाळे बुद्रुक - सुपा गट नं ४*\n1) खैरे दिलीप शंकरराव खंडूखैरेवाडी सुपा\n2) माळशिकारे भगवान वामनराव कोऱ्हाळे बुद्रुक\n3) गुळमे रामदास राजाराम लाटे\n*मांडकी- जवळार्जुन गट नं ५*\n1) धुमाळ अजितकुमार कृष्णाजी जेऊर\n2) किन्हाळे बजरंग निवृत्ती माडकी\n3) कुदळे सुरेश गणपत बेलसर\n*अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी SC*\n1) भोसले भिकुलाल रामचंद्र नीरा\n*इतर मागास वर्गीय प्रतिनिधी OBC*\n1) धसाडे ऋषिकेश बाळासो वीर\n*भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मा.प्र NT*\n1) सोरटे आदिनाथ वामन सोरटेवाडी\n1) जेधे सुजाता अरविंद नीरा शिवतक्रार\n2) सोरटे बायडाबाई वामन सोरटेवाडी\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n प्रेमविवाह करणाऱ्या प्रेयसीच्या भावाचा व आईचा प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर या ठिकाणी शेजारी असणाऱ्या सज्ञान मुलगी व मुलगा यांचे क...\nदुप्पट गाळप क्षमतेने भीमापाटस कारखाना सुरू होणार : उपमुख्यमंत्री अजित पवार\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी दौंड तालुक्यातील भिमापाटस कारखाना शेजारील कर्नाटक राज्यातील कारखानदार चालवण्य...\n गूढ आवाजाने चार तालुके हादरले : तर रात्रीच्या वेळी अवकाशातून बिनआवाजाच्या लाईट पाळतानाचा व्हिडिओ 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या हाती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यात ...\n प्रेमविवाह करणाऱ्या प्रेयसीच्या भावाचा व आईचा प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर या ठिकाणी शेजारी असणाऱ्या सज्ञान मुलगी व मुलगा यांचे क...\nदुप्पट गाळप क्षमतेने भीमापाटस कारखाना सुरू होणार : उपमुख्यमंत्री अजित पवार\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी दौंड तालुक्यातील भिमापाटस कारखाना शेजारील कर्नाटक राज्यातील कारखानदार चालवण्य...\n गूढ आवाजाने चार तालुके हादरले : तर रात्रीच्या वेळी अवकाशातून बिनआवाजाच्या लाईट पाळतानाचा व्हिडिओ 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या हाती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यात ...\n एकाच वेळी दोन परिक्षा उत्तीर्ण : बारामती तालुक्यातील होळ येथील श्रद्धा होळकर यांचे राज्यकर निरीक्षक व मंत्रालय कक्ष अधिकारीपदी निवड\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ निरा : विजय लकडे नुकत्याच झालेल्या राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा सन 2021-22 परिक्षेचा निकाल ल...\n निंबुत येथील केंज्याच्या खून प्रकरणी कांबल्या आणि सोल्जर वर वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत येथे केंज्या कठीन काळे वय ४० रा. निंबुत पठारवस्त...\n नीरा जेऊर रस्त्यावर उसाने भरलेला ट्रक पलटी : उसाखली दबून एक ठार एक जखमी\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ नीरा : प्रतिनिधी पुरंदर तालुक्यातील जेऊर रेल्वे गेट नजीक सोमेश्वर कारखान्याच्या दिशेने निघालेल्या उस...\nवाघळवाडीतील एका माथेफिरुचा शासकीय अधिकाऱ्यांपासून ते सर्वसामान्यांना नाहक त्रास \nसोमेश्वर रिपोर्टर टीम - - - सोमेश्वरनगर प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाघळवाडी -सोमेश्वरनगर येथील एका माथेफिरूने शासकीय अधिका...\n अजित पवारांना 'माळेगाव'ची मोळी टाकू देणार नाही : रंजन तावरे\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी माळेगाव कारखान्याच्या ९० टक्के सभासदांनी दहा गावे जोडण्याच्या निर्णयाला विरोध...\n वरवे येथील तलावात भोरचे तलाठी बुडाले : शोधकार्य सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- भोर : संतोष म्हस्के पुणे सातारा महामार्गावरील वरवे ता.भोर येथील तलावात भोर तालुक्यात कार्यरत असणारे त...\n झोपेतच गळा कापून युवकाचा खून : फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील घटना\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ लोणंद : प्रतिनिधी पाडेगाव ता फलटण येथील शिवंचामळा येथील राहुल नारायण मोहीते या तरूणाचा घरासमोर झोपले...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : 'सोमेश्वर'ची रणधुमाळी होणार राष्ट्रवादी नंतर भाजपचे उमेदवार जाहीर : असे असतील भाजपचे उमेदवार\n राष्ट्रवादी नंतर भाजपचे उमेदवार जाहीर : असे असतील भाजपचे उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00708.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://arogyanama.com/know-the-silent-heart-attack-symptoms/", "date_download": "2022-12-01T13:29:12Z", "digest": "sha1:FSVAOOA4GREXM5DSRWIFNZBS7AXX4JSI", "length": 6856, "nlines": 69, "source_domain": "arogyanama.com", "title": "दुर्लक्ष करू नका, 'सायलेन्ट हार्ट अटॅक'ची लक्षणे जाणून घ्या - arogyanama.com", "raw_content": "\nदुर्लक्ष करू नका, ‘सायलेन्ट हार्ट अटॅक’ची लक्षणे जाणून घ्या\nin तज्ज्ञांचं मार्गदर्शन, फिटनेस गुरु, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात काही लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे आपणास समजली आणि त्यावर वेळीच उपचार केल्यास जीवदान मिळू शकते. हार्ट अटॅक आल्यावर छातीत जोरात वेदना होतात, खोकला येतो आणि व्यक्ती जमिनीवर पडतो. परंतु, प्रत्येक व्यक्तीमध्ये अशीच लक्षणे असतील असे नाही. हार्ट अटॅक नेहमी काहीतरी संकेत देऊनच येतो. यासाठी वेळोवेळी तपासण्या केल्या पाहिजेत. डायबिटीस, हायपरटेंशन आणि लठ्ठपणामुळे हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो.\nहार्ट अटॅक येतो तेव्हा छातीत वेदना होतात. असे असले तरी अनेकदा हार्ट अटॅक कोणत्याही लक्षणांशिवाय ही अचानक येतो. यास सायलेन्ट हार्ट अटॅक म्हणतात. परंतु, तो येण्यापूर्वी काही संकेत मिळतात. ते समजून घेतल्यास वेळीच डॉक्टरांकडे गेल्यास संकट टाळता येऊ शकते. छातीत ब्लॉकेज असल्यास छातीत दबाव झाल्यासारखे वाटते. तसेच छातीत वेदना आणि प्रेशरही जाणवू शकते. अशी काही लक्षणे दिसल्या ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे. छातीत कळ येणे आणि खांदा-हाताकडे वेदना हळूहळू वाढत जाणे हार्ट अटॅकचे लक्षण आहे. अनेकदा छातीत काही वेदना न होता खांदे किंवा हातांमध्ये वेदना होतात.\nअचानक चक्कर आल्यास अथवा कमजोरी मुळे नीट उभे राहता येत नसल्यास ताबडतोब आजूबाजूच्या लोकांना कल्पना द्या. तसेच डॉक्टरांना बोलवण्यास सांगा. छातीच्या मधोमध वेदना होत असेल आणि हा त्रास हळूहळू जबड्याकडे सरकल्यास हे हार्ट अटॅकचे लक्षण असते. तसेच हार्ट योग्यप्रकारे ब्लड पंप करू शकत नसल्यास पायांवर सूज येते. हार्ट फेलिअरच्या आधी किडनी कमजोर होऊ लागते. त्यामुळे पायांवर सूज येते. अशी लक्षणे आढल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले पाहिजेत.\nTags: arogyanamaBodydoctorSilent Heart Attackआरोग्यनामाडॉक्टरशरीरसायलेन्ट हार्ट अटॅक\nHow To Lose Weight | ‘ही’ आहे ती 1 गोष्ट जी कमी करते वजन, वितळेल पोटाची चरबी, आत जाईल पोट, केवळ अशी करा सेवन\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - How To Lose Weight | तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...\nयावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल\nSakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे\nWinter Tips | हिवाळ्यात सर्दी आणि तापाचा त्रास होत असेल तर ‘हे’ 5 पदार्थ टाळा\nHeart Disease | हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AKO-IFTM-jagnita-raja-mahanatya-in-akola-after-15-year-5818202-NOR.html", "date_download": "2022-12-01T14:23:03Z", "digest": "sha1:P32OF3LO4MHG346QYAAR72ZASTMEVPCA", "length": 6985, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "15 वर्षांनंतर शहरात शहरात 'जाणता राजा' या महानाट्याचे आगमन | Jagnita Raja Mahanatya in akola after 15 year - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n15 वर्षांनंतर शहरात शहरात 'जाणता राजा' या महानाट्याचे आगमन\nअकोला- १५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर शहरात 'जाणता राजा' या महानाट्याचे आगमन होत आहे. आशिया खंडातील प्रथम क्रमांकाचे ऐतिहासिक व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचे दर्शन घडवणाऱ्या या महानाट्याचे आयोजन ७ ते १४ मार्च दरम्यान लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे करण्यात आले आहे. विद्यार्थी विकास प्रतिष्ठान या संस्थेद्वारे विद्यार्थी विकास केंद्राच्या मदतीसाठी तसेच शिवचरित्र नुसते आजच्या युवा पिढीच्याच मनात नाही तर प्रत्येकाच्या मनात रुजवण्यासाठी हे महानाट्य आयोजित केल्याची माहिती संतोष नेहरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.\nजाणता राजा हे महानाट्य ५५ फुट उंच रंगमंचावर ३०० कलाकार साकारणार असून,यात हत्ती, घोडे, बैलगाड्या, उंट, पालखींचे सादरीकरण होणार आहे. यात १५० स्थानिक कलावंतांचाही सहभाग राहणार असून, त्यांची तालिम शनिवार पासून सुरू होणार आहे. दहा हजार प्रेक्षकांसमक्ष सादर होणारे हे महानाट्य तीन तासांचे असून, या दरम्यान आतषबाजीचाही आनंद प्रेक्षकांना मिळणार आहे.\nमहानाट्याच्या आदल्या दिवशी, ६ मार्च रोजी सर्व कलावंतांसोबत शहरातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे. महानाट्याच्या देणगी प्रवेशिका २४ फेब्रुवारीपासून शहरात १५ ते २० ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचे नेहरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विद्यार्थी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत जोशी, आयोजक समिती सदस्य अनिल देशमुख, विशाल जैन, अभिजीत चिने, अमोल राहुलकर, श्रीकांत ढगेकर, विवेक देवकते, अमोल सावंत, जीवन पाटील, संदीप जोशी यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.\nया महानाट्यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी मोफत आंतर शालेय सांघिक किल्ले बांधा स्पर्धा व जाणता राजा रंगभरण स्पर्धा घेतली जाणार आहे. किल्ले तज्ज्ञ अतुल गुरू हे २४ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता प्रमिलाताई ओक सभागृहात किल्ले बांधा कार्यशाळा घेतील. २५ फेब्रुवारी रोजी लाल बहादूर शास्त्री स्टेडियम येथे ही स्पर्धा होईल. तसेच प्रत्येक शाळेत चार गटात जाणता राजा रंगभरण स्पर्धा घेण्यात येईल. नर्सरी ते सिनीअर केजी, पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते बारावी अशा चार गटात ही स्पर्धा होईल. या स्पर्धा निःशुल्क असून प्रथम, द्वितीय आणि तृतीय व दोन उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते महानाट्याच्या मंचावर प्रदान केले जातील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/piyush-nashikar-writes-about-the-maze-of-relations-1558185633.html", "date_download": "2022-12-01T14:06:59Z", "digest": "sha1:2RQGCD7RV45HBPLQKCZQHGTH75X3IBVE", "length": 21248, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नात्यांचे चक्रव्यूह! | Piyush Nashikar writes about The maze of relations! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्त्री-पुरुष नातेसंबंध हे मानवी संबंधांतलं एक चिरंतन गूढ आहे आणि जोवर मनुष्यप्राणी अंर्तज्ञानी होत नाही तोवर हे गूढ कायमच राहणार आहे. अर्थात ते तसं राहण्यातच माणसाच्या जगण्यातली गंमत आहे. असं काही रहस्यच उरलं नाही तर जगण्यात मौज ती काय लेखक व कलावंत मंडळी हे गूढ आपापल्या परीनं समजून घेण्याचा आणि आपल्याला झालेल्या आकलनातून त्याचे नानाविध कंगोरे उकलून दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात.सध्या मराठी रंगभूमीवर जी नाटकं तुफान गर्दी खेचत आहेत त्यातून तरी हेच स्पष्ट होत आहे.\nअनेक गाेष्टींवर विचार करायला भाग पाडणारी ही आणि अशी किती तरी नाटकं निव्वळ मनाेरंजनाच मुखवटा आहेतच, पण नाटकाच्या मुखवट्यातील एक चेहरा हसरा असला तरी एक चेहरा दु:खी आहे हे दुर्लक्षित करून कसं चालेल\nएखादाच सूर आळवला आणि ताे तासन‌्तास चालला, एखादा साेलाे चाललायं... चाललायं... चाललायं... कलाकार मंचावर येतात आणि अंगविक्षेपाचे विनाेद करतात टाळ्या-हशा घेतात आणि निघून जातात किंवा मग एखादी संहिता निव्वळ मनाेरंजन करते आणि रसिक पुढे सरकताे, अशा कितीतरी कथा, घटना वा नाटकं सांगता येतील. पण, सध्या रंगभूमी गाजवत आहेत ती बाेथट नात्यातली नाटकं. मुळात हे विषय त्या-त्या नाटकातल्या लेखकांना का घ्यावेसे वाटले हा जरा चर्चेचा आणि संशाेधनाचा विषय हाेईल. पण, त्या नाटकांना रसिकांचा जाे प्रतिसाद मिळताेय ताे खरंतर विचार करायला लावणारा असाच आहे.\nनात्यांची गणितं मांडणारी नाटकं काही रंगभूमीवर आलीच नाहीत असं अजिबातच नाही. अगदी नटसम्राट, वहाताे ही दुर्वांची जुडी, सखाराम बाईंडर किंवा अगदी काल-परवाचं सेलिब्रेशन नाटक घ्या. त्यात नात्यांची बेरीज-वजाबाकी मांडलेली हाेती. पण, आता रंगभूमीवर जी नाटकं आहेत ती गुणाकार-भागाकार मांडून गुणाेत्तर काढण्याच्या टप्प्यावर येऊन ठेपल्याचं प्रकर्षाने दिसून येतं आहे. ‘तिला काही सांगायचंय’, ‘दादा एक गुड न्यूज आहे’, ‘व्हॅक्यूम क्लिनर’, ‘एका लग्नाची पुढची गाेष्ट’ आणि नव्यानेच येऊ घातलेलं ‘कुसुम मनाेहर लेले’ ही नाटकं काय अधाेरेखित करतात हा विचार करण्याचा प्रश्न आहे.\nखरंतर नाटक म्हटलं की, विचार काय करायचा, विकेंड आहे मस्त. तिकिट काढायचं, एसी थेट्रात बसायचं आणि नाटकाचा आनंद घेऊन बाहेर पडायचं. पुढे फार-फार तर दाेन दिवस एकमेकांत त्या नाटकाविषयी चर्चा करायची आणि विसरून जायचं. पुन्हा नवीन नाटक बघायचं. बऱ्याच रसिकांचा हा क्रम थाेड्याफार फरकाने मागे-पुढे हाेत असताे. मनाेरंजनात्मक, विनाेदी नाटक असेल तर ठीकच आहे. पण, मानवी नात्यांवर गंभीर भाष्य जर ते नाटक (एखादं नाटक विनाेदी अंगानेही गंभीर भाष्य करू शकतं.) करत असेल तर मग त्याच्यावर चर्चा हाेणार की, नाही मुळात अशा नाटकांचा जन्म होतो तरी कसा मुळात अशा नाटकांचा जन्म होतो तरी कसा त्यांची गरज काय तर ती नाटकवाल्यांची गरज असतेच पण, ती समाजाची गरज असते, समाजातल्या बदलत्या विचारांची गरज असते आणि गरज असते ती बदलत जाणाऱ्या नात्यांची.\nनात्यांचा गुंता साेडवणारी किंवा कदाचित गुंतागुंत करणाऱ्या नाटकांनी सध्या रंगभूमीचा ताबा घ‌ेतला आहे असं म्हटलं तर ती अतिशयाेक्ती ठरणार नाही. त्यातही ‘दादा एक गुड न्यूज’ आहे या नाटकाने रसिकांची कुतुहलता वाढवली आणि नाटक आता पन्नाशी पार परत असताना ती टिकवूनही ठेवली. अभिनेत्री प्रिया बापटने या वेगळ्या विषयाची निर्मिती आपल्या खांद्यावर घेतली. एक बहिण तिच्या भावाला स्वत:च्या प्रेग्नसीची बातमी देते. असं वाक्य एेकलं तरी आपल्या डाेळ्यापुढे भावाने बहिणीला एक सणसणीत ठेऊन दिल्याचा वा काेण आहे ताे, दाखव आता त्याचा मुडदाच पाडताे वगैरेचे प्रसंग डाेळ्यापुढे उभे रहातात. याच सगळ्या विचारांना आणि प्रसंगांना हे नाटक छेद देतं आणि आपल्या बहिणीची ही कुमारी अवस्थेतली गुडन्यूज भाऊ कशी सांभाळताे, बहिणीलाही कसं सांभाळताे हे या नाटकाने अत्यंत वेगळे पणाने दाखवून दिलं आहे. अभिनेता उमेश कामतची बहिण झाली आहे ऋता दुर्गुळे. बहिण भावाच्या नात्यातली ही विण एवढी घट्ट कशी आहे... त्यांच्यातलं बाॅण्डीग इतकं मस्त कसं आहे त्यांच्यातलं बाॅण्डीग इतकं मस्त कसं आहे असा प्रश्न पडला नाही तरच नवल. काळानुरुप बहिण-भाऊ आता मित्र म्हणून अधिक चांगले वावरताना दिसतात. त्यांना एकमेकांच्या अनेक गाेष्टी माहिती असतात. अगदी नजिकच्याच काळात थाेडं मागे गेलं तर भाऊ फक्त पाठीराखा किंवा बाॅडीगार्डच्या भूमिकेत असायचा पण, आता तसं राहिलेलं नाही. हे नातं बदलत चाललं आहे, किंबहुना बदललं आहे. ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्नही या नाटकातून हाेताे आहे. बाेथट-बाेथट वाटणारं बहिण-भावाचं नातं या नाटकामुळे खूपच जवळचं वाटतं आणि सुखावून जातं.\nआपल्याला रंगभूमीवरचा मन्या आणि मनी माहितीच आहेत. मन्या आणि मनीला ‘त्यांच्या लग्नाची पुढची गाेष्ट’ घेऊन पुन्हा का रंगभूमीवर यावं असं वाटलं व्यावसायिक गणिताचा भाग साेडून देऊ. पण, विनाेदी अंगाने का हाेईना त्यातून वास्तवमूल्य धूसर हाेत नाहीत. नाटक बघताना गंमत वाटते. प्रशांत दामले यांचा अभिनय, नाटकात त्यांची हाेणारी फसवणूक वगैरे सगळं ठिक आहे. पण, ताे मनीपेक्षा दुसऱ्या चार्म असलेल्या मुलीकडे आकर्षित हाेताे. मग मनी आणि त्याच्या नात्याचं काय व्यावसायिक गणिताचा भाग साेडून देऊ. पण, विनाेदी अंगाने का हाेईना त्यातून वास्तवमूल्य धूसर हाेत नाहीत. नाटक बघताना गंमत वाटते. प्रशांत दामले यांचा अभिनय, नाटकात त्यांची हाेणारी फसवणूक वगैरे सगळं ठिक आहे. पण, ताे मनीपेक्षा दुसऱ्या चार्म असलेल्या मुलीकडे आकर्षित हाेताे. मग मनी आणि त्याच्या नात्याचं काय त्याला ठिकाणावर आणण्यासाठी मनीचाच ताे प्लॅन असताे वगैरे-वगैरे सगळं आेके. पण, नवऱ्याला बायकाेचा कंटाळा येणे आणि पुन्हा माझं कुठेतरी चुकतंय याची जाणीव करून देणारं हे नाटक त्यांच्या नात्याची बिघडलेली त्रिज्या दाखवून देतं. बरं हे बघत असताना विनाेदावर माेठ माेठे हशे वसूल हाेत असतात. पण, हेच हाेत असताना हे नाटक एका छाेट्याशा थीमलाइनमधून वास्तवाचं भान आणतं आहे.\nअशाेक सराफ आणि निर्मिती सावंत यांची नावं जरी घेतली तरी ती कलाकृती विनाेदी असणारं हे काही सांगावं लागत नाही. पण, त्यातील \"जीस्ट' हा दाेघंही नेहमीच विचार करायला लावणारा आहे असं दाखवून देतात. ‘व्हॅक्यूम क्लिनर’ हे नाटकही त्याच पठडीतलं. नयना आणि रंजनची ही कथा. पण, व्हॅक्यूूम क्लिनर लावताना त्याला बसलेला शाॅक आणि त्याला साेडवताना तिला बसलेला शाॅक... नयनाचा रंजनमध्ये प्रवेश आणि रंजनचा नयनामध्ये प्रवेश यातील फॅन्टसी थाेडी बाजूला ठेऊ पण, त्यातून उलडगणारी नात्यांची आणि वर्तणुकीची काेडी खरंच आपल्या नात्याला व्हॅक्यूम क्लिनर लावण्याची गरज आहे का असा प्रश्न विचारायला भाग पाडतात. वागण्यात, वर्तणुकीत, कामात पुरुषी वर्चस्व असायला हवं असं रंजनचं एकुणातच म्हणणं असतं तर नयना तीच्या मुलाला ‘परि’ म्हणत असते, नृत्याची आवड असलेला ‘परि’ काहीसा मुलींसांरखा वागू लागताे आणि मग रंजनच्या वर्तणुकीमुळे त्यांच्यातील नात्याला छेद येत जातात. असं वेगळ्या धाटणीचा विषय मांडणारं हे नाटक शेवटी एकमेकांवरच भाष्य करतं हे समजून घेण्याची गरज आहे.\nआज लग्न हाेतं आणि महिना-दाेन महिन्यात विभक्त हाेतात हे चित्र आता नविन नाही. कारण तिला काहीतरी सांगायचं असतं तेव्हा त्याला वेळ नसताे किंवा ताे टाळताे आणि हेच उलटही हाेऊ शकतं. एकमेकांना समजूनच घेतलं जात नाही आणि मग काेणीतरी बंडखाेरीच्या पवित्र्यात येतं हेच सांगणारं एक बंडखाेर नाटक म्हणजे 'तिला काही सांगायचं आहे'. तेजश्री प्रधानमधील मिताली आणि अस्ताद काळेमधील यश यांची ही कथा. ती स्त्रीमुक्ती चळवळीची कार्यकर्ती तर हा काॅर्पाेरेट कल्चरमध्ये वावरणारा. कालांतराने ताे तिच्यासाेबत काम करणाऱ्या राजदीपसंबंधी संशय घेताे आणि मग ती देखील, त्याच्याबराेबर काम करणाऱ्या गीतासंबंधी संशय घेते. इथे तर त्यांच्यातील नातं आता संपेल का असा प्रश्न पडावं इथपर्यंत ते नाटक पुढे सरकत जातं. करिअरच्या दृष्टीने दाेन विरुद्ध टाेकावर उभं राहून संसारात समांतर राहण्याचा प्रयत्न करत असलेल्या नवविवाहित पतीपत्नीच्या नात्याबद्दल हे नाटक प्रश्नचिन्ह निर्माण करतं.\nतर ‘कुसुम माेहर लेले’ हे नाटक रसिकांना काही नवीन नाही. त्याला मुल हवं असतं म्हणून त्याने केलेलं दुसरं लग्न आणि मुल झाल्यानंतर तिला घराबाहेर काढणं, ही त्याची कथा. सत्य घटनेवर आधारित असलेल्या या कथेत नाट्यमुल्य आणण्यासाठी अनेक ट्रिकही आहेत. पण, शेवटी ते नातंच अधाेरेखीत करतं. पल्लवी पाटील, संग्राम समेळ आणि शशांक केतकर यांच्या भूमिकेतून हे नाटकंही पुन्हा रंगभूमीवर येत आहे.\nआता मुद्दा असा येताे की, एकमेकांबद्दल आस्था, प्रेम, दया, माया वगैरे वगैरे वाटणं किंवा अगदी आकर्षण कमी झालं आहे असं वाटणं कमी झालं आहे का एवढी ‘ती’ दाेघं एकमेकांपासून दूर जात आहेत का एवढी ‘ती’ दाेघं एकमेकांपासून दूर जात आहेत का की हा काळाचा महिमा आहे. धकाधकीचं जगणं, दाेघांच्या नाेकरीत वेगवेगळ्या शिफ्ट, एकमेकांना न दिलेला वेळ, त्यातून उद्भवणारे प्रश्न आणि ते साेडवण्याच्या प्रयत्नात वाढत असलेला गुंता अशी अवस्था हाेते आहे का की हा काळाचा महिमा आहे. धकाधकीचं जगणं, दाेघांच्या नाेकरीत वेगवेगळ्या शिफ्ट, एकमेकांना न दिलेला वेळ, त्यातून उद्भवणारे प्रश्न आणि ते साेडवण्याच्या प्रयत्नात वाढत असलेला गुंता अशी अवस्था हाेते आहे का आणि मग त्याच अवस्थेतून नात्यांची गाेळाबेरीज करणारी नाटकं रसिकांनाही आपलीशी वाटू लागत आहेत का आणि मग त्याच अवस्थेतून नात्यांची गाेळाबेरीज करणारी नाटकं रसिकांनाही आपलीशी वाटू लागत आहेत का की अशाच एखाद्या नाटकातील पात्रात ते स्वत:ला बघताहेत आणि म्हणूनच मग या नाटकांना रसिकाश्रय मिळताेय की अशाच एखाद्या नाटकातील पात्रात ते स्वत:ला बघताहेत आणि म्हणूनच मग या नाटकांना रसिकाश्रय मिळताेय अशा अनेक गाेष्टींवर विचार करायला भाग पाडणारी ही आणि अशी कितीतरी नाटकं निव्वळ मनाेरंजनाच मुखवटा आहेतच पण, नाटकाच्या मुखवट्यातील एक चेहरा हसरा असला तरी एक चेहरा दु:खी आहे हे दुर्लक्षीत करून कसं चालेल\nलेखकाचा संपर्क : ७७७००५९००९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://findallinone.com/mr/advert-category/matrimony-tala/", "date_download": "2022-12-01T13:03:30Z", "digest": "sha1:UEPKXX2TYZ2GYEKSTOKO7QNXMJLP4CKU", "length": 3927, "nlines": 28, "source_domain": "findallinone.com", "title": "Matrimony | विवाहविषयक – FIND", "raw_content": "\nसर्व जाती धर्मातील वधुवर यादी उपलब्ध\nश्री.संदेश चंद्रकांत घोले, योगिनी सोसायटी गिम्हवणे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी. ४१५७१२ 9987862126 / 9821465948\nराधाकृष्ण वधू सल्लागार मंडळाची यादी उपलब्ध\n201, दुसरा मजला, अंबिला निवास, तुंगारेश्वर सुइट, वसई पश्चिम, पालघर 401202. 9987862126/9821465948\nवधु पाहिजे, बिझनेसमन वर(29) आहे\nवय:-29, स्वतःचे बिझनेस, जात:- गवळी, इतर कोणत्या ही जातीत स्थळ चालेल वार्षिक उत्पन्न:-8, 9 लाख+ स्वतःचे घर चिपळूण मधे आहे मो.9987862126\nवर पाहिजे, सरकारी हॉस्पटलमध्ये कार्यरत घटस्पोटीत वधु31आहे\nघटस्पोटीत वधु(31)आहे. जात ९६ कुळी मराठा , मराठाच जातीत स्थळ चालेल, नोकरी मुंबईत मो. 9987862126\nवर पाहिजे, पोलिस खात्यात कार्यरत वधु-30 वर्ष आहे\nजात:- ९६कुळी मराठा,इतर जातीत स्थळ चालेल वार्षिक उत्पन्न:-4 लाख+ रत्नागिरी, नोकरी मुंबईत आहे मो.9987862126\nवर पाहिजे बीकॉम झालेली 29 वर्ष वधु आहे\nनोकरी प्राइवेट आहे वय:-29 वर्ष आहे जात हिंदू गवळी वार्षिक उत्पन्न:-3 लाख + रत्नागिरी, नोकरी मुंबईत आहे मो. 9987862126\nवधु पाहिजे. IT कंपनी, 31 वर्ष, उत्पन्न:-७ लाख+\nजात:- हिंदू गवळी इतर जातीत स्थळ चालेल वार्षिक उत्पन्न:-७ लाख+ रायगड ,नोकरी पुण्यात, स्वतःचे घर पुण्यात आहे मो. 9987862126\nवधु पाहिजे. प्रायव्हेट कंपनीत कार्यरत असलेले\nघटस्पोटीत वर आहेत वय:-45 वर्ष आहे. जात:- हिंदू गवळी, इतर कोणत्या ही जातीत स्थळ चालेल वार्षिक उत्पन्न:- 3 ,4 लाख+ दापोली रत्नागिरी,नोकरी मुंबईत, स्वतःचे 2 घर आहे मो. 9987862126\nवधु पाहिजे IT झालेला वर 33वर्ष आहे\nगुहागर रत्नागिरी, नोकरी मुंबईत, अंधेरीत स्वतःचे घर आहे | श्री. संदेश घोले साहेब 9987862126\nराधाकृष्ण वधु-वर सूचक केंद्र\nगिम्हवणे, ता. दापोली, जि. रत्नागिरी | श्री.संदेश चंद्रकांत घोले 9987862126 / 9821465948\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%98%E0%A4%B0-bola/", "date_download": "2022-12-01T12:50:05Z", "digest": "sha1:UOIRDCJTYYMSSBEPUY7NBGX27AFREJLX", "length": 14229, "nlines": 75, "source_domain": "live46media.com", "title": "स्वतःच्याच घर नोकराच्या प्रेमात पडली करोडपती मालकीण, नवरा निघून गेला कि दररोज बनवायची शरीरसं-बंध, मग एक दिवस घडलं असं काही त्याचा तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता…’ – Live Media स्वतःच्याच घर नोकराच्या प्रेमात पडली करोडपती मालकीण, नवरा निघून गेला कि दररोज बनवायची शरीरसं-बंध, मग एक दिवस घडलं असं काही त्याचा तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता…’ – Live Media", "raw_content": "\nस्वतःच्याच घर नोकराच्या प्रेमात पडली करोडपती मालकीण, नवरा निघून गेला कि दररोज बनवायची शरीरसं-बंध, मग एक दिवस घडलं असं काही त्याचा तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता…’\nप्रेम आंधळं असत” हे तर आपण सर्वांनी ऐकलच असेल.प्रेम झालेल्या माणसाला जात- धर्म, रंग-रूप गरीब- श्रीमंत असे काही दिसत नाही, हे तर आपल्या माहीत आहे. पण आज आम्ही आपल्याला असे काही सांगणार आहे.\nकी आपल्याला मूव्ही चा एखादा सीन बघत असल्यासारखं वाटेल. चला तर मग बघुया काय आहे हे प्रकरण तुम्ही ऐकले असेलच की, जेव्हा दोन लोकांमध्ये प्रेम होते, तेव्हा त्त्यांना श्रीमंती आणि गरिबी दिसत नाही. फक्त दोन लोक प्रेमात पडतात, आणि ते एकमेकांचे बनतात, पण जिथे प्रेम आहे तिथे फसवणूकही आहेच.\nयाबद्दल शंका नाही. आणि अशीच फसवणूक अलीकडे मध्य प्रदेशात मध्ये ही बघायला मिळाली आहे.जे खूप आश्चर्यकारक आहे. हे संपूर्ण प्रकरण मध्य प्रदेशातील अंबिकापूरचे आहे, जिथे एक महिला स्टीलचा व्यवसाय करते.\nकाही काळापूर्वी किशनपूरचा रहिवासी असलेला विजय नावाचा तरुण येथे कामासाठी आला होता. विजय जेव्हा कामावर आला तेव्हा तो त्या व्यवसायिक स्त्रीच्या अगदी जवळ राहू लागला. दोघांमध्ये इतकी घनिष्ठता निर्माण झाली, की मालकीण तिच्या नोकराच्या प्रेमात पडली.\nदोघेही एकत्र राहू लागले,आणि विजय नावाच्या तरुणाने आपल्या मालकीनी सोबत संबंध बनवले. जेव्हा हे सर्व घडले, तेव्हा त्या महिलेच्या म्हणण्यानुसार, तरुणाने त्या महिलेला सांगितले, की तो तिच्याशी लग्न करेल,आणि दोघेही आयुष्यभर सोबत राहतील. फक्त एवढे बोलून तो त्या महिलेशी संबंध ठेवत राहिला.\nपण काही दिवसांपूर्वी तो गावी जातो, असे सांगून गेला आणि परत आला नाही. आणि त्याने महिलेशी असलेला संपर्क पूर्णपणे तोडला. या प्रकरणी महिलेने तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे, ज्याच्या आधारे तपास केला जात आहे.\nतथापि, आता त्या तरुणालाही आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल कारण आता जी कथा सांगितली जात आहे, ती केवळ स्त्रीनेच सांगितली आहे, आणि अशा परिस्थितीत तो तरुण त्याच्या वतीने काय साक्ष देतो हे लक्षात घेऊन मगच संपूर्ण सत्य बाहेर येईल.\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nPrevious Article 8 विच्या या मुलाने केला खतरनाक खुलासा, बोलला माझे वर्गशिक्षक मला चावी देण्याच्या बहाण्याने एकटे रूम मध्ये बोलवायचे, माझा हात त्यां-च्या पँ-ट मध्ये टा-का-यला ला-वायचे आणि मग…’\nNext Article कोण आहे WWE सुपरस्टार द ग्रेट खली ची पत्नी का होतेय तिच्या सौंदर्याची एवढी चर्चा का होतेय तिच्या सौंदर्याची एवढी चर्चा बॉलिवूड च्या अभिनेत्र्यांनाही लाजवेल दिसते इतकी हॉट…’ पहा फोटो\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/sonyache-aambe-marathi-story/", "date_download": "2022-12-01T12:47:28Z", "digest": "sha1:WRZ6OWXSLPCKSUWPNTF4KARKAVHUYJTS", "length": 16576, "nlines": 66, "source_domain": "marathilekh.com", "title": "सोन्याचे आंबे | Sonache Aambe Marathi Katha - Marathi Lekh", "raw_content": "\nराजा कृष्णदेवराय यांची आई गंभीरपणे आजारी पडली.\nवृध्दापकाळामुळे आणि शारीरीक व्याधीमुळे राज्यात उपलब्ध असलेल्या चांगल्यात चांगल्या औषधांना ती प्रतिसाद देत नव्हती. जेव्हा ती मृत्यूशय्येवर होती तेव्हा तिने, ‘ब्राम्हणांना आंबे दान करावेत अशी इच्छा व्यक्त केली होती.’ ती असे समजत होती की, अशा प्रकारचे दान केल्याने तिला स्वर्ग प्राप्त होईल पण काही दिवसातच आपली इच्छा पूर्ण न करता तिचा मृत्यू झाला. तिची इच्छा अपूर्ण राहण्या मागचे कारण म्हणजे तो आंब्याचा हंगाम नव्हता. संपूर्ण राज्य महाराजांच्या आईच्या मृत्यूमुळे दुःखात बुडाले होते.\nराजाला अत्यंत वाईट वाटत होते, की तो आपल्या आईची इतकी साधी आणि शेवटची इच्छा पण पूर्ण करू शकला नाही. त्याला काळजी वाटत होती की जो पर्यंत आपल्या आईची शेवटची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.\nत्यानंतर राजाने राज्यातील सर्व विद्वान ब्राम्हणांना बोलविले आणि आपल्या आईच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितले.\nत्यावर काही वेळ शांत राहून ब्राम्हण बोलले, ‘महाराज हे तर खूपच वाईट झाले. शेवटची इच्छा पूर्ण नाही झाली तर त्यांना मुक्ती मिळणार नाही व त्यांचा आत्मा भटकत राहील. महाराज तुम्हाला त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी उपाय करावा लागेल.’\nतेव्हा महाराजांनी आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा उपाय विचारला.\nब्राम्हण बोलले ‘त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तुम्ही त्यांच्या पुण्यतीथीला सोन्याचे आंबे ब्राम्हणांना दान करा.’\nराजा या गोष्टीला सहजपणे तयार झाला. व आईच्या पुण्यतिथीला काही ब्राम्हणांना भोजनासाठी बोलविले आणि प्रत्येकाला एक सोन्याचा आंबा दान म्हणून दिला. जेव्हा हे तेनालीरामला समजले तेव्हा त्याच्या लगेच लक्षात आले की, ब्राम्हण लोक हे राजाच्या भोळेपणा व साधेपणाचा फायदा घेत आहेत. त्यामुळे त्याने ब्राम्हणांना धडा शिकवण्यासाठी योजना तयार केली.\nकाही काळानंतर तेनालीरामने ब्राम्हणांना निमंत्रण पाठविले, त्यात लिहिले होते की तेनालीराम पण आपल्या आईच्या पुण्यतिथिला दान करू इच्छित आहे कारण त्यांच्या आईची पण मृत्यूआधी एक अपूर्ण इच्छा राहिली होती. जेव्हापासून त्याला माहिती पडले आहे की आपल्या आईची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्या आईचा आत्मा भटकत असेल त्यामुळे तो खूप दुःखी होता व लवकरात लवकर आपल्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी असे त्याला वाटत होते. ब्राम्हणाने विचार केला की तेनालीरामच्या घरीपण आपल्याला खूप जास्त दान मिळेल कारण तो एक राजदरबारातील श्रीमंत माणूस आहे.\nसर्व ब्राम्हण ठरलेल्या दिवशी तेनालीरामच्या घरी पोहोचले. तेव्हा तेनालीराम त्यांची वाटच बघत होता. ते ब्राम्हण आसनस्थ झाल्यावर तेनालीरामने सर्व दारे व खिडक्या बंद केल्या.\n‘कृपया, थोडा वेळ प्रतिक्षा करा. मी काही तयारी करत आहे.’ असे बोलत तेनालीरामने काही लोखंडाच्या सळया आगीत ठेवल्या आणि त्यांना गरम करण्यास सुरूवात केली.\nपुरोहित व ब्राम्हण काकुळतीने बघत होते. त्यांना काही तरी विचित्र वाटत होते. त्यांना अशी अपेक्षा होती की तेनालीराम आपल्याला स्वादिष्ट भोजन आणि योग्य ते मानधन देईल. पण, तिथे असे काहीही चिन्ह दिसत नव्हते. खूप वेळ वाट बघितल्यानंतर त्यांचा धीर सुटत चालला होता. त्यांच्यातील एक ब्राम्हण बोलला ‘तेनालीराम, तुझा उद्देश समजून घेण्यासाठी आम्ही अपयशी ठरलो आहोत तू आम्हाला तुझ्या आईच्या पुण्यतिथिला संस्कार करण्यासाठी बोलविले आहे. आम्ही कधीचे निष्क्रिय बसलेलो आहोत, आणि तू लोखंडी सळया गरम करीत आहेस. याचे आणि संस्काराचे काही संबध नाही.’\n‘नाही, याचा संबंध आहे.’ तेनालीराम बोलला माझी आई संधिवाताच्या आजाराने त्रस्त होती जेव्हा ती मृत्यूशय्येवर होती. ती खूप दुःख सहन करत होती. ती मला म्हणायची ‘की लोखंडी सळई गरम करून दुखण्याच्या जागेवर लाव.’ त्यामुळे तिला खरोखरच आराम वाटायचा. एक दिवस, तिच्या शेवटच्या दिवशी तिला संधीवाताचे बरेच झटके आले आणि तिने मला लोखंडी सळई गरम करून देण्यास सांगितली. मी सळई गरम करायला ठेवली आणि गरम सळई तिला देण्याच्या आधी तिने प्राण सोडले. मला अतिशय वाईट वाटले की मी तिची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, तिचा आत्मा पृथ्वीवर नेहमी भटकत राहिल. तो मुक्त करणे आवश्यक आहे. मला खात्री आहे, की या गरम सळया तुमच्या सर्वांच्या शरीरावर लावल्यानंतर नक्कीच तिला आराम मिळेल व तिचा आत्मा मुक्त होईल.\nसर्व ब्राम्हण खूप नाराज झाले व मृत्यूला घाबरायला लागले.\nशेवटी ब्राम्हण बोलले ‘तेनालीराम तू एक अतिशय हुशार व्यक्ती आहेस. तू अशी अपेक्षा कशी करू शकतोस की आमच्या शरीरावर गरम केलल्या लोखंडी सळया लावल्याने तुझ्या आईच्या आत्म्याला मुक्ती मिळेल या सिध्दांताला काही आधार नाही.’\nया सिध्दांताला आधार कसा नाही तेनालीराम थोडया रागात बोलला. ‘जर राजाच्या आईच्या आत्म्याला तुम्ही सर्वांनी सोन्याचे आंबे घेवून मुक्ती मिळू शकते, तर माझ्या आईच्या आत्म्याला तुम्ही गरम केलेल्या सळयांचे डाग लावून घेतल्याने मुक्ती का मिळू शकत नाही तेनालीराम थोडया रागात बोलला. ‘जर राजाच्या आईच्या आत्म्याला तुम्ही सर्वांनी सोन्याचे आंबे घेवून मुक्ती मिळू शकते, तर माझ्या आईच्या आत्म्याला तुम्ही गरम केलेल्या सळयांचे डाग लावून घेतल्याने मुक्ती का मिळू शकत नाही\nआंब्याचे दान देणे ही राजाच्या आईची शेवटची इच्छा होती, तसेच लोखंडाच्या सळयांचे डाग घेणे ही माझ्या आईची शेवटची इच्छा होती. हाच तो फरक. पण दोघांमध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे आत्म्याची मुक्तता.\nहे ऐकून ब्राम्हण खूप नाराज झाले.\nतेनालीराम ब्राम्हणांना बोलला ‘यावरून तुम्हाला धडा मिळालाच असेल. जर तुम्हाला तुमच्या कृतीची जाणीव झाली असेल तर, तुम्ही राजांकडे जावे व त्यांच्याकडून घेतलेले सोन्याचे आंबे त्यांना परत करावे व त्यांची माफी मागावी.’\nजेव्हा ते ब्राम्हण राजाकडे आंबे घेवून गेले व त्यांनी घडलेला सर्व प्रकार राजाला सांगितला व माफी मागितली. राजाने तात्काळ तेनालीरामला बोलविणे पाठविले.\n‘तू असे का केले\nमहाराज, हे ब्राम्हण तुमच्याविषयी निष्ठावंत नाही त्यांनी तुमची फसगत केली आहे. जेव्हा ते राजाची फसवणूक करू शकतात, तेव्हा ते तुमच्या राज्यातील सर्वसामान्य व्यक्तींचीपण फसवणूक करू शकतात. मी हे असे फक्त त्यांना धडा शिकविण्यासाठी केले. मला फक्त त्यांचे हृदय परिवर्तन करायचे होते.\nराजा म्हणाला, ‘तेनालीराम जे बोलला ते योग्य आहे. मी त्याच्याशी सहमत आहे.’\nत्यानंतर राजाने ब्राम्हणांना सोन्याचे आंबे परत केले. राजा एकदा दिलेल्या वस्तु परत घेत नाही. परंतु भविष्यात कोणाचीही फसगत करू नका व लोभी बनू नका अशी सुचना ब्राम्हणांना केली.\nराजाने तेनालीरामला त्यांचे डोळे उघडल्याबद्दल बक्षिस दिले. “\nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.accessoryruihexuan.com/resin-buttons-and-raw-materials", "date_download": "2022-12-01T14:53:04Z", "digest": "sha1:3AAT2LQL3XU6GWCYI2FIGQNIMSBPON2L", "length": 10953, "nlines": 176, "source_domain": "mr.accessoryruihexuan.com", "title": "चीन राळ बटणे आणि कच्चा माल उत्पादक आणि कारखाना - रुईहेक्सुआन", "raw_content": "\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nअॅल्युमिनियम जीन्स बटण नखे\nअॅल्युमिनियम रिव्हेट बटण खिळे\nस्टेनलेस स्टील जीन्स बटणाचा मागील भाग\nअॅल्युमिनियम जीन्स बटणाचा मागील भाग\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. एक व्यावसायिक आहेराळ बटणे आणि कच्चा मालडिझाइन, उत्पादन, विक्री आणि सेवा एकत्रित करणारी औद्योगिक आणि व्यापार कंपनी.\nआम्ही अनसॅच्युरेटेड पॉलिस्टर रेझिन, क्युरिंग एजंट, लीड फ्री पर्ल एसेन्स, फिनिश्ड रेझिन बटणे आणि रेजिन बटणाच्या संबंधित मशीन्स, जसे की ऑटोमॅटिक रॉड मेकिंग मशीन, ऑटोमॅटिक फ्लाइंग नाइफ स्लायसर, लॅमिनेटर, ऑटोमॅटिक फिल्म पंचिंग मशीन, वॉटर मिल पॉलिशिंग मशीन पुरवतो. .\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणावर फोर होल बटण उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणात रेझिन स्नॅप बटण उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणावर असंतृप्त पॉलिस्टर राळ उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nRuihexuan अनेक वर्षांपासून Resin Buttons And Raw Materials उत्पादन करत आहे आणि चीनमधील व्यावसायिक Resin Buttons And Raw Materials उत्पादक आणि पुरवठादारांपैकी एक आहे. शिवाय, आम्ही प्रमाणपत्रे उत्तीर्ण केली आहेत. आमचे उत्पादन Resin Buttons And Raw Materials केवळ उच्च गुणवत्तेचे नाही तर कमी किमतीला देखील समर्थन देते. तुम्हाला आमच्या उत्पादनांमध्ये स्वारस्य असल्यास, आम्ही तुम्हाला समाधानकारक किंमत देऊ आणि किंमत सूची देऊ. सल्लामसलत आणि वाटाघाटीसाठी आमच्या कारखान्याला भेट देण्यासाठी आम्ही नवीन आणि जुन्या ग्राहकांचे मनापासून स्वागत करतो.\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/gharkul-yojana-yadi-list-maharashtra-2022-23/", "date_download": "2022-12-01T13:01:53Z", "digest": "sha1:JC3BFM6UGISBJMQBWUNVAQM5WUIQVVT4", "length": 9120, "nlines": 97, "source_domain": "shetkaree.com", "title": "Gharkul Yojana Yadi List Maharashtra 2022-23 | घरकुल योजना 2022-2023 यादी महाराष्ट्र - शेतकरी", "raw_content": "\nत्यानंतर आपल्याला वेबसाईट वरील Awaassoft हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे आणि त्यातील Report सिलेक्ट करायचा आहे.\nत्यानंतर तुम्हाला सर्वात खाली social audit report यामधील beneficiary report for verification या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.\nउघडलेल्या पेज वर तुम्हाला राज्य निवडायचे आहे चिल्ला निवडायचा आहे आणि तालुका निवडायचा आहे यानंतर तुम्ही ज्या तालुक्यातील गावांमध्ये राहत असाल ती ग्रामपंचायत निवडायची आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या वर्षाची यादी बघायची आहे हेसुद्धा टाकावे लागेल.\nसंपूर्ण घरकुल यादी येथे क्लिक करून पहा\nयानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे. म्हणजे तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना हे सिलेक्ट करावे लागेल त्यानंतर कॅपच्या मध्ये जे करीत आहे ते सोडवून उत्तर द्यायचे आहे आणि सबमिट Submit बटन वर क्लिक करायचे आहे.\nपुढील पेजवर तुम्हाला ज्यांना घरकुल यादी मिळालेली आहे त्यांची यादी दिसेल ती यादी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड करून सेव्ह करू शकता.\nघरकुल यादी पाण्याकरीता येथे क्लिक करा\nघरकुल 2022 जिल्हा निहाय यादी जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.forkliftbatterymanufacturer.com/mr/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF/l/%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2022-12-01T14:24:45Z", "digest": "sha1:Y6XAAX63FU4O4WWFEPHKTFCFWN3II7EZ", "length": 1669, "nlines": 10, "source_domain": "www.forkliftbatterymanufacturer.com", "title": "ईमेल संरक्षण | Cloudflare", "raw_content": "\nआपण या ईमेल पत्त्यावर प्रवेश करण्यात अक्षम आहोत forkliftbatterymanufacturer.com\nआपण जे या पृष्ठावरील आला वेबसाइट Cloudflare संरक्षित आहे. त्या पृष्ठावरील ईमेल पत्ते दुर्भावनायुक्त सांगकामे प्रवेश केला आहे त्यांचे रक्षण करण्यासाठी लपविले गेले आहेत. आपण ई-मेल पत्ता डीकोड करण्यासाठी आपल्या ब्राउझरमध्ये JavaScript सक्षम करणे आवश्यक आहे.\nआपण एक वेबसाइट आहे आणि त्याच प्रकारे संरक्षण स्वारस्य असल्यास, आपण हे करू शकता साठी Cloudflare साइन अप.\nCloudflare स्पॅमर्सना वेबसाइटवर ईमेल पत्ते कसे रक्षण करते\nमी Cloudflare साइन अप करू शकता\nप्रकट करण्यासाठी क्लिक करा\n5.196.175.158 • द्वारे कार्यप्रदर्शन आणि सुरक्षितता Cloudflare", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/protest-for-sangli-peth-road-on-15th-august-in-the-anniversary-year-of-independence-by-standing/", "date_download": "2022-12-01T13:33:10Z", "digest": "sha1:U7ZUUAZUWIKE7GMDVVJLB73SNTNC7W7V", "length": 11487, "nlines": 139, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "सांगली पेठ रस्त्यासाठी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी तिरंगा हातात घेऊन खड्ड्यात उभे राहून आंदोलन... - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeराज्यसांगली पेठ रस्त्यासाठी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी तिरंगा हातात घेऊन...\nसांगली पेठ रस्त्यासाठी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी तिरंगा हातात घेऊन खड्ड्यात उभे राहून आंदोलन…\nसांगली – ज्योती मोरे\nपेठ रस्त्या संदर्भात 2017 पासून वेगवेगळ्या आंदोलनातून दाद तत्कालीन सर्व सरकारांच्याकडे मागण्यात आलेली होती.या सर्व आंदोलनातील जनआक्रोश पाहता या रस्त्याचा प्रश्न सुटणे आवश्यक असताना सर्व सताधारी व विरोधकांनी केवळ दिशाभूल व खोटी आश्वासने देण्याचे काम करून सदर रस्त्याचा प्रश्न जाणिवपूर्वक प्रलंबीत ठेवला आहे.\nसदर रस्ता नॅशनल हाय-वे यांच्याकडे वर्ग करण्यात आलेले आहे किंवा कसे याबाबत संदिग्धता असून या रस्त्याच्या विकासा संदर्भात नागरी भावनांचा फुटबॉल करून प्रश्न प्रलंबीत ठेवण्याचे कारस्थान राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी करत आहेत.\nसदर रस्ता सांगलीच्या सामाजिक व आर्थिक उन्नती संदर्भात अत्यंत महत्वाचा आहे.पेठ येथून पुणेकडे जाणारे वाहन 2 तासात पुण्यात पोचते तेवढाच वेळ पेठ वरून सांगलीला येताना लागतो हे दुर्दैव आहे.याशिवाय या रस्त्यावरील अपघातांनी अनेकांचे जीव घेऊन त्यांचे संसार उध्वस्त करण्याचे काम केले आहे.\nसध्या सांगली शहरापासून मोजक्या अंतरावर अनेक राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने सुरू असून हा सांगली पेठ रस्ता पूर्ण करून त्याची कनेक्टिव्हिटी संबंधीत राष्ट्रीय महामार्गांच्या सोबत होणे क्रमप्राप्त व नागरी विकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे.\nया पार्श्वभूमीवर शहरातील विविध सामाजिक संघटना,सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी व या रस्त्याच्याकडे राजकारणी व प्रशासकीय अधिकारी यांनी केलेले दुर्लक्ष यामुळे निर्माण झालेल्या अधोगतीमधून स्वातंत्र्य मिळवून चारपदरी सांगली पेठ रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावून सांगली शहराच्या प्रगतीच्या वाटा मोकळ्या करण्यासाठी 15 ऑगस्ट 2022 रोजी असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा दिवशी सांगली पेठ रस्त्यावर जनआंदोलन उभारले जाणार आहे.या आंदोलनात सांगली-पेठ रस्त्यावरील सर्व गावातील नागरिकांनी त्यादिवशी रस्त्यावर येऊन सांगली-पेठ रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.\nयावेळी माजी आमदार दिनकर (तात्या) पाटील,माजी आमदार नितीन शिंदे,सतीश साखळकर,उमेश देशमुख,विकास मगदूम,असिफ बावा,युसूफ मिस्त्री,संजय नायर,प्रविण पाटील,संजय पाटील,महेश पाटील,कामरान सय्यद,आनंद देसाई,पै.विश्वजित पाटील,राहूल पाटील,प्रशांत भोसले.\nद बॉडी शॉपने स्किनकेअर श्रेणी लॉन्च केली…\nसर्पमित्र सागर धावडे यांनी दिला घोरपडीला जीवनदान…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00709.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.epd-instrument.com/news/what-are-the-factors-that-affect-the-working-efficiency-of-fatigue-testing-machine-2/", "date_download": "2022-12-01T14:10:13Z", "digest": "sha1:V44FJ6FY2VHQX6FYEQLABMLXBOD4OHGE", "length": 10677, "nlines": 169, "source_domain": "mr.epd-instrument.com", "title": " बातम्या - थकवा चाचणी मशीनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत", "raw_content": "\nडायनॅमिक थकवा चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका\nटॉर्शन चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nविशेष चाचणी मशीन मालिका\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nथकवा चाचणी मशीनच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारे घटक कोणते आहेत\nथकवा चाचणी मशीन का वापरा\nमेटल सामग्रीचा थकवा प्रतिकार त्यांच्या जीवनावर आणि अनुप्रयोगाच्या भागांवर परिणाम करण्याची गुरुकिल्ली आहे.विशेष उत्पादनांच्या विकास प्रक्रियेत, उत्पादनाची थकवा चाचणी आणि त्याचे डेटा विश्लेषण करणे अधिक आवश्यक आहे.आज,उच्च दर्जाचा थकवाचाचणी मशीन्सने संबंधित उत्पादन तंत्रज्ञान कंपन्यांसाठी वैज्ञानिक मॉडेल आणले आहेत आणि विश्वासार्ह शोध पद्धतींनी आजच्या धातूच्या प्रयोगांना अधिक फायदे दिले आहेत.\n1. ते मोठ्या संख्येने पुनरावृत्ती केलेले प्रयोग अधिक विश्वासार्ह बनवू शकतात.\nअसे नोंदवले जाते की स्थिर संगणक नियंत्रण मोड असलेली आजची व्यावसायिक विद्युत प्रणाली प्रायोगिक मशीनचे कार्य अधिक स्थिर करते आणि हे विश्वासार्ह थकवा चाचणी मशीन देखील पुनरावृत्ती चक्र चाचणी साध्य करण्यासाठी त्याच्या व्यावसायिक उपकरणावर नियंत्रण करून सामग्रीचे थकवा गुणधर्म प्रभावीपणे शोधू शकते.कारखान्यातील मोठ्या प्रमाणावरील नमुने तपासणीसाठी आणि त्याच्या उत्पादनांच्या कार्यप्रदर्शन समायोजनासाठी, हे उच्च-मानक थकवा चाचणी मशीन द्रुत आणि कार्यक्षमतेने चाचण्या करू शकते, त्याची स्वतःची व्यावसायिक प्रायोगिक प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि अचूक आहे आणि त्याची मोजमाप आणि नियंत्रण प्रणाली करू शकते. अधिक अचूक व्हा.ऑपरेशन नितळ, अधिक स्थिर आहे आणि डेटा अधिक मौल्यवान आहे.\n2. त्यातील सामग्री समजून घेण्यासाठी डेटा पटकन मिळवता येतो.\nथकवा चाचणीमधील संबंधित संगणक प्रणाली वारंवारता आणि वेळेत त्याचे शोध रेकॉर्ड करू शकते आणि वेगवेगळ्या यांत्रिक चाचणी पद्धतींद्वारे उच्च-मानक थकवा चाचणी मशीन देखील मिळवू शकते.संबंधित डेटा परिणाम जाणून घ्या जेणेकरून त्याची नियंत्रण अचूकता आणि संबंधित मोजमाप आणि नियंत्रण सामग्री अधिक चांगल्या प्रकारे साध्य करता येईल.या संदर्भात, विश्वासार्ह थकवा चाचणी मशीनचा अनुप्रयोग विविध चाचण्यांचे डेटा परिणाम त्वरीत जाणून घेऊ शकतो आणि अचूक डेटा सामग्री त्याच्या चाचणी अनुप्रयोगाच्या आवश्यकतांची पूर्तता करतो याची खात्री करू शकतो, जेणेकरून उच्च-मानक थकवा चाचणी मशीनचा डेटा असू शकतो. चांगले वापरले.\nथोडक्यात, उच्च-गुणवत्तेचे थकवा चाचणी मशीन सायकल चाचण्या आणि इतर विशिष्ट ऑपरेशनल प्रभावांची पुनरावृत्ती करण्याची क्षमता सुधारू शकते आणि अधिक वैज्ञानिक विश्लेषण सामग्रीसाठी वैज्ञानिक डेटा परिणाम द्रुतपणे रेकॉर्ड आणि शिकू शकते, ज्यामुळे ही गुणवत्ता विश्वसनीय बनते.थकवा चाचणी मशीन, चाचणी मशीन शोध अचूकता आणि डेटा उपलब्धता सुधारू शकते.या संदर्भात, भौतिक आणि यांत्रिक चाचणी प्रक्रियेत या तांत्रिकदृष्ट्या स्थिर आणि सुधारित चाचणी मशीनच्या वापरामुळे चाचणीची सामग्री मोजमाप आणि नियंत्रणासाठी त्याचे व्यावहारिक मूल्य वाढवू शकते.\nआपल्याला याची आवश्यकता असल्यास, कृपया वेळेत आमच्याशी संपर्क साधा\nडायनॅमिक थकवा चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रॉनिक सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nक्षैतिज तन्य चाचणी मशीन मालिका\nटॉर्शन चाचणी मशीन मालिका\nइलेक्ट्रो-हायड्रॉलिक सर्वो सार्वत्रिक चाचणी मशीन मालिका\nविशेष चाचणी मशीन मालिका\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nरुम 101, बिल्डिंग 9, नंगांग नं.2 इंडस्ट्रियल पार्क, नं.1026, सोंगबाई रोड, सनशाइन कम्युनिटी, झिली स्ट्रीट, नानशान डिस्ट्रिक्ट, शेन्झेन.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/tumhi-sudha-vyayam-nantr-ya-chuka/", "date_download": "2022-12-01T14:31:19Z", "digest": "sha1:I6ZGYMHMXVWHDTLLBOXPROJW5RPSRN2G", "length": 10447, "nlines": 54, "source_domain": "marathitimes.in", "title": "तुम्ही सुद्धा जिम किंवा व्यायामानंतर या चुका करता का ? महत्वाच्या टिप्स | या गोष्टी टाळा नाहीतर होईल नुकसान – मराठी टाइम्स", "raw_content": "\nतुम्ही सुद्धा जिम किंवा व्यायामानंतर या चुका करता का महत्वाच्या टिप्स | या गोष्टी टाळा नाहीतर होईल नुकसान\nआजची जीवनशैली पाहता शरीराला निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी जिमला जाणे अत्यंत आवश्यक झाले आहे. आपल्या सर्वांना जिम मध्ये जाऊन शरीर तंदुरुस्त ठेवण्याची आवड आहे परंतु आपण नकळत काही चुका करतो त्या कुठे तरी आपण टाळायला हव्या. चला तर मग जाणून घेऊया नक्की कोणत्या गोष्टी आहे ज्या कसरतीनंतर करणे महत्वाचे ठरते.\nतुमचा व्यायाम संपल्यावर लगेचच थांबू नका, तुमच्या शरीराला व अवयवांना शांत होणे गरजेचे असते, तसेच हृदयाची गती हळूहळू कमी करणे गरजेचे असते. त्यासाठी तुम्ही काही योगासने, तसेच बॉडी स्ट्रेटच करण्याचे व्यायाम करू शकता. ५ ते १० मिनिटे या गोष्टी करून आपण आपले शरीर साधारण स्थितीला आणणे गरजेचे असते.\nहायड्रेटेड व्हा: विशेषत: जर आपण तीव्रतेने व्यायाम केला असेल किंवा घाम फुटला असेल तर आपल्या शरीराचे रीहायड्रेशन करणे म्हणजेच शरीरातील द्रव पदार्थांची पातळी योग्य ठेवणे आवश्यक आहे. आपल्या द्रवपदार्थाची पातळी पुन्हा भरल्याने स्नायूंची लवचिकता सुधारते, ताकत वाढते आणि स्नायू दुखायला प्रतिबंधित होते.\nकमीतकमी ५०० ml पाणी किंवा निरोगी पेय, जसे नारळपाणी, ग्रीन किंवा ब्लॅक टी, आणि चॉकलेट दूध प्या. किंवा आपण लो-शुगर स्पोर्ट्स पेय निवडू शकता. या पेयांमध्ये पोटॅशियम आणि सोडियम सारख्या इलेक्ट्रोलाइट्स असतात, ज्यामुळे स्नायूंना होणार त्रास टाळता येतो आणि आराम मिळतो. जास्त प्रमाणात साखरयुक्त, कॅफिनेटेड आणि अल्कोहोलयुक्त पेय टाळा, ज्यामुळे निर्जलीकरण(dehydration) होऊ शकते.\nव्यायाम केल्यानंतर आपण अर्ध्या तासाच्या आत काही तरी खायला हवं. खाल्ले तरच आपल्याला आपल्या व्यायामाचा फायदा मिळेल. जर तुम्ही खाल्लेल्या पदार्थात प्रथिने समृद्ध असतील तर ते अधिक चांगले आहे. केळ हे जीवनसत्त्वे अ, बी, सी आणि ई तसेच जस्त, लोह आणि पोटॅशियम सारख्या खनिजांनि परिपूर्ण असते. ते खाल्ल्याने झटपट ऊर्जा तर मिळते. यामुळेच या फळाला ‘नॅचरल पॉवर बार’ असेही म्हणतात. व्यायाम सुरू होण्याच्या 30-45 मिनिटांपूर्वी सुद्धा केळी खायला हवी.\nदेशी तूप: बऱ्याच लोकांचा असा समज असतो कि देशी तूप खाल्ल्याने वजन वाढते, त्यामुळे ते तूप खाणे सोडतात, परंतु कसरत करणाऱ्यांनी दिवसातून एक चमचा तरी गावरान किंवा देशी तूप खावे. जे आपल्या हाडांच्या मजबुती साठी आवश्यक असते.\nवर्कआउटनंतर आपण वेळेनुसार काय खात आहात याची काळजी घेणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर आपण संध्याकाळी व्यायाम केला तर आपण कमी कार्बोहायड्रेट खाणे आवश्यक आहे आणि जर आपण सकाळी व्यायाम करत असाल तर आपण असे अन्न खाऊ शकता ज्यामध्ये कार्बोहायड्रेट अधिक असतात.\nओट्स शरीराला लागणाऱ्या कार्बोहायड्रेट ची गरज भागवते. पचायलाही वेळ लागतो. म्हणजेच, जर ते व्यायामापूर्वी खाल्ले गेले असेल तर ते पचन होण्याआधी आणि त्याचे कार्बोहायड्रेट शरीरात चरबी साठवण्याआधी, व्यायामादरम्यान, शरीर ओट्समधून कर्बोदकांमधे त्याच्या उर्जेची आवश्यकता पूर्ण करते. ओट्समध्ये फायबर देखील भरपूर असते. ज्यामुळे हे खाल्ल्यानंतर सुस्तपणा येत नाही.\nजड व्यायाम करणार्‍यांना पुरेशी झोप घेणे फार महत्वाचे आहे. कारण जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले शरीर स्वतः ला रिकव्हर करते, म्हणून आपल्याला पुरेशी झोप घेण्याची अत्यंत आवश्यकता असते.\nअंड्यांमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये अमीनो ऍसिड देखील असतात जे व्यायामाच्या वेळी स्नायूंच्या ऊतींना झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यास शरीराला मदत करतात. अंड्याचा पिवळा भाग काढून टाका आणि उरलेला भाग खा. कारण अंडीच्या या भागामध्ये चरबी असते जी चयापचय मंद करते आणि वर्कआउट दरम्यान थकवा आणते.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/shelipalan-yojana-maharashtra-2023/", "date_download": "2022-12-01T14:45:36Z", "digest": "sha1:Y5VXJYUWINYEDN4TJV7R723OKQIBMQON", "length": 9369, "nlines": 102, "source_domain": "shetkaree.com", "title": "Shelipalan Yojana Maharashtra 2023 | शेळीपालन योजना यादी 2023 - शेतकरी", "raw_content": "\nमहाडीबीटी अंतर्गत अनेक अशा योजना राबवल्या जातात त्यामध्ये हरितगृह शेळी मेंढी खरेदी कुक्कुटपालन गाय म्हशी खरेदी मुरघास युनिट मधुमक्षिका संच हिरवळीची खते निर्मिती गांडूळ खत युनिट शेड नेट हाऊस याकरता अनुदान अनुसूचित जाती आणि जमाती करता प्राप्त होत असते. शेळी पालन अर्ज योजना कोणाला दिली जाते कुकुट पालन शेळीपालन खरेदी करता यामध्ये अनुदान मिळते फलोत्पादन शेती हरितगृह शेडनेट हाऊस याकरता अनुदान मिळते तसेच मजूर मधुमक्षिका संच इत्यादी गोष्टी करता या योजनेअंतर्गत आपल्याला अनुदान दिले जात असते.\nअर्ज कुठे करायचा आहे\nशेतकऱ्यांनी हार्टनेट (https://hortnet.gov.in )या वेबसाईटला विजिट करायचे आहे तेथून आपण आपले ऑनलाइन नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे सुद्धा आपण संपर्क साधू शकता\nशेळीपालना करता कागदपत्रे कोणती लागतात\nअनुसूचित जाती किंवा जमातीचे असल्यास जातीचा दाखला\n24 जून 2022 चा जीआर पाहून आपण संपूर्ण माहिती बघू शकता\nअधिक माहितीकरिता येथे क्लिक करा\nमित्रांनो आपण आमच्या मराठी स्कूल Marathi School व बातमी मराठी Batmi Marathi या ब्लॉग ला सुद्धा अवश्य भेट द्या.\nशेळीपालन अनुदान योजना 2021 शासन निर्णय बघण्याकरता क्लिक करा\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/11/04/pm-kisan-yojana-e-kyc/", "date_download": "2022-12-01T14:17:46Z", "digest": "sha1:WSFPM6BCF7VL64E36OQL7NTZVXSASHNC", "length": 10837, "nlines": 41, "source_domain": "todaymarathi.com", "title": "PM Kisan Yojana e-Kyc 2022 | ई-केवायसी म्हणजे काय? ई-केवायसी चा काय उपयोग आहे? ई-केवायसी कशी करायची? -", "raw_content": "\n ई-केवायसी चा काय उपयोग आहे\n“PM Kisan Yojana e-Kyc” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/सरकारी नोकरी या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण PM Kisan Yojana e-Kyc 2022 बद्दल माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण् या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. पोस्ट आवडल्यास आमच्या व्हाटसाप ग्रुप ला नक्की जॉइन व्हा. “PM Kisan Yojana e-Kyc “\n👉अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈\n“PM Kisan Yojana e-Kyc” PM किसान E-KYC : पीएम किसान शेतकरी सनमान योजना अंतर्गत लाभार्त्याना इथून पुढील हप्ते मिळवण्यासाठी इ-केवायसी करणे मोदी सरकडून बंदनकारक करण्यात आले आहे. PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांना (E-KYC) ही प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केल्यानंतर अनेक शेतकर्त्यांचा मना मद्धे काही प्रश्न निर्माण झाले आहेत ही केवायसी काय आहे ही केवायसी काय आहे कशासाठी कार्याची आहे आणि कुठे कराची आहे असे बरेच प्रश्न शेतकऱ्याच्या मनात पडले आहेत असे बरेच प्रश्न शेतकऱ्याच्या मनात पडले आहेत तर चला पाहू या हे केवायसी कराची व कुटून कराची आणि जर ती काळे केली नाही तर १० वा हफ्ता येणारे का तर चला पाहू या हे केवायसी कराची व कुटून कराची आणि जर ती काळे केली नाही तर १० वा हफ्ता येणारे का \n“PM Kisan Yojana e-Kyc” देशासाठी आणि देशाच्या हितासाठी प्रधानमंत्री कायमं नवीन नवीन योजना आणत असतात.केवायसी त्यामधील एक योजना आहे पण या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना खूप फायदा झालेला आहे.जर तुम्ही केवायसी केली नसेल तर आत्ता लगेच जाऊन ई-केवायसी करून घ्या कारण या केवायसी मुळे खूप फायदा होणार आहे “PM Kisan Yojana e-Kyc”\n👉हे सुद्धा वाचा :- महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ऑनलाईन अर्ज सुरु तात्काळ ऑनलाईन अर्ज करा👈\n👉अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈\nई-केवायसी चा काय उपयोग आहे\n“PM Kisan Yojana e-Kyc” ई-केवायसी चा उपयोग पीएम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना होत आहे जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला येथे वैयक्तिक तर माहीतच असेल आता एकेवायसी केली नाही तर तुम्हाला हप्ते जे मिळत असतात ते मिळणार नाहीत त्यामुळे एकेवायसीही करणे गरजेचे आहे जर पीएम किसान लाभार्थ्याने एक केवायसी केली नाही तर त्याला आता हप्त्यापासून वंचित राहावे लागेल असा सरकारचा निर्णय आहे त्यामुळे आपणही केवायसी चा उपयोग करून घेतला पाहिजे “PM Kisan Yojana e-Kyc”\n👉हे सुद्धा वाचा :- पी एम किसान 12 वा हप्ता अपात्र यादी जाहीर यादीत आपले नाव पहा👈\n“PM Kisan Yojana e-Kyc” किती वर्षी काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगल वर जाऊन ई केवायसी असे सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला एक पोर्टल ओपन होईल किंवा pmkisan.gov.in वर जाऊन लॉगिन करायचे आहे नवीन केल्यानंतर तुम्हाला तेथे एक ऑप्शन येईल त्यात एक क्लिक करायचे त्यानंतर तेथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅपच्या टाकून घ्यायचा आहे कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल ओटीपी टाकल्यानंतर तुमची केवायसी सक्सेसफुल होईल “PM Kisan Yojana e-Kyc”\n👉हे सुद्धा वाचा :- पी एम किसान 12 वा हप्ता अपात्र यादी जाहीर यादीत आपले नाव पहा👈\n👉अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈\nआधार e KYC OTP काय आहे\n“PM Kisan Yojana e-Kyc” आधार इकेवायसी ओटीपी म्हणजे तुम्ही केवायसी आता मोबाईल द्वारे किंवा मोबाईल वरून तुमच्या ओटीपी येणे अशा प्रकारे तुम्ही केवायसी करू शकता यालाच मोबाईल ओटीपी असेही म्हटले जाते मोबाईल ओटीपी केवायसी मध्ये आपण आपला स्वतःचा मोबाईल नंबर टाकतो त्यावर एक ओटीपी येतो आणि तो ओटीपी व्हेरिफिकेशन करणे म्हणजे “PM Kisan Yojana e-Kyc”\n👉हे सुद्धा वाचा :- काजु या वनस्पतीची शेती करून कमी गुंतवणुकीमध्ये मिळवा लाखो मध्ये नफा👈\nके वाय सी चा लॉंग फॉर्म काय\n“PM Kisan Yojana e-Kyc” ही केवायसी चा लॉंग फॉर्म Know Your Client / Custumer असा आहे यासाठी तुम्ही गुगलवर ही सर्च करू शकता किती वर्षाचा अजून एखादा लॉन्ग फ्रॉम असू शकतो हा लॉंग फॉर्म एक्स्पर्टच्या माहितीनुसार आम्ही शोधून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत “PM Kisan Yojana e-Kyc”\n👉अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈\n👉हे सुद्धा वाचा :-Bank of India Recruitment 2022 | बँक ऑफ इंडिया मध्ये वाचमन पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरु ; 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी👈\nMaharashtra Berojgari Bhatta Yojana | महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना ऑनलाईन अर्ज सुरु तात्काळ ऑनलाईन अर्ज करा\nE-Shram Card 2022 | असे काढा ई-श्रम कार्ड ऑनलाईन या कार्डचे नेमके फायदे काय\n ई-केवायसी चा काय उपयोग आहे ई-केवायसी कशी करायची\n या कार्डचे नेमके फायदे काय - Today Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/desh/delhi-pollution-human-rights-commission-arvind-kejriwal-oj05", "date_download": "2022-12-01T13:28:40Z", "digest": "sha1:TNUQ4P37B7S6KVJKVJTM4VLLABYUWO5L", "length": 7638, "nlines": 152, "source_domain": "www.esakal.com", "title": "Delhi Pollution : राज्यांना स्पष्टीकरण मागितले | Sakal", "raw_content": "\nDelhi Pollution : राज्यांना स्पष्टीकरण मागितले\nनवी दिल्ली : दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात धोकादायक पातळीवर पोचलेल्या प्रदूषणाचा मुद्दा गंभीर झाला असून मानवाधिकाराचा मुद्दा मानून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने प्रदूषण नियंत्रणाबाबत दिल्लीसह पंजाब, हरियाना आणि उत्तरप्रदेशच्या प्रशासकीय प्रमुखांना १० नोव्हेंबरपर्यंत प्रत्यक्ष हजर राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले.\nमानवाधिकार आयोगाने दिल्लीतील वायूप्रदूषणावर चिंता व्यक्त केली असून रोखण्यासाठी पंजाब, हरियाना, दिल्ली तसेच उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या उपाययोजना पुरेशा नसल्याची नाराजी उघड केली. या राज्यांच्या मुख्य सचिवांना आयोगासमोर हजर राहून खुलासा करण्याचे आदेश बजावले.\n१० नोव्हेंबरपर्यंत मुख्य सचिवांनी आयोगासमोर बाजू मांडावी असे या आदेशात म्हटले आहे. दुसरीकडे, प्रदूषणाच्या नियंत्रणासाठी सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल झाली असून यावर १० नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. प्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी याचिकेत करण्यात आली.\nकाँग्रेसने दिल्लीतील प्रदूषणावरून केजरीवाल सरकार आणि मोदी सरकारवर तोफ डागली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीकर शुद्ध हवेमुळे गुदमरत असल्याचा प्रहार करणारे ट्विट केले. या ट्विटमध्ये खर्गे यांनी म्हटले आहे, की प्रदूषणामुळे शाळा आणि कार्यालये बंद ठेवावी लागणारे दिल्ली हे संपूर्ण जगात एकमेव शहर आहे. (शुद्ध) हवेअभावी दिल्ली गुदमरत आहे मात्र मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा निवडणुकीचा श्वासोच्छ्वास सुरू आहे, असा टोलाही खर्गे यांनी लगावला.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum22h02995-txt-mumbai-today-20221031023350", "date_download": "2022-12-01T13:03:38Z", "digest": "sha1:LCFWSGI64YMLJHZELNRQMEKPMYR2XJMD", "length": 7249, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai : मनसेचा घाटकोपरमधील फेरीवाल्यांना इशारा | Sakal", "raw_content": "\nMumbai : मनसेचा घाटकोपरमधील फेरीवाल्यांना इशारा\nघाटकोपर : मनसे आणि अनधिकृत फेरीवाले यांच्यातील वाद अद्यापही शमलेला नाही. मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेने उग्र आंदोलने करत आपल्या पक्षाचा दबदबा कायम ठेवला आहे. आता त्याच मुजोरीने वागणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांना मनसेने पुन्हा इशारा देत सावध केले आहे.\nघाटकोपरचे मनसेचे नेते माजी शाखाध्यक्ष राजू सावंत यांनी सोशल मीडियातून अनधिकृत फेरीवाल्याना ‘धंदा करो, लेकीन गंदा मत करो’चा इशारा दिला आहे. तसेच सहायक आयुक्त संजय सोनवणे आणि घाटकोपरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nमनसेने स्थानिक प्रशासनाला सात दिवसाची मुदत दिली आहे. कारवाई न झाल्यास मनसे आठव्या दिवशी अँक्शन मोडमध्ये येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.\nकाही दिवसांपासून मुजोर अनधिकृत फेरीवाल्यांकडून घाटकोपर स्टेशन मधील रस्त्यांची अडवणूक करत रेल्वे प्रवासी व अन्य प्रवाशांना तसेच शेअर रिक्षा स्टँड चालवणाऱ्या रिक्षाचालकांना नाहक त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी मनसेकडे दाखल झाल्याचे सावंत यांनी सांगितले. काही फेरीवाले हे नशा करून रिक्षाचालकांना दमदाटी करून धमकी देत असल्याचा व्हिडिओ देखील शेअर झाला आहे. या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22g99860-txt-pune-today-20221021052335", "date_download": "2022-12-01T12:23:03Z", "digest": "sha1:3UBH346DWRU673XP345BJ5BZI3XIW5V7", "length": 11167, "nlines": 159, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘जी २०’ परिषद : पुण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्याची संधी चौक सुशोभिकरणासोबतच रस्ता दुरुस्तीचे आव्हान | Sakal", "raw_content": "\n‘जी २०’ परिषद : पुण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्याची संधी चौक सुशोभिकरणासोबतच रस्ता दुरुस्तीचे आव्हान\n‘जी २०’ परिषद : पुण्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकण्याची संधी चौक सुशोभिकरणासोबतच रस्ता दुरुस्तीचे आव्हान\nपुणे, ता. २१ : पुढीलवर्षी भारतात होणाऱ्या ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने पुण्याला पुन्हा एकदा जागतिक स्तरावर नाव कमाविण्याची संधी मिळणार आहे. या संधीचे सोने करण्यासाठी पुणे महापालिकेने तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील साठ चौकांचे सुशोभीकरण होणार आहे. चौकांबरोबरच शहरातील रस्त्यांची दुरवस्था सुधारण्याचे आव्हानही महापालिकेसमोर आहे.\nआर्थिकदृष्ट्या प्रगत २० देशांची आणि केंद्रीय बँकांच्या प्रमुखांची जी २० ही संघटना आहे. परिषदेत जागतिक अर्थव्यवस्थेतील प्रश्न, सद्यःस्थिती, भविष्यातील वाटचाल यावर चर्चा करून धोरण निश्चित केले जाते. संघटनेच्या वार्षिक बैठकीत २० देशांचे प्रमुख, अर्थमंत्री आणि केंद्रीय बँकांचे गव्हर्नर सहभागी होतात. २०२३ च्या ‘जी २०’ परिषदेचा आयोजक भारत आहे. भारतातील परिषदेत होणाऱ्या २१३ बैठकांपैकी महाराष्ट्रात १३ होतील. यासाठी मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या तीन शहरांची निवड झाली आहे.\nया पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी काही आठवड्यांपूर्वी बैठक घेऊन शहराच्या सौंदर्यीकरण व स्वच्छतेसंदर्भात महापालिकेला आदेश दिले आहेत. सध्या शहरातील रस्त्यांची स्थिती गंभीर आहे. पावसाळ्यात पुणेकरांना भयंकर त्रासाला सामोरे जावे लागले. निकृष्ट काम करणाऱ्या १३ ठेकेदारांना महापालिका आयुक्तांनी काळ्यायादीत टाकले. उपअभियंत्यांना दंड ठोठावला. तरीही रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. मेट्रो, उड्डाणपुलांच्या कामांमुळेही प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. ‘जी २०’ परिषद पुढील वर्षी होत असताना जे ६० चौक सुशोभित केले जाणार आहेत, त्या परिसरातील सर्व रस्ते चांगले करण्याचे आव्हानही महापालिकेपुढे आहे.\nपथ विभागाकडे यंदा ३५० कोटी रुपयांचा निधी आहे. त्यामध्ये दुरुस्ती, डांबरीकरण केले जाणार आहे. पण हा निधी अपुरा आहे, ‘जी २०’च्या निमित्ताने सर्व रस्त्यांचे पूर्ण डांबरीकरण करण्यासाठी किमान ४०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु, तरतूद उपलब्ध नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nप्रमुख ६० चौक सुशोभित केले जातील. यामध्ये नगर रस्ता, येरवडा, विमाननगर, खराडी, विश्रांतवाडी, मुंढवा, हडपसर, वानवडी, फुरसुंगी, कोंढवा, खडी मशिन, स्वारगेट परिसर, कात्रज, नवले पूल, वडगाव चौक, पौड रस्ता, कर्वे रस्ता, बाणेर, सातारा रस्ता, वारजे, धायरी, महंमदवाडी या भागांचा समावेश आहे. आतापर्यंत २५ चौकांची जबाबदारी खासगी संस्थांनी घेतली आहे.\n- परिषदेसाठी २० देशांचे २०० पेक्षा जास्त प्रतिनिधी पुण्यात येणार.\n- विदेशी प्रभावशाली व्यक्ती ऐतिहासिक, सांस्कृतिक व इतर पर्यटनस्थळांना भेट देणार.\n- शहरांतर्गत प्रवासादरम्यान स्वच्छता, सुशोभीकरणातून पुण्याची आंतरराष्ट्रीय प्रतिमा निर्माण होणार.\n- बांधकाम व्यावसायिक, खासगी कंपन्यांशी संपर्क साधून पीपीपी तत्त्वावर सुशोभीकरण होणार.\n- पुढील पाच वर्षांसाठी या चौकांची देखभाल, दुरुस्ती व सजावट या कंपन्या करणार.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/web-story/astrology-people-having-these-zodiac-signs-are-over-dramatic-ndj97", "date_download": "2022-12-01T12:50:29Z", "digest": "sha1:7CW52AT4FRMDHG34WIPFTBJEAWITVYLE", "length": 3048, "nlines": 18, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dramatic People: 'या' राशीचे लोक असतात खूप जास्त नाटकी | Sakal", "raw_content": "Dramatic People: 'या' राशीचे लोक असतात खूप जास्त नाटकी\nज्योतिषशास्त्रानुसार काही राशींचे लोक हे खूप नाटकी असतात.\nआज आपण त्यांच्याविषयीच जाणून घेणार आहोत.\nकर्क राशीचे लोक खूप जास्त सेन्सेटिव असतात.ते मूडनुसार वागतात. कधी के विनाकारण रडतात तर कधी खूप शांत असतात. कधी तर ते खूप रागीट असतात. त्यामुळे त्यांच्यापासून दूर राहिलेले बरे.\nसिंह राशीच्या लोकांचा नेहमी ड्रामा सुरू असतो. त्यांना limelightमध्ये रहायला आवडते. त्यांना सतत लोकांच्या अटेंशनची गरज असते. त्यासाठी ते वाट्टेल ते करतात.\nवृश्चिक राशीचे लोक त्यांच्या कामाप्रती खूप जास्त passionate असतात. त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार होतात. जेव्हा त्यांना दु:ख होतं तेव्हा ते ओव्हर रिअॅक्ट करतात आणि समोरच्या व्यक्तीला गिल्ट फिल करुन देतात.\nकुंभ राशीचे लोकांना gossip आणि dramatic situation निर्माण करायला आवडतात. त्यामुळे ते स्वत: यात पुढाकार घेतात.\nधनू राशीचे लोक नेहमी खूप शांत आणि chilled असतात पण ज्यांना स्वत: ड्रामा करणे आवडत नाही पण त्यांना एखादी गोष्ट पटली नाही तर ते सुद्धा काही क्षणातच ड्रामा क्रिएट करतात आणि त्यांचा राग खूप तीव्र असतो.\nबाकी राशीच्या लोकांना ड्रामा करणे आवडत नाही.ड्रामा करणे त्यांना वेस्ट ऑफ टाईम वाटतो.ड्रामा करणारे लोक त्यांना अजिबात आवडत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/rebel-mla-uday-samants-car-attacked-by-shiv-sainiks-incident-at-katraj-in-pune/", "date_download": "2022-12-01T12:58:32Z", "digest": "sha1:I3BYPS336CKSLYW263JXRJCB7JUNZG4T", "length": 12398, "nlines": 132, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला…”गद्दार-गद्दार” अशी घोषणाही देण्यात आल्या... - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeMarathi News Todayउदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला…”गद्दार-गद्दार” अशी घोषणाही देण्यात आल्या...\nउदय सामंत यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला…”गद्दार-गद्दार” अशी घोषणाही देण्यात आल्या…\nफोटो - सौजन्य ANI\nशिवसेनेचे बंडखोर आमदार तथा माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर १० ते १२ जणांनी हल्ला केला आहे. काल रात्री कात्रज चौकातील हि घटना घडली असून या हल्ल्यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या घरी जात होते. यावेळी ”गद्दार-गद्दार” अशी घोषणाबाजीही करण्यात आली.\nत्यांच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेच्या ४० आमदारांपैकी सामंत हे शिंदे यांच्या कार्यक्रमाला पुण्यात आले होते. सामंत म्हणाले की, हल्ल्याच्या काही वेळापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा याच मार्गावरून गेला होता.\nशिवसेनेचे आमदार उदय सामंत म्हणाले, “ही निंदनीय घटना आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारचे राजकारण होत नाही. त्यांच्याकडे (हल्लेखोर) बेसबॉलच्या काठ्या आणि दगड घेवून आले होते. मुख्यमंत्र्यांचा ताफा माझ्या पुढे जात होता. त्यांनी पाठलाग करून हल्ला केला, याचा तपास पोलिस करतील. ते म्हणाले की, “मी अशा घटनांना घाबरणार नाही. मी सीएम एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून या घटनेची माहिती दिली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील.”\nया हल्ल्यात सामंत ज्या कारमधून प्रवास करत होते त्याच्या खिडकीच्या काचा फुटल्या. लोक घोषणाबाजी करत आहेत आणि सामंत यांच्या वाहनाला घेराव घालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nत्याचवेळी परिसरात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची सभा झाली. सामंत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला सांगितले की, जेव्हा त्यांचा ताफा एका ट्रॅफिक सिग्नलवर थांबला तेव्हा दोन वाहने त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्या कारवर अनेक लोकांनी रॉड आणि बेसबॉलच्या काठ्यांनी हल्ला केला. सामंत म्हणाले, “त्यांनी पूर्वनियोजित रणनीतीनुसार जाणूनबुजून माझ्या गाडीवर हल्ला केला. ते बहुधा माझा आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग करत असावेत. ही घटना घडली तेव्हा मुख्यमंत्र्यांचा ताफा आधीच पुढे निघून गेला होता. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा कोणीतरी मागोवा घेतला असावा, असा संशय आहे.\nशिंदे समर्थक अशा घटनांना घाबरणार नाहीत, असे ते म्हणाले. “आम्ही मागे हटणार नाही. खरे तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आणखी भक्कमपणे उभे राहू. त्यांनी (उद्धव ठाकरे आणि त्यांच्या निष्ठावंत नेत्यांनी) गद्दार आणि पाठीत वार करणारे शब्द वापरणे थांबवले पाहिजे,” असे माजी मंत्री म्हणाले. या घटनेबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, गाडीवर दगडफेक करून पळून जाणे हे धाडसाचे कृत्य नाही. असे करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतील, असे ते म्हणाले.\nसर्पमित्र सोहेल शेख यांनी दिला नागपंचमी दिवशी नागाला जीवनदान \nसांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षक पदी सतीश शिंदे यांची नियुक्ती …\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nविद्युत करंट लागुन अठ्ठाविस वर्षीय तरुणाचा मृत्यु – महादुला येथील मोहने राईस मिल जवळील घटना…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00710.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/category/health/page/2/", "date_download": "2022-12-01T13:22:16Z", "digest": "sha1:2AFIA6WSXNEFCYMQQUKS3XLICH4NVO3R", "length": 6313, "nlines": 71, "source_domain": "kokanshakti.com", "title": "आरोग्य ✒ Kokanshakti", "raw_content": "\nआरोग्यासाठी सर्वोत्तम भाजी : शिमला मिरची\nआपल्या आहारामध्ये भाज्यांची भूमिका खूप महत्वाची असते. नियमितपणे भाज्यांचे सेवन करणे हे उत्तम आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे आणि म्हणूनच डॉक्टर नेहमी आपणाला आहारामद्धे भाज्यांचे प्रमाण...\nकडकनाथ हे नाव आपण ऐकले असेलच. या विषयी बरीच माहितीही विविध माध्यमांतून वाचली असेल ऐकली असेल. हीआहे एक विशिष्ट प्रकारच्या कोंबडीची प्रजात. कडकनाथ या नावाप्रमाणेच एकदम...\nसुंदर दिसण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग करा\nकोरफड हे नाव आयुर्वेदामुळे सर्व परिचित आहे. थंडावा देणरी वनस्पती म्हणून देखील ही सर्वत्र परिचित आहे. मराठीमध्ये या वनस्पतीला कोरफड, इंग्रजीमध्ये हिला ॲलो, तर संस्कृत मध्ये कुमारी...\nमोबाईलचा अतिवापर करणं एका टी.व्ही. अभिनेत्रीला पडलं महागात\nमोबाईल हा शब्दच इतका प्रिय झाला आहे की , ही वस्तू गरज बनली आहे.मोबाईल नसेल तर आपल्याला काही सुचणार नाही . बातम्या पहायच्यात मोबाईल, गाणी ऐकायचीत...\nतुळशीची पाने कसे बरे करतील तुमचे आजार \nआज आपण पाहिले तर लहानांपासून ते मोठयांपर्यंत सारेच कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त आहेत. साधी तापाची साथआलीतर एकेका घरांमध्ये तीनचार व्यक्ती त्याआजाराला बळी पडतात हे आजचं...\nमधुमेह असेल तर आहारामध्ये याचे सेवन वाढवा\nनमस्कार मंडळी, कोकणशक्तिमध्ये आपणां सर्वांचे स्वागत आहे. आरोग्याच्या गुरुकिल्लीमध्ये आजआपण पहाणार आहोत नाचणीचं आपल्या आहारातील महत्व . तस पाहिलं तर नाचणी हा पदार्थ विशेषतः कोणाला आवडत...\nजर तुम्ही सकाळी नाष्ट्याला चहा-चपाती खात असाल, तर आजच थांबवा\nनमस्कार मित्रांनो कोकणशक्ति वर आपणां सर्वांचे स्वागत आहे. आरोग्य ही आपली धनसंपदा आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याची आपणच काळजी घेणं फार महत्वाचे आहे. आपल्या दिवसाची सुरुवात सकाळच्या...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-2/", "date_download": "2022-12-01T13:19:19Z", "digest": "sha1:LLOI6KM3LYSQMTF4Q4MVD7TJUGNJ57J5", "length": 12367, "nlines": 133, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "बाबा || BABA SUNDAR MARATHI KAVITA || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nत्या स्वप्नातही स्वतःला पहाणारा\nकधी मला रागवलास तरी,\nजगाची दुख सहन करून,\nमला आनंदी ठेवणारा ही,\nस्वतःच्या कष्टाने उभा करणारा ही,\nपखांना बळ देणारा ही,\nआणि मी जिंकलो तरी,\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/tag/marathi-kavita-vishv/", "date_download": "2022-12-01T13:03:05Z", "digest": "sha1:AB3JKEJ3HTVEBL3GAQWCEDDGW54DUDQO", "length": 2357, "nlines": 76, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "Marathi Kavita Vishv Archives - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nत्या चांदणीची साथ आहे\nतुझ्या सवे मी असताना\nमंद प्रकाशाची साथ आहे\nहात तुझा हातात घेऊन\nरात्र ती पहात आहे\nचांदणी ती मनातले जणु\nचंद्रास आज सांगत आहे\nप्रेमात पडल ना की असच होतं|| KAVITA SANGRAH ||\nप्रेमात पडल ना की असच होतं\nआकाशातले चंद्र तारे चांदण्याच होतं\nधडधडनार ह्रदय ही दिल होतं\nतासन तास वाट पहान झुरन होतं\nभान जान म्हणजे आठवणीत रमण होतं\nप्रेमात पडल ना की असच होतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/sakkshrteche-mahtv-nibandh/", "date_download": "2022-12-01T12:45:05Z", "digest": "sha1:MPYTBTV7RB4H6WISQTC6WDOJFZYN644V", "length": 11004, "nlines": 46, "source_domain": "marathilekh.com", "title": "साक्षरतेचे महत्व | Saksharteche Mahatva Marathi Nibandh - Marathi Lekh", "raw_content": "\nभारतात, ‘राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या’ अनुसार जर एखादी व्यक्ती आपले नाव लिहु आणि वाचु शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर समजले जाते. वास्तवीक १९८८ मध्ये ‘राष्ट्रीय साक्षरता मिशनची’ सुरुवात झाली होती ती यासाठी की १५ ते ५५ वयोगटातील ७५% लोकांना २००७ पर्यंत कामापुरते साक्षर बनवण्यात यावे आणि त्यायोगे वेळोवेळी केल्या गेलेल्या जनगणनेत साक्षर लोकांची टक्केवारी सुध्दा वाढली. पण आजच्या जगात केवळ एवढ्याच ज्ञानावर एखादी व्यक्ती साक्षर संबोधणे चुकीचे आहे.\nपुर्वीच्या काळी निरक्षर लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होतं होती. मुख्यतः सावकारांकडुन. अश्या लोकांच्या निरक्षरतेचा फायदा घेउन त्यांच्याकडुन अंगठ्यांचे ठसे घेउन मोठ्याप्रमाणात जमीनी, आर्थीक मालमत्ता लाटण्यात आल्या. पुढे सरकारकडुन सावकारांवर बंधंन आली आणि अश्याप्रकारांना आळा बसला. असे असले तरी निरक्षरतेमुळे अश्या समाजाची वाढच खुंटल्यासारखे झाले. व्यवहारी जगात प्रगतीचे अनेक मार्ग उघडे असतानाही असा निरक्षर समाज पारंपारीक व्यवहारांमध्येच गुंतुन पडला त्यामुळे त्यांचे आर्थीक प्रगतीचे मार्ग खुंटले. बालमजुरी, अल्पवयीन गुन्हेगारी, रस्त्यांवर भिक-मागणारे अनेक लहान-लहान मुले यांच्या प्रमाणात निरक्षरतेमुळे वाढ झाली. “एक स्त्री शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं, सुशिक्षित होतं.” असे ज्योतीबा फुले म्हणाले होते. परंतु काळाच्या ओघात त्यांचे विचारही तितकेसे तग धरु शकले नाहीत. आजही निरक्षरतेमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. निरक्षर पालकांमुळे कुटुंब कल्याण, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, अंधश्रध्दा अश्या अनेक गोष्टी वाढत जातात ज्या इतर समाजाच्या प्रगतीच्या आड येत आहेत. महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत देश्याच्या शक्तीला पोखरुन काढत आहेत.\nलहान मुलांच्या अंगी प्रचंड चैतंन्य असते. त्याला साक्षरतेने योग्य आकार दिला तर हीच मुले पुढे स्वतःचे आणि पर्यायाने देश्याचे भवित्यव्य उज्वल करतील. ‘शेतकर्य़ांच्या आत्महत्या’ चर्चेचा विषय ठरत असतानाच, एखादा शिकलेला साक्षर शेतकरी आपल्या हुशारीचा, ज्ञानाचा वापर करुन पर्यायी मार्ग शोधुन काढतो आणि स्वतःच्या पायावर भक्कम उभा राहीलेला दिसुन येतो. एखादे शिकलेले कुटुंब आपल्या आजारी पाल्याला अंधश्रध्देच्या आहारी जाऊन एखाद्या भोंदु-बाबाकडे न न्हेता गावातील डॉक्टरांकडे घेउन जाते आणि वेळीच औषधं मिळाल्याने त्याचा जिव वाचवताना दिसते. वर्षानुवर्ष दारीद्रात अडकलेल्या कुटुंबातील एखादी मुलगी शिकुन मोठेपणी स्वबळावर उभी रहातेच, परंतु पर्यायाने तिचे कुटुंबही दारीद्रातुन बाहेर पडते. असे एक ना अनेक उदाहरणं आपल्या आजुबाजुला घडताना पहातो. हे सर्व साकार होते ते केवळ आणि केवळ साक्षरतेमुळेच.\nआज सरकारने केवळ मुलांसाठीच नाही तर महिला आणि जेष्ठांसाठीही साक्षरता मोहीम हाती घेतली आहे. गावोगावी शाळा उभ्या रहात आहेत. मुलींच्या शिक्षणासाठी फि-माफीच्या योजन्या राबवल्या जात आहेत. घरची परिस्थीती बेताची असल्याने दिवसभर कष्ट करुन शिकणासाठी रात्रीच्या शाळासुध्दा सुरु केल्या आहेत,\nअसं म्हणतात “वाचाल तर वाचाल”. निरक्षरता दुर करण्याची जबाबदारी फक्त सरकारचीच नाही तर तुमच्या आमच्यासारख्या साक्षरांची सुध्दा आहे. सरकारने ह्या साक्षरतेच्या अभियानात एक पाऊल पुढे टाकले आहे, निरक्षर समाजाने दोन पावलं पुढे टाकण्याची गरज आहेच, पण त्याचबरोबर गरज आहे ती आपल्या सारख्यांनी आजुबाजुला वावरणाऱ्या निरक्षर समाजाला साक्षरतेचे महत्व पटवुन देण्याची, त्यांना साक्षर बनवण्याची. निरक्षरता हा राज्यांच्या प्रगतीतील अडथळा असून तो दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद सरकारने सर्वांसाठी शिक्षणाचा कायदा केला आहे. त्याची काटेकोर अमलबजावणी करून भविष्यात राज्याला शंभर टक्के साक्षर करू अशी शपथ घेऊ.\nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathisky.com/category/information/", "date_download": "2022-12-01T12:19:58Z", "digest": "sha1:WGE745T3237P2OY4G4YW2BFDAQFXDBAX", "length": 3729, "nlines": 71, "source_domain": "marathisky.com", "title": "Information Archives - मराठी स्काइ", "raw_content": "\nकांद्याची संपूर्ण माहिती Onion Information in Marathi\nOnion Information in Marathi नमस्कार मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये कांद्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.. पाककृतीपासून ते सॅलडपर्यंत, …\nPeach Fruit Information in Marathi नमस्कार मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये पीच फळा बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.. पीच …\nCarrot Information in Marathi नमस्कार मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये गजर या फळा विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हे …\nसोयाबीनची संपूर्ण माहिती Soybean Information in Marathi\nSoybean Information in Marathi नमस्कार मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये सोयाबीन विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.. सोयाबीन हे खाण्यायोग्य …\nPineapple Information in Marathi नमस्कार मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये अननस बद्दल दाम्पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. अननस (अनानास कोमोसस) …\nRaspberry Fruit Information in Marathi नमस्कार मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये रास्पबेरी या फळाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. भाज्यांप्रमाणेच …\nअलेस्सांद्रो व्होल्टा यांचे जीवनचरित्र Alessandro Volta Information in Marathi\nकांद्याची संपूर्ण माहिती Onion Information in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T13:17:18Z", "digest": "sha1:LY5OCC3ZAY4XVJ53VN6YMDPP6TVXLLQS", "length": 8882, "nlines": 86, "source_domain": "navakal.in", "title": "काँग्रेसची संघावर टीकाभाजपात संतापाची लाट - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nनवी दिल्ली – राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ अनेक गोष्टींमुळे चर्चेत आहे. आज भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसने ट्विटरवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील हाफ चड्डीचा एक फोटो ट्विट केला. या फोटोमध्ये संघाची हाफ चड्डी जळत असल्याचे दाखविण्यात आले आहे. तसेच या फोटोवर ‘अजून 145 दिवस बाकी’ असेही लिहिले आहे. कॉँग्रेसच्या या ट्विटमुळे भाजपात संतापाची लाट उफाळून आली असून, नव्या वादाला तोेंड फुटले आहे. काँग्रेसने ट्विटमध्ये म्हटले की, आम्ही देशाला द्वेषाच्या वातावरणातून मुक्त करण्याच्या आणि आरएसएस-भाजपने केलेल्या नुकसानीची भरपाई करण्याच्या दिशेने एकापाठोपाठ एक पाऊल टाकत आहोत. आम्ही आमच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहोत.\nयावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, ‘ही ‘भारत जोडो यात्रा’ नसून ‘भारत तोडो यात्रा’ आणि ‘आग आगाऊ यात्रा’ आहे. काँग्रेस पक्षाने हे पहिल्यांदाच केलेले नाही. मला राहुल गांधींना विचारायचे आहे की, तुम्हाला या देशात हिंसाचार हवा आहे का काँग्रेसने हे चित्र तात्काळ काढून टाकावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nभाजप खासदार तेजश्री सूर्या यांनी काँग्रेसच्या या ट्विटला उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, हे चित्र काँग्रेसच्या राजकारणाचे प्रतिक आहे. ‘काँग्रेसच्या आगीमुळे 1984 मध्ये दिल्ली जाळली. 2002 मध्ये गोध्रा येथे 59 कारसेवकांना जिवंत जाळले. त्यांनी पुन्हा हिंसाचाराची हाक दिली आहे’, असे भाजप खासदाराने लिहिले आहे.\nभाजपच्या ट्विटला उत्तर देताना काँग्रेसचे जयराम रमेश म्हणाले की, मला टी-शर्ट, अंडरवेअरबद्दल बोलायचे नाही. जर भाजपला कंटेनर, शूज आणि टी-शर्ट बद्दल मुद्दा काढायचा असेल तर ते या यात्रेला घाबरले आहेत. त्यामुळे ते काहीही बोलू शकतात हे दिसून येते. ‘झूठ की फॅक्टरी’ सोशल मीडियावर ओव्हरटाईम चालू आहे, असे ते म्हणाले.\nदरम्यान, भाजपने काही दिवसांपूर्वी राहुल गांधींच्या टी-शर्टची किंमत 40 हजार रुपयांपेक्षा जास्त असल्याचा दावा करत त्यासंबंधी एक ट्विट केले होते. काँग्रेसने भाजपला जशास तसे उत्तर दिले होते. अरे तुम्ही घाबरलात का भारत जोडो यात्रेत जमलेली गर्दी पाहून. बोलायचे असेल तर बेरोजगारी आणि महागाई या विषयावर बोला. कपड्यांबद्दल चर्चा करायची झाली तर मोदीजींचा 10 लाखांचा सूट आणि दीड लाखांचा चष्मा यावर चर्चा होईल. मग सांगा करायची का चर्चा, असे ट्विट करत काँग्रेसने भाजपवर पलटवार केला होता.\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nPrevPreviousनाशिकच्या फर्निचर उद्योजकाची अपहरण करून मालेगावात हत्या\nNextगुजरातमधील ‘आप’पक्षाच्या कार्यालयावर पोलिसांचा छापाNext\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/krida/rishabh-pant-finally-play-t20-world-cup-2022-team-india-playing-xi-against-zimbabwe-kgm00", "date_download": "2022-12-01T12:19:17Z", "digest": "sha1:ZLS6JLGOXUIBLXGWESAG7X3UPZPOZKNC", "length": 6317, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rishabh Pant : अखेर पंतचे नशिब उघडले! झिम्बाब्वेविरूद्ध DK बसला बेंचवर | Sakal", "raw_content": "\nRishabh Pant : अखेर पंतचे नशिब उघडले झिम्बाब्वेविरूद्ध DK बसला बेंचवर\nIND vs ZIM T20 World Cup 2022 : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सुपर-12 च्या गट-2 मधील हा शेवटचा सामना आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने प्लेइंग-11 मध्ये एक बदल केला आहे. दिनेश कार्तिकला बेंचवर बसला आहे, तर त्याच्या जागी आज ऋषभ पंत विकेटकीपिंग करताना दिसणार आहे.\nभारतीय संघाने आतापर्यंत गटातील 4 पैकी तीन सामने जिंकले आहेत. यादरम्यान पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेशचा पराभव झाला आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केवळ पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे झिम्बाब्वे संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला आहे.\nहेही वाचा: BAN vs PAK : नेदरलँडच्या जीवावर पाकिस्तान बाजीराव रडत खडत गाठली सेमी फायनल\nभारतीय संघ : केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/bird-migration-environment-change-food-shortage-breeding-nutrition-oj05", "date_download": "2022-12-01T13:02:08Z", "digest": "sha1:E2GQZONVYPD7OZIRFOJWOCMZS2KV5OS2", "length": 9754, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "ऋतूचक्रातील बदलाने पक्ष्यांचे स्थलांतर लांबले | Sakal", "raw_content": "\nऋतूचक्रातील बदलाने पक्ष्यांचे स्थलांतर लांबले\nनागपूर : चांगले पर्यावरण, पोषक आहार, प्रजनन आणि पिलांच्या संगोपनासाठी चांगला अधिवास शोधण्यासाठी दूर अंतरावरून पक्षी येत असतात. पक्ष्यांचे स्थलांतरण ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरीही निसर्गातील बदलाचा त्यांच्या स्थलांतरणावर परिणाम होतो. उपराजधानीसह विदर्भातील तलावांवर ऑक्टोबरच्या उत्तरार्धात येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाची प्रतीक्षा पक्षीप्रेमींना आहे.\nजगभरातील ऋतूचक्रात झालेल्या बदलामुळे मानवाचेच नव्हे तर पक्ष्यांचेही जीवनचक्र बदललेले आहे. यंदा ऑक्टोबरच्या २० तारखेपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची अतिवृष्टी झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान विस्कळित झाले. हातातील पिके वाया गेली. वातावरणातील बदलामुळे अतिपावसाच्या फटक्याने शेतकरी हवालदील झालेला असताना शिकारी पक्ष्यांचे स्थलांतरण लांबलेले आहे.\nत्याचे कारण म्हणजे अद्यापही स्थलांतरित पक्ष्यांसाठी हवे असलेले वातावरण अद्यापही तयार झालेले नाहीत. अनेक तलाव तुडूंब भरलेले असल्याचे स्थलांतरित पक्ष्यांना हवा असलेले खाद्यच उपलब्ध नाहीत. तसेच थंडीही लाबलेली असल्याने स्थलांतरित पक्षी महिनाभर उशिरा येण्याची शक्यता पक्षी अभ्यासकांकडून व्यक्त केली जात आहे.\nहिमालय पार करण्यापूर्वी तिबेट, कझाकस्तान, रशिया, मंगोलियाकडून ते दक्षिणेकडे स्थलांतर करतात. नागपुरात ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम असतो. अद्यापही ते आलेले नाहीत. ते महिनाभर उशिराने दाखल होण्याची शक्यता आहे. हवामानातील बदल, वादळ, अवकाळी पाऊस आणि उशिरा सुरू होणारा हिवाळा या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत.\nपक्ष्यांचा हजारो किलोमीटरचा प्रवास\nबर्फाच्छादित प्रदेशात जलाशये थंडीमुळे गाठतात. परिणामी, पक्ष्यांना अन्नाची टंचाई भासते. सुरक्षित वातावरणात पक्षी स्थलांतरित करतात. हिवाळ्यात राज्यात विविध ठिकाणचे हवामान आणि खाद्य पदार्थ मुबलक मिळत असल्याने अनेक विदेशी पक्षी चार हजार ते ५२ हजारो किलो मीटरचे अंतर पार करून जलाशयावर येत असतात.\nस्थलांतरित पक्ष्यांचे ठिकाण असलेले मटकाझरी, सायकी, वडगाव हे तलाव पाण्यानी तुडुंब भरलेले आहे. त्यामुळे आवश्यक अधिवास आणि खाद्य यावर्षी नाही. परिणामी, ज्या तलावांवर, किनारे तसेच आवश्यक अधिवास व खाद्याची उपलब्धता आहे, त्याचठिकाणी स्थलांतरित पक्षी येतील. तत्पूर्वी काही पक्षी या तलावांवर खाद्य आहे की नाही याची चाचपणी करून स्थलांतरित पक्षी येतात.\n- अविनाश लोंढे, मानद वन्यजीव रक्षक\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00711.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-crime-news-in-ashti-5170136-NOR.html", "date_download": "2022-12-01T13:43:49Z", "digest": "sha1:CGRONB4ZV7S4BEVCU2GQ3LTZIZ7A6HIJ", "length": 4276, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "डाेक्यात लाकडी दांडा मारून पत्नीचा खून | crime news in ashti - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nडाेक्यात लाकडी दांडा मारून पत्नीचा खून\nअाष्टी- आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे रविवारी मध्यरात्री दांपत्याच्या भांडणादरम्यान पतीने डोक्यात लाकडी दांडा मारल्याने पत्नीचा मृत्यू झाला. साेमवारी सकाळी ही घटना पसरताच अाष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे घटनेनंतर पती स्वत: अंभाेरा पाेलिस ठाण्यापर्यंत येऊनही गेला हाेता.\nअंभोरा येथील विश्वास मुरलीधर गायकवाड (वय २६) आणि राणी (वय २२) यांचे तीन वर्षापूर्वी लग्न झाले. त्यांना सहा महिन्यांचा एक मुलगा आहे. विश्वास व राणीमध्ये सतत काही ना काही कारणावरून भांडणे होत असत. यातूनच राणी तिच्या माहेरी दुरगाव (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे गेली होती. परंतु विश्वासचे वडील मुरलीधर गायकवाड यांनी मुलाला समजावले. राणीची समजूत काढून १५ दिवसांपूर्वीच अंभोरा येथे तिला आणले होते. रविवारी मध्यरात्रीनंतर विश्वास आणि राणीचे पुन्हा भांडण झाले. त्यावेळी विश्वास याने घरातील मोगरी या लाकडी दांडक्याने राणीला मारहाण केली. त्यात राणी जबर जखमी झाली. हे लक्षात येताच विश्वास भानावर आला. त्याने मित्राला बोलावून राणीला पिक-अप वाहनातून अहमदनगरच्या सरकारी दवाखान्यात नेले. परंतु तेथे डाॅक्टरांनी राणी मृत असल्याचे सांगितले. दरम्यान, विश्वास पहाटे पाचच्या सुमारास अंभोरा ठाण्यात आला होता. त्यानेच या घटनेची माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/omicron-variant-indian-government-will-provide-medical-equipment-including-corona-vaccine-to-affected-african-countries-mhpv-636977.html", "date_download": "2022-12-01T12:31:37Z", "digest": "sha1:WPB5MEF4Y5SMUAQWJDAEFHASHQH3YPBY", "length": 10381, "nlines": 107, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Omicron variant indian government will provide medical equipment including corona vaccine to affected African countries mhpv - Omicron Variant नं प्रभावित आफ्रिकन देशांच्या मदतीसाठी सरसावला 'भारत' देश, अशी करणार मदत – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /देश /\nOmicron Variant नं प्रभावित आफ्रिकन देशांच्या मदतीसाठी सरसावला 'भारत' देश, अशी करणार मदत\nOmicron Variant नं प्रभावित आफ्रिकन देशांच्या मदतीसाठी सरसावला 'भारत' देश, अशी करणार मदत\nनवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटनं (Omicron Variant) आफ्रिकामध्ये (Africa)प्रभावित देशांना आवश्यक ती मदत पुरवणार आहे.\nनवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटनं (Omicron Variant) आफ्रिकामध्ये (Africa)प्रभावित देशांना आवश्यक ती मदत पुरवणार आहे.\nकानडी पोरांनी कन्नड रक्षक वेदिकेचा फडकावला झेंडा, मराठी पोरानी चोपला, LIVE VIDEO\nकोरोनाची लस घेतल्याने मृत्यू झाल्यास जबाबदार नाही, केंद्र सरकारचं सुप्रीम...\nसरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणखी एक गिफ्ट, घरबसल्या होणार मोठा फायदा\nमहिन्याचा 2,40,000 रुपये पगार आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब; SAIL मध्ये बंपर भरती\nनवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: भारत सरकार (Government of India) कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटनं (Omicron Variant) आफ्रिकामध्ये (Africa)प्रभावित देशांना आवश्यक ती मदत पुरवणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सांगितलं की, केंद्र सरकार या 'चिंताजनक' व्हेरिएंटमधील प्रभावित आफ्रिकन देशांना मेड-इन-इंडिया कोरोना (Indian Corona Vaccine) लसीसह अनेक आवश्यक गोष्टी पुरवणार आहे.\nमंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लसीचा पुरवठा COVAX किंवा द्विपक्षीय पद्धतीने केला जाऊ शकतो. खरं तर, जगातील सर्व देशांना समान रितीनं कोरोना लसीचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी COVAX नावाचे जागतिक व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. COVAX चे सह-नेतृत्व GAVI Vaccine Coalition, World Health Organization आणि इतर संस्थांनी केलं आहे.\nअनेक वैद्यकीय उपकरणांसह टेस्ट किट-व्हेंटिलेटरचा पुरवठा करणार\nपरराष्ट्र मंत्रालयानं (Ministry of External Affairs) पुढे सांगितलं की, भारत देश गरज पडल्यास अत्यावश्यक औषधे, टेस्टिंग किट, ग्लव्ह्ज, पीपीई किट आणि व्हेंटिलेटर यांसारखी वैद्यकीय उपकरणे (Medical Equipment) पुरवण्यास तयार आहे. कारण वेळ आल्यावर त्यांना या गोष्टीची गरज भासू शकते.\nहेही वाचा- जगभरात झपाट्यानं पसरतोय Omicron variant, जाणून घ्या आतापर्यंत किती आढळले रुग्ण\nपरराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतीय संस्था जीनोमिक सर्विलांस (Genomic Surveillance)आणि व्हायरस कॅरक्टराइजेशनशी संबंधित संशोधन कार्यात त्यांच्या आफ्रिकन समकक्षांशी सहकार्य करण्याचा अनुकूलपणे विचार करतील.\nविशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाचा धोकादायक व्हेरिएंट ओमिक्रॉनने जगभरात खळबळ माजली आहे. कोरोना व्हारसच्या Omicron या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) नाव दिलं आहे. WHO च्या मते, या व्हेरिएंटला ग्रीक शब्दसंग्रहाच्या आधारे नाव देण्यात आलं आहे. आतापर्यंत समोर आलेल्या सर्व कोरोना स्ट्रेनची नावे या शब्दावलीच्या आधारे देण्यात आली आहेत.\nहेही वाचा- Health Care Tips: तुम्हालाही वारंवार तहान लागते का या आजारांचा धोका असू शकतो\nसध्या या व्हेरिएंटबद्दल जास्त माहिती नाही. दरम्यान व्हेरिएंटबाबत पुढील अभ्यास केला जात आहे. जेणेकरून हा प्रकार किती सांसर्गिक आहे आणि त्यावर लस प्रभावी आहे की नाही याबद्दल ठोस माहिती मिळू शकेल. Omicron प्रकाराच्या पार्श्वभूमीवर, जगभरातील देश वाढत्या प्रमाणात सावधगिरीचे उपाय करत आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेतील देशांवर प्रवास बंदी लादण्याचाही समावेश आहे. कोरोनामुळे जगभरात 50 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत यावेळी सर्व देशांची सरकारे या नवीन व्हेरिएंटबद्दल सावध दिसत आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/send-bhagat-singh-koshyari-to-jail-uddhav-thackeray", "date_download": "2022-12-01T13:21:36Z", "digest": "sha1:KSKYK52MNU3I7QN7MN3FSKACYT6E2MTC", "length": 8737, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भगतसिंग कोश्यारी यांना तुरुंगात पाठवा – उद्धव ठाकरे - द वायर मराठी", "raw_content": "\nभगतसिंग कोश्यारी यांना तुरुंगात पाठवा – उद्धव ठाकरे\nमुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला असून, या पदावर बसलेल्या व्यक्तीवर कारवाई व्हायला हवी, त्यांना केवळ घरी नव्हे तर तुरुंगात पाठवायला हवे, अशी मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.\nठाकरे म्हणाले, की राज्यपाल हे मानाचे पद आहे. मी त्या पदाचा अवमान करू इच्छित नाही. मात्र त्या खुर्चीत बसलेल्या माणसाने त्या खुर्चीचा मान ठेवलेला नाही. यांना कोरोनामध्ये सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्याची घाई झाली होती. मध्ये त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल असेच विचित्र हिणकस उद्गार काढले होते.\nठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात राहून सगळे काही ओरबाडले आहे. त्यांनी महाराष्ट्राचे घी देखा पण कोल्हापूरचा जोडा बघितलेला नाही. हे जोडे किंवा वहाण त्यांना दाखवण्याची वेळ आलेली आहे.”\nराज्यपालांनी केलेले ते विधान अनवधानाने आलेले नाही. हा आज कहर झाला आहे., त्यांना भाषण कोण लिहून देते. कदाचित दिल्लीवरून येते का, मला माहीत नाही. महाराष्ट्राच्या नशिबी असे लोक का येतात. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अनेक हुतात्म्यांनी रक्त सांडून राज्य आणि मुंबई मिळवली आहे. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत आहेत. त्यांनी जात, धर्म, प्रांत याच्याबाहेर जाऊन काम करणे गरजेचे आहेत. मात्र त्यांनी हिंदुंमध्ये फुट पाडण्याचे काम, आग लावण्याचे काम केले आहे, असे ठाकरे म्हणाले.\nते पुढे म्हणाले, की राज्यपालांना केवळ घरी पाठवायचे की तुरुंगात पाठवायचे त्यांनी फुट पाडण्याचे नीच काम केले आहे. ३ वर्षात महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे मीठ खाल्ले, त्याच्याशी नमकहरामी केली आहे. कोश्यारी या व्यक्तीला या पदावर बसण्याचा काही अधिकार नाही. आता महाराष्ट्रात आलेल्या नवहिंदूत्ववाद्यांनी यावर निर्णय घ्यावा. त्यांच्या मनातला हेतू समोर आला आहे. मुंबईतील पैसा यांना दिसत आहे. दिल्लीतील अनेकांचा जीव मुंबईत आहे, हे आता दिसत आहे.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगावमध्ये बोलताना म्हणाले, “राज्यपालांचे विधान वैयक्तीक आहे. आम्ही त्याच्याशी सहमत नाही. मुंबईत मराठी माणसांचे योगदान आहे. राज्यपालांनी खुलासा केलेला आहे. त्यांनी कोणाचाही अपमान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.\nलोकनेते भाई गणपतराव देशमुख लढाऊ, कर्मयोगी नेतृत्व\nराज्यपाल कोश्यारींकडून मराठी भाषिकांवर अप्रत्यक्ष टीका\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/supreme-court-fines-activist-for-seeking-investigation-in-2009-chhattisgarh-tribals-killing-case", "date_download": "2022-12-01T14:03:16Z", "digest": "sha1:DOHQKTPYLERQY3HUSIYQKMGI4PO3BH3S", "length": 8123, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "दंतेवाडातील ग्रामस्थांच्या हत्येची चौकशी करणाऱ्या याचिकाकर्त्याला ५ लाखांचा दंड - द वायर मराठी", "raw_content": "\nदंतेवाडातील ग्रामस्थांच्या हत्येची चौकशी करणाऱ्या याचिकाकर्त्याला ५ लाखांचा दंड\nनवी दिल्लीः २००९मध्ये छत्तीसगडमध्ये दंतेवाडा जिल्ह्यातल्या नक्षलविरोधी कारवाईत एका गावातल्या डझनहून अधिक ग्रामस्थांची हत्या झाली होती. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते हिमांशू कुमार यांनाच सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. खानविलकर व न्या. पारदीवाला यांच्या पीठाने ५ लाख रु.चा दंड ठोठावला आहे. हा दंड महिन्याभरात सर्वोच्च न्यायालयाच्या कायदा सेवा समितीकडे जमा करावा अन्यथा वसुलीची कडक कारवाई करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.\nहिमांशू कुमार यांनी २००९च्या दंतेवाडा नक्षलविरोधी पोलिस कारवाईत निष्पाप ग्रामस्थ मारले गेले होते, त्यामुळे या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. ही याचिकेत हिमांशू कुमार यांच्यासह १२ जणांकडून दाखल करण्यात आली होती. या याचिकेचा निकाल १९ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला होता.\nहिमांशू कुमार यांची याचिका सुनावणीस आल्यानंतर केंद्र सरकारने या याचिकेतील सर्व आरोप फेटाळले होते. सरकारने केवळ आरोप फेटाळले नाहीत तर त्यांनी एक विशेष पत्र न्यायालयाला सादर करून याचिकाकर्ते हिमांशू कुमार व अन्य जणांवर खोटे साक्षीदार उभे केल्याचा आरोप केला होता. त्याच बरोबर नक्षलवादी ज्या प्रकारच्या कारवाया करतात तशीच कार्यप्रणाली सुरक्षा दलांची असल्याचे चित्र याचिकाकर्ते उभे करत असल्याचा आरोप केंद्राने केला होता. त्यावर न्यायालयाने आपण याचिकाकर्त्यांना अशी कारवाई करणार नाही असे सांगत हे काम छत्तीसगड सरकारवर सोपवावे व त्यांना आयपीसी कलम २११ अंतर्गत खोटे आरोप करणाऱ्यांविरोधात कारवाई करावे असे सांगितले. ही कारवाई केवळ खोटे आरोप करतात म्हणून नव्हे तर याचिकाकर्त्यांचा हेतू हा गुन्हेगारी स्वरुपाचा असल्याचेही आपण सांगू शकता, असेही न्यायालयाने सांगितले होते.\nसरपंच व नगराध्यक्षाची निवड थेट जनतेमधून होणार\nनगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00712.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/v-s-khandekars-yayati-translated-into-telugu-by-pv-narasimha-rao/", "date_download": "2022-12-01T12:55:37Z", "digest": "sha1:N7WWLYVKVMDS3QZ4MAYB5TY3ZIUSXQAI", "length": 16911, "nlines": 111, "source_domain": "bolbhidu.com", "title": "खांडेकरांच्या 'ययाती' चा नरसिंहरावांनी तेलुगु भाषेत अनुवाद केलेला", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nखांडेकरांच्या ‘ययाती’ चा नरसिंहरावांनी तेलुगु भाषेत अनुवाद केलेला\n वि. स. खांडेकरांना ज्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ हा साहित्य क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळाला ती कादंबरी.\nप्रत्येकांनी कॉलेजच्या दिवसात वाचलेली कादंबरी. एखाद्या गोष्टीचा अट्टाहास माणसाला कुठल्या कुठे नेऊ शकतो हेच सांगणाऱ्या कादंबरीबाबत आता प्रत्येकांची मतं वेगवेगळी असणार. त्यातली स्वतःचं मनोगत सांगणारी ययाती, शर्मिष्ठा आणि देवयानी ही लक्षात राहणारी पात्रं. ययाती राजाची यौवनात राहण्याची धडपड. त्यातल्या सुंदर असलेल्या देवयानीचा मात्र आपल्याला राग येतो. संयमी असं पात्र म्हणजे कच.\nतेच पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून स्वतःच्या सर्वस्वाचा त्याग करून निमूटपणे दासीपण स्वीकारणारी शर्मिष्ठा. शर्मिष्ठाचं पात्र वाचून वाटतं की नशीब म्हणजे हेच असतं का असो ययाती वाचताना आपण त्यातच हरवून जातो…शेवटी लेखकाची कमालच आहे ती\nमराठी वाचकांना वेड लावणाऱ्या कादंबरीने तेलुगू भाषिकांना देखील वेड लावलंय… इंटरेस्टिंग म्हणजे त्यामागचं श्रेय आपल्या देशाचे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना जातं.\n होय तेलुगू भाषिकांना ययाती वाचण्याची संधी मिळाली ते नरसिंह राव यांच्या मुळेच.\nखांडेकरांच्या याच ‘ययाती’ चा नरसिंहरावांनी तेलुगु भाषेत अनुवाद केलेला\nनरसिंह राव यांना इंदिरा गांधींचा चाणक्य म्हणून ओळखलं जायचं. तीक्ष्ण बुद्धी, राजकारणाचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले नरसिंह राव यांचं आणि साहित्याचं काय कनेक्शन असेल स्व. नरसिंह राव हे एक थोर विचारवंत, कुशल प्रशासक आणि तितकेच सुसंस्कृत आणि संवेदनशील साहित्यिक होते.\nतसेच राव यांनी मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे यांच्या ‘पण लक्षात कोण घेतो’ या सामाजिक मराठी कादंबरीचं तेलुगूमध्ये भाषांतर केलं होतं. तर तेलुगू ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विश्वनाथ सत्यनारायण यांच्या वेईपडागालूचं हिंदीमध्ये भाषांतर केलं होतं.\nआता हा प्रश्न येतो की, मराठी भाषेचा आणि त्यांचा संबंध कधी आला \nराव यांच्याबाबतची कौतुकास्पद गोष्ट म्हणजे ते उत्तम साहित्यिक तर होतेच, शिवाय ते १७ भाषा बोलू शकणारे बहुभाषिकही होते. तेलुगू, हिंदी, ओडिया, बंगाली, गुजराती, कन्नड, संस्कृत, तमिळ, उर्दू आणि मराठी अशा ९ भारतीय भाषा त्यांना यायच्या, तर इंग्रजी, फ्रेंच, अरबी, स्पॅनिश, जर्मन, ग्रीक, लॅटिन आणि पर्शियन अशा ८ परदेशी भाषा देखील त्यांना उत्तम यायच्या. राव हे तेव्हाचे आंध्र प्रदेश आणि सध्याचे तेलंगणा येथील रहिवासी असलेले भारताचे पहिले पंतप्रधान होते.\nआपने धर्मनिरपेक्षता मागे सोडून भाजपसारखी हिंदुत्वाची वाट…\nशशी थरुर यांच्या पराभवामुळे काँग्रेसनं या गोष्टी…\nसंस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तेलुगू या भाषांवर त्यांचं विशेष प्रभुत्व होतं. राव यांनी तेलुगू अकादमीची स्थापना केली. तसेच त्यांनी त्यांच्या भावाच्या ‘काकतिया’ या वृत्तपत्रात पत्रकार आणि नंतर संपादक म्हणून काम केलं होतं.\nराव त्यांच्या द इनसाइडर’ हे आत्मचरित्रात लिहितात की, या साहित्यिक लिखाणाचा प्रभाव त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर देखील पडला.\nत्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातल्या नागपूरशी आणि पुण्याशी आपलं खास कनेक्शन आहे…\nजेव्हा ते महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आणि बीएस्सी अभ्यासक्रमासाठी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच काळात त्यांचं मराठीवर प्रभुत्व विकसित झालं.\nत्यानंतर राव यांनी नागपूरच्या लॉ कॉलेजमधून लॉ ची पदवी घेतली होती. नागपूर विद्यापीठाबरोबर सुद्धा त्यांचा जवळचा संबंध होता. एवढंच नाही तर, त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं, जिथं त्यांनी मराठीत भाषण केलं होतं. त्या पिढीतील नागपूरमधील अनेकांबरोबर त्यांचा अतिशय जवळून परिचय होता.\nत्यांना आधुनिक काळातील चाणक्य म्हणलं जातं कारण..\nएक सुसंस्कृत राजनीतीतज्ञ म्हणून देशात त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली होती. तसेच स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.\nज्यावेळी नरसिंह राव पंतप्रधान होते त्यावेळी देशाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती.\nसर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की, आज जसा आपला फॉरेन एक्सचेंजचा स्टॉक आहे तसा त्यावेळी नव्हता. तसेच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग रिझर्व बँकेचे गव्हर्नर या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांना नरसिंह राव यांनी आपल्या कॅबिनेटमध्ये अर्थमंत्री म्हणून घेतलं होतं. तेव्हा त्यांनी या देशात आर्थिक सुधारणांचा पाया सर्वप्रथम घातला होता. त्यांच्याच प्रखर दूरदृष्टीनं भारताला आर्थिक संकटातून बाहेर पडता आलं.\nम्हणूनच त्यांना भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक म्हणलं जातं…आणि त्यांच्या साहित्यातील योगदानामुळे त्यांना एक उत्तम साहित्यिक म्हणूनही गणलं जातं.\nहे हि वाच भिडू :\nनरसिंह राव आणि वाजपेयी यांच्या PMO मध्ये अनेक ‘बड्या’ नेत्यांच्या ‘सिक्रेट’ फायली होत्या \nम्हणून तयारी असूनही पी.व्ही. नरसिंह राव यांनी अणुचाचणी घेतली नाही.\nनरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांनी सुद्धा देशाच्या न कळत सोन गहाण ठेवलं होतं.\nज्या अडचणीत हेमंत सोरेन सापडलेत, अगदी तसाच गेम वडील शिबू सोरेन यांचाही झाला…\nगडकरींचे पंख छाटण्याचा केंद्राचा कार्यक्रम हा महाराष्ट्राचं नुकसान करणारा आहे..\nमहाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला पक्ष वाटतो, तरी राष्ट्रवादीला ‘राष्ट्रीय…\nना वाजपेयी, ना मोदीजी ; भाजपचं नशिब खरच कोणी बदललं असल ते यांनीच…\nमोदींना पर्याय कोण आणि त्यांची तयारी कुठवर आलीये \nराजीव गांधींना कोण हरवणार याची टीप फिडेल कॅस्ट्रोने मार्गारेट अल्वा यांना दिली होती..\nहे ही वाच भिडू\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\nमौत का सौदागर ते फेकू अशी अनेक नावं काँग्रेसने मोदींना…\nराज्यपालांना परत पाठवणं राज्याला शक्य असतंय का \nडॉ. आंबेडकर, धोंडगे ते सदावर्ते स्वतंत्र मराठवाड्याच्या…\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\nएकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर जगजीत सिंगच्या…\nभीतीमुळे मंत्रालयातील केबिन नंबर ६०२ मध्ये बसायला…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-c-matt-entrance-exam-for-mba-student-5169150-NOR.html", "date_download": "2022-12-01T14:16:51Z", "digest": "sha1:QRBLGPTYP2F27N6YK5F6GXTHH34DWW7Y", "length": 4923, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी सी-मॅट प्रवेश परीक्षा | C-Matt entrance exam for MBA Student - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी सी-मॅट प्रवेश परीक्षा\nनाशिक - अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीइ) या संस्थेतर्फे शैक्षणिक वर्ष २०१६ २०१७ मध्ये एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सी-मॅट प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. एमबीएसाठीची प्रवेश परीक्षा १७ जानेवारी २०१६ रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.\nएमबीएसाठी प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा अनिवार्य असते. २०१६ २०१७ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशाकरिता एआयसीटीइतर्फे सी मॅट (कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट) प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, कोणत्याही शाखेचा पदवीधर तसेच पदवीच्या अंतिम वर्षाला असलेले विद्यार्थी प्रविष्ठ राहू शकतात. क्वांटेटिव्ह टेक्निक्स आणि डाटा इंटरप्रेटेशन, लॉजिकल रिजनिंग, लॅग्वेज कॉम्प्रेशन, जनरल अवरनेस या चार विषयांवर एकूण ४०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ स्वरूपाची परीक्षा होईल.\nप्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी एमजीव्ही संचलित पंचवटी येथील एमबीए कॉलेज, संदीप फाउंडेशन एमबीए कॉलेज अाणि डॉ. मुंजे इन्स्टिट्यूटमध्ये माहिती कक्ष सुरू करण्यात आला आहे. नाशिकमध्ये एमबीए अभ्यासक्रमाची २४ महाविद्यालये असून, त्यात प्रवेशासाठीच्या १२२४ जागा आहेत. प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहेत.\nअॉनलाइन नोंदणी : नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०१५\nप्रवेशपत्र उपलब्ध : जानेवारी २०१६\nऑनलाइन परीक्षा : १७ जानेवारी २०१६\nपरीक्षेचा निकाल : २१ जानेवारी २०१६\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/smartphone-sale/", "date_download": "2022-12-01T13:04:12Z", "digest": "sha1:GIYJEODNXKZGDTLFX6USG673LNIMWCSX", "length": 2777, "nlines": 54, "source_domain": "kokanshakti.com", "title": "smartphone sale ✒ Kokanshakti", "raw_content": "\nAmazon चा मान्सून सेल सुरु, ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काऊंट\nमुंबई : अ‍ॅमेझॉनवर सध्या मान्सून कार्निव्हल सेल सुरू आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन, टीव्ही आणि इतर वस्तुंवर बंपर डिस्काउंट दिला जातोय. अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/11/12/agriculture-loan-2/", "date_download": "2022-12-01T14:43:48Z", "digest": "sha1:NUDTQML4GRRHKC66PMHKRZ224ERO4TIZ", "length": 8274, "nlines": 35, "source_domain": "todaymarathi.com", "title": "agriculture loan 2022 | शेतीला जोड धंधा म्हणून हे ५ व्यवसाय सुरु करा, सरकार देणार इतके अनुदान ! -", "raw_content": "\nagriculture loan 2022 | शेतीला जोड धंधा म्हणून हे ५ व्यवसाय सुरु करा, सरकार देणार इतके अनुदान \n“agriculture loan” जर तुम्ही शेतकरी आहात तर तुम्हाला माहीतच असेल शेतीवर आपले घर भागवत नाही त्यासाठी काही ना काही जोडधंदा लागतो म्हणजे शेती सोबत एखादी म्हैस किंवा गाय पाळणे किंवा अधिक इतर इतर जोडधंदे असतात तसेच या बातमीमध्ये मी तुमच्यासाठी असे पाच जोड धंदे घेऊन आलो आहोत त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल व तुम्हाला जीवन जगण्यास खूप सोपे होईल तर चला पाहूया कोणते पाच सोडून दिले आहेत ते केल्यावर तुम्हाला खूप पैसे मिळतील “agriculture loan”\n👉हे सुध्दा वाचा :-पेट्रोल आणि डिझेल चे आजचे बाजारभाव👈\n“agriculture loan” मित्रांनो बरेच शेतकरी शेती सोबत कुक्कुटपालन हा व्यवसाय सुद्धा करतात कुकूटपालन म्हणजे कोंबड्या पाळणे कोंबड्यासाठी सरकार 50% अनुदान देत असते या योजनेअंतर्गत तुम्ही कोंबड्यांचे अंडे विकून पैसे कमवू शकतात किंवा कोंबड्या विकून सुद्धा पैसे मिळू शकतात यासाठी तुम्हाला कुठल्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही तुम्हाला डायरेक्ट लोन मिळू शकते “agriculture loan”\n👉वरील सर्व व्यवसायासाठी 80 ते 85 टक्के अनुदान मिळते अनुदानासाठी येथे क्लिक कर👈\n“agriculture loan” योजनेअंतर्गत शेळी पालन करण्यासाठी सरकार देत आहे 70% अनुदान शेळी पालन हे खूप साऱ्या शिव्या पाळणे म्हणजे शेळीपालन शेळीपालना तुम्ही शेळीचे दूध विकून सुद्धा पैसे कमवू शकता किंवा जन्म दिल्यानंतर बोकड किंवा पाठ असे तुम्ही त्यांना विकूनही पैसे कमवू शकतात किंवा 101 नंतर ते बोकड पळून अनेक सेवा निर्माण करून सुद्धा शेळी तालुका तुम्ही करू शकतात “agriculture loan”\n👉हे सुध्दा वाचा :-हरभरा टॉप 05 बियाणे जाणून घ्या उत्पादन क्षमता, कालावधी, संपूर्ण खरी माहिती 👈\n“agriculture loan” मित्रांनो जर तुमच्याकडे विहीर किंवा तलाव असेल तर तुम्ही मत्स्य उद्योग करू शकता मग ते उद्योग करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला माशाचे बी आणणे गरजेचे आहे ते पण तुम्ही तुमच्या विहिरीत किंवा तळ्यामध्ये टाकायचे आहे मी विहिरीत किंवा तळ्यामध्ये टाकल्यानंतर ते मासे खूप मोठाले होतात माझे मोठे झाल्यानंतर माझे तुम्ही मार्केटमध्ये विकून पैसे कमवू शकतात तसेच या मत्स्य उद्योगासाठी सरकार टक्के अनुदान देत आहे सर इच्छुक असाल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर आम्ही ऑफिसियल वेबसाईट देत आहोत तेथे जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता “agriculture loan”\n👉वरील सर्व व्यवसायासाठी 80 ते 85 टक्के अनुदान मिळते अनुदानासाठी येथे क्लिक कर👈\n4 गाय म्हैस पालन योजना\n“agriculture loan” मित्रांनो तुम्ही काय किंवा म्हैस पाळून सुद्धा खूप पैसे कमवू शकता काय म्हैस खरेदीसाठी सुद्धा अनुदान मिळते गाईचे दूध किंवा म्हशीचे दूध विकून तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात प्रचंड पैसे कमवू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी याची सुद्धा आम्ही ऑफिसियल वेबसाईट देणारच आहोत तुम्ही तिथे जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.\n5 मधमाशी पालन व्यवसाय\nया योजनेअंतर्गत ची मधमाशी आहे ते तुम्ही पाहू शकता आणि तिच्या मुलापासून पैसे करू शकता यासाठी सुद्धा सरकार तुम्हाला अनुदान देत असते\n👉हे सुध्दा वाचा :- ग्रामपंचायत मधील सर्व चालू योजनांची यादी👈\n👉वरील सर्व व्यवसायासाठी 80 ते 85 टक्के अनुदान मिळते अनुदानासाठी येथे क्लिक कर👈\nGram Panchyat yojana list 2022 | ग्रामपंचायत मधील सर्व चालू योजनांची यादी\nland record | अतिक्रमण केलेली जमीन परत फक्त 1 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/10/blog-post_2.html", "date_download": "2022-12-01T14:34:26Z", "digest": "sha1:32TN3TEI2MVJFNGATW3DMWXXF5LCNC5X", "length": 7990, "nlines": 35, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "महाभोंडला कार्यक्रम उत्साहात संपन्न. उत्सव नवरंगाचा व उत्सव आदिमायेचा", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nमहाभोंडला कार्यक्रम उत्साहात संपन्न. उत्सव नवरंगाचा व उत्सव आदिमायेचा\nऑक्टोबर ०२, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:\nकाकासाहेब चव्हाण महाविद्यालय,तळमावले ता पाटण येथे सांस्कृतिक विभागा अंतर्गत खास नवरात्र उत्सवानिमित्ताने स्त्री शक्तींचा जागर सबंध महाराष्ट्रात चालू आहे.\nस्त्री देवतांची पुजा करून, स्त्रीयांमध्ये दडलेले प्रेम, करूणा, दया, ऊर्जा इ.ओळखुन तसेच सन्मानकरून उत्सव नवरंगाचा आणि उत्सव आदिमायेचा ही थीम घेऊन महाविद्यालयातील मुलींच्या सुप्तकलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ. अरूण गाडे साहेब सदैव तत्पर असतात.\nप्राचार्य डॉ. अरूण गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या महाभोंडला कार्यक्रमाची सुरुवात हस्तदेवता पुजनांनी झाली. हस्तदेवता पुजन शुभहस्ते महाविद्यालयाची माजी विद्यार्थींनी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रेसर आणि महिलांच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सिताई उद्योग समुहाच्या संस्थापिका अध्यक्ष सौ.कविताताई कचरे यांच्या हस्ते झाले. याच कार्यक्रमात कविताताई यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अरूण गाडे यांनी गुलाब पुष्प व झेप अंक देऊन करण्यात आला.\nयावेळी कविताताईंनी या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थींनी मनमुराद आनंद घेऊन सुप्त कलागुणांना जागृत करण्याचे ठिकाण म्हणजे महाविद्यालयातील सांस्कृतिक व्यासपीठ असते या व्यासपीठावररून आपले जीवन समृध्द होण्यास मदत होते व व्यक्तीमत्वाचा देखील विकास होत असतो आणि भरभरून शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ अरूण गाडे यांना गुलाब पुष्प देऊन ज्यु विभाग प्रमुख प्रा आर एस जाधव सरांनी स्वागत केले.\nयाकार्यक्रमात दांडिया नृत्य,गरबानृत्य इ.वेगवेगळ्या गीत सादर करून मनमुराद पणे महाभोंडला कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडला यासाठी महाविद्यालयातील महिला गुरूदेव कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला यामध्ये प्रा.डॉ.उषादेवी साळुंखे, प्रा.सौ.मिनाक्षी पाटील, प्रा सौ बी.एस.सालवाडगी, प्रा सौ जे.व्ही.बाऊचकर, प्रा सौ डॉ जे.यु.मुल्ला, प्रा.डॉ.हाके, प्रा.सौ.कुंभार एस एस, प्रा.सौ.वर्षाराणी पाटील, प्रा.सौ.कार्वेकर ए बी, प्रा.सौ.पिसाळ एस पी, प्रा.कु.कदम मँडम, श्रीमती वीर मँडम, इ. प्राध्यापक भगिनींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमात शिक्षकेत्तर कर्मचारी यांची देखील मोठी मदत लागली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा डॉ यु.ई .साळुंखे मँडम यांनी केले. सुत्रसंचालन प्रा सौ बी एस सालवाडगी मँडम यांनी केले तर आभार प्रा सौ मिनाक्षी पाटील मँडम यांनी मानले.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/2-august-2022-current-affairs-in-marathi/", "date_download": "2022-12-01T14:48:24Z", "digest": "sha1:E24IOBEHHW5ODSCC6C5WODCCSRNTJMV4", "length": 12476, "nlines": 198, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२ ऑगस्ट चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams - MPSC Today", "raw_content": "\n1 २ ऑगस्ट चालू घडामोडी\n1.1 हरजिंदर कौरने पटकावले कांस्यपदक \n1.2 राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पाचवे सुवर्णपदक…..\n1.3 Jio संपूर्ण भारतात जगातील सर्वात प्रगत 5G नेटवर्क लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे\n1.4 कॉमनवेल्थ गेम्स 2022 : विकास ठाकूरने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकले\n2 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा\n3 अधिक घडामोडी :\nRRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.\n२ ऑगस्ट चालू घडामोडी\nहरजिंदर कौरने पटकावले कांस्यपदक \nहरजिंदर कौरने पटकावले कांस्यपदक \nबर्मिंघम येथे सुरू असलेल्या काॅमनवेल्थ स्पर्धेत भारताला आणखीन एक पदक भेटले आहे.\nवेटलिफ्टिंग या क्रिडा प्रकारात हरजिंदर कौर हिने भारताला कांस्यपदक मिळवून दिले आहे.\nह पदक तीने 71 किलो वजनी गटात जिंकले आहे.\nसपर्धेत भारताने आत्तापर्यंत 9 पदके जिंकली असून , वेटलिफ्टींग मध्ये 7 पदके जिंकली आहेत.\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पाचवे सुवर्णपदक…..\nराष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पाचवे सुवर्णपदक…..\nकॉमनवेल्थ गेम्स 2022: भारताच्या पॅडलर्सनी टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकले\nभारताच्या पॅडलर्सनी कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या टेबल-टेनिस फायनलमध्ये सिंगापूरवर 3-1 असा विजय मिळवून त्यांचे पुरुष सांघिक विजेतेपद कायम राखले .\nभारतासाठी हरमीत देसाई आणि जी साथियान यांनी दुहेरी सामन्यात विजय नोंदवून भारताला चांगली सुरुवात करून दिली.\nच्यु झे यू क्लेरेन्सने पुढील गेम जिंकून सिंगापूरला १-१ अशी बरोबरी साधली.\nपण जी साथियान आणि हरमीत देसाई यांनी आपापले सामने जिंकून भारताचे सुवर्ण निश्चित केले.\nJio संपूर्ण भारतात जगातील सर्वात प्रगत 5G नेटवर्क लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे\nJio संपूर्ण भारतात जगातील सर्वात प्रगत 5G नेटवर्क लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे\nJio संपूर्ण भारतात जगातील सर्वात प्रगत 5G नेटवर्क लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे\nअब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या मालकीची रिलायन्स जिओ 5G स्पेक्ट्रमसाठी सर्वाधिक बोली लावणारी ठरली, ज्याने सर्वात अलीकडील लिलावात ऑफर केलेल्या एअरवेव्हपैकी अर्ध्याहून अधिक एअरवेव्ह खरेदी करण्यासाठी 88,078 कोटी रुपये दिले.\nदरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार अदानी समूहाने 400 मेगाहर्ट्झसाठी 212 कोटी रुपये किंवा विकल्या गेलेल्या सर्व स्पेक्ट्रमच्या 1% पेक्षा कमी दिले.\nJio ने 700 MHz बँड देखील विकत घेतला आहे.\nकॉमनवेल्थ गेम्स 2022 : विकास ठाकूरने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकले\nकॉमनवेल्थ गेम्स 2022 : विकास ठाकूरने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकले\nकॉमनवेल्थ गेम्स 2022: वेटलिफ्टर विकास ठाकूरने पुरुषांच्या 96 किलो गटात रौप्य पदक जिंकले आहे .\nठाकूरने एकूण 346 किलो वजन उचलले. त्याने 155 किलो वजनाचा सर्वोत्तम स्नॅचचा प्रयत्न आणि 191 किलोचा क्लीन अँड जर्कचा प्रयत्न पूर्ण केला.\nसमोआच्या डॉन ओपेलोगेने एकूण 381 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.\nQ.1 ITBP चे DG संजय अरोडा कोणत्या राज्याचे पोलीस कमिशनर बनले आहे\nQ.2 भारत आणि व्हिएतनाम यांच्यात होणारा “EX VINBAX”युद्ध अभ्यास कोणत्या राज्यात पार पडणार आहे\nQ.3 2021 मध्ये कोणत्या राज्याने विधानसभेच्या सर्वाधिक बैठका घेतल्या\nQ.4 पीची वन्यजीव अभयारण्य, जिथे एक नवीन डॅमसेल्फलाय प्रजाती दिसली, ते कोणत्या राज्यात आहे\nQ.5 लोकटक सरोवर,भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे\nQ.6 कॉमनवेल्थ गेम्स 2022 आतापर्यंत भारताला किती सुवर्णपदक मिळालेली आहे\nQ.8 अशीयाई कुस्ती चॅम्पियनशिप 2022 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली\n२ ऑगस्ट चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)\n१ ऑगस्ट २०२२ चालू घडामोडी\n३१ जुलै २०२२ चालू घडामोडी\n३० जुलै २०२२ चालू घडामोडी\n२९ जुलै २०२२ चालू घडामोडी\n२८ जुलै २०२२ चालू घडामोडी\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/nivruttinath/navhe-te-posne-navhe-te-sadhne/", "date_download": "2022-12-01T14:05:05Z", "digest": "sha1:T2I5YFTRDWRQ2C4XBV4VB4GZOBJB4O7A", "length": 6306, "nlines": 118, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "नव्हें तें पोसणें नव्हे तें साधन - संत निवृत्तीनाथ अभंग - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nनव्हें तें पोसणें नव्हे तें साधन – संत निवृत्तीनाथ अभंग\nनव्हें तें पोसणें नव्हे तें साधन – संत निवृत्तीनाथ अभंग\nनव्हें तें पोसणें नव्हे तें साधन \nउपदेशखुण वेगळीं रया ॥ १ ॥\nन भेदें पालथें वज्रें मढियेलें \nजीवन घातलें न भरें घटीं ॥ २ ॥\nनाइके उपदेश नव्हे खुण सिद्ध \nयोनिसी प्रसिद्ध मढियेले ॥ ३ ॥\nनिवृत्ति म्हणे जरीं कृपा करि श्रीगुरु \nतरिच हा संप्रधारु घरीं आम्हां ॥ ४ ॥\nअर्थ: काही लोक परमात्म्याच्या प्राप्ती साठी मना प्रमाणे साधन वापरतात पण तो प्राप्त होत नाही ह्याचे कारण त्यांच्या गुरु उपदेशाची खुण नसते. कोणत्याही मातीच्या घटाला आतुन बाहेरुन वज्रालेपन केले तर तो फोडता येत नाही व पाण्यात पालथा टाकला तर त्यात पाणी जात नाही. त्या पालथ्या घटा प्रमाणे तो आत्मज्ञान आत घेत नाही त्या मुळे तो रिकामा राहतो व आतुन बाहेरुन जन्म मृत्युचा थर देऊन 84 लक्ष योनीतुन मुक्त होत नाही. निवृतीनाथ म्हणतात जर गुरु गहिनीनाथ कृपा करतील तर त्याच्या स्वरुपाच्या विचार साधनाची प्राप्ती होईल.\nनव्हें तें पोसणें नव्हे तें साधन – संत निवृत्तीनाथ अभंग\nसंत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00713.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://zpyavatmal.gov.in/", "date_download": "2022-12-01T13:00:14Z", "digest": "sha1:EUVKSKJ4AP6RRNB5N2LR3UL7IM5YU6KU", "length": 13428, "nlines": 99, "source_domain": "zpyavatmal.gov.in", "title": " जि.प. यवतमाळ", "raw_content": "\nजिल्हा परिषद यवतमाळ च्या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.\nजाहिरात-जि.प.यवतमाळ कंत्राटी विधी सल्लागार पदभरती २०२२\nजाहिरात- जि.प.यवतमाळ करिता वकील पॅनल नियुक्ती\nनिकाल -महाराष्ट्र जि.प.(जिल्हा सेवा) सेवाप्रवेशोत्तर परीक्षा-२०२१\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदभरती २०२२ पात्र/अपात्र यादी\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदभरती २०२२ पात्र/अपात्र यादी\nमुलाखतीबाबत सुचना-महाराष्ट्र शासन सावर्जनिक आरोग्य विभाग अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ कंत्राटी पदभरती\nजिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षासाठी स्टेशनरी करिता पुरवठादार नेमणे बाबत.\nजिल्हा व तालुका अभियान व्यवस्थापन कक्षासाठी झेरॉक्स देखभाल व दुरुस्ती करिता सेवा पुरवठादार नेमणे बाबत.\n१५ व्या वित्त आयोगा अंतर्गत कंत्राटी पदभरती २०२२ ( गुणवत्ता प्रारूप यादी )\nकंत्राटी समुपदेशक पदाकरिता अंतिम निवड व प्रतीक्षा यादी.\nजाहिरात-राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदभरती २०२२\nसन २०२२ करिता अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची अंतिम निवड यादी.\nसन २०२२ करिता अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांची तात्पुरती निवड यादी.\nदि.१.१.२०२२ रोजीची वाहन चालक परवानाधारक वर्ग-४ कर्मचा-यांची ज्येष्ठता यादी.\nसंवर्गनिहाय दि.०१/०१/२०२२ रोजीची सुधारित अंतिम सेवा जेष्ठता यादी(सामान्य प्रशासन विभाग)\nसन २०२२ करीता २० % नुसार अनुकंपा तत्वावरील पदभरती करीता उपलब्ध पदाची माहिती\nअनुकंपा पदभरती २०२२ बाबत जाहीर सुचना\nसन २०२२ करीता २० % नुसार अनुकंपा तत्वावरील पदभरती करीता उमेदवारांची अंतिम निवड यादी\nस्वच्छ भारत मिशन(ग्रा.)च्या लेखापरीक्षनाकरिता सनदी लेखापालांची नियुक्ती करणे बाबत\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पात्र उमेदवारांची कागदपत्र तपासणी\nसंवर्गनिहाय ०१/०१/२०२२ ची अंतिम सेवा जेष्ठता यादी(वित्त विभाग)\nए.आर.टी.औषधी खरेदी करिता दरपत्रक मागविणे बाबत\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पात्र उमेदवारांची गुणानुक्रम यादी\nअनुकंपा अंतर्गत वर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांना वर्ग-३ मध्ये समायोजनाकरीता अंतीम यादी.\nअनुकंपा अंतर्गत वर्ग ४ मधील कर्मचार्याना वर्ग ३ समायोजन करिता प्रारूप यादी.\nदरपत्रक मागविण्याबाबत जाहीर सूचना -समाजकल्याण विभाग.\nकंत्राटी वैदकिय अधिकारी पात्र/अपात्र उमेदवारीची यादी व मुलाखत.\nसमुपदेशक पदाकरिता उमेदवारांची मुळ कागदपत्र तपासणी दि.१५ /०६/२०२२\nकोरोना पार्श्वभूमीवर प्रयोगात्मक क्षेत्रातील कलावंताना अर्थसहाय्य करिता पात्र यादी\nअनुकंपा तत्वावरील कागदपत्र तपासणी करिता उपस्थित/अनुपस्थित उमेदवारांची यादी\nशॉर्टफिल्म,व्हिडीओ तयार करणेची स्पर्धा आयोजित करणेबाबत(उमेद)\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उमेदवारांची अंतिम निवड यादी (वणी ना.आ.केंद्र)\nPCI(Pavement Condition Index) प्रमाणे विभागनिहाय रस्त्याची सुधारणा प्राधान्यक्रम यादी\nविभागनिहाय बदली प्रक्रिया जेष्ठता याद्या जि.प.यवतमाळ\nसमुपदेशक पदाकरिता उमेदवारांची गुणवत्ता प्रारूप यादी\nअधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांची माहिती\nदि.०१/०१/२०२२ रोजीची अनुकंपा तत्वावरील उमेदवारांची अंतिम जेष्ठता यादी .\nएस.एस.सी. उत्तीर्ण गड ड कर्मचाऱ्यांची दि. ०१/०१/२०२२ ची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी.\n०१/०१/२०२२ ची संवर्गनिहाय अंतिम सेवा जेष्ठता यादी.\nप्रभागसंघ व्यवस्थापक पदाकरिता उमेदवारांची प्रभागनिहाय अंतिम निवड यादी (उमेद)\nई-निविदा सूचना (स्वच्छ भारत मिशन)\nरा.आ.अभियान पदभरती २०२१-२२ अंतर्गत उमेदवारांची निवड व प्रतीक्षा यादी\nअनुकंपा तत्त्वावरील उमेदवाराची तात्पुरती जेष्ठता यादी. दि. १/१/२०२२\nउमेद- प्रभागसंघ व्यवस्थापक लेखी परीक्षेत उमेदवारांना प्रभागनिहाय प्राप्त गुण अंतिम यादी. अंतिम यादी\nजिल्हा अभियान व्यवस्थापन कशासाठी बुकलेट छपाई करिता पुरवठादार नेमणे बाबत. दरपत्रक बोलवणे बाबत.\nउमेद- प्रभागसंघ व्यवस्थापक लेखी परीक्षेत उमेदवार प्राप्त गुण अंतरिम यादी ६ मार्च २०२२. अंतरिम यादी\nउमेद- समुदाय स्तरीय प्रभागसंघ व्यवस्थापक पदा करिता लेखी परीक्षा उत्तर तालिका ६ मार्च २०२२. -दि ६ मार्च २०२२\nदरपत्रक मागविणे बाबत(शिक्षण विभाग माध्यमिक -०४ मार्च -२०२२\nरा.आ. अभियान कंत्राटी पदभरती अंतर्गत उमेदवारांची मुळ कागदपत्र तपासणी\nवैद्यकीय अधिकारी या पदाकरिता उमेदवारांची गुणवत्ता यादी\nसमुपदेशक या पदाकरिता उमेदवारांची पात्र /अपात्र यादी व आक्षेपाबाबत सूचना\nरा.आ. अभियान कंत्राटी पदभरती अंतर्गत उमेदवारांची पात्र /अपात्र यादी व आक्षेपाबाबत सूचना\nगट ड संवर्गाची ०१/०१/२०२२ ची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी.\nसामान्य प्रशासन पंचायत विभाग\nग्रामीण विकास सिंचन विभाग\nआरोग्य विभाग वित्त विभाग\nपाणी पुरवठा समाज कल्याण\nपशुसंवर्धन महिला व बाक\nशिक्षण प्राथमिक शिक्षण माध्यमिक\nकृषी विभाग स्वच्छ भारत मिशन\nजि.प.यवतमाळ अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजने करिता विभागनिहाय अर्ज नमुने\nजेष्ठता याद्या(बदली प्रक्रिया २०२२)\nपाणीटंचाई कृती आराखडा 2017-18.\nजि.प. व पं.स. सदस्य\nसन्माननीय जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांची यादी ....\nजिल्हा परिषद मधील माजी व कार्यरत अध्यक्ष कार्यकाळ बाबत माहिती ....\nसन्माननीय जिल्हा परिषद यवतमाळ अधिकारी (कार्यालय) संपर्क.\nरचना व निर्मिती - आय.टी. सेल सामान्य प्रशासन विभाग,जि.प.यवतमाळ.\nसूचना - सदर संकेतस्थळावरील माहिती जिल्हा परिषद, यवतमाळ यांनी प्रसिद्ध केली आहे. अधिक माहिती करिता संकेतस्थळ व्यवस्थापक उप-मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.प्र.) जिल्हा परिषद, यवतमाळ यांच्याशी संपर्क साधावा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%81-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-01T13:08:47Z", "digest": "sha1:WY6MGOB7TEFUT64W6N6B6FV7X26BBWCU", "length": 9242, "nlines": 56, "source_domain": "marathitimes.in", "title": "धनु राशि वर वेड्यासारख प्रेम करतात या तीन राशींचे लोक १००% सत्य. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nधनु राशि वर वेड्यासारख प्रेम करतात या तीन राशींचे लोक १००% सत्य.\nआज आपण धनु राशी बद्दल जाणून घेऊया. आणि धनु राशि वर कोणत्या राशीची व्यक्ती खरं प्रेम करतात आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींना तुम्ही आपला जोडीदार बनवू शकता. त्यातील राशी कोणत्या आहेत. हि आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया.\nधनु राशीची व्यक्ती या खूप सात्विक असतात. यांचे विचार हे नेहमी दुसऱ्याचं भलं करण्यासाठी असतात. हे लोक चांगले विचार करणाऱ्या आणि प्रेमात विश्वास ठेवण्याच्या योग्य असतात. म्हणूनच धनु राशींवर वेड्यासारखं प्रेम करत राहणे हे सहाजिक आहे.\nपहिली रास आहे मेष राशी- मेष राशीच्या व्यक्ती धनु राशीच्या व्यक्तीवर खरे खरे प्रेम करतात. मेष रास ही मंगळ ग्रहाची रास आहे. मंगळ ग्रह मेष राशीमध्ये सेनापती चे कार्य करतात. मेष राशीच्या व्यक्ती धनु राशी बद्दल असा विचार करतात. की ते योग्य मार्ग आपल्याला दाखवत राहतील. आणि नेहमीच सदर विचाराने प्रेरित करतील.\nधनु राशीच्या व्यक्तींना फक्त प्रेम आणि सन्मान अपेक्षित असतो. आणि आपला जोडीदार नेहमी आपल्या सोबत असावा असे या व्यक्तींना वाटत राहते. मेष राशीच्या व्यक्ती या धनु राशीच्या व्यक्तींवर प्रेम तर करतात. त्यासोबत सन्मान आणि आदर या धनु राशीच्या व्यक्तींना अपेक्षित असतो.\nमिथुन रास- मिथुन रास हि बुध ग्रहाची रास आहे. मिथुन राशीच्या व्यक्ती या सुंदर आणि आकर्षित असतात. या दोन्ही राशी मध्ये प्रेम असते पण चारित्र्याविषयी नेहमी संशय असतो. आणि चारित्र्यावर संशय घेणे हे आपले लव लाइफ खराब करू शकते. खासकरून धनु राशीची व्यक्ती हे मिथुन राशीच्या व्यक्ती वर जास्त संशय घेत राहतो.\nमिथुन राशीच्या व्यक्ती या चरित्रहीन असतात हाच स्वभाव धनु राशीच्या व्यक्तींना आवडत नाही. मिथुन राशीच्या व्यक्तीने मध्ये थोडा घमंड असतो. आणि यामुळेच तुमचे नाते खराब होते. तर याउलट धनु राशींना सन्मान दिला आदर केला तर तुमचे नाते चांगले राहते.\nसिंह रास- सिंह राशी सिंहाची रास आहे. या राशीचे लोक खरे खरे प्रेम करतात. धनु राशीच्या व्यक्तींना या राशीच्या व्यक्ती कडून खूप सार्‍या अपेक्षा असतात. सिंह राशीच्या व्यक्तींना धनु राशीच्या व्यक्ती कडून फक्त प्रेमाची अपेक्षा असते.\nधनु राशीच्या व्यक्ती प्रेम तर करतात पण आपल्या जबाबदारीची आठवण करून देणे, लोकांचे नेहमी भलं करणे, आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पणे पूर्ण करणे, आई-वडिलांचा सन्मान करणे हे जर तुम्ही करत असाल तर तुमच्या लव लाइफ मधील समस्या दूर होतील.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mikastkar.com/tractor-anudan-in-maharashtra/", "date_download": "2022-12-01T13:09:01Z", "digest": "sha1:EWKAOW46NV2BBXJOZX5JPM7UBMCXN376", "length": 15903, "nlines": 123, "source_domain": "mikastkar.com", "title": "Tractor Anudan – या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर 2020. – मी कास्तकार", "raw_content": "\nTractor Anudan – या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर 2020.\nTractor Anudan – या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर 2020.\nTractor Anudan – या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर 2020\nशेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी मित्रांसाठी प्रगतीशील होण्यासाठी व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे शेती मधील काम लवकर होण्यासाठी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत दिसून येत आहे योजनेअंतर्गत आतापर्यंत 12751 शेतकऱ्यांना 86 कोटी 8 लाख रुपयांचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे.\nउन्हाळी कांदा लागवड तंत्रज्ञान -Kanda Lagwad 2021 lasalgaon\nशेतकरी मित्रांनो आता तुम्हाला ट्रॅक्‍टर(Tractor Anudan) किंवा शेती उपयोगी यांत्रिकरण खरेदी करायचे असेल तर आता आपल्याला त्याच्यावरती सुद्धा अनुदान मिळणार आहे तर आपल्याला ट्रॅक्टर साठी पोखरा तसेच कृषी विभागातून तसेच सीएससी सेंटर मधून आपल्याला ऑनलाईन अर्ज करणे सादर करणे गरजेचे असते आपण याचे पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या जवळच्या कृषी विभागांमध्ये संपर्क साधावा आणि आपण सुद्धा अनुदानावर ती ट्रॅक्टर मिळू शकतो तर मित्रांनो हि योजना राज्यामध्ये राबवल्या जात आहे हे आपण सविस्तर पाहणार आहे.\nनक्की वाचा – Sharad Pawar Gram Samrudhi Yojana – राज्य सरकारचा शेतकर्‍यांसाठी मोठा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार वैयक्तीक व तीन पट अनुदान 2021\nयाआधी विशेष म्हणजे योजनेतून यापूर्वी वर्षाला फक्त तीनशे ते चारशे ट्रॅक्टर(Tractor Anudan) साठी अनुदान दिले जायचे यांना प्रथमच सुमारे चार हजार ट्रॅक्टर(Tractor Anudan) साठी अनुदान देण्यात आले आहे तर वर्षभरात तब्बल दहा ते बारा हजार ट्रॅक्टर साठी अनुदान देण्याचे उद्दिष्ट कृषी खात्याने ठेवले आहे.\nराज्यामध्ये प्रत्येक कृषी विभागातून योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या जात आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर अनुदानावर ती ट्रॅक्टर(Tractor Anudan) घ्यायचे असेल तर आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करणे गरजेचा आहे.\nराज्यांना उन्नत शेती समृद्ध शेती अभियान राबवले जात आहे या अभियानातून कृषी खात्यातील वेगवेगळ्या योजना एकत्रपणे आणि सुटसुटीतपणे राबविण्यात येत आहे त्यात कृषी यांत्रिकीकरण एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेअंतर्गत मंजूर टंचाई आणि इतर बाबींचा विचार करून ट्रॅक्टरसह 15 प्रकारची यंत्रे, अवजारे दिली जाणार आहेत या तांदूळ आणि डाळी च्या गिरण्यांचाही समावेश आहे त्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना यांत्रिकीकरण योजना, अन्नसुरक्षा आणि गळीत धान्य चार योजना एकत्र करण्यात आल्या आहेत.\nया योजनेचा एकत्रित 198 कोटी रुपयांचा निधी चालू वर्षासाठी मंजूर करण्यात आला आहे योजनेसाठी जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने एकाच वेळी जाहिरात देऊन शेतकऱ्यांकडून अर्ज मागवले होते.\nउन्नत शेती समृद्ध शेती ही योजना राज्यभरात राबविली जात आहे या योजनेसाठी राज्यातून शेतकऱ्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. जवळपास एक लाख वीस हजार शेतकऱ्यांनी योजनेसाठी प्रतिसाद दर्शविला त्यापैकी 72 हजार शेतकऱ्यांना कृषी खात्याने खरेदीसाठी पूर्वसंमती दिली आहे. त्यापैकी 32 हजार शेतकऱ्यांनी खरेदीची तयारी दाखवली आहे म्हणजेच शेतकऱ्यांनी ज्या वस्तूसाठी किंवा ज्या यांत्रिकीकरणासाठी अर्ज केला होता त्याची शेतकऱ्यांनी खरेदीसाठी ईच्छा दाखवली.\nयातल्या 13 हजार 400 शेतकऱ्यांनी अवजारे खरेदी करून अनुदानाचे प्रस्ताव सादर केले. 13 नोव्हेंबर अखेर प्रत्येकी 12 हजार 751 शेतकऱ्यांना 86 कोटी 8 लाख\nरुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. तरी सातशे शेतकऱ्यांच्या अनुदानाची वितरणाची प्रक्रिया सुरू आहे यानंतर जसेजसे शेतकऱ्यांचे अनुदानाचे प्रस्ताव प्राप्त होतील. त्यानुसार अनुदान वर्ग केले जाणार आहे सध्या मंजूर असलेले 198 कोटी रुपये खर्च झाल्यानंतर आणखी दोनशे कोटी रुपयांचा निधी या कार्यक्रमासाठी देण्याचे प्रस्तावित आहे टप्प्याटप्प्याने हा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे मंत्रालयीन उच्चपदस्थांनी स्पष्ट केले आहे.\nही योजना अधिक पारदर्शक आणि समन्यायी तत्त्वावर राबवण्यासाठी कृषी खात्याने प्रत्येक टप्प्यावर आवश्यक ती खबरदारी घेतलेली आहे या आधी कृषी उद्योग विकास महामंडळाने सुचविलेले यंत्रणेने अवजारे घेण्याची सक्ती होती आता या योजनेतील शेतकऱ्यांना यंत्रे अवजारे घेण्याचे स्वातंत्र्य आहे त्यामुळे शेतकऱ्यांना उपयोगी साधने स्वतःच्या पसंतीनुसार घेता येत आहेत अवजाराची खरेदीची पावती दाखवल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होत आहे कृषी खात्याकडून ऑनलाइन सोडत काढून शेतकऱ्यांना या यंत्रसामग्रीचे वाटप केले जात आहे.\nशेतकरी मित्रांनो शासनाने मान्यता दिलेल्या यांत्रिकीकरण यंत्र आपल्याला पहिले खरेदी करावे लागत असे त्या अनुसार बरेचसे शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवत असत तर आता शासनाने नियम बदलून ज्या शेतकऱ्याला ज्या कंपनीचे किंवा त्याच्या आवडीचे अवजारे आता खरेदी करता येतात.\nकृषी खात्याने 40 % निधी ट्रॅक्टर साठी तर उर्वरित निधी इतर यंत्रांसाठी खर्च करायचे बंधन घातले आहे मात्र, काही जिल्ह्यात ट्रॅक्टर(Tractor Anudan), इतर यंत्रे, अवजारे यासाठी शेतकऱ्यांची गरजेनुसार मागणी येत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी 40:60 धोरणानुसार शिल्लक राहणारा निधी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खर्च करायचे सुधारित निदर्शन कृषी खात्याने जाहीर केले आहे.\nट्रॅक्टर(Tractor Anudan) साठी मंजूर अनुदान व किती अनुदान मिळणार.\nसर्वसाधारण शेतकरी: मोठा ट्रॅक्टर- 1 लाख, छोटा ट्रॅक्टर -75 हजार रुपये\nमोठा ट्रॅक्टर- सव्वा लाख, छोटा ट्रॅक्टर- एक लाख रुपये.\nTags: ट्रॅक्टर अनुदान अनुदानावर ट्रॅक्टर ट्रॅक्टर साठी अनुदान\nKrishi Vibhag Yojana – एकाच नंबर वरती मिळवा आता शेती योजनांची माहिती 2020\nRain In Maharashtra – महाराष्ट्रात पुन्हा पावसाचे संकट 2020\n2 thoughts on “Tractor Anudan – या शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर 2020.”\nAadhar card आधार कार्ड हरवले किंवा चोरी गेले तर\nमित्रांनो, mikastkar.com ब्लॉग वर आम्ही फक्त शेतकरी वर्गाकरिता नवीन शेतीविषयक तंत्रज्ञान, शासन निर्णय, योजना, पिकांचे व्यवस्थापन याविषयी माहिती देत असतो हा ब्लॉग आपणास जरूर आवडेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/monsoon-news-panjabrao-dakh/", "date_download": "2022-12-01T12:57:53Z", "digest": "sha1:5LOCLWW3RSF4YPV6BPI7W4SHHW2BQ5N3", "length": 12361, "nlines": 114, "source_domain": "shetkaree.com", "title": "Monsoon News Panjabrao Dakh | या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार पंजाब डक यांचा अंदाज - शेतकरी", "raw_content": "\nMonsoon News Panjabrao Dakh | या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार पंजाब डक यांचा अंदाज\nMonsoon News Panjabrao Dakh | या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार पंजाब डक यांचा अंदाज\nMonsoon News Panjabrao Dakh – पंजाबराव डख हवामान तज्ञ यांचा महाराष्ट्र व देशभरातील पावसाचा अंदाज हा खूप मोठ्या प्रमाणात सत्य ठरत असतो, त्यामुळे सर्वजण पंजाबराव डख हे पावसाबाबत कोणता अंदाज सांगतात यावर नजर असते. राज्यामध्ये सध्या परतीचा पाऊस चांगलाच बरसात आहे. काल मुंबई येथे पाऊस झाला. याचबरोबर पालघर, जळगाव, नंदुरबार, पुणे, नाशिक, धुळे या जिल्ह्यातही पावसाची हजेरी काल पाहायला मिळाली होती.\nतसेच औरंगाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा काल पावसाने दमदार हजेरी लावली पैठण तालुक्यामध्ये ढग सदृश्य पाऊस झाला होता यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे भारतीय हवामान विभागाने राज्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण व मराठवाडा या ठिकाणी पावसाची शक्यता यापुढे आहे.\nहवामान विभागाने येलो अलर्ट सांगितला आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे निश्चितच सध्या कोसळत असलेला पाऊस हा रब्बी हंगामासाठी पोषक असल्याचे जाणकार लोकांचे मत आहे मात्र खरीप हंगाम यामुळे वाया जातो आहे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे सोयाबीन, मका व इतर खरीप पिक या पावसामुळे खराब होत आहे.\nपंजाबराव डख यांचा यापुढील पावसाचा अंदाज\n9 ते 13 ऑक्टोबर दरम्यान राज्यात काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडेल तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील कोसळणार आहे 13 ऑक्टोबर नंतर राज्यांमध्ये पावसाचा जोर कमी होईल मात्र 13 ते 15 ऑक्टोबर या दरम्यान राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे 15 ऑक्टोबर नंतर राज्यांमध्ये पावसाची उघडीप राहणार असून शेतकऱ्यांना घाबरण्यासारखे काही नाही. त्याचबरोबर राज्यामध्ये लवकरच थंडीचे आगमन सुद्धा होणार आहे पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे सुधारित हवामान अंदाजानुसार 13 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील पूर्व विदर्भ, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, सोलापूर सांगली, सातारा, अहमदनगर, उत्तर महाराष्ट्र, नाशिक व दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nआपण आमच्या बातमी मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या\nDiscount on Electronic Vehicle | इलेक्ट्रॉनिक वाहनांवर मोठी सूट\nPM Kisan Benefishary RFT Signed | पी एम किसान योजनेचा तुमचा हप्ता येणार का\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.maayboli.com/node/82486", "date_download": "2022-12-01T14:35:59Z", "digest": "sha1:POKLSWHYU4YDVREM6UNDKA2O5MXMIGOI", "length": 54231, "nlines": 424, "source_domain": "www.maayboli.com", "title": "एलोमा पैलोमा गणेश देवा! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /एलोमा पैलोमा गणेश देवा\nएलोमा पैलोमा गणेश देवा\nभारता मध्ये नवरात्र देशभरात साजरा होतो. बंगाली लोकांची दुर्गा पूजा, गुजरातचा गरबा प्रसिध्द. पण आता त्याची जागा दांडिया, डिस्को दांडियाने घेतलीये\nमहाराष्ट्रात घटस्थापना. घरोघरी पारंपरिक पद्धतीने घट बसवले जातात. देवींच्या देवळांमध्ये खूप मोठा उत्सव असतो. ओटी भरण्यासाठी मोठ्या मोठ्या रांगा असतात. नऊ दिवसात नऊ रंगांनी न्हाऊन गेलेला असतो अवघा आसमंत ह्या सगळ्यात हात न धुवून घेतील ते राजकारणी कसले. लगेच त्यांच्यात चढाओढ. मोठ मोठे मंडप. सेलेब्रिटी बरोबरचे दांडिया. हैदोस, उत्साह ज्याला जे हवं ते त्यानं म्हणावं.\nथोड लहान असताना आम्ही देवी बघायला जायचो, विशेषतः अष्टमीच्या दिवशी, बिल्डिंग मधील काही जणी मिळून देवीला जात असू. मोठं कुंकू लावलेल्या, मळवट भरलेल्या बायका घागरी फुंकायच्या. तेव्हा त्यांना बघुनच माझी खूप टरकायची.\nह्या सगळ्यात अगदी मनापासून आवडणारा म्हणजे भोंडला. माझ्या आठवणीत काही वर्षांपूर्वी, विसरला जातोय की काय असं वाटतं असतानाच, परत भोंडला करायला सुरुवात झाली.\nआमच्या सोासायटीतील काही वर्षांपूर्वीचा भोंडला आठवतो. खुप वर्षांनी भोंडला खेळायला मिळणार म्हणून मी खूपच उत्सुक होते.\nएक दिवशी खाली नोटीस लागली, \" अमुक तमुक दिवशी भोंडला आहे. नोंदणी करा. ५०रू वर्गणी.\nखिरापत - वडापाव आणि खोबऱ्याची वडी \"\n \"खिरापत - वडापाव\" अरे आता कधी गंमत येणार. पण म्हटलं असू दे आताच्या नवीन पद्धती.\nभोंडल्याच्या दिवशी मात्र खूप साऱ्या बायका मस्त छान जरीच्या साड्या नेसून खाली जमल्या. ज्या काकूंनी सगळं अरेंज केलेलं त्यांनी एक छोटा हत्ती आणलेला. मग तो मध्यभागी ठेवला, पूजा केली. सगळ्यांनी फेर धरला. आणि speaker वर भोंडल्याची गाणी सुरू झाली. मला वाटतं खूप कमी जणींना गाणी येत असावी. आता उत्साह अजूनच कमी झाला. भोंडला करायला जास्त करून आज्या आणि आयाच होत्या. गोल गोल फिरत फिरत शेवटी\n\"आडात पडला शिंपला आणि संपला आमचा भोंडला\" म्हणत भोंडला संपला.\nसगळ्यांनी लगेच फेर सोडला, वडापाव चे वाटप सुरू झाले. आणि मी इकडे \" सर्प म्हणे मी एकला...\" म्हणत बसले ( बहुदा मनातच).\nत्या काकू आणि त्यांच्या मैत्रिणींनी खरंच मनापासून चांगल्या हेतूने नवीन पिढीला ओळख व्हावी म्हणून भोंडला ठेवला, सगळी तयारी केली त्याबद्दल कौतुकच पण भोंडल्याची खरी ओळख आणि मजा नवीन पिढीला द्यायची तर मग तो भोंडला खासच झाला पाहिजे, अगदी आमच्या लहानपणी खेळायचो तसा.\nसुरुवातीचे काही वर्ष, प्रत्येकीच्या घरी स्वतंत्र भोंडला असे. एकीकडाचा संपला की दुसरीकडे, कधी कधी २-३ भोंडले असायचे. पण हळू हळू अभ्यास वाढले, लगेचच सहामाही परीक्षा असायच्या मग आमचा सगळ्यांचा भोंडला वर गच्चीवर होऊ लागला.\nकोणी पाट आणायचे, हत्ती आणायचे, मग फुल वगैरे वाहून व्यवस्थित पूजा करून फेर धरला जायचा.\nऐलोमा पेलमा, एक लिंबू झेलू बाई, हरीच्या नैवेद्याला, अडकित जाऊ खिडकीत जाऊ, श्रीकांता कामला कांता, कारल्याचा वेल, कोथिंबीरी बाई ग....\nशेवटचं आड बाई आडोणी ... तरी अजून एक शेवटचं \"सर्प म्हणे मी एकला...खिरपतीला काय ग \" म्हणून जोरात फतकल मारून खाली बसायचं.\nआता खरी गंमत, ती म्हणजे खिरापती ओळखणे.\nमग एक एक काकू पुढे येत.\n\", \" गोल की चपटा\", \"ओला की सुका\" \"चमच्याने खायचा की हाताने\", \"ओला की सुका\" \"चमच्याने खायचा की हाताने\" आमचे प्रश्न आणि त्यांची \"हो\" किंवा \"नाही\" ची उत्तरं.\nकधी कधी तर \" मीठ, साखर\" एवढ्यावर पण गाडी येत असे.\nत्या सगळ्याजणी पण दरवर्षी काहीना काही नवीन नवीन शोधून आणायच्या. जेवढ्या जास्त खिरापती, तेवढी अजूनच मजा, तेवढा जास्त वेळ. धमाल यायची.\nएक तासाचा भोंडला असेल तर एक तास खिरापती ओळखणे, मग त्यांचे वाटप, आणि मग ती खिरापत स्वाहा होई.\nतर अशी ही साठा उत्तराची नवरात्रीची थोडी आधुनिक थोडी पारंपरिक कहाणी संपन्न\nतुम्हाला अजून गाणी आठवत असतील तर नक्की कमेंट्स मध्ये टाका तुमच्या गावाच्या, भोंडल्याची, हादग्याच्या आठवणी असतील तर please शेअर करा.\nलहानपणी मला आई घेऊन जायची\nलहानपणी मला आई घेऊन जायची कुठेतरी भोंडल्यासाठी.. फार आठवत नाही पण “वेड्याच्या बायकोचं” एक गाणं होतं .. ते मला फार आवडायचं. शोधून सापडत का बघते.\nगूगलवर शोधलं आणि लगेच मिळालं -\nश्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.\nअसं कसं वेडं माझ्या नशिबी आलं\nवेडयाच्या बायकोने केले होते लाडू\nतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले\nचेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले\nवेडयाच्या बायकोने केला होता चिवडा\nतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले\nकेरकचरा म्हणून त्याने बाहेर फेकला\nवेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या\nतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले\nहोडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या\nवेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकल्या\nतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले\nबांगडया बांगडया म्हणून त्याने हातात घातल्या\nवेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंड\nतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले\nक्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले\nवेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवया\nतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले\nगांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या.\nवेडयाची बायको झोपली होती\nतिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले\nमेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले.\nआमच्या कडे हादगा म्हणतात.\nआमच्या कडे हादगा म्हणतात. फार छान आठवणी आहेत.\nएका फॅशनेबल घरात खिरापत भेळ होती, पण आम्ही ओळखली तरी त्यानी\nकबुल केले नीही. मग म्हणतात त्याच नाव mixture आहे, भेळ नव्हे\nम्हाळसा मला लहानपणी ते गाणे\nम्हाळसा मला लहानपणी ते गाणे खूप मजेशीर वाटायचे आणि आवडायचेही\nआमच्या कडे हादगा म्हणतात. <<< हो काही ठिकाणी हादगा म्हणतात\nफार छान आठवणी आहेत.<<< थँक यु\nएका फॅशनेबल घरात खिरापत भेळ होती, पण आम्ही ओळखली तरी त्यानी\nकबुल केले नीही. मग म्हणतात त्याच नाव mixture आहे, भेळ नव्हे\nश्रीकांता कमलाकांता लहानपणी ऐकलेले चांगलेच आठवते.\nमेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले.via GIPHY\nज्याम डिप्रेसिंग आणि डार्क आहे ह्या गाण्याचा एन्ड. लहानपणी हे गाणं ऐकायला लागलं की भयंकर काहीतरी ऐकतोय असं वाटायचं कारण शेवट माहित होता.\nहे एक ऐकलेलं आठवतंय-\nहे एक ऐकलेलं आठवतंय- (आमच्याकडे ह्या प्रकाराला भोंडला नाही, हादगा म्हणत. शाळेत सुद्धा झालेला एकदा पोर पोरी सगळे खेळलेले.)\nत्याचा तो तोरणा किल्ला\nएक एक कमळ तोडिलं\nभवानी मातेला अर्पण केलं\nभवानी माता प्रसन्न झाली\nशिवाजी राजाला तलवार दिली\nहिंदूंचाऽऽ राजा तो झाला\nआम्ही सुद्धा लहानपणी रोज आमच्या बिल्डिंगमध्ये भोंडला करत फिरायचो.. पहिल्या दिवशी 1 चं गाणं ते 9 व्या दिवशी प्रत्येक घरी 9 गाणी असं असायचं आमच्याकडे. घरोघरी मस्त मस्त आणि ओळखायला अवघड अशा खिरापती. 9 दिवस संध्याकाळी जवळजवळ त्यावरच जेवण व्हायचं.\nएकदा एका काकूंनी केलेली खिरापत ओळखताच येईना. येत असलेले नसलेले सगळे पदार्थ सांगून झाले. अपेक्षा फारच वाढल्या आमच्या आणि शेवटी सगळ्या हरलो तेव्हा चिमुकल्या डब्यात तुटीफ्रूटी घेऊन आल्या त्या आणि सगळ्यांच्या हातावर 4-4 तुकडे ठेवले.. सगळ्यांची तोंडं पडली होती. हा हा हा. अजून आठवलं की हसायला येतं.\nत्याउलट आमची एक मोठी ताई होती तिनं एकदा शेवटच्या दिवशी सगळ्यांना शेवटी बोलावून पोटभर मुगाची चवदार खिचडी आणि टोमॅटो सार खाऊ घातलं होतं.\nहरबरा डाळ घालून साबुदाणा खिचडी असा एक डेंजर प्रकार 'वेगळी' खिरापत म्हणून खायला घातला होता कोणीतरी.\nदसरा संपला की कोजागिरी ला परत एकदा मोठा भोंडला टेरेस वर आणि नंतर आजच्या भाषेत पॉटलक असायचं. तेव्हा बाकी घरोघराचे बाबा आणि दादालोक पण असायचे जेवायला.\nसुंदर आठवणी वर आल्या या लेखामुळे.\nमाझं आवडतं गाणं म्हणजे \"अक्कणमाती चिक्कणमाती\" थोडा वेळाने लिहिते पूर्ण\nहल्ली लहान मुलींना भोंडला\nहल्ली लहान मुलींना भोंडला माहीत नाही.\nतुमच्या लेखाने जुन्या आठवणी जाग्या केल्या.\nशिवाजी आमुचा राजा <<< आम्ही हे गाणं पण म्हणायचो\nज्याम डिप्रेसिंग आणि डार्क आहे ह्या गाण्याचा एन्ड. लहानपणी हे गाणं ऐकायला लागलं की भयंकर काहीतरी ऐकतोय असं वाटायचं कारण शेवट माहित होता. <<< आता तुम्ही म्हणताय तर मला पण ते जाणवलं , पण हे सगळं खोट खोटं नाटकातल्या सारखं गमतीचा वाटायचं\nस्मिता श्रीपाद चिमुकल्या डब्यात तुटीफ्रूटी घेऊन आल्या त्या आणि सगळ्यांच्या हातावर 4-4 तुकडे ठेवले.. सगळ्यांची तोंडं पडली होती. <<<<:D\nमी कल्पना करू शकते. एवढा वेळ भोंडला म्हंटल्यावर ४ त्रुटी फ्रुटी . अतरंगी लोकं\nपहिल्या दिवशी 1 चं गाणं ते 9 व्या दिवशी प्रत्येक घरी 9 गाणी असं असायचं आमच्याकडे. <<<हे अस असत काही ठिकाणी ऐकून होते\nकोजागिरी ला परत एकदा मोठा भोंडला टेरेस वर आणि नंतर आजच्या भाषेत पॉटलक असायचं. <<<<\nपहिल्यांदाच ऐकलं. पण इंटर्स्टिंग आहे\nस्मिता श्रीपाद थँक यू . तुम्ही इतक्या मस्त आठवणी सांगितल्यात\n\"अक्कणमाती चिक्कणमाती\" << हो\n\"अक्कणमाती चिक्कणमाती\" << हो हे आता आठवलं\nहल्ली लहान मुलींना भोंडला\nहल्ली लहान मुलींना भोंडला माहीत नाही. <<<\nतुमच्या लेखाने जुन्या आठवणी जाग्या केल्या. <<< हो लिहिताना माझंही तसाच झालं, त्यामुळे छान वाटलं\nअहिराणी भाषेतील एक भोंडला\nअहिराणी भाषेतील एक भोंडला गाणं\nभुलाबाईची गाणी (आपे दूध तापे, त्यावर पिवळी साय) – Bhondla Gani\nआपे दूध तापे, त्यावर पिवळी साय,\nलेकी भुलाबाई साखऱ्या लेवून जाय\nकशी लेवून जाय, कशी लेवू दादा,\nघरी नंदा जावा, करतील माझा हेवा\nनंदाचा बैल येईल डोलत,\nसोन्याचं कारलं साजीरं बाई, गोजीरं\nनंदा भावजया दोघीच जणी बाई दोघीच जणी,\nशिंक्यावरचं लोणी खाल्लं कुणी खाल्लं कुणी\nतेच खाल्लं वहिनींनी, वहिनींनी,\nआता माझे दादा येतील गं, येतील गं,\nदादाच्या मांडीवर बशील गं, बशील गं,\nदादा तुमची बायको चोट्टी चोट्टी\nअसू दे माझी चोट्टी चोट्टी\nघे काठी लगाव पाठी\nघरादाराची लक्षी मोठ्ठी मोठ्ठी ॥\nघे काठी लगाव पाठी\nघे काठी लगाव पाठी\nघरादाराची लक्षी मोठ्ठी मोठ्ठी ॥\nयापुढे आमच्याकडे असे काही होते:\nलाव लाव भेंड्या लावतील गं\nआमचे मामा येतील गं\n(अजून काहीतरी आणि शेवटी)\nलाव लाव भेंड्या लावतील गं\nलाव लाव भेंड्या लावतील गं\nआमचे मामा येतील गं\n(अजून काहीतरी आणि शेवटी)\nमानव थँक यु फॉर शेअरिंग , हि माहिती नवीन आहे\nछान लेख. फोन वरुन वाचला होता\nछान लेख. फोन वरुन वाचला होता. सत्तरच्या द्शकात पुण्यात तरी भोंडले व्हायचेच. आमच्या घरी सर्व बहिणी काकवा यायच्या प्लस बिल्डिंगच्या मैत्रिणी. हा एक असे. मग बुध वारात देवांच्या वाड्यात त्या बहिणींकडे त्यांच्या मैत्रीणी यायच्या. भरपूरच कल्ला. इथे मध्ये अंगण होते तिथे भोंडला असायचा. व बायका पायरीवर बसुन बघायच्या. ग्यालरीतून काही बघायच्या. कोणीतरी ताई पाटावर खडुने चित्र काढायची हत्तीचे व त्याला झेंडूची फुले. मग शनिवारात व नारायण पेठेत एकां कडे असायचे. इथे हे लोक एका बिल्डिंगच्या दोन गच्च्या होत्या त्या मधील बारक्याशा खोलीतच राहात. त्यांच्या दोन गोंडस मुली होत्या. व दिमतीला दोन मोठ्या गच्च्या. तिथे भोंडले घालायचो. एक शाळेत असा यचा. पण तुम्ही म्हण ता तसे दस र्‍या नंतर लगेच मोठी मिड टर्म सहामाही असायची त्यामुळे अ अभ्यासाचा वेळ बुडतो आहे त्याचे टेन्शन यायचे. पण बायका भोंड्ले पूर्ण करायलाच लावायच्या.\nआई रुचिरा मध्ये बघुन नाविन्य पूर्ण खिरापती करायची. गुं टपंगलु, वर्‍याच्या तांदळाची खिचडी असे काही. - हे मी परत खाल्ले नाहीत पदार्थ. एकदा काही नाही तर पितळेच्या डब्यात रस्क ठेवले होते तो आण म्हटली आई व मी तो खड खड वाजवत आणला. मग काय लगेच ओळखले\nइथे मी आर्या आयडीने लिहिलेले भुलाबाई बद्दल व ती गाणी असा फार जुना बाफ आहे तिथे अजून माहिती आहे.\n जुन्या आठवणी जाग्या झाल्या. लहानपणी आमच्या मैत्रिणी आणि त्यांच्या आया फेर धरून भोंडला सुरू करणार असल्या की खिरापतीच्या हव्यासापोटी आम्हीही त्यात घुसत असू. त्यामुळे सगळी गाणी पाठ झाली होती. श्रीकांता कमलाकांता (आमच्याकडे कमळकांता म्हणायचे... मला ते 'श्री कांदा, कमळ-कांदा' असे ऐकू यायचे. ही गोष्ट 'चुकीची ऐकू आलेली गाणी' धाग्यावर जायला हरकत नसावी.) माझ्या आवडीचं गाणं. त्यातही काही अ‍ॅडीशन्स केल्या जायच्या. वरती म्हाळसा यांनी दिलेल्या व्हर्जनमध्येही 'श्रीखंड' आणी 'क्रीम क्रीम म्हणून त्याने लावायला घेतले' हे नवीन आहे. आम्ही 'वेड्याच्या बायकोने आणले होते लादीपाव ... गादी गादी म्हणून त्याने झोपायला घेतले' असल्या फालतू अ‍ॅडीशन्स करत असू. त्या 'पाचा लिंबाचा पानोळा'चाही मी 'पाचोळा' करत असे.\nसगळ्या गाण्यांमध्ये एक छान मजेशीर गोष्ट म्हणजे एकेक वाक्यागणिक त्यातली थीम उलगडत जाते.\nअशी माती सुरेख बाई, ओटा जो घालावा\nअसा ओटा सुरेख बाई, जातं ते रोवावं \nअसं जातं सुरेख बाई, सपीट काढावं \nअसं सपीट सुरेख बाई, करंज्या कराव्या \nह्यात एकेक कल्पना फुलवत फुलवत नेऊन पूर्ण चित्र उभं केलं आहे. ही तांत्रिक बाब लहानपणी कळत नसली तरी ह्या गाण्यांमध्ये आणि त्या शब्दांत काहीतरी मजा आहे हे जाणवायचं. शिवाय वरच्या गाण्यात सगळे पहिले शब्द 'अशी, असं, असा' असे न म्हणता 'अश्शी, अस्सं, अस्सा' असे म्हणायचे असतात, म्हणजे मग त्याला साजेसा ठसका येतो.\nभोंडल्यांच्या गाण्यात घरकाम, सासू, नवरा, माहेर वगैरे विषय चाललेले असताना मधूनच 'शिवाजी आमुचा राजा...' असा माबोला शोभेलसा अवांतर ऐतिहासिक राजकीय विषय कुठून निघाला असेल काही कल्पना नाही. म्हणजे मला काही वावडं नाही त्याचं; मला ते आवडायचंच, पण 'अरे गच्चीचं चाल्लं, नि हा काय बोल्तो' अशी भावना आता येते ते ऐकताना.\nअसं सपीट सुरेख बाई,>> आमच्या\nअसं सपीट सुरेख बाई,>> आमच्या इथे अश्शी सपिटी सुरेख बाई म्हणत.\nमला ते ही आठवलं एक बाबु झेलु बाई दोन बाबु झेलो. हास्पि टलची निळी गाडी बघता बघता नस तोडी.\nअक्कणमाती चिक्कणमाती, खळगा तो\nअक्कणमाती चिक्कणमाती, खळगा तो खणावा\nअस्सा खळगा सुरेख बाई, जातं ते रोवावं\nअस्सं जातं सुरेख बाई, सपिटी दळावी\nअश्शी सपिटी सुरेख बाई, करंज्या कराव्या\nअश्श्या करंज्या सुरेख बाई, तबकी ठेवाव्या\nअस्सं तबकं सुरेख बाई, शेल्याने झाकावं\nअस्सा शेला सुरेख बाई, पालखी ठेवावा\nअश्शी पालखी सुरेख बाई, माहेरी धाडावी\nअस्सं माहेर सुरेख बाई, खेळाया मिळतं\nअस्सं सासर द्वाड बाई, कोंडुनी मारीतं\nसुंदर चित्रदर्शी वर्णन... भक्कम दगडी जातं, सुरेख मुरड घातलेल्या करंजा, सुंदर चांदीचं तबकं, त्यावर रेशमी जांभळा किंवा लाल शेला, नक्षीदार कनाती, लोड गाद्या असलेली पालखी.... असं सगळं चित्रं दिसायलाच लागायचं मला लहानपणी... माझं अतिशय आवडतं गाणं..\nअस्सं माहेर सुरेख बाई...असं आता म्हणताना डोळे ओले होतात आणि आईची आठवण येते.. पण सासरं द्वाड नाहिये आणि सासुबाई आईची माया लावतात .. असो खुपच विषयांतर झालं..\nमाझ्या आईंच एक अतिशय आवडतं गाणं जे आमच्या बिल्डींग मधे फक्त तिलाचं यायचं आणि सगळ्या जणी शेवटच्या दिवशी आग्रहाने तिला म्हणायला लावायच्या...\nगाउ गजगौरीचं गाणं, घालु रिंगण\nकौरव पांडव यांचा संदर्भ असलेलें हे गाणं.. त्यात कुंती आणि गांधारी ला गजगौरीचं व्रत करण्यासाठी आणी नंतर वाण देण्यासाठी हत्ती हवा असतो.. तर पांडव थेट स्वर्गात जाउन ईंद्राचा ऐरावत आणतात आईसाठी असं वर्णन आहे..\nथोडा वेळाने लिहिते हे गाणं...मला पुर्ण आठवत नाहिये.. पण जमेल तेवढं लिहिन\nएकेका ळी पुण्यातल्या लेडीजचा\nएकेका ळी पुण्यातल्या लेडीजचा फॉर्मल वेअर नौवारी साडी व वर शेला, खोपा त्यात चांदीचे फूल कानात कुड्या ठुशी असा होता. सो स्वीट. शेल्या चे जरीचे काठ सिल्व्हरी असत. व साडीचे सोनेरी.\nछान धागा आहे. लहानपणीच्या\nछान धागा आहे. लहानपणीच्या आठवणी वर आल्या अगदी ‌. आम्ही भुलाबाई / गुलाबाई बसवायचो घरी. गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुलाबाईचे आगमन असायचे ते थेट कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी उठायचे. महिनाभर सगळ्या मैत्रिणींच्या घरी रोज संध्याकाळी गाणी, टिपऱ्या आणि शेवटी प्रसाद ( खिरापत) असायचा. फार सोनेरी दिवस असायचे ते. कोजागिरीच्या रात्री जागरण आणि प्रत्येकीच्या घरून काहीतरी विशेष खाऊ , सोबतीला केशरी दुध, त्यात चंद्र बिंब बघायचं आणि मगच प्राशन करायचं.\nगुलाबाई म्हणजे शंकर पार्वती आणि सोबत गणपती कार्तिकेय यांची एकत्रित मूर्ती. त्याची गाणी आणि शेवटी आरती. काही आठवताय त्यातली,\n१) शिंक्या वरचं लोणी खाल्लं कोणी खाल्लं कोणी\nमी नाही खाल्लं वहिनींनी खाल्ल\nआता माझे दादा येणार येणार\nदादांच्या मांडीवर बसणार बसणार\nदादा तुझी बायको चोरटी चोरटी\nआणा काठी घाला पाठी,\n२) हळूच गुलाबाई पाय टेका , पैंजण तुमचे भारी,\nयेथून दाणा पेरत जाऊ माळीयाच्या दारी.\nहळूच गुलाबाई हात ठेवा, बांगड्या तुमच्या भारी,\nयेथून दाणा पेरत जाऊ माळीयाच्या दारी.\nअडावरच्या पाडावर धोबी धुण धुतो बाई ..धोबी धुण धुतो\nगुलाबाईच्या साडीला लाल रंग देतो बाई...लाल रंग देतो\nलाल रंगावर पडली शाई , गुलोजी आता घरी नाही.\n४) आरती - भाद्रपदाचा महिना आला आम्हा मुलींना आनंद झाला\nपार्वती बोले शंकराला चला हो अमुच्या माहेराला\nमाहेरी जाता पाट बसायला विनंती करूया यशोदेला\nटिपर्या खेळू गाणे गाऊ प्रसाद घेउनि घरी जाऊ .\nकाहींचा प्रसाद लिक्विड असायचा कधी कधी , खीर, टोमॅटो सार वगैरे तो हालवता यायचा नाही मग ओळखायला सोपा व्हायचा.\n छान लेख आणि आठवणी \n छान लेख आणि आठवणी \nअसेच हल्ली मुलांना कळावा म्हणून मी एकदा सोसायटीत भोंडला केला होता, पण बर्‍याच आयांनाच तो माहित नव्हता आणि गाणीही त्यामुळे तो थोडा कंटाळवाणा झाला, पण खिरापची मजा आलीच\nआमच्या लहानपणी जवळपासच्या वाड्यात होतच असे भोंडला.. पण खिरापत खुप असे असं काही नाही, हाताच्या ओंजळीत मावेल इतकीच, कधी पेरुच्या फोडी, कधी केळाचे काप, भेळ, असे मुलांना नेण्यासारखे साधे सोपे पदार्थ, फार फार तर लाडू वगैरे. पण खुप मजा यायची. आणि दोन तीन भोंडले करता करता पोट भरुन जायचे.\nमाझी आवडती गाणि म्हणजे, शिवाजी आमुचा राजा, अक्कणमाती चिक्कण माती, कारल्याचा वेल लाव ग सुने, कॄष्ण घालितो लोळण.. यशोदा ला आली गं धावून, लहानगा हट्ट करणारा कृष्ण डोळ्यासमोर उभा रहायचा अगदी.\nआणि एक असायचे त्यात सासर माहेरची तुलना होती.. आला माझा माहेरचा वैद्य.. दिसतो कसा बाई राजावाणी.. असे काहीसे\nकारल्याचा वेल म्हणताना राणी असूनही सासूचे ऐकावे लागते असे वाटायचे (शेवटी म्हणतात ना गेल्या राणी माहेरा..)\nज्याम डिप्रेसिंग आणि डार्क आहे ह्या गाण्याचा एन्ड. लहानपणी हे गाणं ऐकायला लागलं की भयंकर काहीतरी ऐकतोय असं वाटायचं कारण शेवट माहित होता >> हो मलापण शेवट आवडायचा नाही, पण हे एक गाणं असे होते की पाठंतर लागायचे नाही, भरपूर वाढवायला वाव होता म्हणून प्रिय होते मुलांमधे\nवाडा सोडला आणि बिल्डिंग मधे गेलो तेंव्हा वाटले आता भोंडला नाही, पण तिथेही कोजागिरीला असायचा पण भोंडला जुजबी आणि दांडिया / गरवाचे पेव फुटलेले त्यामुळे सगळे टिपर्‍या घेऊन यायचे गच्चीवर.. मग जेवण आणि मसाला दुधाने सांगता व्हायची मजा यायची\nभुलावाई किंवा हादगा हा\nभुलावाई किंवा हादगा हा भाद्रपदात नेमका कधी खेळतात \nएक गाणे होते मैना तुझा खोपा\nएक गाणे होते मैना तुझा खोपा गं उंदीर घेतो झोका ग. माझ्या पातळ केसांची मी कधी कधी एक अंबुडी बांधते तेव्हा हेच गाणे मनात येते.\nहे गाणं ही कंटाळा येई पर्यंत\nहे गाणं ही कंटाळा येई पर्यंत वाढवता येतं, कारण सासर चे नातेवाईक आणि दागिने भरपूर\nअरडी गं बाई परडी\nपरडी एवढं काय गं\nपरडी एवढं फूल गं\nदारी मूल कोण गं\nसास-याने काय आणलंय गं\nपाटल्या मी घेत नाही सांगा मी येत नाही\nचारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई\nझिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई\nअरडी गं बाई परडी\nपरडी एवढं काय गं\nपरडी एवढं फूल गं\nदारी मूल कोण गं\nसासूने काय आणलंय गं\nबांगडया मी घेत नाही सांगा मी येत नाही\nचारी दरवाजे लावा गं बाई लावा गं बाई\nझिपरं कुत्रं सोडा गं बाई सोडा गं बाई\nशेवटी नवऱ्याने मंगळसूत्र आणलं की त्या कुत्र्याला बांधायचं आणि दरवाजा उघडून त्याच्याबरोबर चालू पडायचं\nहरीच्या नैवेद्याला केली जिलबी\nहरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली\nत्यातलं उरलं पीठ त्याचं केलं थालीपीठ\nनेऊनी वाढलं पानात, जिलबी बिघडली\nहरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली\nत्यातलं उरलं दही त्याचं केलं श्रीखंड बाई\nनेऊनी वाढलं पानात, जिलबी बिघडली\nहरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली\nत्यातला उरला थोडा पाक त्याचा केला साखरभात\nनेऊनी वाढला पानात, जिलबी बिघडली.\nहरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली\nत्यातलं उरलं थोडं तूप त्याच्या केल्या पु-या छान\nनेऊनी वाढल्या पानात, जिलबी बिघडली\nयातल्या भात, श्रीखंड, पुऱ्या उरल्या तर त्याचं काय करायचं देवजाणे\nहे म्हणताना आयांचा चेहरा आताही आठवतो\n स्मरणरंजन झाले बरीच नवीन गाणी कळली…\nआणि त्याच गाण्यात स्थानिक\nआणि त्याच गाण्यात स्थानिक भाषा आणि रिवाजा प्रमाणे होणारे बदलही कळले.\nदारी मूल कोण ग. अर्थ थोडा\nदारी मूल कोण ग. अर्थ थोडा बदलतो मूल शब्दामुळे. ते दारी मूळ कोण असे आहे. मूळ म्हणजे घरातल्या लेकी सुनांना आपल्या घरी नेण्यासाठी आलेला पाव्हणा नातलग. लेक किंवा सून कोणालाच आपापल्या सासरी जायचं नसे. मग तिची मनधरणी करायची, तिला आमिष दाखवायचे.\n<<मूळ म्हणजे घरातल्या लेकी\n<<मूळ म्हणजे घरातल्या लेकी सुनांना आपल्या घरी नेण्यासाठी आलेला पाव्हणा नातलग. >>\nआमच्या कडे \"कारल्याचं बी पेर वं* सूनबाई\"\nया गाण्यात पुढे कारल्याची भाजी झाली की सासू सासऱ्याला विचार म्हणते तेव्हा पासून पुढे ती \"मामंजी मामंजी मला मूळ आलं आता तरी धाडा ना, धाडा ना\" असे करत एकेका विचारत जाते असे होते.\nत्यातील \"मूळ\" चा अर्थ आता लागला.\nपण ते \"मला मूळ आलं\" असा वाक्प्रचार बरोबर आहे का\n* ग्रामीण विदर्भात गं ला वं म्हणतात.\nदिवाळीच्या मुळा लेकी आसावली\nदिवाळीच्या मुळा लेकी आसावली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/nivruttinath/nitya-nam-vache-tochi-eka-dhanya/", "date_download": "2022-12-01T14:46:06Z", "digest": "sha1:XTDHX7HN455AJ3W5OZ37JXTDASI4RHIE", "length": 5011, "nlines": 117, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "नित्य नाम वाचॆ तॊचि ऎक धन्य - संत निवृत्तीनाथ हरिपाठ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nनित्य नाम वाचॆ तॊचि ऎक धन्य – संत निवृत्तीनाथ हरिपाठ\nनित्य नाम वाचॆ तॊचि ऎक धन्य – संत निवृत्तीनाथ हरिपाठ\nनित्य नाम वाचॆ तॊचि ऎक धन्य \nत्याचॆं शुद्ध पुण्य इयॆ जनीं \nरामनामकीर्ति नित्य मंत्र वाचॆ \nदहन पापाचॆं ऎका नामॆं \nऐसा तॊ नित्यता पुढॆ तत्त्व नाम \nनाहीं तयासम दुजॆं कॊणी \nनिवृत्ति अव्यक्त रामनाम जपॆ \nनित्यता पैं सॊपॆं रामनाम \nराम कृष्ण हरी आपणास या हरिपाठाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nसंत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा.\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-112/", "date_download": "2022-12-01T12:32:23Z", "digest": "sha1:YIPQJPAHXNWAYGSRXYCCXPH7UDIEJX6T", "length": 5703, "nlines": 128, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "पुण्यभूमी गंगातीरीं - संत सेना महाराज अभंग - ११२ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nपुण्यभूमी गंगातीरीं – संत सेना महाराज अभंग – ११२\nपुण्यभूमी गंगातीरीं – संत सेना महाराज अभंग – ११२\nमागें ब्रह्मगिरी शोभत ॥१ ॥\nयेथे नांदेल निवृत्ति निधान\nत्याचेनि ठाव हा पुण्यपावन \nजीवा उद्धरण म्हणता निवृत्ती ॥२॥\nजुनाट जुगादीचें गुप्त ठेविलें\nतेचि निवृत्ति नाथा दिधलें\nजगा दाविलें निधान ॥३॥\nकरें न शके चतुरानन \nतुजला पूर्ण सांगितलें ॥४॥\nतो हा निवृत्तिनाथ निर्धारी\nसेना म्हणे श्रीशंकरी ॥ ऐसे निर्धारी सांगितले ॥५॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nपुण्यभूमी गंगातीरीं – संत सेना महाराज अभंग – ११२\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00714.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3/page/140/", "date_download": "2022-12-01T13:19:26Z", "digest": "sha1:QJUKGPKSGTPJVWIT5TJ64AQIIXKE37RV", "length": 13670, "nlines": 113, "source_domain": "bolbhidu.com", "title": "तात्काळ Archives - Page 140 of 218 - BolBhidu.com", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते या कारणांमुळे…\nबोल भिडू कार्यकर्ते Dec 1, 2022 0\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली..\nगुजरातमध्ये आपने उतरवलेल्या ओटीपी फॉर्म्युलामुळे काँग्रेसचं गणित अवघड…\nमौत का सौदागर ते फेकू अशी अनेक नावं काँग्रेसने मोदींना दिली आहेत\nगुजरातमध्ये ७१ दिवसात १ लाख २३ हजार डेथ सर्टिफिकेट दिली, पण कोरोनामुळे मृत्यू ४ हजार\nगुजरात. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे होम स्टेट. देशातील एक डेव्हलप्ड राज्य म्हणून या गुजरातकडे बघितलं जातं. पण मागच्या काही दिवसात या राज्यावर कोरोना परिस्थिती हातळण्यात अपयशी ठरत असल्याच्या टिका, मृत्यूचे आकडे लपवले असल्याचे आरोप हे सातत्यानं…\nच्यवनप्राशची जाहिरात केली म्हणून डॉ. लागूंचा वैद्यकीय परवाना रद्द करण्यात आला होता.\nट्विटरवर अंकुर भारद्वाज यांच्यामार्फत एक ट्विट करण्यात आलं. या ट्विटमध्ये जेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या एका जून्या जाहीरातीचा संदर्भ देण्यात आला. ही जाहिरात होती चवनप्राशची. श्रीराम लागू यांनी चवनप्राशची जाहीरात १९८० साली केली होती.…\nमुंबई मॉडेल राबवताना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकडे लक्ष द्यायचं विसरुन गेलात…\nमहाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन वाढवत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटरवरुन केली. काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा सध्याचा लॉकडाऊन पुन्हा वाढवावा अशी आग्रही मागणी मंत्र्यांनी केली होती. हि मागणी करण्याबाबतच कारण म्हणजे…\nआजवर तुम्ही दिवाळी अंक पाहिले असतील, आत्ता आला आहे “ईद विशेषांक”\nकाही गोष्टी आपण गृहित धरून चालतो. तशा त्या गृहित धरल्या की, अनेकदा आपल्याला अगदी साधेसाधे प्रश्नही पडत नाहीत. आपल्याकडे दिवाळी अंकांची शतकाहून मोठी परंपरा. आपल्यासाठी हा अभिव्यक्तीचा खास उत्सव. या निमित्त साहित्य, संस्कृती, समाज, कला आदी…\n“आय स्टॅण्ड विथ इस्रायल” पण मोदी सरकारने तर इस्त्रायलच्या विरोधात मतदान केलेलं\nआमच्या गावात खालची गल्ली आणि वरची गल्ली अशी भांडण आहेत. या दोन गल्ल्यांच्या मधून एक ओढा जातो. ही आमची सिमारेषा आहे. मागच्या निवडणूकीत थेट सरपंच एक खालच्या गल्लीने उभा केल्ता आणि एक वरच्या गल्लीने. वरच्या गल्लीचा सरपंच निवडणून आला. मध्यंतरी…\nकोरोना काळात या ५ गोष्टींवर महाविकास आघाडीने पैशांची उधळपट्टी केली आहे….\nराज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोशल मिडीयाच्या प्रसिद्धीसाठी सहा कोटी रुपये महाराष्ट्र सरकार खर्च करणार असल्याची बातमी आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोशल मिडीया अकाऊंट्स हाताळण्यासाठी वर्षाकाठी ६ कोटींचा निधी राखून…\nPM केअर्स मधून रुग्णांना बरं करण्यासाठी दिलेले व्हेंटीलेटर्स स्वतःच आजारी आहेत….\nपंजाबमधील फरीदाकोट स्थित गुरु गोबिंदसिंह मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. इथं जवळपास ३०० कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यात ३२ जण व्हेंटिलेटरवर होते. आज सकाळी अचानक यातील काही व्हेंटिलेटर्स थोड्या-थोड्या अंतराने रुग्णांवर उपचार सुरु असतानाच…\nसाखर कारखान्यात तयार होतोय ऑक्सिजन. उस्मानाबादच्या अभिजित पाटलांनी करून दाखवलं..\nराज्यातील ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी मागच्या काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक उपाय सुचवला होता. मात्र पुन्हा चर्चेत नसल्यामुळे हा उपाय बऱ्याचं जणांच्या लक्षात पण गेला असेल. त्यामुळे पुन्हा सांगतो. तर…\nपेट्रोल-डिझेलचे दर सरकारच्या हातात नाहीत तरी निवडणुकीनंतर भाव वाढतो. हे कसं काय \nभारतात निवडणुका आल्या कि दोन गोष्टी प्रामुख्यानं बघायला मिळतात. यात एक उधारी मागणारे बंद करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेट्रोल-डिझेलची दर वाढ थांबते. या वेळी देखील तेच चित्र बघायला मिळालं, आणि या आधी देखील निवडणुका आल्या कि त्यांच्याकडून…\nसरकार नियम बघतं बसलं अन्यथा राज्यात कोवॅक्सीनचं उत्पादन या पूर्वीच सुरु झालं असतं..\nसरकारी कामकाज आणि त्यांचे नियम यांचा अनुभव हा लेख वाचत असलेल्या प्रत्येक वाचकाला यापूर्वी आला असणार, काहींना आला नसेल तर इथून पुढे भविष्यात कधी ना कधी येईलचं. मात्र याच नियमांमुळे महाराष्ट्राचाच किती तोटा होऊ शकतो याचा अनुभव इथं सांगतं…\nहे ही वाच भिडू\nकाशी प्रमाणेच पंढरपूर कॉरिडोर मध्ये सुद्धा ऐतिहासिक…\nनेहरूंनी आधी शांततेचा मार्ग निवडला पण वेळेवर मिलिटरी…\nएकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर जगजीत सिंगच्या…\nभीतीमुळे मंत्रालयातील केबिन नंबर ६०२ मध्ये बसायला…\nगुजरातमध्ये आपने उतरवलेल्या ओटीपी फॉर्म्युलामुळे…\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/career/sbi-jobs-state-bank-of-india-mumbai-sbi-recruitment-2022-bank-jobs-in-mumbai-mham-647891.html", "date_download": "2022-12-01T13:40:12Z", "digest": "sha1:DBMOECVQKTXFMU7VX2V5IN4ZJ3N4J572", "length": 14751, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "SBI Jobs State Bank Of India Mumbai SBI Recruitment 2022 bank Jobs in Mumbai mham - SBI Jobs: हा गोल्डन चान्स सोडू नका; स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई इथे नोकरीची मोठी संधी – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /करिअर /\nSBI Jobs: हा गोल्डन चान्स सोडू नका; स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई इथे नोकरीची मोठी संधी\nSBI Jobs: हा गोल्डन चान्स सोडू नका; स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई इथे नोकरीची मोठी संधी\nस्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई भरती\nपात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जनवरी 2022 असणार आहे.\nBCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ३ माजी क्रिकेटपटूंची वर्णी\nबांगलादेश दौऱ्यानंतर ३ सामन्यात का खेळणार नाहीत विराट, रोहित\nबाप गवंडी तर आई करते शिवणकाम, परिस्थितीवर मात करत तरुण UPSC पास\nएक खेळाडु किती सहन करेल सॅमसनवरून पाकिस्तानच्या माजी क्रिकेटरने BCCIला सुनावलं\nमुंबई, 23 डिसेंबर: स्टेट बँक ऑफ इंडिया मुंबई (State Bank Of India Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SBI Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक आणि अधिक .या पदांसाठी ही भरती (bank Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जनवरी 2022 असणार आहे.\nमुख्य व्यवस्थापक (Chief Manager)\nसहायक व्यवस्थापक (Assistant Manager)\nशैक्षणिक पात्रता आणि अनुभव\nमुख्य व्यवस्थापक (Chief Manager) -\nया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी LL.B, C.A, I.C.W.A, F.R.M पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.\nतसंच उमेदवार हे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सदस्य.असणं आवश्यक आहे.\nउमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे .\nउमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.\nCareer Tips: मेडिकल क्षेत्रातील 'हे' कोर्सेस केल्यानंतर लगेच मिळू शकते नोकरी\nया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/PGDM किंवा समकक्ष पदव्युत्तर व्यवस्थापन पदवी आणि पूर्णवेळ B.E/B. टेक. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.\nउमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे .\nउमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.\nउपव्यवस्थापक (Dy. Manager) -\nया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.\nउमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे .\nउमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.\nया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/PGDM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.\nउमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे .\nउमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.\nदहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं\nजातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)\nJob Alert: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तब्बल 131 जागांसाठी Vacancy; करा अर्ज\nअर्ज करण्याची शेवटची तारीख - 13 जनवरी 2022\nया पदांसाठी भरती मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) व्यवस्थापक (Manager) उपव्यवस्थापक (Dy. Manager) सहायक व्यवस्थापक (Assistant Manager)\nशैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी LL.B, C.A, I.C.W.A, F.R.M पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार हे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) चे सदस्य.असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान सात वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. व्यवस्थापक (Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/PGDM किंवा समकक्ष पदव्युत्तर व्यवस्थापन पदवी आणि पूर्णवेळ B.E/B. टेक. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान चार वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उपव्यवस्थापक (Dy. Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी CA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. सहायक व्यवस्थापक (Assistant Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBA/PGDM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे . उमेदवारांना संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.\nही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो\nशेवटची तारीख 13 जनवरी 2022\nसविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.\nया पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://sbi.co.in/web/careers/current-openings या लिंकवर क्लिक करा\nमहाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/fawarani-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:26:23Z", "digest": "sha1:HPI7JY7SP2KGP6NWUUTK3VAV6WD3YTIS", "length": 16703, "nlines": 125, "source_domain": "shetkaree.com", "title": "शेतात फवारणीची योग्य पद्धती Fawarani in Marathi - शेतकरी", "raw_content": "\nशेतात फवारणीची योग्य पद्धती Fawarani in Marathi\nशेतात फवारणीची योग्य पद्धती Fawarani in Marathi\nफवारणी करण्याची योग्य पद्धती Fawarani in Marathiफवारणी करण्याची योग्य पद्धती किंवा फवारणी करण्याचा योग्य कालावधी कोणता Fawarani in Marathi फवारणी करत असताना प्रथम आपण नैसर्गिक नियमांचा विचार करायला हवा. बाजूच्या शेतामध्ये फवारणी केली म्हणून आपणही फवारणी करून घ्यायची. ही चुकीची पद्धत आहे आणि तुम्हाला माहीत आहे की, ही शेती केवळ तुमच्यासाठी मर्यादित नाही तर ती तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा उपयोगी साधन आहे.\nफवारणी करण्याची योग्य पद्धती Fawarani in Marathiफवारणी करण्याची योग्य पद्धती किंवा फवारणी करण्याचा योग्य कालावधी कोणता Fawarani in Marathi फवारणी करत असताना प्रथम आपण नैसर्गिक नियमांचा विचार करायला हवा. बाजूच्या शेतामध्ये फवारणी केली म्हणून आपणही फवारणी करून घ्यायची. ही चुकीची पद्धत आहे आणि तुम्हाला माहीत आहे की, ही शेती केवळ तुमच्यासाठी मर्यादित नाही तर ती तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा उपयोगी साधन आहे.\nफवारणी करण्याची योग्य पद्धती Fawarani in Marathi\nपिकांवरील वेगवेगळी कीड Fawarani in Marathi\nRead Ativrushti Nuksan Pik Vima Claim पावसाने झालेले नुकसान भरपाई कशी मिळणार\nफवारणी करण्याची योग्य पद्धती Fawarani in Marathi\nशेतामध्ये फवारणी Fawarani in Marathi करत असताना अनेक गोष्टींचा विचार करूनच फवारणी करावी. तसे पाहिले तर फवारणी हा शेवटच्या टप्प्यातल्या प्रश्न आहे. जर एखादा प्रश्न आपल्याला साध्या सरळ मार्गाने सोडवता येत असेल तर आपण तो प्रश्न साध्या सरळ सोप्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न करायला पाहिजे. काही लोक फुले येण्या अगोदरच फवारणी करतात.\nफवारणी करण्याची वेगवेगळी कारणे असतात. परंतु ही कारणे आपण जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजेच कापसाच्या झाडावर ती जे काही कीड पहिल्यांदा पडतात, त्याचे निवारण आपल्याला नैसर्गिक पद्धतीनेच करायला पाहिजे. तर सुरुवातीलाच विषारी रसायनांची फवारणी करून सर्व कीटक मारायचे त्यामध्ये मित्र किडे आणि शत्रू किडे सुद्धा मरण पावतात, हे चुकीची पद्धत आहे. तुम्ही एकाच वर्षाचा विचार करून चालणार नाही तर अनेक पिढ्यांचा सुद्धा तुम्हाला विचार करावा लागणार आहे.\nज्यावेळेस पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव झाला असेल तरच फवारणी करण्यासाठी योग्य कालावधी झाला असे म्हणता येईल. परंतु आपण उगाचच रासायनिक फवारणी करण्यात वेळ वाया गमावतो. फवारणी करण्याचे योग्य वेळ आली का हे पाहणे गरजेचे आहे. तर फवारणी करणे अगोदर आपल्या शेतातील पाच सहा झाडे निवडून घ्यायची. त्या झाडाचे निरीक्षण कसे करायचे तर झाडाचे वरचे पान, मधले पान आणि सर्वात खालचे पान घेऊन त्याच्या मागच्या बाजूला त्यावर रस शोषून घेणारे किडे आहे का ते पहा. Fawarani in Marathi\nआपल्याला आठ ते दहा किडे दिसले किंवा मावा अळीचा प्रादुर्भाव दिसला तरच फवारणी करणे उपयोगाचे ठरेल. परंतु पहिल्यांदाच आपण रासायनिक फवारणी न करता नैसर्गिक पद्धतीने म्हणजेच पिवळे चिकट सापडे किंवा निळे चिकट सापडे असतील तर त्याचा उपयोग आपण करायला पाहिजे. तसेच तुडतुडे जर आपल्याला त्या पानावर तीन ते चार पाहायला मिळाले असेल तरच फवारणी करायला पाहिजे.\nकारण की हे तुडतुडे पानातील रस शोषून घेतात आणि पिकांना मोठे नुकसान पोहोचवतात. तसेच पांढऱ्या माशीचे संकट सुद्धा कापसाच्या झाडावरती येते. तर पानाच्या मागच्या बाजूला आठ दहा कीड किंवा दहा ते पंधरा पिल्लू पांढऱ्या माशीचे आढळले असेल तर फवारणी करण्याचे योग्य वेळ आहे. कारण की ते आपल्या पिकांना हानी पोहोचवतात\nRead पाऊसाची शक्यता, ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या तूर पिकावर मोठे संकट\nपिकांवरील वेगवेगळी कीड Fawarani in Marathi\nFawarani in Marathi याच्या व्यतिरिक्त ही कीड मिक्स पद्धतीने सुद्धा पराटीवर पडत असते. म्हणजेच मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, रस शोषक किडे हे सर्व एकत्र येऊ शकतात. तर त्यासाठी निरीक्षण करण्यासाठी झाडाचे वरचे पान, मधले पाण, खालचे पान घ्यायचे आणि त्याचे निरीक्षण करायचे. त्यावर तुम्हाला दहा ते पंधरा किडे आढळून आले तर फवारणी नक्की करा.\nकारण की हे एकत्रित मिश्रण जरी असला तरीसुद्धा हे पिकासाठी हानीकारक आहेत. परंतु जोपर्यंत रस शोषक किडी आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही, तोपर्यंत तुम्ही नैसर्गिक पद्धतीनेच कीड नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करा आणि शेतीला वाचवा, अनेक पिढ्यांना देखील वाचवा, आपल्या काळ्या आईला वाचवा आणि निसर्गाचा समतोल राखून ठेवा.\nTags: फवारणी, फवारणीची योग्य पद्धती\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/10/25/bhausaheb-phundkar-orchard-plantation-scheme/", "date_download": "2022-12-01T13:50:57Z", "digest": "sha1:UMZKUQKLBNP2ZWLEMHRM7FKH2IHQSZ6J", "length": 7327, "nlines": 33, "source_domain": "todaymarathi.com", "title": "Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ऑनलाइन अर्ज -", "raw_content": "\nBhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme | भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ऑनलाइन अर्ज\n“Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme“ नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/ या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना विषयी माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. “Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme“\n👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈\n“Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme “ नमस्कार मित्रांनो टुडे मराठीच्या या बातमीमध्ये तुमच्या हार्दिक स्वागत आहे. या बातमीमध्ये आपण सिताफळ लागवडीसाठी 90 टक्के अनुदान मिळते का याबद्दल सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत आणि मिळत आहे तर अनुदान कोठून व कसे मिळणार याविषयी आपण सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तरी तुम्ही सर्व माहिती पूर्ण वाचावी\n👉हे सुद्धा वाचा :- टपाल विभागात 98,083 पदांची मेगाभरती; दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची नामी संधी👈\n“Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme “ मित्रांनो सिताफळ हे एक फळ आहे आणि ते दिवसेंदिवस कमी होत चालले आहे त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देत सिताफळ लागवडीसाठी अनुदान चालू केले आहे जर तुम्हीही सीताफळे लावण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हालाही मिळू शकते 90 टक्के अनुदान सिताफळ लागवडीसाठी अनुदान मिळण्याकरिता तुम्हाला जे काही प्रोसेस आहे ते आम्ही खाली दिलेल्या बातमीमध्ये संगणारच आहोत\n👉हे सुद्धा वाचा :- ग्रामपंचायत मधील सर्व चालू योजनांची यादी👈\n👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈\n“Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme “ फळबाग लागवडीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम महाडीबीटी मध्ये लॉगिन करणे आवश्यक आहे. लॉगिन करण्यासाठी आम्ही तुम्हाला खाली एक लिंक देत आहोत त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट महाडीबीटी पोर्टल मध्ये लॉगिन होऊ शकता.\n“Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme “ महाडीबीटी पोर्टल मध्ये लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तिथे वेगवेगळे ऑप्शन्स पाहायला मिळतील पण तुम्हाला कुठल्याही ऑप्शन वर क्लिक न करता भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक पोर्टल ओपन होईल त्यानंतर तुम्ही खूप सोप्या पद्धतीने तेथून अर्ज करू शकता “Bhausaheb Phundkar Orchard Plantation Scheme “\n👉हे सुद्धा वाचा :-पाईपलाईन अनुदान योजना 2022 असा करा ऑनलाईन अर्ज👈\n👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 👈\nindia post office bharti 2022 | टपाल विभागात 98,083 पदांची मेगाभरती; दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची नामी संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/sukhibhava/sukhibhava-news/enjoy-methi-parathas-in-winter-make-instant-methi-parathas/mh20221123095028971971929", "date_download": "2022-12-01T14:39:29Z", "digest": "sha1:X5WREKS5A6JOSCYSC3AGG2PCRXP7S7AE", "length": 6541, "nlines": 16, "source_domain": "www.etvbharat.com", "title": "Methi Paratha in Winter : हिवाळ्यात गरमागरम मेथी पराठ्यांचा घ्या आस्वाद, झटपट तयार करा मेथी पराठे", "raw_content": "\nMethi Paratha in Winter : हिवाळ्यात गरमागरम मेथी पराठ्यांचा घ्या आस्वाद, झटपट तयार करा मेथी पराठे\nMethi Paratha in Winter : हिवाळ्यात गरमागरम मेथी पराठ्यांचा घ्या आस्वाद, झटपट तयार करा मेथी पराठे\nहिवाळ्यात विकल्या जाणार्‍या मेथीची चव तर उत्तम असतेच आणि त्याचे फायदेही खूप असतात. फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध मेथी बद्धकोष्ठता दूर करते. त्यामुळे ते पचनासाठी चांगले मानले जाते. विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासही मेथी पराठे उपयुक्त आहे. (Benefits of Methi paratha in winter)\nहैदराबाद: हिवाळ्यात विकल्या जाणार्‍या मेथीची चव तर उत्तम असतेच आणि त्याचे फायदेही खूप असतात. फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध मेथी बद्धकोष्ठता दूर करते. त्यामुळे ते पचनासाठी चांगले मानले जाते. विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासही मेथी पराठे उपयुक्त आहे. (Benefits of Methi paratha in winter) लोकांना हिवाळ्यात गरमागरम मेथीचे पराठे खायला आवडतात. हे पराठे लोणच्याबरोबर छान लागतात. विशेष म्हणजे ते स्टफिंग करून बनवले जात नाही. त्यामुळे जर तुम्हाला भरलेले पराठे बनवताना काही अडचण येत असेल तर तुम्ही ते सहज तयार करू शकता. चला तर साहित्य आणि कृती पाहूया.\nमेथी पराठा साहित्य: मेथीचे पराठे बनवण्यासाठी सर्व प्रथम सर्व साहित्य गोळा करा, ज्यामध्ये तुम्हाला गव्हाचे पीठ (गव्हाचे पीठ) - 1 कप आणि 200 ग्रॅम, लाल तिखट - 1/2 चमचे, अजवाईन - 1 चमचा, मीठ - 2 चमचे, 1 चमचा तेल, बेसन (बेसन) - 2 टेबलस्पून, मेथीची पाने - 2 वाट्या, 1 चमचा किसून घ्या. आले,\nमेथी पराठे कसे बनवायचे: मेथी पराठे बनवण्याची पद्धत: (How to make methi paratha) सर्वप्रथम मेथी पाण्यात धुवून घ्या. त्यात भरपूर माती आहे. म्हणूनच ते 3-4 वेळा चांगले धुवा आणि नंतर त्याचे लहान तुकडे करा. आता आपण पराठ्याचे पीठ तयार करू. पीठ तयार करण्यासाठी, घटकांनुसार एका प्लेटमध्ये पीठ घ्या. 2 चमचे बेसन, 1 टीस्पून आले, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1/2 टीस्पून लाल मिरची आणि 1 टीस्पून कॅरम दाणे हाताने बारीक करून मिक्स करा. एकजीव झाल्यावर त्यात चिरलेली मेथी आणि 1 चमचा तेल घालून मिक्स करा. आता मऊ पीठ पाण्याने मळून घ्या. पिठाच्या वर थोडे तेल लावून झाकण ठेवा. जर तुम्हाला मेथीची चव कडू वाटली तर तुम्ही ती उकळून, पाणी पिळून पिठात घालू शकता, अशा प्रकारे कडूपणा कमी होईल.\nगरमागरम पराठे लोणच्यासोबत सर्व्ह करा: पीठ तयार झाल्यावर आता आपण पराठे बनवायला सुरुवात करू. यासाठी पिठाचे छोटे गोळे बनवा. आता गोळा कोरड्या पिठात गुंडाळा, नंतर थोडासा गोळा लाटून तूप लावा. नंतर दुमडून दुस-या बाजूला तूप लावा आणि लाटायला सुरुवात करा. आता एका तव्यावर दोन्ही बाजूंनी मंद आचेवर भाजून घ्या. नंतर तूप लावून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या. गरमागरम पराठे लोणच्यासोबत सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00715.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/indian-mangoes/", "date_download": "2022-12-01T14:09:58Z", "digest": "sha1:MNWI4B5LVNIIWXZ56TK23FHOCJCXDVHX", "length": 2698, "nlines": 54, "source_domain": "kokanshakti.com", "title": "Indian Mangoes ✒ Kokanshakti", "raw_content": "\nआंबे निर्यातीत क्रांतिकारक बदल, भारतीय आंबे प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेला\nIndian mangoes first shipped to the US by sea : भारतीय आंबे प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना झालेत. भारतीय आंब्याच्या निर्यातीमधील हा ऐतिहासिक क्षण असल्याचं महाराष्ट्र राज्य...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8B-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T14:22:09Z", "digest": "sha1:5EYMI67AUMDDKCIMXXLH6AJ2BXOSONAD", "length": 6539, "nlines": 86, "source_domain": "navakal.in", "title": "भारत जोडो यात्रेत प्रियांका गांधी सहभागी - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nभारत जोडो यात्रेत प्रियांका गांधी सहभागी\nभोपाळ: भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रादेखील सहभागी झाल्या आहेत. मध्यप्रदेशाच्या बुऱ्हानपूर येथे या यात्रेत प्रियांका गांधी सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांचे पती राबर्ट वाड्रा यांच्यासह त्यांचा मुलगा देखील पदयात्रेत सहभागी झाले होते. मध्यप्रदेशात भाजप सरकार असून येथे ही यात्रा १० दिवस चालणार आहे.\nराहुल गांधी आणि प्रियंका यांच्यासोबत राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलटही यात्रेत सहभागी झाले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि दिग्विजय सिंहदेखील या यात्रेत सहभागी झाले आहेत.ही यात्रा मध्य प्रदेशातील पाच लोकसभा मतदारसंघातून भारत फिरणार आहे. त्यात खांडवा, खरगोन, इंदूर, उज्जैन आणि देवास यांचा समावेश आहे. या सर्व जागा भाजपच्या ताब्यात आहेत.\nमध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यात बोदरली गावात भारत जोडो यात्रेचा पहिला थांबा होता. येथे गांधी यांचे स्वागत करण्यात आले व बंजारा कलावंतांनी लोककला सादर केली. दरम्यान, मध्य प्रदेशातील पहिल्या भाषणात राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. ट्रान्स्पोर्टनगर येथील जाहीर सभेत बोलताना गांधी यांनी बुऱ्हाणपूर हे प्रेमाचे शहर आहे. हाच प्रेमाचा संदेश घेऊन आपण श्रीनगरला पोहोचणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nPrevPreviousऊसाच्या ट्रॅक्टरला टँकरची मोठी धडक\nएकाचा मृत्यू,१२ जखमी,७ वाहने खाक\nसर्व्हर बंद झाल्याने गोंधळNext\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-25-july/", "date_download": "2022-12-01T14:39:47Z", "digest": "sha1:Q7QCNC5YLDUY5RQGJSV5RAUEHYEKENYU", "length": 9753, "nlines": 199, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२५ जुलै दिनविशेष - 25 July in History - MPSC Today", "raw_content": "\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 25 जुलै रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही २५ जुलै रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n१६४८: आदिलशहाच्या आज्ञेवरुन मुस्तफाखान याने जिंजीनजीक शहाजीराजे यांना कैद केले.\n१९१७: कॅनडात आयकर लागू झाला.\n१९४३: दुसरे महायुद्ध – इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली.\n१९७८: जगातील पहिली ’टेस्ट ट्युब बेबी’ लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.\n१९८४: सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात ’चालणारी’ (space walk) प्रथम महिला अंतराळवीर बनली.\n१९९२: स्पेनमधील बार्सिलोना येथे २५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.\n१९९४: इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त\n१९९७: इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्‍नी मुबारक यांची १९९५ च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्‍या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड\n१९९७: के. आर. नारायणन भारताचे १० वे, पहिले दलित आणि पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.\n१९९९: लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.\n२००७: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी\n२०२०: द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे १५ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१८७५: जिम कॉर्बेट – ब्रिटिश – भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)\n१९१९: सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार (मृत्यू: २९ जुलै २००२)\n१९२२: विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)\n१९२९: सोमनाथ चटर्जी – लोकसभेचे सभापती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n१८८०: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८२८)\n१९७७: कॅप्टन शिवरामपंत दामले – पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक, लष्करी शिक्षणाचे प्रसारक (जन्म: \n२०१२: बी. आर. इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)\n< 24 जुलै दिनविशेष\n26 जुलै दिनविशेष >\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/07/30/9247/", "date_download": "2022-12-01T14:48:11Z", "digest": "sha1:AHQH5AF6CENAIXHWSCHCX2QVXURFXKQW", "length": 16203, "nlines": 141, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "कोरोना या आजाराने आपल्या देशात गेल्या चार महिने पासुन हाहाकार – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nकोरोना या आजाराने आपल्या देशात गेल्या चार महिने पासुन हाहाकार\nकोरोना या आजाराने आपल्या देशात गेल्या चार महिने पासुन हाहाकार\nकोरोना या आजाराने आपल्या देशात गेल्या चार महिने पासुन हाहाकार माजवला आहे, लोक भितीने मरत आहेत याचे एकच कारण आहे योग्य ती जनजागृती करण्यात आपण कमी पडत आहोत, बाधित झाल्याचा रिपोर्ट आला की आपण आता मेलो असे समजून घाबरुन जाऊ नका, मन खंबीर करा व आपण बरे होणार असा आत्मविश्वास बाळगा खचून जाऊ नका मित्रानो कोरोना आजारावर अजुन लस उपलब्ध नाही तरी आपण बघतो की बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतत आहे आमच्या रावळगावचे नानाजी विक्रम जाधव व त्यांचे कुटुंब, निशांत बोरसे व कुटुंब, दिलीप वाघ हे यातून बरे होउंन घरी परत आले आहेत , कोरोना बाधित झालो आता आपण संपलो या भितीने नानाजी जाधव यांचा रक्तदाब वाढला होता त्यावेळी मी त्याला फोन करुन सांगितले अरे खुप बाधित रुग्ण बरे होत आहेत, घाबरु नको, तू पन बरा होशील आणी झाला देखील बरा त्यामूळे देवाने आपल्या शरिरात जी प्रतिकार शक्ती दिली आहे तिचा वापर करा मनोबल वाढवा सकरात्मक रहा फक्त काळजी घेतली की हा रोग बरा होईल व आपण नक्की मात करु यावर, कितेक लोक भितिपोटी आपले जिव गमावत आहेत, भरपूर व्यायाम करा, वेसना पासुन दूर रहा, परमेश्वरा वर विश्वास ठेवा, देवाने आपल्या शरिरात अनेक आजारावर युध्द करण्याची शक्ती दिली आहे ती जागृत करा, तिला चालना दया बघा मग आपण कसे या आजाराला पळवुन लावतो, मित्रांनो सध्याची भयावह स्थिती बघुन हे दोन शब्द लिहावे असे वाटले माझे सर्व समाजसेवक, जन प्रतिनिधि याना एकच सांगने असेल आपण जन जागृती केली पाहिजे कारण खुप मोठ्या प्रमाणावर जनता या बाबत गोधळली आहे, खुप लोक यातून बरे होउन आता निरोगी होत आहेत हे लोकांना समजले की नक्कीच लोकांचे मनोबल वाढेल व त्यांचा आत्मविश्वास वाढून प्रतिकार शक्ती वाढेल ही खुप महत्वाची बाब आहे.\nविविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनांकडून निवेदने सादर\n🛑 “नववी आणि अकरावीच्या ” परीक्षा घेऊ नयेत… विद्यार्थ्यांना पास करून वरच्या वर्गात पाठवणे 🛑\nएसटीच्या दोन गाड्यांची दापोलीमध्ये समोरासमोर धडक, सोळा जण जखमी दोन्ही बसचेही नुकसान\nBy आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय\n*इवलासा वेलू लावला व्दारी* *त्याने घेतली उंच गगनभरारी\n*केली कुणीतरी करणी* *म्हणून लिहिली लेखणी,*\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00716.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/6869", "date_download": "2022-12-01T12:57:38Z", "digest": "sha1:4PRRX4ASWNOSBAJPX2BKVO6IFD3YMKYJ", "length": 11275, "nlines": 136, "source_domain": "dhanlabh.in", "title": "‘डीएसपी ब्लॅकरॉक – एफएमपी सिरीज -२३१-३एम’ – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n‘डीएसपी ब्लॅकरॉक – एफएमपी सिरीज -२३१-३एम’\nडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंडाने नवा फंड बाजारात दाखल केला आहे. ‘डीएसपी ब्लॅकरॉक – एफएमपी सिरीज -२३१-३एम’ असे या फंडाचे नाव आहे. नवीन योजना क्लोज एंडेड – इनकम फंड प्रकारातील आहे. या फंडांतर्गत गुंतवणूक करण्यासाठी नवी फंड ऑफर (एनएफओ) जाहीर करण्यात आली असून ही ऑफर फक्त आजच्या दिवसासाठी (३१ मे) खुली राहणार आहे. एनएफओ काळात गुंतवणूक करण्यासाठी एका युनिटची दर्शनी किंमत 10 रुपये आहे. योजनेचा एनएफओ खरेदी करण्यासाठी कमीत कमी ५००० रुपयांची गुंतवणूक बंधनकारक आहे.\nडीएसपी ब्लॅकरॉक – एफएमपी सिरीज -२३१-३एम’ या योजनेअंतर्गत फंडात गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवल्यानंतर हे पैसे फंडातर्फे प्रामुख्याने सरकारी व राज्य विकास सिक्युरिटीज मध्ये गुंतवले जाणार आहेत.ऍसेट अलोकेशनच्या मर्यादेत राहून टी- बिल्स, रेपो, रिव्हर्स रेपो आणि सीबीएलओ अशा मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्‌समध्ये योजनेचे व्यव्थापन केले जाणार आहे. ३ ते ३६ महिन्यांच्या कालावधीसाठी ही योजना जाहीर केली आहे.\nलौकिक बागवे आणि पंकज शर्मा हे या फंडाचे व्यवस्थापन करणार आहेत.\n‘एमसीएक्स’ने सुरु केली ही सुविधा\nनवा ‘अॅक्सिस ईएसजी इक्विटी फंड’\nतपासा – आपली पात्रता\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://kalakar.info/tag/mere-sai/", "date_download": "2022-12-01T12:21:44Z", "digest": "sha1:DJ3AA6PVGCGVA3UIMLERYMYKMWOLOAUN", "length": 7128, "nlines": 54, "source_domain": "kalakar.info", "title": "mere sai Archives - kalakar", "raw_content": "\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nप्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर\nबिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..\nलग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण\nआणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क ​​​रंग लावला हो..\nविक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा.. दोघेही एकदा गाडीवर बसून मैत्रिणीला..\nबुलढाण्याच्या मराठी तरुणाची बॉलिवूड वारी..\nमुंबई पुणे सारख्या कलाकारांनी मराठी सृष्टी व्यापली असली तरी या गर्दीत आता विदर्भातील तरुण मंडळी जागा मिळवताना दिसत आहेत. भारत गणेशपुरे, संकर्षण कऱ्हाडे, योगेश शिरसाट या कलाकारांची बोलण्याची हटके स्टाईल आणि विनोदाचे अचूक टायमिंग प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहेत. या यादीत आता बुलढाण्याच्या तरुणाने देखील केवळ मराठी सृष्टीतच नव्हे तर …\nआई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री झळकणार हिंदी मालिकेत…\nआई कुठे काय करते मालिकेत अरुंधती घटस्फोटानंतर तिच्या आईच्या घरी राहत आहे. हाताला काम मिळावे या प्रयत्नात असतानाच अनघा तिची भेट घेते आणि आश्रमात काम करण्याचे सुचवते. या आश्रमातील महिलांना अरुंधती आठवड्यातून एकदा गाणं देखील शिकवणार आहे. त्यामुळे मालिका सध्या रँक वळणावर आलेली पाहायला मिळत आहे. तुर्तास आई कुठे काय …\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/aurangabad/aurangabad-vaijapur-crime-thief-attacked-on-newlyweds-couple-husband-died-mhpv-574059.html", "date_download": "2022-12-01T13:45:16Z", "digest": "sha1:7VVPGALAFDORUCZYZYMOUKFY2LXWZBEE", "length": 9125, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Aurangabad Crime: औरंगाबाद हादरलं! सहा महिन्यांपूर्वी लग्न दाम्पत्यास चोरट्यांची बेदम मारहाण; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /aurangabad /\n सहा महिन्यांपूर्वी लग्न दाम्पत्यास चोरट्यांची बेदम मारहाण; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज\n सहा महिन्यांपूर्वी लग्न दाम्पत्यास चोरट्यांची बेदम मारहाण; पतीचा जागीच मृत्यू, पत्नीची मृत्यूशी झुंज\nAurangabad Crime: नवदाम्पत्यास (Newlyweds Couple) चोरट्यांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेनं संपूर्ण औरंगाबादमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.\nनार्को टेस्टमध्ये आफताबची कबुली, श्रद्धाचा मोबाईल अन् कपड्यांबाबत सांगितलं\nपुण्यात खूनाचे सत्र थांबेना, गेल्या 15 दिवसात 12 जणांचा खून\nनार्को टेस्टमध्ये गुन्हेगार सत्य सांगतात या प्रश्नांमुळे आफताबचा पर्दाफाश होणार\n2 कोटींचा विम्याचा दावा मिळावा म्हणून पत्नी अन् मेव्हण्याची हत्या, म्हणे अपघात..\nऔरंगाबाद, 03 जुलै: औरंगाबादमध्ये (Aurangabad) नवदाम्पत्यास (Newlyweds Couple) चोरट्यांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेत 25 वर्षीय पतीचा जागीच मृत्यू झाला असून पत्नी गंभीररित्या जखमी झाली आहे. पत्नीची सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरु आहे. धक्कादायक म्हणजे अवघ्या सहा महिन्यांपूर्वी या दाम्पत्याचं लग्न झालं होतं. गुरुवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास औरंगाबादमधल्या (Aurangabad Crime) वैजापूर (Vaijapur District) तालुक्यातल्या खांबाला फाटा वस्तीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं संपूर्ण औरंगाबादमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.\n25 वर्षीय राजेंद्र जिजाराम गोरसे असं मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या 24 वर्षीय पत्नीचं नाव मोहिनी राजेंद्र गोरसे असं आहे.\nगुरुवारी रात्री जेवण झाल्यानंतर राजेंद्र आणि त्याची पत्नी मोहिनी दोघंही खोलीत गेले. तर राजेंद्रचे आई, वडील आणि बहिण हे तिघेही दुसऱ्या खोलीत झोपण्यासाठी गेले. त्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी आधी राजेंद्रचे आई वडील झोपलेल्या खोलीची बाहेरुन कडी लावली. नंतर राजेंद्रच्या खोलीची कडी तोडली आणि आत प्रवेश केला. राजेंद्र आणि मोहिनी झोपेतून जागे झाले. नवदाम्पत्य समोर येताच आरोपींनी अज्ञात आरोपींनी त्यांना लाकडी दांड्यानं बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.\nहेही वाचा- धक्कादायक पत्रानंतर सचिन वाझेची पुन्हा चौकशी, होणार मोठा खुलासा\nया मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला. तर मोहिनी रक्ताच्या थारोळ्यात जखमी झाली. राजेंद्रच्या आई वडिलांनी आरडाओरड करताच गावकरी धावत येत होते. गावकरी येताना बघताच आरोपी पसार झाले.\nजखमी मोहिनीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर औरंगाबादच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T14:07:33Z", "digest": "sha1:FWSKRAT224DQKKVMTV7K4ABHS5DT7KV4", "length": 3316, "nlines": 71, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "बोधकथा Archives - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nपाहता पाहता शर्यतीचा दिवस उजाडला. सखा सकाळी उठून सगळं आवरू लागला. शांता कशीतरी उठण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला उठताच येत नव्हतं. तिची ती धडपड पाहून सखा तिच्या जवळ जात म्हणाला.\n“बसून राहा शांता, तापेचा जोर खूप वाढलाय\nसकाळच्या वेळी सखा सगळं आवरून महादेवाच्या मंदिराजवळ येऊन थांबला. आप्पा यायच्या आधीच तो तिथे होता. त्याला पाहून आप्पा जवळ येत म्हणाले.\n बरं झालं लवकर आलास आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये आपल्याकडे अजिबात वेळ नाहीये ” आप्पा सोबत तीन चार माणसे अजून होती त्यांच्याकडे पाहत आप्पा म्हणाले ,\n“तयार आहात ना रे सगळे \nसगळे एका सुरात म्हणाले.\nसखा फक्त पाहत राहिला.\n“भूक लागली असलं ना ” सखा एकटक तिच्याकडे पाहत म्हणाला. तिला पाण्याचा तांब्या त्याने दिला.\nशांता पाणी घटाघटा प्याली.\n“पोटात भुकेन कावळे वरडायलेत ” शांता पाण्याचा तांब्या खाली ठेवत म्हणाली.\n ” सखा तिला उठवत म्हणाला.\nसखा फक्त तिच्याकडे पाहून हसला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/amravati-zingat-became-the-headmaster-in-the-school-itself-video-viral-on-social-media/", "date_download": "2022-12-01T12:59:17Z", "digest": "sha1:F6PVDJ576LTSZ5QKJRL2KW5WKK2GI4EE", "length": 7931, "nlines": 132, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "अमरावती । अन शाळेतच हेडमास्तर झाले झिंगाट…Video सोशल मीडियावर व्हायरल…", "raw_content": "\n अन शाळेतच हेडमास्तर झाले झिंगाट…Video सोशल मीडियावर व्हायरल…\n अन शाळेतच हेडमास्तर झाले झिंगाट…Video सोशल मीडियावर व्हायरल…\nअमरावती : मेळघाटातील काटकुंभ जिल्हापरिषद प्राथमिक शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय, येथे शाळेतील वर्गखोलीत शाळेचे मुख्याध्यापक चक्क मद्यधुंद अवस्थेत झोपलेले आढळून आले आहे. अविनाश राजनकर असे मख्याध्यापकाचे नाव असून त्यांच्यावर कारवाईसाठी जिल्हापरिषद सीईओ यांच्याकडे तक्रार केली आहे.\nजिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक मद्यधुंद असल्याची तेथील नागरिकांना मिळाली तेव्हा त्यांचा मोबाईलवर व्हिडिओ काढण्यात आला आणि तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\nVideo – सौजन्य सोशल मिडिया\nअमरावती मराठी बातम्या लाईव्ह\nगांधीग्राम पुलावरून एका वेळेस २ ते ४ दुचाकी वाहने ढकलत नेण्यास हरकत नाही…कार्यकारी अभियंता, रा.म. वी. अकोला…\nभारतात पसरवल्या जात असलेल्या द्वेष, हिंसा व भिती विरोधात भारत जोडो यात्रा \n‘हे’ पराठे पौष्टिक आणि चवीने परिपूर्ण आहेत…ते कसे बनवायचे येथे शिका…\nजुन्या घराच्या खरेदीनंतर आपोआप वीज कनेक्शन नव्या मालकाच्या नावावर ‘ईज ऑफ लिव्हिंग’साठी महावितरणचा उपक्रम…\nAkola | पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या अडचणी वाढणार…वकील नजीब शेख यांचे कॉल टॅपिंग प्रकरण…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-unlimited.in/2012/05/hillary-clinton-in-india/", "date_download": "2022-12-01T14:39:56Z", "digest": "sha1:4DKFRWDW4JCG3SRIGY2EAUUK4V7DK4LV", "length": 7189, "nlines": 174, "source_domain": "www.marathi-unlimited.in", "title": "हिलरी क्लिंटन भारतात : Marathi Unlimited", "raw_content": "\nहिलरी क्लिंटन यांचे भारतात आगमन\nअमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचे तीन दिवसांच्या दौ-यासाठी रविवारी भारतात आगमन झाले.\nक्लिंटन रविवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथून विमानाने निघून कोलकाता येथे पोहोचल्या. विमानतळावर स्वागत झाल्यानंतर त्या कोलकात्याच्या दक्षिण भागातील एका हॉटेलकडे रवाना झाल्या. रविवारी त्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देतील. सोमवारी सकाळी ११ वाजता त्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची रायटर्स बिल्डिंग या सचिवालयाच्या इमारतीत भेट घेतील. तत्पूर्वी क्लिंटन शहरातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचीही भेट घेणार आहेत. क्लिंटन आणि ममता यांच्या भेटीत भारत-बांगलादेश संबंध आणि तिस्ता नदी पाणीवाटप प्रश्न आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. कोलकात्याला क्लिंटन यांची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी १९९७ साली त्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नी म्हणजे अमेरिकेच्या फर्स्ट लेडी म्हणून कोलकात्यात मदर तेरेसा यांच्या अंत्यविधीला हजर राहिल्या होत्या.\nविक्रम गोखले मराठी अभिनेते\nप्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन\nनागपूर – सततधार पावसाने गारवा आणि सर्वत्र पाणीच पाणी\nरस्तावरील गुपचूप वाला गुपचूप पणे काय करतो ते बघा\nविक्रम गोखले मराठी अभिनेते\nमराठी अनलिमिटेड : माझा महाराष्ट्राचे सूर. इथे आपणांस मराठी भाषेतील सर्व माहिती मिळेल. मराठी भाषेतील लेख, गाणी, कविता, वाचन, पाककला, इतिहास, थोर विचारवंत, दैनिक, गाव, शहर आणि इतर माहिती मराठी भाषेमध्ये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-unlimited.in/2015/09/soham-mantra/", "date_download": "2022-12-01T14:14:12Z", "digest": "sha1:RCWZHU73RUCTHEWBBCGFVUKEKJEZYPSZ", "length": 10734, "nlines": 200, "source_domain": "www.marathi-unlimited.in", "title": "Soham Mantra", "raw_content": "\nसो$हं या मंत्राचे महत्व अपरंपार आहे. सो$हं( स:अहं) व याचाच उलट उच्चार( अहंस:) हंस हे दोन्ही मंत्र अहंब्रम्हास्मि महावाक्याचे स्पष्ट बोधक आहेत. न करताही सो$हं हा जप अखंड श्वासोच्छवासाद्वारे होतो.\nसो$हं चिन्मात्रमेवैती चिंतन ध्यानं मुच्च्यते |\nध्यानस्य विस्मृती: सम्यक समाधिरभिधीयते||\nसो$हं अर्थात ‘तो चिन्मय सर्व समर्थ परमात्मा मीच आहे’. अर्थात ‘अहंब्रम्हास्मि’ हे चिंतन म्हणजेच ‘स्व-रूप ध्यान’ आणि ध्यान म्हणजे विषय विस्मृती व विषय विस्मृती म्हणजेच समाधी होय. (याज्ञवक्ल्य) समाधी म्हणजे जीव-शिव यांची समतावस्था संयोग किंवा योग असे म्हणतात. सो$हं चे खरे मर्म जाणणारे साधू, संत, महंतभक्त, योगीजन एका स्वराने सो$$$$$ हं म्हणतात. सो$हं हा मंत्र सदासर्वदा श्वासोच्छवासरूपाने अखंड जपत असतो.\nषटशतानि दिवा रात्रौ सहस्त्राण्येक्य विशन्ति ||\nएतत्संख्यान्वितं मंत्र जीवो जप्ती सर्वदा |\nअजपा नाम गायत्री योगियां मोक्षदा सदा||\nनिरोगी स्थितीत हा जप स्वभावत: २१६०० संख्येपर्यंत होतो. त्याला योगीजन मोक्ष देणारी ‘अजपा गायत्री’ असे म्हणतात. आपल्या नाकातून अहर्निश चालणाऱ्या श्वासोच्छवासाचा सूक्ष्मपणे कानोसा घेतल्यास ‘ सो$हं सो$हं ‘ असा स्पष्ट उच्चार ऐकू येतो. ‘अजपाजप’ (मुखाने न उच्चारता होणारा जप ) अशी संज्ञा आहे. या अजपाजपात प्रत्येक श्वास आत घेताना व बाहेर सोडताना ‘नादाणुसंधान’ विशेषत: ” आत्मानुसंधान” ठेवणे सर्वथैव आवश्यक आहे . ‘अहं’ किंवा ‘हं’ शब्दाने मिथ्या देहहंकार बाहेर त्यागावयाचा असतो आणि ‘स:’ शब्दाने ‘मी’ साक्षात तोच परब्रम्ह आहे अर्थात ‘अहंब्रम्हास्मि’ असा सत्य स्वात्माहंकार आंत भ्राव्याचा असतो. अशा अखंड दृढ भावनेने नादाणुसंधानयुक्त पूर्ण आत्मानुसंधान करीत गेल्यास लवकरच चित्ताचा लाभ होऊन ते चित्स्वरुप बनते, आत्मस्वरुपाकार बनते; भावसमाधीत जाऊन ते आत्मसाक्षात्कार बनते. असा अजपाजप हा अनेक योग्यांचा स्वानुभव आहे.\nझटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत तुमच्यासाठी खास\nयशाची गुरूकिल्ली मिळवण्यासाठी करा या 10 गोष्टी\nमौल्यवान रत्ने धारण करताना\nश्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा (गुरुवारची मार्गशीर्ष व्रत कथा)\nविदेशी फळ-भाज्यातून अर्थार्जन ….\nएकाच दिवसात जीवन जगण्याचे आठ उपाय\nजीवनात सतत यशस्वी होण्याची कारणे\nकृती देव मराठी फॉन्ट मराठी फॉन्ट, तात्काळ डाउनलोड करण्यासाठी.\nहे शरीर नाही हि तलवार आहे , हे ध्यानात राहूदे\nकोरोना फक्त वाईट च का\nउत्तम आरोग्य मिळवा आणि सुदृढ शरीरप्रकृतीसाठी या सोप्या टीप्स फॉलो करा.\nहिवाळ्यातील पौष्टिक लाडूंचे प्रकार आणि फायदे\nआयुर्वेदिक पद्धतीने घ्या केसांची काळजी\nलावलेला मेहंदीला लालभडक रंग कसा आणायचा यावर उपाय\nवजन वाढवण्यासाठी घरगुती उपाय\nनिरोगी आरोग्य राहण्यासाठी टिप्स – Marathi Tips For Health\nचेहरा गोरा आणि सुंदर बनवण्यासाठी घरगुती उपाय\nटोमॅटो खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम\nडोळ्यांखालील काळी वर्तुळं दूर करण्यासाठी घरगुती उपाय\nविक्रम गोखले मराठी अभिनेते\nमराठी अनलिमिटेड : माझा महाराष्ट्राचे सूर. इथे आपणांस मराठी भाषेतील सर्व माहिती मिळेल. मराठी भाषेतील लेख, गाणी, कविता, वाचन, पाककला, इतिहास, थोर विचारवंत, दैनिक, गाव, शहर आणि इतर माहिती मराठी भाषेमध्ये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00717.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2022-12-01T13:34:23Z", "digest": "sha1:PQSXHTBXV7RFPJ2T6AITKJXAFOHEDA7O", "length": 6600, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चटणी - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nचटणी हा एक भारतीय तिखट खाद्यपदार्थ आहे. चाटण या संस्कृत शब्दावरून चटणी हा शब्द भारतीय भाषांत आला. हा भारतीय जेवणातला महत्त्वाचा पदार्थ आहे. प्रांताप्रांतांनुसार चटण्यांमध्ये वैविध्य आले आहे. यामध्ये अनेक चटण्या घरामध्ये पिढ्यान्‌‍पिढ्या बनवल्या जातात.\nआजीच्या विविध चटण्या (प्रमिला पटवर्धन)\nकहाणी चटणीची (मृणाल तुळपुळे)\nचटकदार चटण्याच चटण्या (शीला काकडे)\nचटण्या कोशिंबिरी (अनिता राजगुरू)\nचटण्या, कोशिंबिरी, भरीत, रायती (वंदना वेलणकर)\nचटण्या चवीपरीच्या (शीला निपुणगे)\nचटण्या मसाले व अभिनव पाककला (नीला जोशी)\nझणझणीत अनेक प्रकारच्या चटण्या (वंदना वेलणकर)\nलज्जतदार मसाले, चटण्या आणि सॉस (वैजयंती केळकर)\nविविध चटण्या (उषा पंढरपुरे)\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nमराठी विकिबुक्स बंधूप्रकल्पात स्थानांतरित करावयाचे लेख\nया पानातील शेवटचा बदल १० मे २०२२ रोजी २३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.domkawla.com/tag/niche-topic/", "date_download": "2022-12-01T13:42:48Z", "digest": "sha1:RTXIQCJMUM4H64RDTVM6IYYURVSN47LN", "length": 1817, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "Niche Topic - DOMKAWLA", "raw_content": "\n इंस्टाग्राम वर लाईक्स कसे वाढवायचे\nInstagram followers इंस्टाग्राम वर लाईक्स कसे वाढवायचे तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्राम लाईक वाढवायच्या आहेत का तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्राम लाईक वाढवायच्या आहेत का\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00718.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/2180", "date_download": "2022-12-01T12:26:29Z", "digest": "sha1:RDUHNZOCX6PNEYQAJG2D7IQBV3AWMPFW", "length": 13516, "nlines": 140, "source_domain": "dhanlabh.in", "title": "मध्यमवर्गीयासाठी !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nसोने किंवा जमीन यासारखी भौतिक मालकी असणे म्हणजे गुंतवणूक असा भारतीयांमध्ये सर्वसाधारण समज आहे. परंतु, बदलत्या काळात गुंतवणुकीच्या नमुन्यांमध्ये कमालीचे परिवर्तन आलेले दिसते. अलीकडे भारतीय गुंतवणूकदारही कंपन्यांचे समभाग, रोखे आणि म्युच्युअल फंड अशा अत्याधुनिक वित्तीय मालमत्तेकडे वळत आहेत. देशातील तरुण या बदलामागचे शिलेदार आहेत. हे युवकही शिकाऊ अवस्थेत असून त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे.\nशिक्षितांमध्येही वित्तीय शिक्षणाचा अभाव दिसतो. गुंतवणुकीची संकल्पना समजून घेण्यासाठी गुंतवणुकीवरील काही सोपी पुस्तके वाचावीत. ज्यामुळे हा विषय स्पष्ट होण्यासाठी मदत होते. गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला व्यावसायिक बनण्याची गरज नाही. उलट कठीण संकल्पना उलगडून, वित्तीय कपोलकल्पना दूर करणे महत्त्वाचे ठरते.\nथोडय़ा फार प्रमाणातील संशोधनातून एखाद्यला जाणवते की, स्मार्ट गुंतवणूक हा महागाईचा दर आटोक्यात आणण्यासाठीचा एकमेव पर्याय आहे. महागाई आणि कर हे परताव्यातील महत्त्वाचे अडसर आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. कारण या दोन घटकांमुळे फार कमी परतावा (रिटर्न) हातात येतो.\nम्हणून सुरुवात लवकर करा\nगुंतवणुकीला लवकर सुरुवात करणे म्हणजे चक्रवाढ व्याजाचा फायदा घेणे होय. गुंतवणूक वयाच्या लवकरच्या टप्प्यात केल्याने गुंतवणूक वाढण्यास वेळ मिळतो आणि बाजाराच्या अस्थिरतेपासून सावरायची संधी मिळते. चालढकल क्वचितच माणसाच्या आयुष्यात मदतीची ठरते. गुंतवणूक त्यापैकीच एक आहे. मुळातच चांगल्या स्टॉक/ म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्याने त्याचे दीर्घकालीन परिणाम दिसतात, हा एक चांगला मार्ग आहे.\nएखाद्याला मालकीच्या घरात राहताना किंवा कुटुंबासोबत राहताना अडथळ्यांचा सामना करावा लागतो, सामान्यपणे तरुणाईचे मुलभूत खर्च फार जास्त असतात. जेव्हा गुंतवणुकीच्या बचतीचा मुद्दा येतो, तेव्हा हे आव्हानात्मक ठरते. सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान्स (एसआयपी) हा समस्येवरचा उतारा आहे.\nथोडय़ा एसआयपीसाठी महिन्याच्या मिळकतीमधील काही भाग बाजूला ठेवावा. यामुळे रक्कम शिलकीत पडेल व काही कालावधीतच तुमची बचत निश्चितच वाढेल. यासाठी सल्लागाराची मदत घेणे उचीत\n‘लॉक-इन’ काळ संपल्यावर काय करावे\nलार्ज कॅप फंड अनुभवावा \nबँक FD ला पर्याय आहे———\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.companysolutions.sk/lyrics-whatever-oasis-songfacts", "date_download": "2022-12-01T13:55:49Z", "digest": "sha1:MD4KDJLEURVWRVG6WSTAZCLDRADNMT6E", "length": 7189, "nlines": 110, "source_domain": "mr.companysolutions.sk", "title": "ओएसिस द्वारे जे काही साठी गीत - कलाकारांच्या गोष्टी", "raw_content": "\nओएसिस द्वारे जे काही साठी गीत\nअरे जेव्हा सूर्यप्रकाश तुम्हाला इशारा करतो\nआणि तुमचे पंख उलगडू लागतात\nतुम्ही आणलेले विचार आणि तुम्ही गायलेली गाणी\nआणि जर तलवार तुमच्यामध्ये असेल तर\nआणि त्याचे शब्द माझ्या आत्म्याला घायाळ करू शकतात\nतुम्हाला जे मिळाले ते तुम्ही मला भरू शकता\nकारण माझे हृदय चालू आहे\nआणि तिचे मार्ग उंच आणि उंच आहेत\nआणि जेव्हा ती बोलते तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवतो\nआणि तिचे मार्ग उंच आणि उंच आहेत\nआणि माझा विश्वास आहे, ती बोलते तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवतो\nतू माझ्या सर्व उत्कटतेच्या विचारांमध्ये आहेस\nआणि माझ्या आनंदाची स्वप्ने\nजे काही माझ्या नश्वर फ्रेमला हलवून टाकते\nतू रात्री उबदार ठेवशील का\nतू कोठून आलास हे मला माहित नाही\nनाही मला सुगावा लागला नाही\nमला एवढेच माहित आहे की मी प्रेमात आहे\nमाझ्यावर प्रेम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीसोबत\nआणि तिचे मार्ग उंच आणि उंच आहेत\nआणि जेव्हा ती बोलते तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवतो\nआणि तिचे मार्ग उंच आणि उंच आहेत\nआणि माझा विश्वास आहे, ती बोलते तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवतो\nआणि तिचे मार्ग उंच आणि उंच आहेत\nआणि जेव्हा ती बोलते तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवतो\nआणि तिचे मार्ग उंच आणि उंच आहेत\nआणि माझा विश्वास आहे, ती बोलते तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवतो\nती बोलते तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवतो\nती बोलते तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवतो\nती बोलते तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवतो\nखेळा जे काही सापडले नाही. संलग्न दुवे असू शकतात\nअय्याज द्वारे रिप्लेसाठी गीत\nआईस क्यूब द्वारे तो एक चांगला दिवस होता\nहॉट चॉकलेट द्वारे एम्मा साठी गीत\nThe Shirelles द्वारे मामा सेड साठी बोल\nडिओ द्वारे इंद्रधनुष्य इन द डार्क\nकेंड्रिक लामरचे जलतरण तलाव (मद्यपान).\nऑन द सनी साइड ऑफ द स्ट्रीट हॅरी रिचमनचे गीत\nडीजे खालेद द्वारे विनामूल्य\nब्लॅक मखमलीसाठी अलनह मायल्सचे गीत\nFugees द्वारे तयार किंवा नाही साठी गीत\nब्रूस स्प्रिंगस्टीन द्वारे टफअर दॅन द रेस्ट साठी गीत\nनियाल होरान द्वारे खूप विचारण्यासाठी बोल\nगाणी कथा आणि मूल्ये\nकालच्या गीतांपेक्षा आज मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो\nतुला माझ्यामध्ये एक मित्र मिळाला आहे\nबाई जेव्हा तू माझ्याबरोबर असतेस तेव्हा मी हसत आहे\nमी हॉट सबच्या खाली शॉटगन चालवतो\nउन्हाळ्यातील मुले डॉन हेनली\nया क्षणी मी काय करेन असे तुम्हाला वाटते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2022-12-01T14:28:18Z", "digest": "sha1:L4NSJBRKLULU4DYLNPBUC3MZQUX2IX4X", "length": 5138, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नेदरलँड्सचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\nनेदरलँड्समधील नद्या‎ (१ प)\nनेदरलँड्सचे प्रांत‎ (१ क, १२ प)\nनेदरलँड्समधील शहरे‎ (२ क, १५ प)\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2022-12-01T13:51:29Z", "digest": "sha1:EZ3GK3AD6VJQPNSJ54QZOP7GXRIOIEAU", "length": 8397, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हिंदुस्तान टाइम्स - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहिंदुस्तान टाइम्स हे भारतातील (विशेषतः उत्तर भारतातील) एक प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र आहे. हिंदुस्तान टाइम्स एकाचवेळी नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, पाटणा, रांची, लखनौ, भोपाळ व चंदिगढ ह्या शहरांमधुन प्रकाशित होतो. १९२४ साली भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या दरम्यान ह्या वृत्तपत्राची स्थापना झाली[१][२].\nहिंदुस्तान टाईम्सची स्थापना १९२४ मध्ये पंजाब प्रांतातील अकाली चळवळ व शिरोमणी अकाली दलाचे संस्थापक-पिता सुंदरसिंग लयलपुरी यांनी केली होती[३]. महात्मा गांधी यांचे पुत्र देवदास गांधी यांना संपादक समितीमध्ये स्थान देण्यात आले होते आणि नंतर ते संपादक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. उद्घाटन सोहळा महात्मा गांधींनी २६ सप्टेंबर १९२४ रोजी सादर केला[४].\nदिल्लीस्थित हिंदुस्तान टाईम्स हा केके बिर्ला समूहाचा एक भाग आहे आणि काँग्रेस पक्षाच्या राज्यसभेची सदस्य आणि उद्योगपती कृष्णाकुमार बिर्ला यांची मुलगी आणि घनश्याम दास बिर्ला यांची नात शोभना भारतिया यांचे व्यवस्थापन आहे.\nहिंदुस्तान टाईम्स अधिकृत वेबसाइट\nआफ्टरनून • एशियन एज • बॉम्बे समाचार • द टाइम्स ऑफ इंडिया • बॉम्बे टाइम्स • इंडियन एक्सप्रेस • डीएनए • लोकमत • लोकसत्ता • महाराष्ट्र टाइम्स • मिड-डे • मिरर बझ • मुंबई मिरर •\nनवा काळ • तरुण भारत • नवभारत टाइम्स • सामना • सकाळ • द इकॉनॉमिक टाइम्स • हिंदुस्तान टाइम्स • प्रहार\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ०५:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5/", "date_download": "2022-12-01T13:36:00Z", "digest": "sha1:G2DITRWJZIJJTLR2DVLYMWERGFVC6HCU", "length": 7392, "nlines": 87, "source_domain": "navakal.in", "title": "औरंगाबाद जिल्ह्यातही गोवरचा शिरकावदोन बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nऔरंगाबाद जिल्ह्यातही गोवरचा शिरकाव\nदोन बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह\nऔरंगाबाद – राज्यात गोवरने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यात गोवरचे रुग्ण आढळून येत आहेत. एकीकडे गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असताना आता दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्यातही गोवरचा शिरकाव झाला आहे.जिल्ह्यात गोवरचे दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.\nमुंबई,भिवंडी,मालेगावनंतर आता औरंगाबाद जिल्ह्यातही गोवर आजाराने शिरकाव केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात दोन बालकांना गोवरची लागण झाली आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरातील एका ७ वर्षीय बालकाचा आणि सिल्लोड येथील ४ वर्षे ११ महिन्यांचा बालिकेचा समावेश आहे.अजूनही आठ रुग्णांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या आरोग्य विभागासह सार्वजनिक आरोग्य विभागाकडून विविध खबरदारी घेण्यास सुरुवात करण्यात आली.औरंगाबाद शहरातील नाहिदनगर येथील ७ वर्षीय मुलाला गोवरची लागण झाली आहे.\nया मुलाला १० नोव्हेंबर रोजी अंगावर पुरळची लक्षणे आढळली होती. सिल्लोड येथील बालिकेला १३ नोव्हेंबर रोजी लक्षणे आढळली होती.\nआतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात फक्त गोवर संशयित रुग्ण आढळून येत होते.मात्र,आता दोन बालकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे.पालिका आणि ग्रामीण भागातील आरोग्य विभागाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे.तसेच संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जात आहे.तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनन देखील आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nPrevPreviousदिल्लीच्या चांदनी चौकातील भागीरथ मार्केटला भीषण आग\nNextमुंबई-पुणे हायवेवर बोरघाटात ट्रकची\n६ गाड्यांना धडक, अनेक जण जखमीNext\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00719.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2020/02/blog-post_65.html", "date_download": "2022-12-01T13:59:51Z", "digest": "sha1:BXRPSEKXHLKGIMSTNGGADOUFW7SIZ3O2", "length": 6001, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "अ‍ॅट्रॉसिटी गुन्हा नोंदविण्यापुर्वी वरिष्ठाच्या परवानगीची गरज नाही: सुप्रीम कोर्ट", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजअ‍ॅट्रॉसिटी गुन्हा नोंदविण्यापुर्वी वरिष्ठाच्या परवानगीची गरज नाही: सुप्रीम कोर्ट\nअ‍ॅट्रॉसिटी गुन्हा नोंदविण्यापुर्वी वरिष्ठाच्या परवानगीची गरज नाही: सुप्रीम कोर्ट\nकेंद्र सरकारने केलेल्या दुरूस्तीला उच्च न्यायालयात मंजूरी\nअनुसूचित जाति - जमाती (SC/ST )अधिनियमातील सरकारच्या 2018 मधील दुरुस्तीवर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला असुन केंद्र सरकारच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाकडुन हिरवा कंदील मिळाला आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तक्रारी केल्यावर प्राथमिक चौकशी करणे आवश्यक नाही.तसेच या कायदया अर्तंगत गुन्हा नोंदविण्यापूर्वी वरिष्ठ अधिकार्‍यांची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. अशी दुरुस्ती केंद्र सरकारने केली होती. त्याला आता सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे हा कायदा आणखी कडक झाला असून दलित अत्याचाराविरुद्धचे सरकारचे हे मोठे पाऊल असल्याचे बोलले जात आहे.\nसुरूवातीला एससी / एसटी कायदा प्रकरणात अटकपूर्व जामीन तरतूद होती तीही या नव्या दुरुस्तीत रद्द करण्यात आली आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये न्यायालय एफआयआर रद्द करू शकते. केंद्र सरकारने ही दुरुस्ती केल्यानंतर त्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाने काही दुरुस्त्यांना स्थगिती दिली होती. मात्र आता कोर्टाने आपलाच निर्णय फिरवला असून या दुरुस्तीला मान्यता दिली असल्याने हा कायदा अनखी कडक झाल्याचे दिसत आहे.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-taurus-horoscope-in-marathi-03-07-2021/", "date_download": "2022-12-01T13:04:36Z", "digest": "sha1:FRB47ZFVIDINQ2SUUO2FMBZOHV3HFHHN", "length": 13589, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays Vrishbha (Taurus) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nआपल्याच भावासोबत रिलेशनशिपमध्ये तरुणी, एक गोष्टीने पलटलं नात्याचं समीकरण\nसमांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी थेट गाठणार 'हा' देश\nबैलगाडा शर्यतीचं इतकं खूळ का आहे या शर्यतीची सुरुवात ते वाद, सर्वकाही...\nडिसेंबरमध्ये लाँच होणार ‘या’ नवीन कार, पाहा काय आहेत वैशिष्ट्यं\nबैलगाडा शर्यतीचं इतकं खूळ का आहे या शर्यतीची सुरुवात ते वाद, सर्वकाही...\nVideo : झोप नाही, गाडी चालवायची कशी एसटी ड्रायव्हरची अवस्था पाहून बसेल धक्का\nNo Shave November: कोल्हापूरच्या तरुणांनी गोळा केली कॅन्सरग्रस्तांसाठी मदत,Video\nपुण्यात खूनाचे सत्र थांबेना, गेल्या 15 दिवसात 12 जणांचा खून\nनार्को टेस्टमध्ये आफताबची कबुली, श्रद्धाचा मोबाईल अन् कपड्यांबाबत सांगितलं\n सापडलेली सोन्याची चैन केली परत, मालकाने काय केलं पाहा\nलग्नानंतर वर्षातच तरुणीचा शेवट; आई-वडिलांनीच हत्या करून मृतदेह बॅगेत भरला अन्...\nनार्को टेस्टमध्ये गुन्हेगार सत्य सांगतात या प्रश्नांमुळे आफताबचा पर्दाफाश होणार\nसमांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी थेट गाठणार 'हा' देश\nराणा दा पाठक बाईंचा खास लुक; ग्रँड हळदी सेलिब्रेशनची पहिली झलक पाहाच\nकाही केल्या शांत होईना अर्जुन कपूरचा राग; पोस्ट करत म्हणाला 'तुमच्या कर्माची फळं\n अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली महत्त्वाची घोषणा\nBCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ३ माजी क्रिकेटपटूंची वर्णी\nस्टीव्ह स्मिथने डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी केली बरोबरी, हिटमॅनला दिलं आव्हान\nबांगलादेश दौऱ्यानंतर ३ सामन्यात का खेळणार नाहीत विराट, रोहित\nइंग्लंडची कसोटीत टी20 सारखी फटकेबाजी, पाकिस्तानच्या गोलंदाजांची केली धुलाई\nरिटेल Digital Rupee म्हणजे काय क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल रुपीमधला फरक\nतुमचं या बँकेत Loan आहे का भरावा लागणार जास्त EMI\nफेक सल्लागारांवर SEBIची मोठी कारवाई, तुम्ही तर पैसे गुंतवले नाही ना\nAirport शेजारी घर असेल तर मिळणार नाही ही सुविधा, तुमचं होऊ शकतं नुकसान\nहिवाळ्यात खा हे 10 सुपरफूड; आजार राहतील दूर, तज्ञांनीच दिला सल्ला\n...म्हणून लोकांना आवडते जुनी दारू; तुम्हाला माहितीये का कारण\nSarees on EMI : लग्नाची बिनधास्त करा खरेदी, 'इथं' घ्या ईएमआयवर साड्या\nविवाहबाह्य संबंधामधून बाहेर कसं पडावं हे 4 उपाय खूपच फायद्याचे\nHealth Tips : निरुपयोगी समजून फेकू नका आल्याची बहुमोल साल, असा करा उपयोग\nक्रिकेटपासून हिंदूहृदयसम्राटांपर्यंत; पु. ल. देशपांडेंचे 7 भन्नाट किस्से\nहरपलं देहभान... विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन वारकरी; पहा वारीचे सुंदर PHOTO\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\nआपल्याच भावासोबत रिलेशनशिपमध्ये तरुणी, एक गोष्टीने पलटलं नात्याचं समीकरण\nआकाशातून कोसळताच हातात धरलं; विमानाचा कधीच पाहिला नसेल असा Shocking Video\nपाण्यावर धावणारा सरडा कधी पाहिलाय का वन अधिकाऱ्यांनी उघड केलं गुपित\n वजन घटवण्याच्या नादात असा उपाय पडला भारी; फुटली महिलेची किडनी\nयंदा 7 डिसेंबरला आहे दत्त जयंती; जाणून घ्या श्रीदत्तात्रेयाचे अवतार, धार्मिक कथा\nसंध्याकाळच्या वेळेस चुकून पण ही कामं करू नयेत; त्याचं वास्तुशास्त्र समजून घ्या\n'पंचका'मध्ये कोणाचा मृत्यू झाल्यास काय करावं अंत्यसंस्कारावेळी करा हे काम\n2023 हे वर्ष `या` पाच राशींसाठी असेल विशेष शुभफलदायी\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(वृषभ राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nश्रीगणेश यांच्या कृपेने आज आपण नवे काम सुरू करू शकाल. आजचा दिवस नोकरदारांना शुभ आहे. नोकरीत बढती व पगारवाढीच्या बातम्या मिळतील. सरकारकडून लाभ मिळेल. सांसारिक जीवनात सुख - शांती मिळेल. वरिष्ठांचे प्रोत्साहन मिळाल्याने आपला उत्साह द्विगुणित होईल. अपूर्ण कामे तडीस जातील. दांपत्य जीवनात गोडवा वाढेल. सरकारी लाभ मिळतील.\nवृषभ राशीचा स्वामी शुक्र असतो. या राशीच्या व्यक्तींनी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं आणि कष्टांचं फळ कुठल्याही परिस्थितीत मिळायलाच हवं असं वाटतं. वृषभ राशीचे लोक कोणताही विचार न करता एखाद्या कामात झोकून देतात.\nबुधाच्या संक्रमणाने तयार होतोय भद्रराज योग; या 3 राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस\nया 6 राशींसाठी बुधादित्य योग भाग्यशाली; नोकरी-व्यवसायात मिळतील सुखद वार्ता\nया 5 राशींचे लोक असतात जरा जास्तच इमोशनल; भावनिक निर्णयाचा बसतो फटका\nआजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/government-ed-searches-national-herald", "date_download": "2022-12-01T13:31:34Z", "digest": "sha1:65IZR33224JWLQZD2EKZJKRNMAM5D3HC", "length": 5779, "nlines": 70, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नॅशनल हेराल्ड प्रकरणी १२ ठिकाणी ईडीच्या धाडी - द वायर मराठी", "raw_content": "\nनॅशनल हेराल्ड प्रकरणी १२ ठिकाणी ईडीच्या धाडी\nनवी दिल्लीः नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने मंगळवारी दिल्लीत विविध १२ ठिकाणी छापे टाकले. एक छापा बहादूर शहा जफर मार्गावरील नॅशनल हेराल्डच्या मुख्य कार्यालयावरही टाकला. या छाप्यात नॅशनल हेराल्डची काही संपत्ती ईडीने ताब्यात घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. ही धाड मनी लाँडरिंगच्या पीएमएलए कायद्यांतर्गत अधिक पुरावे मिळवण्यासाठी घालण्यात आल्या आहेत.\nकाही दिवसांपूर्वी ईडीने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी यांची कसून चौकशी केली होती. हे दोघे नॅशनल हेराल्डच्या संचालक मंडळातील सदस्य आहेत.\nदरम्यान या धाडी टाकल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. भाजपचे हे सूडाचे राजकारण असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप होता. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी नरेंद्र मोदी सरकारचे हे सूडाचे राजकारण असून तुम्ही आमचा आवाज बंद करू शकत नाही, असा इशारा दिला.\nअल-काइदाचा प्रमुख अल-जवाहिरी ठार\nराज्यपाल कोश्यारी नमले, माफी मागितली\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AB-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2022-12-01T14:48:44Z", "digest": "sha1:DZDH3F2QPASZKVDI3ITQSBLZPKGZDQYC", "length": 7738, "nlines": 55, "source_domain": "marathitimes.in", "title": "या ५ नावाच्या जोड्या कधीच वेगळ्या होत नाही, कमी वेळेत जाणून घ्या खुप काही. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nया ५ नावाच्या जोड्या कधीच वेगळ्या होत नाही, कमी वेळेत जाणून घ्या खुप काही.\nमित्रांनो ज्योतिष शास्त्र सांगतो की या पाच नावाच्या जोड्या कधीच वेगळे होत नाही. मित्रांनो प्रेम करणे जितके सोपे आहे तितकेच अवघडही आहे. आणि ते निभावणे त्याहूनही अवघड असते.\nमुलगा असो किंवा मुलगी प्रत्येकाला असेच वाटत असते की लाईफ पार्टनरची साथ आपल्याला शेवटपर्यंत असावी. आणि जीवनाच्या कोणत्याही वेळेत ही साथ सुटू नये. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच नावाचे कपल सांगणार आहोत. जे कधी एकमेकांपासून वेगळे होत नाही.\n१) A आणि S नावाचे कपल- अस म्हटल जात A आणि S नावाच्या जोड्या स्वर्गातून बनलेल्या असतात. नेहमी एकमेकांसोबत खूश राहण्याचा या जोड्यांच अती प्रेम असत. आणि याच प्रेम आणि विश्वासामुळे हे कपल नेहमी एकत्र राहतात.\n२) P आणि B नावाचे कपल- या नावाचे लोक नेहमी एकमेकांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात. आणि यामुळेच यांचे नाते दिवसेंदिवस घट्ट होत राहते. जर एकमेकांवर विश्वास आणि एकमेकांसोबत राहण्याची इच्छा असेल तर ते नाते कधी तुटत नाही.\n३) A आणि T नावाचे कपल- या नावाचे लोक आपले नाते खूप इमानदारीने निभावतात आणि प्रत्येक वळणावर एकमेकांसोबत असतात. जर कोणी कमजोर पडत असेल तर त्यांचा सहारा बनतात. जर यांच्या प्रेमाच्या नात्याची ओळख असते.\n४) V आणि M नावाचे कपल- या नावाचे लोक आपल्या पार्टनर वर इतके प्रेम करतात. की त्याला धोका देण्याविषयी ते विचारही करू शकत नाही. दोघे आपल्या पार्टनरचा आनंदासाठी काहीही करायला तयार असतात. या दोघांच्या मध्ये संशय हा कधिच येत नाही.\n५) H आणि J नावाचे कपल- या नावाचे कपल्स मध्ये तुम्हाला खरे आणि अतूट प्रेम दिसून येते. त्याच्याबरोबर विश्वासही अतूटपणे दिसून येईल. जर या कपल्स मध्ये भांडण झाले तरी समजूतदारपणे ते दोघ मिटवतात.\nतर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.companysolutions.sk/its-shame-first-aid-kit-songfacts", "date_download": "2022-12-01T14:35:00Z", "digest": "sha1:3DLMP553BPWO35BXUP7QVPAVCRZALMJ4", "length": 7830, "nlines": 71, "source_domain": "mr.companysolutions.sk", "title": "प्रथमोपचार किट द्वारे ही एक लाज आहे - इतर", "raw_content": "\nप्रथमोपचार किट द्वारे ही एक लाज आहे\nया गाण्यात क्षणभंगुर प्रणय दरम्यान ओळखीचा शोध घेण्याविषयी क्लारा आणि जोहाना सोडरबर्ग या बहिणींच्या क्रुनिंग उदासीन बोल सापडतात. ट्रॅक लॉस एंजेलिसमधील एका कठीण काळापासून प्रेरित होता, जिथे त्यांनी त्यांच्या चौथ्या स्टुडिओ अल्बमसाठी 2017 च्या वसंत तूमध्ये पाच आठवडे घालवले. या जोडीने देवदूतांचे शहर शोधले हे फक्त सूर्यप्रकाशातच मजा नाही. ते म्हणाले:\n'आम्हा दोघांसाठी हा कठीण काळ होता. आम्ही या सुंदर सनी ठिकाणी होतो, परंतु बहुतेक दुःखी आणि एकटे वाटले. 'इट्स अ लाज' हे नातं संपल्यानंतर तुम्हाला जाणवणाऱ्या शून्यता आणि निराशेबद्दल गाणं आहे. वेदना कमी करण्यासाठी आणि कमी एकटेपणा जाणवण्यासाठी तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर जाल. '\nहे गाणे प्रथमोपचार किट जोडीने कारमध्ये लिहिले होते कारण ते एल मटाडोर बीचवर एक सुंदर दिवस घालवल्यानंतर एलए मधील त्यांच्या भाड्याच्या घराकडे परत प्रवास करत होते.\nम्युझिकली हे क्लासिक अल्बमद्वारे प्रेरित होते. बहिणींनी सांगितले ध्वनीचा परिणाम : 'आम्ही फ्लीटवुड मॅकचे खूप ऐकत होतो अफवा स्टुडिओमध्ये हे गाणे रेकॉर्ड करताना. आम्हाला आवडणाऱ्या त्या रेकॉर्डमध्ये एक बाउन्सी गुणवत्ता आहे. गीतात्मक आशयाच्या अगदी उलट, हे गाणे जिवंत आणि उत्साही वाटले पाहिजे. '\nउदास गीतात्मक सामग्री एका उत्साही व्यवस्थेद्वारे तयार केली गेली आहे. क्लारा यांनी सांगितले सुर्य : 'आम्हाला नेहमीच सुंदर पद्धतीने गायलेल्या दुःखी गीतांमध्ये रस आहे. देशी संगीतामध्ये तुम्हाला तो कॉन्ट्रास्ट खूप आढळतो, जो खूप गडद असू शकतो. हे सहसा जीवनातील कथा आणि लोकांच्या दुःखांबद्दल असते परंतु ते सुंदरपणे खेळले जाते आणि मला ते आवडते. '\nजोहानाने पुढे सांगितले की तिला वाटते की हे गाणे दयनीय/आनंददायक डायनॅमिक उत्तम प्रकारे पकडते. ती म्हणाली, 'विचित्रपणे, मला ते गाणे गाण्यात आनंद वाटतो जरी तो अनेक प्रकारे दुःखी आहे,' ती म्हणाली. 'अशी निराशा आणि एकटेपणा आहे आणि ते कसे होते ते मला आठवते पण त्याच वेळी, मी विचार करत आहे,' मला माहित आहे की ही लाजिरवाणी गोष्ट आहे पण हे असे आहे आणि अहो, मी याबद्दल काय करू शकतो\nफ्रँक झप्पाचा ओला टी-शर्ट नाइट\nकेनी रॉजर्स द्वारे द गॅम्बलर साठी गीत\nटिम बकलीचे गाणे टू द सायरन\nएड शीरन यांचे शेप ऑफ यू\nस्टिंगद्वारे गोल्ड्स ऑफ गोल्डसाठी गीत\nRoxette द्वारे The Look साठी गीत\nएल्विस प्रेस्ली द्वारे लव्ह मी टेंडर\nइफ यू एव्हर कम बॅक द स्क्रिप्ट\nस्टॅनली ब्रदर्स द्वारे मॅन ऑफ कॉन्स्टंट सॉरो\nद लाइटनिंग सीड्स द्वारे तीन सिंहांसाठी गीत\nजॉनी कॅश द्वारे I Walk The Line साठी गीत\nनील हेफ्टीची बॅटमॅन थीम\nमशीन गन केली द्वारे वाईट गोष्टींसाठी गीत\nगाणी कथा आणि मूल्ये\nमला फक्त पुरेसे डेपेच मोड मिळत नाही\n2020 देवदूत संख्या अर्थ\nतीन सहा नऊ ती ठीक आहे\nग्रीन डे तुमच्याकडे वेळ गीत आहेत का\nजे चमकते ते सर्व सोन्याचे तोंड आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.big9news.com/2992021-v/", "date_download": "2022-12-01T14:07:37Z", "digest": "sha1:B4LVEMR5Z2RGPXZWXMG2UALNKBYGJHSJ", "length": 13826, "nlines": 131, "source_domain": "www.big9news.com", "title": "राज्यमंत्री सतेज पाटील यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विभागाचा आढावा | BIG9 News", "raw_content": "\nHome प्रशासकीय राज्यमंत्री सतेज पाटील यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विभागाचा आढावा\nराज्यमंत्री सतेज पाटील यांनी घेतला जिल्ह्यातील विविध विभागाचा आढावा\nसोलापूर जिल्ह्यातील महानेट, प्रधानमंत्री आवास योजना, म्हाडा, उपप्रादेशिक परिवहन विभाग, राज्य एस टी महामंडळ इत्यादी विभागांच्या कामांचा आढावा गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य व माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील यांनी आज सोलापूर शासकीय विश्रामगृह येथे घेतला.\nयावेळी आमदार जयंत आसगावकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महानगरपालिकेचे आयुक्त पि.शिवशंकर, म्हाडाचे कार्यकारी अभियंता ए.बी.खेडकर, उपअभियंता एम.एम अटकळे, आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक महावीर काळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे, श्रीमती अर्चना गायकवाड, एस.टीचे विभाग नियंत्रक विलास राठोड, एस.टी. यंत्र अभियंता विवेक लोंढे, विभागीय वाहतूक अधिकारी सुरेश लोणकर, विभागीय अभियंता विरसंग स्वामी आदी उपस्थित होते.\nश्री. पाटील यांनी महानेट योजनेंतर्गत चालू असलेल्या सद्यस्थितीच्या कामाची सविस्तर माहिती घेतली. काम करताना येणाऱ्या अडचणीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून काम वेळेत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या.\nजिल्ह्यामध्ये म्हाडा व प्रधानमंत्री आवास योजनेच्या सुरू असलेल्या गृह प्रकल्पाच्या कामाची माहिती घेतली. काम दर्जेदार होण्यासाठी संबंधितांनी प्रयत्न करावेत. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी महामार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.\nशासनाकडून लॉकडाऊन काळात रिक्षाचालकांना देण्यात येणारी मदत जिल्ह्यातील पात्र रिक्षाचालकांना मिळावी. या मदतीपासून एकही पात्र रिक्षाचालक वंचित राहू नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. शाळा, कॉलेज लवकरच सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगून ते म्हणाले की, एस.टी विभागाने योग्य प्रकारे नियोजन करून प्रत्येक मार्गावर एस.टी सेवा सुरू करावी जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही.\nतसेच एस.टी विभागाने सुरू केलेली माल वाहतूक सेवाही चांगली आहे. त्यामधून सोलापूर एस.टी विभागाला चांगला फायदा झाला आहे. एस.टी.च्या आगार प्रमुखांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या मदतीने माल वाहतूक मिळते का तेही पहावे असेही, पाटील यावेळी म्हणालें.\nPrevious articleउस्मानाबाद | पुरात अडकलेल्या 459 लोकांचा केला बचाव… वाचा सविस्तर\nNext articleMPSC निकाल | पंढरपूरची कन्या रोहिणी झाली नायब तहसीलदार\nडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे होणार पहिले राज्यस्तरीय अधिवेशन\nमासा गळाला | लाच घेताना ग्रामसेवक व विस्तार अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) प्रदेशाध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे यांची निवड\nडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे होणार पहिले राज्यस्तरीय अधिवेशन\n२९ ऑक्टोबर रोजी भिलार महाबळेश्वर येथे जमणार मेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन मंगेश देसाई, डॉ.संजय उगमुगे,खा.श्रीकांत शिंदे, भाऊराव कऱ्हाडे, डॉ.सुरेश भोसले,चेतना सिन्हा, श्रीकांत मोरे, डॉ.प्रतापसिंह पाटील, अच्युत सावंत यांना महागौरव पुरस्कार. मुंबई /प्रतिनिधी डिजिटल मीडिया...\nमासा गळाला | लाच घेताना ग्रामसेवक व विस्तार अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात\nसांगोला : ग्रामसेवकाने स्वतःसाठी व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्यासाठी एकुण 2 हजार 500 रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनाही ताब्यात घेण्याची घटना सांगोला पंचायत समिती...\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) प्रदेशाध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे यांची निवड\nसोलापुरातील नेते राजाभाऊ सरवदे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली. पुणे येथील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. शुक्रवारी राजाभाऊ सरवदे...\n‘भरत’ सोलापुरात परत ; ‘सही रे सही’ नाटकाला वीस वर्षे पूर्ण..\nभरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाला वीस वर्षे पूर्ण मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाटक पुन्हा सही रे सही हे 15 ऑगस्ट 2002 ला रंगमंचावर आले या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले असून...\nरेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांचे पूनर्वसन करा -आ. प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nरेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टी वासीयांचे पूनर्वसन करा आमदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी महत्वाचा धोरणात्मक निर्णय आहे याकरीता बैठक लावू . मुख्यमंत्री मुंबई : आज दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी आमदार प्रणिती...\n‘तो’ व्हायरल व्हिडिओ | इंजेक्शन देऊन मला जीवे मारतील ; हॉस्पिटल...\nसोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा ; मदतीसाठी टोल फ्री क्रमांक सेव्ह करा…\n वीज कोसळल्याने १२ वर्षीय बालकासह २६ शेळ्यांचा करुण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22e47343-txt-pune-today-20221013101057", "date_download": "2022-12-01T14:47:33Z", "digest": "sha1:VLC76Q7NBITAJF57DI4PFPAR75XXLMUW", "length": 9550, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘विलासराव देशमुख अभय योजने’स मुदतवाढ | Sakal", "raw_content": "\n‘विलासराव देशमुख अभय योजने’स मुदतवाढ\n‘विलासराव देशमुख अभय योजने’स मुदतवाढ\nपुणे, ता. १३ : वीज बिलांच्या थकबाकीपोटी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना वीजपुरवठा पुन्हा सुरू करून घेण्यासाठीच्या ‘विलासराव देशमुख अभय योजने’स ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. या मुदतवाढीमुळे राज्यातील घरगुती ग्राहकांसोबतच व्यवसाय आणि उद्योगांना वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करून घेण्याची संधी मिळणार आहे.\nयोजनेनुसार थकबाकीची मूळ रक्कम हप्त्याने अथवा एकरकमी भरल्यास त्यावरील व्याज आणि विलंब आकार पूर्णतः माफ करण्यात येतो. योजनेनुसार ३१ डिसेंबर २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहक या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. या योजनेचा कालावधी सहा महिन्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत होता. मात्र, ग्राहकांनी या योजनेला मुदतवाढ देण्याची विनंती करीत वीजबिल थकबाकी भरण्याची तयारी दर्शविल्याने आता या योजनेस ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक आणि पात्र ग्राहकांनी ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.\nएकरकमी थकबाकी भरण्यास इच्छुक असलेल्या ग्राहकांना उच्चदाबाच्या वीजजोडणीसाठी मूळ थकबाकीच्या ९५ टक्के किंवा लघुदाब वीज जोडणीसाठी मूळ थकबाकीच्या ९० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ३० दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल. हप्त्याने पैसे भरण्यास इच्छुक ग्राहकांना पहिला हप्ता हा मूळ थकबाकीच्या ३० टक्के आणि सोबतच अर्ज मंजुरीच्या ७ दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागेल. तर उर्वरित रक्कम ठराविक हप्त्यात महिन्याच्या शेवटी किंवा त्यापूर्वी भरायची आहे.\nयोजनेचा लाभ घेण्याचे आवाहन\nज्या ग्राहकांचे अर्ज ३० सप्टेंबर किंवा त्यापूर्वी मंजूर केले आहेत, त्यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत थकबाकीच्या ३० टक्क्यांचा पहिला हप्ता किंवा संपूर्ण थकबाकी एकरकमी भरावयाची आहे. हप्तेवारीचा लाभ घेणारा ग्राहक हप्ता भरण्यास अपयशी ठरल्यास तो ग्राहक या योजनेतून अपात्र ठरेल आणि त्याला कोणतेही लाभ दिला जाणार नाहीत. थकबाकीपोटी कायमचा वीजपुरवठा खंडित केलेले सर्व बिगर कृषी उच्चदाब आणि लघुदाब ग्राहकांनी अधिकाधिक संख्येने या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.\n- योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\n- अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन\n- घरगुती ग्राहकांसह, व्यावसायिक,\nउद्योजकांना वीजपुरवठा सुरळीत करण्याची संधी\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.someshwarreporter.com/2021/12/blog-post_39.html", "date_download": "2022-12-01T13:30:33Z", "digest": "sha1:TU2RHAOZNMFZACPIMKWCORDC7JG66BAP", "length": 22734, "nlines": 183, "source_domain": "www.someshwarreporter.com", "title": "‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील १२५ तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येकी एक कोटीचा निधी वितरित : उपमुख्यमंत्री अजित पवार | सा. सोमेश्वर रिपोर्टर", "raw_content": "\nसोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.\n‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील १२५ तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येकी एक कोटीचा निधी वितरित : उपमुख्यमंत्री अजित पवार\n‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील २३ जिल्ह्यातील १२५ मागास तालुक्यातील ‘महिला बचतगट’ आणि ‘अनुसूचित जाती जमाती’चे सक्षमीकरण करण्यासाठी ‘रोजगार निर्मिती’वर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्याला एक कोटी रुपये प्रमाणे १२५ कोटी रुपयांचा निधी आज वितरीत करण्यात आला असून ही विशेष योजना राबविण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या ‘विशेष योजने’बाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. ही विशेष योजना महिला बचत गट, शेतकरी उत्पादक गट, शेतकरी उत्पादक कंपनी, अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकरी उत्पादक कंपनी, आदिवासीचे वन-घन केंद्र, जीवनोन्नती अभियानाचे ग्रामसंघ, आत्मा गट यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील मागास तालुक्यातील नागरिकांना रोजगार निर्मितीच्या समान संधी उपलब्ध होणार असून या भागांच्या विकासाला गती मिळणार आहे.\n‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील १२५ मागास तालुक्यातील महिला बचतगट आणि अनुसूचित जाती जमातीचे सक्षमीकरण करण्याकरिता प्रत्येक मागास तालुक्यात ‘रोजगार निर्मिती’वर अधिक भर देण्यासाठी ‘विशेष योजना’ तयार करण्यात आली आहे. रोजगार निर्मितीवर अधिक भर देण्यासाठी ‘जिल्हा, तालुका स्पेसिफिक योजना’ अंतर्गत ‘विशेष योजना’ तयार करुन त्या राबविण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ‘मानव विकास कार्यक्रम’ अंतर्गत आर्थिक वर्ष सन २०२१-२२ मध्ये ‘जिल्हा, तालुका स्पेसिफिक योजना अंतर्गत’ विशेष योजने करिता उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या २३ जिल्ह्यातील १२५ तालुक्यांना प्रत्येकी एक कोटी प्रमाणे १२५ कोटी रुपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वितरित करण्यात आला आहे. वितरित करण्यात आलेल्या निधीचा विनियोग प्रामुख्याने महिला बचतगट व अनुसूचित जाती-जमातीचे सक्षमीकरण करण्याकरिता करण्यात येणार आहे.\nजिल्हा, तालुका स्पेसिफिक योजनेंतर्गत ‘विशेष योजना’ प्रामुख्याने महिला बचत गट, लोक संचलित साधन केंद्र, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी उत्पादक कंपनी, आदिवासीचे वन धन केंद्र, जीवनोन्नती अभियानाचे ग्रामसंघ, आत्मा गट यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहेत. या ‘विशेष योजने’साठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थी समुहासाठी ७५:२५ तसेच अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थी समूहासाठी ९०:१० याप्रमाणे अनुदान व लाभार्थी सहभाग दोन टप्प्यात विभागण्यात येणार आहे. विशेष योजनेचे प्रस्ताव तयार करताना ‘शाश्वत विकास ध्येया’ अंतर्गत असलेली विशेषतः गरिबी निर्मूलन, उपासमारीचे समूळ उच्चाटन यांसारखी ध्येय साध्य करण्यात येणार आहेत.\n‘मानव विकास कार्यक्रम’ अंतर्गत राज्यातील पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या २३ जिल्ह्यातील १२५ तालुक्यांना प्रत्येकी एक कोटी निधी वितरित करण्यात आला आहे.\nबातम्या/ जाहिरातींसाठी संपर्क 9850771090\n प्रेमविवाह करणाऱ्या प्रेयसीच्या भावाचा व आईचा प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर या ठिकाणी शेजारी असणाऱ्या सज्ञान मुलगी व मुलगा यांचे क...\nदुप्पट गाळप क्षमतेने भीमापाटस कारखाना सुरू होणार : उपमुख्यमंत्री अजित पवार\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी दौंड तालुक्यातील भिमापाटस कारखाना शेजारील कर्नाटक राज्यातील कारखानदार चालवण्य...\n गूढ आवाजाने चार तालुके हादरले : तर रात्रीच्या वेळी अवकाशातून बिनआवाजाच्या लाईट पाळतानाचा व्हिडिओ 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या हाती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यात ...\n प्रेमविवाह करणाऱ्या प्रेयसीच्या भावाचा व आईचा प्रियकराच्या भावावर जीवघेणा हल्ला\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी माळेगाव कॉलनी लक्ष्मी नगर या ठिकाणी शेजारी असणाऱ्या सज्ञान मुलगी व मुलगा यांचे क...\nदुप्पट गाळप क्षमतेने भीमापाटस कारखाना सुरू होणार : उपमुख्यमंत्री अजित पवार\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी दौंड तालुक्यातील भिमापाटस कारखाना शेजारील कर्नाटक राज्यातील कारखानदार चालवण्य...\n गूढ आवाजाने चार तालुके हादरले : तर रात्रीच्या वेळी अवकाशातून बिनआवाजाच्या लाईट पाळतानाचा व्हिडिओ 'सोमेश्वर रिपोर्टर'च्या हाती\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ बारामती : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यात ...\n एकाच वेळी दोन परिक्षा उत्तीर्ण : बारामती तालुक्यातील होळ येथील श्रद्धा होळकर यांचे राज्यकर निरीक्षक व मंत्रालय कक्ष अधिकारीपदी निवड\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ निरा : विजय लकडे नुकत्याच झालेल्या राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा सन 2021-22 परिक्षेचा निकाल ल...\n निंबुत येथील केंज्याच्या खून प्रकरणी कांबल्या आणि सोल्जर वर वडगाव निंबाळकर पोलिसांत गुन्हा दाखल\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी बारामती तालुक्यातील निंबुत येथे केंज्या कठीन काळे वय ४० रा. निंबुत पठारवस्त...\n नीरा जेऊर रस्त्यावर उसाने भरलेला ट्रक पलटी : उसाखली दबून एक ठार एक जखमी\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ नीरा : प्रतिनिधी पुरंदर तालुक्यातील जेऊर रेल्वे गेट नजीक सोमेश्वर कारखान्याच्या दिशेने निघालेल्या उस...\nवाघळवाडीतील एका माथेफिरुचा शासकीय अधिकाऱ्यांपासून ते सर्वसामान्यांना नाहक त्रास \nसोमेश्वर रिपोर्टर टीम - - - सोमेश्वरनगर प्रतिनिधी बारामती तालुक्यातील वाघळवाडी -सोमेश्वरनगर येथील एका माथेफिरूने शासकीय अधिका...\n अजित पवारांना 'माळेगाव'ची मोळी टाकू देणार नाही : रंजन तावरे\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- सोमेश्वरनगर : प्रतिनिधी माळेगाव कारखान्याच्या ९० टक्के सभासदांनी दहा गावे जोडण्याच्या निर्णयाला विरोध...\n वरवे येथील तलावात भोरचे तलाठी बुडाले : शोधकार्य सुरू\nसोमेश्वर रिपोर्टर टीम----- भोर : संतोष म्हस्के पुणे सातारा महामार्गावरील वरवे ता.भोर येथील तलावात भोर तालुक्यात कार्यरत असणारे त...\n झोपेतच गळा कापून युवकाचा खून : फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील घटना\nसोमेश्वर रिपोर्टर टीम------ लोणंद : प्रतिनिधी पाडेगाव ता फलटण येथील शिवंचामळा येथील राहुल नारायण मोहीते या तरूणाचा घरासमोर झोपले...\nप्रिंट, टीव्ही, मीडिया व आता डिजिटल मीडियाचे महत्व प्रचंड वाढले आहे. आम्ही सा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टल सुरू केले आहे. RNI NO. MAHMAR/ 2019/49644 नोंदणी क्रमांक आहे. आपण हे वेब पोर्टल आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर व सोशल मीडिया वरुन स्थानिक जिल्हा, देश विदेशातील घडामोडी व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण सामाजिक अशा विविध क्षेत्रातील बातम्या वाचू शकता.\nसा. सोमेश्वर रिपोर्टर डिजिटल पोर्टलवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो बारामती न्यायालयअंतर्गत मान्य राहील.\nमुख्य संपादक, सा. सोमेश्वर रिपोर्टर\n© 2020 सा. सोमेश्वर रिपोर्टर\nसा. सोमेश्वर रिपोर्टर : ‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील १२५ तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येकी एक कोटीचा निधी वितरित : उपमुख्यमंत्री अजित पवार\n‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील १२५ तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येकी एक कोटीचा निधी वितरित : उपमुख्यमंत्री अजित पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/05/24/5037/", "date_download": "2022-12-01T12:48:37Z", "digest": "sha1:PB7CNOVXFA4N5XQL2RQFSY2NTFYDZR5G", "length": 15509, "nlines": 147, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "उमरी तालुक्यातील बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून; आरोपी फरार – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nउमरी तालुक्यातील बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून; आरोपी फरार\nउमरी तालुक्यातील बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून; आरोपी फरार\n*उमरी तालुक्यातील बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून; आरोपी फरार*\n*नांदेड, दि.२४ ; राजेश एन भांगे*\n*उमरी ( जि.नांदेड ) – तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री दीड वाजताच्या सुमारास खून झाला असून या घटनेने भाविकात एकच खळबळ उडाली आहे. गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला त्यानंतर गळा दाबून महाराजांची हत्या केली.*\n*महाराजांच्याच गाडीच्या डिकीत टाकुन गाडी घेऊन पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने पळ काढला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. लगेच महाराजांचे प्रेत उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून याठिकाणी भाविकांना ही माहिती समजताच एकच खळबळ माजली.*\n*नागठाणा बु. येथील मठामध्ये अन्य एकाचा मृतदेह सापडला*\n*नागठाणा बु.ता. उमरी येथील ज्या मठामध्ये शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला त्याच मठातील बाथरूममध्ये अन्य एक मृतदेह सापडला असून मयताचे नाव भगवान शिंदे रा. चिंचाळा ता. उमरी असे असल्याचे समजते. घटनास्थळी उमरी पोलिस रवाना झाले असून याबाबत अधिक माहिती घेण्याचे काम चालू आहे.*\nबीडच्या ‘सिंघम’ ने केले पोलिस निलंबित\nउमरी तालुक्यातील बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून; आरोपी फरार\nसंध्याकाळी ९ नंतर फटाके फोडल्यास होणार कारवाई, जिल्हाधिकारी दौलत देसाई\nमहाराष्ट्रात चक्रीवादळचा धोका वाढला\nपुण्याच्या महापौरांना रुग्णालयातून डिस्चार्ज… पुन्हा नागरिकांच्या सेवेत दाखल..🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00720.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/08/blog-post_31.html", "date_download": "2022-12-01T14:39:03Z", "digest": "sha1:JLA37N6UZ2TFAXUXMLARL2VGQTHTCMUO", "length": 20314, "nlines": 276, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "करोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्यावर छोले भटुरे विकते - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आर्थिक विकास कुटुंब करोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्यावर छोले भटुरे विकते\nकरोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्यावर छोले भटुरे विकते\nचला उद्योजक घडवूया ४:०८ AM आर्थिक विकास कुटुंब\nगुडगाव ची रहिवाशी उर्वशी दररोज गुडगाव च्या सेक्टर १४ मध्ये पिंपळाच्या झाडाखाली छोले भटुरेची हातगाडी लावते. ह्या पिंपळाच्या झाडाखाली एकूण खाद्यपदार्थाच्या १४ हातगाड्या लागतात, पण उर्वशीच्या छोले भटुरेच्या हातगाडीची खासियत आहे कि ती स्वस्तात चांगले साफ जेवण देते.\nउर्वशीकडे ३ करोड किंमत असलेले घर आहे आणि एक स्कॉर्पियो सोबत २ SUV गाड्या आहेत, पण नवऱ्याच्या आजारपणामुळे कमाईचे मार्ग कमी झालेले दिसत होते. म्हणून उर्वशीने भविष्याची प्लॅनिंग केली आणि शिक्षिकेची नोकरी सोडून हातगाडीवर छोले आणि कुलचा विकायला सुरवात केली ज्यामुळे ती दररोज २५०० ते ३००० रुपये कमावते.\nउर्वशी पुढे म्हणते कि \"ठीक आहे कि आज माझ्याकडे महागड्या गाड्या, महागडे घर आणि पैसे आता आहेत पण जर मी आता काम समाधानकारक कमाईचे नाही सुरु केले तर हे सगळे संपून जाईल. मला नाही आवडणार कि पुढे जाऊन माझ्या मुलांना शाळा बदलावी लागेल. पैश्यांची समस्या पुढे न होण्यासाठी मी आज हे पॉल उचलले आहे.\"\nमाहितीनुसार उर्वशी BA पास आहे आणि लवकरच तीला स्वतःचे एक हॉटेल उघडायचे आहे. ह्या मध्ये एक समजले कि तिला पैसे कमावण्याच्या सोबत तिचे स्वप्न देखील पूर्ण करायचे आहे, म्हणून हा मार्ग निवडला आहे. सोबत उर्वशीची आर्थिक परिस्थिती पण चांगली नाही आहे म्हणून त्यांनी हार मार्ग निवडला.\nतिला जेव्हा हाच व्यवसाय का निवडला असे विचारले असता तिने उत्तर दिले कि KFC चा मालक कोलोनेल सँडर्स च्या जीवनाचा खूप प्रभाव पडला आहे. कारण त्यांनी आल्या स्वप्नाची सुरवात हि वयाच्या ६५ वर्षी एक छोटासा उद्योग सुरु करून केली होती जे आज संपूर्ण जग ओळखते.\nआपल्या स्वप्नांचा पाठलाग करायला वयाची मर्यादा नसते. १० वर्षाखालील पण नवं उद्योजक आहेत आणि ६० वर्षांपुढील देखील नवउद्योजक आहेत.\nपरिस्थिती तुमच्यावर हावी होते कि तुम्ही परिस्थितीवर\nजर परिस्थिती तुमच्यावर हावी होत असेल तर आजच संपर्क कराल.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nघफला (घोटाळा) शेअर मार्केट वर आधारित सिनेमा\nसंधीची वाट बघत बसू नका, अम्बानिसारखी संधी निर्माण करा\nअपयशामध्ये सोबत असलेल्यांना कधीच दूर करू नका आणि य...\nमुंबई मधून उध्वस्त झालेला मराठी माणूस\nदहीहंडी सन आणि विविध रुपात पैसे कमावण्याच्या संधी\n1991 च्या आधी भारतीय कंपन्यांना कृत्रिम संरक्षण ...\nएमबीए तरुणांचा नोकरीला नकार, भरवला आठवडी बाजार \nकसा झाला शाळा सोडलेल्या आकाशाचा स्वयंपाकी ते सॉफ्ट...\nहा कसला तर्क आहे\nजेव्हा एक बिल्डर किंवा उद्योजक हेल्थकेयर उद्योगम...\nमशरुमचं उत्पादन घ्या, महिन्याला लाखो कमवा \nकरोड च्या घराची मालकीण हॉटेलचे स्वप्न घेऊन रस्त्या...\nकथा सॅमसंगची - चौकटीबाहेर फक्त एकच पाऊल टाका\nदहा,पंधरा वर्षांपुर्वी महाराष्ट्रात माणसं रहायची...\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/india-vs-pakistan/", "date_download": "2022-12-01T14:48:56Z", "digest": "sha1:ZQV2TIHLZH276Y7D52RBXTVMDDGD7IAA", "length": 2735, "nlines": 54, "source_domain": "kokanshakti.com", "title": "india vs pakistan ✒ Kokanshakti", "raw_content": "\nLive TV शोमध्ये शोएब अख्तरचा अपमान… शो अर्ध्यावरच सोडला\nपाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पाकिस्तानी चॅनल पीटीव्ही स्पोर्ट्सच्या लाइव्ह शोदरम्यान भडकला आणि तो शो मध्येच सोडून गेला. शोएब अख्तरसोबत या शोमध्ये वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/money/indigo-paints-share-price-surges-9-percent-after-motilal-oswal-gives-buy-rating-mhpw-651248.html", "date_download": "2022-12-01T13:57:22Z", "digest": "sha1:UZ5XNBUZHBJJXKXJGGRODMDDPDXOVFWV", "length": 8998, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Indigo paints share price surges 9 percent after motilal oswal gives buy rating mhpw - Motilal Oswal च्या BUY रेटिंगमुळे Indigo Paints च्या शेअरमध्ये 15 टक्क्यांची उसळी, गुंतवणुकीची सध्या संधी आहे का? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनी /\nMotilal Oswal च्या BUY रेटिंगनंतर Indigo Paints च्या शेअरमध्ये 15 टक्क्यांची उसळी, गुंतवणुकीची सध्या संधी आहे का\nMotilal Oswal च्या BUY रेटिंगनंतर Indigo Paints च्या शेअरमध्ये 15 टक्क्यांची उसळी, गुंतवणुकीची सध्या संधी आहे का\nब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने (Motilal Oswal) अलीकडेच Indigo Paints या स्टॉकला 'BUY' रेटिंग देऊन कव्हर करण्यास सुरुवात केली आणि त्याची टार्गेट प्राईज 2270 आहे.\nब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने (Motilal Oswal) अलीकडेच Indigo Paints या स्टॉकला 'BUY' रेटिंग देऊन कव्हर करण्यास सुरुवात केली आणि त्याची टार्गेट प्राईज 2270 आहे.\n2 कोटींचा विम्याचा दावा मिळावा म्हणून पत्नी अन् मेव्हण्याची हत्या, म्हणे अपघात..\nफेक सल्लागारांवर SEBIची मोठी कारवाई, तुम्ही तर पैसे गुंतवले नाही ना\nEPFO खातं बंद झालं तर व्याज मिळणार, काय सांगतो नियम\n''मैं धारक को 100 रुपये अदा करने का वचन देता हूँ.'' नोटींवर असं का लिहिलं असतं\nमुंबई, 31 डिसेंबर : इंडिगो पेंट्सच्या (Indigo Paints) शेअर्समध्ये शुक्रवारी प्रचंड वाढ झाली. इंडिगो पेंट्सचे शेअर्स BSE वर इंट्राडे ट्रेडिंग दरम्यान 15.7 टक्के वाढून 2,247 वर पोहोचले होते.\nइंडिगो पेंट्सच्या शेअर्सने अलीकडेच 27 डिसेंबर रोजी 1900 रुपयांची पातळी गाठली, जी गेल्या 52 आठवड्यांतील नीचांकी पातळी होती. तसेच, 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून शेअर 43.2 टक्के खाली आले होते. इंडिगो पेंट्सच्या शेअरची किंमत 3 फेब्रुवारी 2021 रोजी 3,348 वर पोहोचली, जो 52 आठवड्यांचा उच्चांक आहे.\nएलियनने अपहरण केल्यास मिळेल विमा संरक्षण; मिशी, वॅलेन्टाईन असे जगभरातील अजब विमा\nब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने (Motilal Oswal) अलीकडेच या स्टॉकला 'BUY' रेटिंग देऊन कव्हर करण्यास सुरुवात केली आणि त्याची टार्गेट प्राईज 2270 आहे. ब्रोकरेज फर्मने सांगितले होते की इंडिगो पेंट्सने भारतीय पेंट उद्योगातील एन्ट्री बॅरिअर्सच्या आव्हानांवर मात केली आहे. ब्रोकरेजने सांगितले की इंडिगो पेंट्सला प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून वेगळे उत्पादन ऑफर करणे, ग्रामीण भारतात डिस्ट्रिब्युशन नेटवर्क तयार करणे आणि ब्रँडिंगमध्ये अधिक गुंतवणूक करणे याचा फायदा झाला आहे.\nPost Office सोबत 5 हजारात सुरु करा काम, दरमाह कमावा हजारो रुपये, काय करावं लागले\nब्रोकरेजने पुढे सांगितले की पेंट उद्योगाची एकूण उलाढाल सुमारे 545 अब्ज रुपये आहे आणि 2019 ते 2024 या आर्थिक वर्षात सुमारे 12 टक्के वार्षिक दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे. \"आम्ही इंडिगो पेंट्सची विक्री FY21-2024 साठी वार्षिक 28 टक्के, EBITDA 35 टक्के आणि करानंतरचा नफा (PAT) 41 टक्के दराने वाढण्याची अपेक्षा करतो.\nइंडिगो पेंट्सचा शेअर NSE वर 8.42 टक्क्यांनी म्हणजेच 163 रुपयांनी वाढून 2,107 रुपयांवर बंद झाला. तथापि, 2021 हे वर्ष कंपनीसाठी चांगले राहिले नाही आणि कंपनीच्या गुंतवणूकदारांना यावर्षी 32.41 टक्के नुकसान सहन करावं लागलं आहे.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2022-12-01T12:41:40Z", "digest": "sha1:PRQFT6JYDMVHMIV5RGGUWA4KDOQHJP6R", "length": 13027, "nlines": 100, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "राष्ट्रीय युवा दिवस || 12 JANUARY || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » माहिती » राष्ट्रीय युवा दिवस || 12 JANUARY ||\nराष्ट्रीय युवा दिवस || 12 JANUARY ||\nस्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. आजही सर्वांना त्यांचे विचार हे प्रेरणादायी आहेत.\nउठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्त केल्याशिवाय थांबु नका.\nसामर्थ्य हे जीवन आहे. तर दुर्बलता म्हणजे मृत्यू.\nदेशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.\nसत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.\nचांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.\nकल्पना घ्या. त्या कल्पनेला आपले जीवन बनवा – त्याबद्दल विचार करा, स्वप्न पहा, ती कल्पना जगा. आपल्या मेंदूत, स्नायू, नसा, शरीराचा प्रत्येक भाग त्या विचारात बुडवून राहू द्या आणि उर्वरित विचार बाजूला ठेवा, हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे.\nजे काही आपल्याला कमकुवत करते – ते विष, शारीरिक, बौद्धिक किंवा मानसिक ते विष समजून त्यागुण द्या.\nदिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा. तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.\nकोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही\nTags 12 JANUARY राष्ट्रीय युवा दिवस\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/mp-supriyatai-sule-visited-punyashlok-ahilya-devi-holkar-memorial-in-sangli/", "date_download": "2022-12-01T13:17:57Z", "digest": "sha1:WJPGCBF24X5IGZV7YSULV4NH4JBCE4MY", "length": 9169, "nlines": 142, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "सांगलीतील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मारकाला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली भेट... - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeराज्यसांगलीतील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मारकाला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली भेट...\nसांगलीतील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मारकाला खासदार सुप्रियाताई सुळे यांनी दिली भेट…\nसांगली – ज्योती मोरे\nसांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाला संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी 2 ऑक्टोबर 2022 रोजी भेट देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवीना अभिवादन केले.\nयावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, नगरसेवक विष्णू माने, युवक राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, माजी महापौर सुरेश पाटील, पद्माकर जगदाळे, शेखर माने, बाळासाहेब माने, बाळू खांडेकर, गणेश माने, समीर कुपवाडे, भारत माने, निवांत कोळेकर, आसिफ बावा, लक्ष्मण सावंत ,डी जी मुलानी, राजू चव्हाण, निलेश शहा ,आदी मान्यवर उपस्थित होते.\nसदर प्रशस्त आणि स्फूर्ती देणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मारकाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केल्याबद्दल प्रभाग क्रमांक आठ चे नगरसेवक विष्णू माने यांचे खासदार सुप्रियाताई सुळे यांनी कौतुक आणि अभिनंदन केले आहे.\nसांगली ताज्या बातम्या अपडेट\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी केले जेरबंद…केवळ पाण्याच्या बाटलीवरून…\nनव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्यावतीने स्वच्छता सप्ताह समारोप संपन्न…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nविद्युत करंट लागुन अठ्ठाविस वर्षीय तरुणाचा मृत्यु – महादुला येथील मोहने राईस मिल जवळील घटना…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/page/3/", "date_download": "2022-12-01T14:39:58Z", "digest": "sha1:KERQR6MNN2ECRF5FVHT7UALXBCGK54PN", "length": 6544, "nlines": 117, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "Home - MahaVoiceNews - Page 3", "raw_content": "\nYoutube ला लाइव्ह दरम्यान कोरियन महिलेची छेड काढणाऱ्या त्या दोघांना केली अटक…मुंबईच्या रस्त्यावरील घटना…\nसायबर पोलिस ठाण्याकडून सांगलीतील आप्पासाहेब बिरनाळे फार्मसी कॉलेज मध्ये सायबर जागरूकता दिवस साजरा…\nअवघी ट्रेन अंगावरून गेली पण मुलीने फोनवर बोलणे थांबवले नाही…पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ…\nगुजरात विधानसभा निवडणूक | पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान सुरू…\n महाव्हाईस न्यूजच्या सत्काराने भारावून गेले १०७ स्वच्छता रक्षक…\nअमरावती मुंबई एक्सप्रेसचे तीन TTE विजिलेंसच्या ताब्यात…रेल्वे दक्षता पथकाची मोठी कारवाई….\nकुंटनखान्यावर आकोट ग्रामीण पोलीस व महसूल प्रशासनाची संयुक्त कारवाई…उपविभागीय अधिकारी यांचे आदेशावर अमल…\nमलायका अरोराच्या प्रेग्नेंसीच्या Fake न्यूजवर अर्जुन कपूर भडकला…काय आहे प्रकरण…\nBreaking | अफगाणिस्तान मधील मदरशात बॉम्बस्फोट…१६ जण ठार तर २४ जण घायल…ऐबक शहरातील भीषण घटना…\nआमदार भारसाकळेंनी दिली आकोट पालिकेला भेट…मारल्या उलट्या बोंबा…शहरात उठले चर्चेचे मोहोळ…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00721.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2021/04/24.html", "date_download": "2022-12-01T13:49:20Z", "digest": "sha1:LR5BYNFPLUKLCXUAV2FVXHAGMJPXQRD5", "length": 6496, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना मदत केंद्राच्या कामकाजास सुरूवात: 24 तास सुरू राहणा—या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा:जिल्हाधिकारी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हाउस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना मदत केंद्राच्या कामकाजास सुरूवात: 24 तास सुरू राहणा—या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा:जिल्हाधिकारी\nउस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना मदत केंद्राच्या कामकाजास सुरूवात: 24 तास सुरू राहणा—या हेल्पलाईनचा लाभ घ्यावा:जिल्हाधिकारी\nउस्मानाबाद, येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना मदत केंद्राच्या (War Room) कामकाजास सुरूवात झाली आहे. जिल्हयातील कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे.जिल्हयातील सर्व शासकीय तसेच मान्यता प्राप्त कोरोना रुग्णालयामध्ये रुग्णांना बेडची उपलब्धता तसेच बेड उपलब्ध असलेल्या रुग्णांलयाची नावे, त्यामध्ये विना ऑक्सिजन बेड, ऑक्सिजनसह असलेले बेड,व्हेंटीलेटर बेड, रेमडीसीवीर इंजेक्शन आदीची माहिती या मदत केंद्रातून देण्यात येणार आहे. कोरोना रुग्णालयामध्ये ऑक्सिजन पुरवठयासंबधी समस्या आणि नागरिकांच्या कोरोना संबधी इतर समस्यांबाबत संपर्क करण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.नागरिकांना या हेल्पलाईनवर फोन करून माहिती उपलब्ध करून घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले आहे.\nया मदत केंद्रात 24X7 अर्थात 24 तास चार कर्मचाऱ्यांच्या शिप्टमध्ये नेमणूक करण्यात आली आहे.नागरिकांना बेड उलब्धतेबाबत, आणि रेमडेसीवीर इंजेक्शनबाबत 24 तास माहिती दिली जाणार आहे.नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर यांनी केले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T12:19:30Z", "digest": "sha1:AXBNI4J5KD64U6SJB23XM7R7PIJFI72A", "length": 16543, "nlines": 78, "source_domain": "live46media.com", "title": "फेसबुकवर एकमेकांच्या प्रेमात पडून या दोघांनी केलं लग्न, पण त्या मुलीला दिवस गेले हे कळताच पळून गेला पती बघा हे होत कारण…’ – Live Media फेसबुकवर एकमेकांच्या प्रेमात पडून या दोघांनी केलं लग्न, पण त्या मुलीला दिवस गेले हे कळताच पळून गेला पती बघा हे होत कारण…’ – Live Media", "raw_content": "\nफेसबुकवर एकमेकांच्या प्रेमात पडून या दोघांनी केलं लग्न, पण त्या मुलीला दिवस गेले हे कळताच पळून गेला पती बघा हे होत कारण…’\nआपण सुद्धा फेसबुक वर कोणाशी गप्पा मारता…तर पहिला ही गोष्ट जाणून घ्या आणि मगच आपण गप्पा मारा अन्यथा आपल्या सोबत धोका झालाच समजा, आपल्याला माहित असेल की प्रेमात पडलेल्या माणसाला आजुबाजूला काय चाललंय हे दिसतं नाही.\nम्हणूनच कदाचित प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. प्रेमाला कोणाची पर्वा नसते. प्रेमात लोकं एवढी वेडी होतात की आपण काय करतोय हेच त्यातल्या बऱ्याच जणांना कळत नाही. पण कालांतराने हे खूप बाष्कळपणाचंही वाटत पण त्या वयात हे होतंच आता अशीच काहीशी गोष्ट फेसबुक वर घडली आहे.\nजी आपल्याला थोडी विचित्र आणि धक्कादायक नक्कीच वाटेल चला तर जाणून घेऊ कि नेमके काय घडले आहे. काही वर्षांपूर्वी एका मुलीने फेसबुकवर एका मुलाशी मैत्री केली. कालातंराने थोड्या गप्पा झाल्यावर ते दोघे सुद्धा एकमेकांच्या प्रेमात पडले, आणि यानंतर काही दिवसांनी या दोघांचे लग्न सुद्धा झाले. या लग्नापासून त्यांना एक मूलही झाले.\nमात्र, यावेळी त्या मुलीचा नवरा भलत्याच बाईच्या प्रेमात पडला आणि तो आपल्या पत्नीला व बाळाला सोडून पळून गेला. आपणास सांगू इच्छितो की छत्तीसगडची ही गोष्ट आहे. ती पीडित मुलगी आता आपला पती शोधण्यात मग्न असून ती आता पोलीस प्रशासनाची मदत घेत आहे. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार तिच्या नवऱ्याने पुन्हा लग्न केले आहे.\nछत्तीसगडच्या रामगड जिल्ह्यातील रहिवासी असणारी ही किरण नावाची मुलगी अजय बेदिया नावाच्या युवकाच्या प्रेमात पडली. त्यांनी फेसबुकद्वारे मैत्री केली होती आणि यानंतर काही दिवसांनी या दोघांचे लग्न सुद्धा झाले आणि ते एकत्र राहू लागले. पण लग्नानंतर हा तरूण लगेचच दुसर्‍या मुलीच्या प्रेमात पडला.\nआणि तो तरुण काहीच न सांगता पत्नी व आपल्या 3 वर्षाच्या मुलाला सोडून पळून गेला. आता पीडित मुलगी आपल्या मुलासह पोलिस ठाण्यात दाद मागत आहे. तक्रारी करूनही पोलिस तिला मदत करत नाहीत आणि केवळ आश्वासने देत आहेत, असा या मुलीचा आरोप आहे.\nतिची कहाणी सांगत पीडित किरण बेदिया म्हणाली की मी फेसबुकवर अजयशी मैत्री केली होती. आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो. आणि २०१३ साली आमचे लग्न सुद्धा झाले. पण लग्नानंतर काही दिवसांनी अजय खूप बदलला आणि त्याने मला मारहाण करण्यास सुरवात केली. हे सर्व बरेच वर्षे चालू होते.\nपण सन 2017 मध्ये पीडित मुलीला मुलगा झाला. पण मुलगा झाल्यावर अजय जास्तच बदला आणि तो एका दुसर्‍या मुलीच्या प्रेमात पडला. किरणने पुढे खुलासा केला की तिच्या नवऱ्याने आता दुसऱ्या मुलीशी लग्न केले आहे आणि तो आता तिच्याबरोबर राहत आहे, त्याने मला सोडले आहे. आता मी न्यायासाठी सर्वत्र भटकत आहे.\nपण कोणीही मला मदत करत नाही. किरण सोबतच तिचा भाऊही पोलिस ठाण्यात फिरत आहे. परंतु अद्यापपर्यंत पोलिसांनी अजयवर कोणतीही कारवाई केलेली नाही. पीडितेचा भाऊ म्हणतो की आम्ही पोलिस ठाण्याच्या अनेक फेऱ्या केल्या आहेत. मला फक्त माझ्या बहिणीसाठी न्याय हवा आहे.\nत्याचवेळी, रामगढ मुख्यालयाचे डीएसपी यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता ते म्हणाले की, पीडितेने याचा अर्ज केला आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे त्यामुळे चौकशीनंतरच कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आपण सुद्धा कोणाशी सुद्धा मैत्री करताना थोडे सावध रहा. नाहीतर आपला सुद्धा पत्ता कट होऊ शकतो.\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nPrevious Article नवजात बाळाला एकदा मिठीत घेऊ इच्छित होती आई, पण Video Call वर बोलता-बोलताच तिच्यासोबत जे झालं ते पाहून रडू येईल तुम्हाला..’\nNext Article मैत्रीच्या नावाखाली फौजींना रूमवर भेटायला बोलवायची हि मुलगी, त्यांनतर अ-श्लील व्हिडीओ बनून करायची ब्लॅकमेल.. पहा मग काय केलं या फौजीने\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T12:41:25Z", "digest": "sha1:3XQ7QKSIUBD53HN2YWITED2A24ZZ4QNK", "length": 18376, "nlines": 80, "source_domain": "live46media.com", "title": "8 विच्या या मुलाने केला खतरनाक खुलासा, बोलला माझे वर्गशिक्षक मला चावी देण्याच्या बहाण्याने एकटे रूम मध्ये बोलवायचे, माझा हात त्यां-च्या पँ-ट मध्ये टा-का-यला ला-वायचे आणि मग…’ – Live Media 8 विच्या या मुलाने केला खतरनाक खुलासा, बोलला माझे वर्गशिक्षक मला चावी देण्याच्या बहाण्याने एकटे रूम मध्ये बोलवायचे, माझा हात त्यां-च्या पँ-ट मध्ये टा-का-यला ला-वायचे आणि मग…’ – Live Media", "raw_content": "\n8 विच्या या मुलाने केला खतरनाक खुलासा, बोलला माझे वर्गशिक्षक मला चावी देण्याच्या बहाण्याने एकटे रूम मध्ये बोलवायचे, माझा हात त्यां-च्या पँ-ट मध्ये टा-का-यला ला-वायचे आणि मग…’\nदेशात लहान मुलांच्या लैं-गिक शो-षणाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. कधी मूल घरी शो-षणाला ब-ळी पडतात तर कधी शाळेत. अशाच एका मुलाने सुमारे साडेपाच वर्षांनंतर एक भयंकर अग्निपरीक्षा सांगितली आहे. मुंबईतील या मुलाने सांगितले की, त्याचे व-र्गशिक्षक त्याचे लैं-गिक शो-षण कसे करतात.\nआणि स्टाफ रूमची चावी देण्याच्या बहाण्याने त्याला बोलवून सं-बंध ठेवण्याचा प्रयत्न करतात. पीडित मुलगा अनेक वर्षे या क्रू-रतेने ग्रस्त राहिला आणि शेवटी आता त्याने सोशल मीडियाच्या मदतीने आपले दु: ख शेअर केले आहे. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो, ही कथा सोशल मीडियावर समोर आली आहे.\nमुंबईतील या मुलाने त्याचे नाव उघड केले नाही, परंतु त्याने सांगितलेल्या अ-ग्निपरीक्षेमुळे कोणाच्याही अं-गावर का-टा उभा राहील. मुलाने शाळेच्या सहलीने या गोष्टीची सुरुवात केली. त्याने सांगितले की, मी 8 व्या वर्गात होतो, जेव्हा आम्ही सर्व शाळकरी मुले सहलीला जात होतो, तेव्हा मी बसच्या पुढच्या सीटवर बसलो होतो.\nबसच्या मागच्या सीटवर बाकीचे विद्यार्थी गोंधळ करत गाणी म्हणत चालले होते. मी समोरच्या खिडकीच्या सीटवर शांतपणे बसलो. मग माझे वर्ग शिक्षक मुलांना फटकारायला गेले ,आणि जेव्हा ते परत आले तेव्हा ते माझ्या बाजूला बसले. त्याने माझ्या पायावर हात ठेवला, मला थोडे विचित्र वाटले.\nमग मी विचार केला, की सहल आहे ,म्हणून ते विद्यार्थ्यांशी फ्रेंडली राहण्याचा प्रयत्न करीत आहे. पण अचानक त्याचा हात वर जाऊ लागला, मी घाबरू लागलो, मी माझी शाळेची बॅग उचलली आणि माझ्या मांडीमध्ये ठेवली जेणेकरून तो हे करू नये. पण त्याने न थांबता माझ्या पँ-टची झि-प उघडून पँटच्या आत हात घातला. त्याने मला सतत 35 मिनिटे त्रास दिला.\nमाझ्या एका मित्राने त्याचा हात माझ्या पँ-टच्या आत पाहिला, त्याला समजले की माझ्यासोबत चुकीचं वर्तन होत आहे. त्याने मला त्याच्याबरोबर मागे बसायला बोलावले. मग कुठे माझी त्या वै-शी पासून सुटका झाली. ती बस मधील घटना मी आजही विसरलो नाही. मी अजूनही त्याला तितकाच घाबरलेलो आहे.\nमला वाटले की ही एका दिवसाची गोष्ट आहे पण तो माझा वर्गशिक्षक होता त्यामुळे पुढील दोन वर्षे माझ्यासोबत हे घडणारच आहे. मी त्याला टाळण्यासाठी सबबी शोधू लागलो, आणि तो माझ्यावर अ-त्या-चार करण्यासाठी आयडिया करू लागला.\nत्यानंतर त्याने अचानक मला क्लास मॉनिटर घोषित केले. याचा अर्थ असा की तो आता मला प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी त्याच्या स्टाफ रूममध्ये बोलवू शकेल. कपाटाच्या चाव्या बाळगण्यापासून ते प्रोजेक्टर ठेवण्यापर्यंत, तो मला नकार देता येऊ नये म्हणून सगळ्यांसमोर सर्व काम सांगायचा.\nमाझ्या काही मित्रांनाही या संपूर्ण प्रकरणाची माहिती होती. त्यांनी मला एकटे सोडले नाही, ते माझ्याबरोबर स्टाफरुममध्ये जायचे, पण कधीकधी मी एकटा पडायचो, मग माझे वर्गशिक्षक माझ्याबरोबर पुन्हा तेच सर्वकाही करायचे, इकडे -तिकडे स्प-र्श करायचे आणि पॅं-टच्या आत त्याचा हात.\nमी शाळा आणि वर्गाचा तिर-स्कार करू लागलो, मी शाळेत उशिरा यायचो, जर तो आधी आला असेल तर एकटा असल्यामुळे माझ्याशी गै-रव-र्तन करू नये. माझ्या वर्गातील मुले अभ्यास करत असायची. आणि मी त्याला टाळण्यासाठी निमित्त आणि कल्पनांचा विचार करत राहिलो. लपून चपून शाळेतून बाहेर पडायचो. एकदा मी माझ्या एका शिक्षकाला सांगितले, त्यांनी मला दुर्लक्ष करण्याचा सल्ला देऊन मला टाळले.\nभीतीमुळे मी माझ्या पालकांना ही गोष्ट कधीच सांगितली नाही, मला माहित नव्हते की माझ्यावर शा-री-रि-क अ-त्या-चार होत आहेत.आज 5 वर्षांनंतर जेव्हा मी मोठा झालो, मला त्या गोष्टींचा अर्थ कळला. मी या भयानक स्वप्नाला सतत सामोरे जात आहे.म्हणूनच मी ही कथा सर्वांसोबत शेअर करत आहे.\nजेणेकरून लोकांना समजेल की आम्हा मुलांसोबतही लैं-गि-क अ-त्या-चाराच्या घ-टना घडतात. पी-डिताने संपूर्ण कथा ह्यु-मन्स ऑफ बॉ-म्बे पेजवर शेअर केली आहे.\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nPrevious Article सुमारे 11 वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेली हि मुलगी 11 वर्षानंतर सापडली शेजारच्यांच्याच घरात, कारण समजल्यावर मोठ्याने रडायला लागले आईवडील..’\nNext Article स्वतःच्याच घर नोकराच्या प्रेमात पडली करोडपती मालकीण, नवरा निघून गेला कि दररोज बनवायची शरीरसं-बंध, मग एक दिवस घडलं असं काही त्याचा तिने कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता…’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/explainer/origins-and-history-of-perfume-and-ittar-why-is-kannauj-famous-for-its-perfume-in-uttar-pradesh-mh-pr-651114.html", "date_download": "2022-12-01T14:07:18Z", "digest": "sha1:XKB7A5ZDGNFEZCPPMLDOCH3ZCUZ64JGN", "length": 14164, "nlines": 111, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Origins and history of perfume and ittar Why is Kannauj famous for its perfume in Uttar Pradesh mh pr - उत्तर प्रदेशातील कन्नौज परफ्यूमसाठी का आहे प्रसिद्ध? जगात अत्तराची सुरुवात कुठून झाली? – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /explainer /\nउत्तर प्रदेशातील कन्नौज परफ्यूमसाठी का आहे प्रसिद्ध जगात अत्तराची सुरुवात कुठून झाली\nउत्तर प्रदेशातील कन्नौज परफ्यूमसाठी का आहे प्रसिद्ध जगात अत्तराची सुरुवात कुठून झाली\nउत्तर प्रदेशातील कन्नौजमधील परफ्यूम व्यापारी पियुष जैन (Piyush Jain) आणि समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन उर्फ ​​पंपी जैन (Pushpraj Jain) यांच्या घरावर आणि ठिकाणांवर आयकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे. कन्नोज परफ्यूमसाठी प्रसिद्ध का आहे मेसोपोटेमियामध्ये तापुत्ती नावाच्या एका महिलेने तेल आणि फुलांचे मिश्रण करून पहिला परफ्यूम विकसित केल्याचा उल्लेख आहे.\nउत्तर प्रदेशातील कन्नौजमधील परफ्यूम व्यापारी पियुष जैन (Piyush Jain) आणि समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन उर्फ ​​पंपी जैन (Pushpraj Jain) यांच्या घरावर आणि ठिकाणांवर आयकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे. कन्नोज परफ्यूमसाठी प्रसिद्ध का आहे मेसोपोटेमियामध्ये तापुत्ती नावाच्या एका महिलेने तेल आणि फुलांचे मिश्रण करून पहिला परफ्यूम विकसित केल्याचा उल्लेख आहे.\nपुतण्याच्या लग्नात डान्स करत होते काका अन् 5 सेकंदात होत्याच नव्हत, LIVE VIdeo\nकारवर Loan घेतलं तर करातून सूट मिळते का\nनवरीने नवरदेवाकडे केला असा हट्ट की झाली 'कोंडी'; ऐन लग्नात बोलवावे लागले पोलीस\nभाजपच्या मुस्लीम महिला नेत्याने भगवान श्री रामाला म्हटलं पैगंबर, अन् पुढे तर...\nकन्नौज, 31 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील परफ्यूम (सुगंधी द्रव्य किंवा अत्तर) व्यापाऱ्यांवर सध्या आयकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे. आधी पियुष जैन (Piyush Jain) आणि आता समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन उर्फ ​​पंपी जैन (Pushpraj Jain News) यांच्या घरावर आणि ठिकाणांवर छापे टाकले. पियुष जैनच्या घरातून मिळालेली संपत्ती कुबेराला लाजवेल अशी होती. आयटी अधिकाऱ्यांना संपूर्ण घबाड मोजायला जवळपास दोन दिवस लागले. यावरुन अत्तर व्यापारात अमाप पैसा असल्याचं लक्षात येतंय. चला याच निमित्ताने अत्तराचा इतिहास जाणून घेऊ. कशी झाली अत्तराची सुरुवात, भारतात कधीपासून अस्तित्वात आहे\nपरफ्यूम हा फ्रेंच शब्द आहे. इत्र हा पर्शियन शब्द असून तो अत्र यापासून तयार झाला आहे. परफ्यूम म्हणजे वनस्पती, फुले आणि पानांपासून तयार केलेलं नैसर्गिक सुगंधी तेल. आपण सध्या वापरत असलेला परफ्यूम हा शब्द per fumus या लॅटिन शब्दावरून आला आहे. ज्याचा अर्थ धुरातून आलेला (through smoke ) असा होतो. हे नंतर रोमन, पर्शियन आणि अरबांनी सांगितले.\nमेंढपाळांनी आणलेल्या वनौषधींपासून परफ्यूमचा शोध लागल्याचे मानले जाते. त्यांना जाळल्यानंतर सुगंध येत होता. नंतर ते परफ्यूम म्हणून ओळखले गेले. इजिप्तमध्ये 400 वर्षांपूर्वी पहिल्यांजा परफ्यूम हा शब्द वापरला गेला होता.\n2007 मध्ये, पुरातत्वशास्त्रज्ञांनी सायप्रसमध्ये 2000 ईसवीसन पूर्व काळातील एक परफ्यूम कारखाना शोधला होता. सायप्रसला परफ्यूम तयार करण्याचे ज्ञान मेसोपोटेमियातूनच मिळाले असा अंदाज आहे.\nमेसोपोटेमियानंतर परफ्यूम तयार करण्याचे तंत्र पर्शियन लोकांच्या हाती होते असे इतिहास तज्ञांचे मत आहे. ज्यांनी अत्तराच्या विकासात मोठं योगदान दिलं. पर्शियन लोकांनी शेकडो वर्षे अत्तराच्या व्यापारावर मक्तेदारी केली. यानंतर परफ्यूम तयार करण्याची कला ग्रीक आणि रोमन साम्राज्यांपर्यंत पोहोचली.\nपरफ्यूम तयार करण्याच्या पद्धतीचा उल्लेख प्राचीन ग्रीक कागदपत्रांमध्ये आढळतो. पोम्पी येथील एका चित्रकाराच्या घरात एक भित्तीचित्र आहे, ज्यामध्ये परफ्यूम तयार करण्याची ग्रीक आणि रोमन पद्धत दिसते. 100 AD मध्ये रोमन लोक सुगंधासाठी दरवर्षी 2800 टन धूप वापरत होते.\nPushpraj Jain News: कोण आहेत पुष्पराज जैन, काय आहे त्यांचा व्यवसाय\nभारतात परफ्यूम कधी आले\nपरफ्यूम हे भारतातील सिंधू संस्कृतीतील असल्याचे मानले जाते. हिंदू आयुर्वेदात अत्तराचा उल्लेख चरक संहिता आणि सुश्रुत संहितेत प्रथमच आढळतो. अत्तर तयार करण्याचा उल्लेख बृहत-संहितेच्या एका मोठ्या ग्रंथाचाही भाग आहे. जे भारतीय खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ, ज्योतिषी वराहमिहिर यांनी लिहिले आहे.\n1975 च्या अहवालानुसार, पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. पियोलो रोवेस्टी यांना टेराकोटा डिस्टिलेशन यंत्राचा शोध लागला होता. ज्याची कार्बन डेट 3000 BC सांगितली गेली आहे.\n7व्या शतकाच्या सुरुवातीस भारतातील परफ्यूमसाठी कन्नौज जगभरात ओळखले जात होते. ज्याची पद्धत पर्शिया (इराण) येथून आली होती. येथून परफ्यूम जगातील अनेक देशांमध्ये जाते. सध्या हैदराबाद अत्तरासाठी प्रसिद्ध आहे. त्याचा सुगंध परफ्यूमपेक्षा जास्त काळ टिकतो. व्यवसाय म्हणून, पॅरिसमध्ये 1190 मध्ये परफ्यूम तयार करण्यास सुरुवात झाली. येथूनच आधुनिक परफ्यूमची सुरुवात मानली जाते.\nपरफ्यूम तयार करण्यात इस्लामिक संस्कृतीचाही मोठा वाटा मानला जातो. इस्लामच्या उदयानंतर, सुगंधी उत्पादनात वाढ झाली. त्यांच्या संस्कृतीनुसार ते दैनंदिन जीवनातही परफ्यूम वापरत. ज्यामध्ये कस्तुरी आणि गुलाबाचा सर्वाधिक वापर करण्यात आला. व्यापारी म्हणून अरब आणि पर्शियन लोक मसाले, औषधी वनस्पती आणि कस्तुरी सारख्या प्राण्यांच्या सुगंध घेऊन जगभरात पोहचले.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.companysolutions.sk/numerology-numbers/", "date_download": "2022-12-01T13:49:38Z", "digest": "sha1:KLKKURC55CKHXWNSMJTQ6IVQ5NLMFPD7", "length": 7939, "nlines": 66, "source_domain": "mr.companysolutions.sk", "title": "अंकशास्त्र संख्या | December 2022", "raw_content": "\nआत्मा इच्छा क्रमांक 4\nजर तुम्ही आत्मा इच्छा क्रमांक 4 असाल तर तुमचे ध्येय आणि संपूर्ण जीवन स्थिरतेच्या साध्या ध्येयाभोवती बांधलेले आहे. नाजूक शिल्लक धोक्यात आणणाऱ्या अराजक परिस्थितीत राहणे तुम्हाला आवडत नाही\nआत्मा इच्छा क्रमांक 9\nआत्मा आग्रह क्रमांक 9 हा एक परिपूर्णतावादी आहे जो निर्दोषतेशिवाय कोणत्याही गोष्टीवर तोडगा काढणार नाही. छोट्या छोट्या गोष्टींपासून ते फर्निचरची व्यवस्था कशी केली जाते ते भावना आणि नातेसंबंधांसारख्या जटिल गोष्टींपर्यंत, आपल्याला सर्वकाही न्याय्य हवे आहे\nआत्मा इच्छा क्रमांक 7\nते म्हणतात की ज्ञान ही शक्ती आहे आणि आत्मा इच्छा क्रमांक 7 साठी हे निश्चितपणे सत्य आहे. ज्ञान ही त्यांची प्राथमिक प्रेरणा आहे. तुम्हाला ज्ञान मिळणार नाही कारण तुम्हाला सत्ता हवी आहे. तुम्हाला फायद्यासाठी शिकणे आवडते\nआत्मा इच्छा क्रमांक 6\nआत्मा आग्रह क्रमांक 6 म्हणून, आपण शुद्ध दाता आहात. तुम्हाला इतरांची काळजी घेणे आणि इतरांना आनंदी करणे हे तुमच्यासाठी सहजीवन संबंध आहे. त्यांचा आनंद हा तुमचा आनंद बनतो. आपण\nआत्मा इच्छा क्रमांक 8\nआत्मा आग्रह क्रमांक 8 चा प्राथमिक आग्रह कोणत्याही किंमतीत महानता आहे. तुम्ही सत्तेच्या भुकेले आहात, पण त्यात काहीही चुकीचे नाही. तुम्हाला आयुष्यातून अधिक हवे आहे आणि तुम्हाला हवे आहे\nआत्मा इच्छा क्रमांक 1\nआत्मा आग्रह क्रमांक 1 स्वातंत्र्याची तीव्र इच्छा दर्शवते. हे आपण आयुष्यात घेतलेले निर्णय चालवते. आपण आपल्या आयुष्यात जे घडत आहे त्यावर आपण नियंत्रण ठेवल्याशिवाय आरामदायक नाही\nआत्मा इच्छा क्रमांक 5\nज्यांना आत्मा आग्रह क्रमांक 5 आहे ते एक्सप्लोर करण्याच्या गरजेद्वारे प्रेरित आहेत. त्यांच्याकडे अंगभूत भटकंती आहे जी त्यांनी पूर्ण केली पाहिजे. नवीन ठिकाणे एक्सप्लोर करताना आणि नवीन अनुभव घेताना ते सर्वोत्तम असतात.\nआत्मा इच्छा क्रमांक 3\nआत्मा आग्रह क्रमांक 3 एक नैसर्गिक बहिर्मुखी आहे, आपल्याला इतरांभोवती असणे आवडते आणि जेव्हा इतर आपल्या कंपनीचा आनंद घेतात तेव्हा ते आवडते. सुदैवाने तुमच्यासाठी, इतर लोक नैसर्गिक करिष्मा आणि आनंदाकडे आकर्षित होतात\nआत्मा इच्छा क्रमांक 22\nआत्मा आग्रह क्रमांक 22 चे साधे ध्येय आहे; त्यांना जगावर कायमचा वारसा सोडायचा आहे. जर तुमच्याकडे हा नंबर असेल, तर तुम्ही जगाच्या गरजेनुसार चालत आहात\nअंकशास्त्र 9 - संख्या 9 चा अर्थ\nतुमच्या जीवनात अंकशास्त्र 9 चा अर्थ काय आहे ते शोधा अंकशास्त्र 9 ही सार्वभौम प्रेमाची संख्या आहे म्हणून ती त्या ऊर्जेने आंघोळ करणारी व्यक्ती आहे, अतिशय आत्मत्यागी समर्पित परोपकारी नोबल बुद्धिमान कार्यक्षम परिपूर्णतावादी शिस्तबद्ध\nगाणी कथा आणि मूल्ये\nमला सोमवार बूमटाउन उंदीर आवडत नाहीत\nमी एका रात्री उशिरा प्रयोगशाळेत काम करत होतो\nतीन सहा नऊ ती ठीक आहे\nउगवत्या सूर्याच्या प्रकाशाच्या तारखेचे घर\nकेव्हा दूर जायचे ते जाणून घ्या कधी पळावे\nमला रॉकस्टार गीतकार व्हायचे आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2022-12-01T12:51:53Z", "digest": "sha1:7LZM2AENAARDPYCLILUECH2MRDHAFLHE", "length": 7080, "nlines": 277, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "द कारपेंटर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nद कारपेंटर्स (इंग्रजी: The Carpenters) हा एक १९७० च्या दशकातील अमेरिकन पॉप बँड होता. याची स्थापना इ.स. १९६८ मध्ये 'डाउनी', अमेरिका येथे झाली. या बँडचे प्रमुख सदस्य रिचर्ड आणि कॅरन कारपेंटर, हे बहीण भाऊ होते.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nपॉप गायक व गायिका\nतुटलेल्या संचिका दुव्यांसह असलेली पाने\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://npnews24.com/marathi/tag/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T13:00:52Z", "digest": "sha1:CXWDUGDSMY2Q66EZVAGMBHREQQRFYRQE", "length": 9311, "nlines": 65, "source_domain": "npnews24.com", "title": "नवी दिल्ली Archives - marathi", "raw_content": "\nLIC Jeevan Shiromani | केवळ 4 वर्षात तुम्हाला करोडपती बनवू शकते ‘ही’ LIC Policy, जाणून…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - LIC Jeevan Shiromani | आजच्या युगात, शेअर बाजार जास्त रिटर्न देत आहे, ज्यामुळे तुम्हाला मोठा पैसा मिळतो, परंतु येथे पैसे सुरक्षित राहणे हे बाजारावर अवलंबून आहे. पण जर तुम्ही अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत…\n कंपनीने बंद केला ‘हा’ सर्वात स्वस्त प्लॅन\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जीओफोन ग्राहाकांना आता ४९ रूपयांचा प्लॅन मिळणार नाही. कारण कंपनीने हा प्लॅन बंद केला असून त्याऐवजी ७५ रूपये दर्शनी किमतीचा प्लॅन खरेदी करावा लागणार आहे. ६ डिसेंबररोजी रिलायन्स जीओने आपल्या टेरिफ प्लॅनमध्ये बदल…\nब्रिटनच्या निवडणुकीत हिंदी, हिंदू आणि हिंदुस्तानचा मुद्दा\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - ब्रिटनमधील निवडणुकांमध्ये हिंदी, हिंदू आणि हिंदुस्तानचा मुद्दा सध्या गाजत आहे. ब्रिटनमध्ये गुरूवारी निवडणुका होणार असून शुक्रवारी निकाल जाहीर होणार आहेत. यावेळच्या निवडणुकांमध्ये तेथील दोन प्रमुख पक्ष हे मुळ…\n ५४५७ उंदरांना मारण्यासाठी खर्च केले १.५ कोटी रूपये\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - उंदीर मारण्याच्या सापळ्यात आता भारतीय पश्चिम रेल्वे प्रशासन अडकण्याची शक्यता आहे. कारण रेल्वे परिसरातील उंदीर मारण्याचे औषध टाकण्यासाठी तीन वर्षांत १ कोटी ५२ लाख ४१ हजार ६८९ रूपये खर्च करून ५ हजार ४५७ उंदीर…\nतुमच्या पर्सनल डेटावर सरकारची नजर \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुमचा पर्सनल डेटा कधीही पाहण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. यासंदर्भातील पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल,२०१९ सरकार याच आठवड्यात लोकसभेमध्ये सादर करू शकते. नेहमी प्रमाणे यामागे देशाची…\nचंद्रयान – 2 : चंद्रावर ‘लॅन्डर’ विक्रम सुरक्षित, संपर्कासाठी पयत्न सुरू,…\nएन पी न्यूज 24 - चंद्रयान - 2 चं 'लॅन्डर' विक्रम हे चंद्रावर सुरक्षित असल्याची माहिती इस्त्रोनं दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, लॅन्डर विक्रम हे एकदम सुरक्षित असून त्याला कुठलीही इजा झालेली नाही. लॅन्डर विक्रम बरोबर संपर्क करण्याचे…\n रेल्वेचं ऑनलाईन तिकीट बुक करताना समजणार कोणत्या कोचमध्ये किती ‘सीट’ रिकाम्या\nनवी दिल्ली : एन पी न्यूज 24 - रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर आहे. यामध्ये आता तुमचे तिकीट नक्की आहे कि नाही किंवा रिझर्वेशनवर जागा आहे कि नाही किंवा तुमच्या जागांचे वाटप कशाप्रकारे केले जाते यासाठी रेल्वे मोठ्या प्रमाणात…\nमहिलांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढले ; वय वर्ष १८-३० मधील ४३% युवती करतात ड्रिंक\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीत महिलांमध्ये मद्यपान करण्याबाबत केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की दारू पिणाऱ्या स्त्रियांमध्ये मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून महिला एका वेळी जास्त मद्यपान करतात. समृद्धी,…\nपाकिस्तानच्या गुप्‍तचर एजन्सीकडून 2000 च्या नोटांचे ‘हाय-टेक’ फिचर्स ‘कॉपी’,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने देशातून उच्च प्रतीच्या बनावट नोटा तस्करी करण्याच्या पाकिस्तानी कनेक्शनचा शोध घेतला आहे. पाकिस्तानच्या गुन्हेगारी संघटनेने 2000 रुपयांच्या भारतीय नोटांची महत्वाची वैशिष्ट्ये कॉपी…\nMS धोनी साऊथ अफ्रिकेसोबत देखील खेळू शकणार नाही T – 20 मॅच, परतण्याच्या अपेक्षा मावळल्या \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने आंतराष्ट्रीय स्तरावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय अजून घेतलेला नाही. १५ सप्टेंबर पासून धर्मशाळा येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन T-२० च्या मालिकेसाठी त्याची निवड होणे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.zhakkasbahu.com/new-sad-status-marathi/", "date_download": "2022-12-01T14:07:58Z", "digest": "sha1:ZN25NCWKJGZMAHQ2MPC6OIMGFJLOSFQF", "length": 8340, "nlines": 220, "source_domain": "www.zhakkasbahu.com", "title": "40+ New Sad Status Marathi - Zhakkas Bahu", "raw_content": "\nAsk Question – तुमचे प्रश्न विचारा\nहे बघ पिल्लू आयुष्यभर खुश ठेवल तुला पण,\nमाझा साथ सोडून मला कधी दुःखी करू नकोस\nआयुष्यातील सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट,\n“कोणावर तरी खर प्रेम कर, मग समजेल त्रास काय असतो ते”.\nआजकाल मी एकटाच असतो, सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो.\nएक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही,\nपण लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही,\nआठवायला विसराव लागत विसरता माञ आलच नाही..\nहे सुधा नक्की बगायला विसरू नका.\nआज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत..\nतू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत..\nनाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस..😥\nहाथांना हि शपथ आहे, नका पुसू अश्रू माझे, आज रडायचे खूप मन आहे…\nएक दिवस असा येईल, तुला माझी उणीव भासेल,\nआणि जिथे पाहशील तिथे, तुला फक्त माझाचं चेहरा दिसेल.😟\nखुपदा ती नसून हि जवळ असल्याचा भास होतो,\nतो भास आहे हे कळल्यावर मात्र जीवाला त्रास होतो.\nआश्रू हा १ टक्का पाणी आणि ९९ टक्के भावनांनी बनलेला असतो 😦\nआज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय\nआयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवूनजाऊ नकोस..\nकाळजी घेईन तुझी जीवापाड पण मला वाऱ्यावरसोडून कधी जाऊ नकोस..\nआठवण आली नाही असं कधी झालच नाही \nहे सुधा नक्की बगायला विसरू नका.\nखर्या प्रेमात आलेले अश्रु कोणालाच सांगु शकत नाही.\nआयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका…\nजी व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त जपते…\nनिराश केले तरी चालेल , पण खोट्या आशा दाखवू नकोस.\nह्रदयाचे दुःख लपवने, किती कठीण आहे..\nनाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.\nदिवस येतात जातात पण मन कुठच लागत नाही \nकसे सांगू तुला किती प्रेम करतो मी तुझ्यावर.\nनको न जाऊ सोडून तू असे मला..\nकि जीव तुझ्यात अडकला आहे..\nका कळत नाही तुला माझंही एक मन आहे\nजे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे\nभलेही तू माझ्यावर प्रेम कधी करणार नाही, तरी तुला माझी आठवण आल्याशिवाय राहणार नाही…\nमाझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली\nतुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली\nदु:खात माझ्या कधीतरी भेटून जा, रडताना मला तू पाहून जा…\nहे सुधा नक्की बगायला विसरू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00722.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.nationalindianews.in/category/current-affairs/?lang=mr", "date_download": "2022-12-01T12:18:41Z", "digest": "sha1:5EIODSQWNPRNRKV4SZ4TLTCJRP4DX2SF", "length": 25564, "nlines": 204, "source_domain": "www.nationalindianews.in", "title": "चालू घडामोडी संग्रह - राष्ट्रीय भारत बातम्या", "raw_content": "\nजेव्हा हे मुस्लिमांकडे येते तेव्हा पोलिस आनंदाने सहमत असतात ...\nविजय Dashami खरे नाव “अशोक विजयदशमीR...\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, संपूर्ण इतिहास समजून घ्या.\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत ...\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता होईल.\nजयंती विशेष: बहुजन क्रांतीचे संत बाबा गाडगे ...\nरामदेव हा चीनचा व्यवसाय मित्र आहे \nParinirvan दिवस ( 28 नोव्हेंबर 1890) स्वदेशी भारतातील ...\nरिअल “महिला दिन, शिक्षक दिनाच्या” ...\nएका महिन्यात नऊ स्वच्छता कामगार दिल्लीत..\nछत्तीसगडमध्ये सतनामी समाज का संतापला आहे ...\nअधिक जाणून घ्या 25 वयाच्या वयात बिरस सुपरहिरो कसा झाला ...\nबहुजन मुले मजुरी आणि निरक्षरतेच्या शिखरावर...\nबलात्कार हा मुद्दा आहे 'मीडियाचे लोक.. व्वा तुम्ही काय म्हणता’\nजात म्हणजे जात नाही - हरियाणाच्या पानिपतमध्ये बहुजन युवकाचा तलवारीने कापलेला हात…\nरामासामी पेरियार आणि डॉ.. आंबेडकरांच्या पुस्तकांवरील बंदीविरोधात ललायसिंह यादव यांच्या संघर्षाची गाथा- नक्की वाचा\nआजच्या युगातील गुन्हेगार, बलात्कारी, दंगलीचा नायक म्हणून उच्च पदांवर कब्जा केला\nहातरस प्रकरण दडपण्याचे षड्यंत्र,वकिलाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nडॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nडॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nऑगस्ट 15, 2022 भारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nऑगस्ट 15, 2022 अस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nएप्रिल 11, 2022 त्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nमार्च 9, 2022 प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nफेब्रुवारी 28, 2022 डॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nफेब्रुवारी 28, 2022 डॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nफेब्रुवारी 13, 2022 हिजाब वाद, हिजाब वाद\nजानेवारी 26, 2022 माध्यमांवर आणि न्यायव्यवस्थेवर उच्चवर्णीयांचे वर्चस्व हा राष्ट्र उभारणीतील सर्वात मोठा अडथळा बनला आहे.\nजानेवारी 25, 2022 एथनोक्रसी भारताच्या लोकशाहीवर आक्रमण करत आहे\nजानेवारी 11, 2022 सम्राट अशोकाचा अपमान राष्ट्रासाठी घातक आहे\nडिसेंबर 26, 2021 आंबेडकरांच्या मनुस्मृतीचे दहन डॉ: जाचक ऑर्डरचा पाया हलवत आहे\nडिसेंबर 18, 2021 कलिंग फाउंडेशनने डॉ मनीषा बांगर यांना पद्म पुरस्कारांसाठी नामांकित केले, ती हिपॅटायटीस मुक्त भारत आणि सर्वांसाठी आरोग्याची आवाज आणि योद्धा आहे\nडिसेंबर 10, 2021 पद्म पुरस्कार आणि बहुजन – सखोल नजरेवर\nडिसेंबर 5, 2021 पद्म पुरस्कार | तेलंगणातून असंतोषाचे आवाज उठले\nनोव्हेंबर 16, 2021 डॉ. मनीषा बांगर यांना पद्मश्री पुरस्कारासाठी राष्ट्रीय ओबीसी संघटनांची स्थापना\nनोव्हेंबर 15, 2021 बिरसा मुंडा यांना समर्पित ही रचना\nनोव्हेंबर 10, 2021 ओबीसी संघटनांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी डॉ. मनीषा बांगर यांना पद्मश्रीसाठी नामांकित केले\nसप्टेंबर 22, 2021 पा रणजीतच्या चित्रपटातील स्त्री पात्रांचे चित्रण\nसप्टेंबर 22, 2021 कर्णन यांनी गंभीर सिनेमासाठी एक बेंचमार्क सेट केला आहे\nसप्टेंबर 22, 2021 ओबीसी प्रतिनिधीत्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावे\nसप्टेंबर 17, 2021 ई. व्ही. रामासामी पेरियार जयंती विशेष : आम्ही जाणून काय पेरियार\nस्वातंत्र्याच्या दिवशी ध्वज फडकवल्याबद्दल बहुजनांना ही शिक्षा मिळाली\nराष्ट्रीय भारत बातम्या ऑगस्ट 17, 2021\nजात जात नाही…. देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला असेल, पण तो आजही सामाजिक जातीवादाच्या बेड्यांनी गुलाम आहे, जिथे भारताच्या स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनंतरही बहुजन , वंचितांना ध्वजारोहणाची शिक्षा मिळते. देशाची राजधानी दिल्लीत 15…\nअर्थसंकल्प 2021 दरम्यान गाझीपूर सीमा सील केली,मोदी सरकार “भांडवलदारांचा गुलाम”\nमो.सद्दाम फेब्रुवारी 1, 2021\nशेतकरी चळवळीच्या मध्यभागी वर्षे 2021 अर्थसंकल्प सादर केला आहे. एकीकडे शेतकरी आंदोलन करत आहेत…शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या जात नाहीत. पण दुसरीकडे वर्ष 2021 अर्थसंकल्प डिजिटल पद्धतीने सादर करण्यात आला आहे. यावेळच्या अर्थसंकल्पाची प्रत यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत…\nकुलभूषण जाधव प्रकरणात नवीन ट्विस्ट, पाकिस्तानने भारताला आव्हान दिले \nसदान खान सप्टेंबर 19, 2020\nएकीकडे पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांचे प्रकरण सातत्याने तापत आहे. त्याच वेळी, या प्रकरणातील निष्पक्ष खटल्यासाठी भारताने राणीचे वकील किंवा बाहेरील वकीलाची मागणी केली होती. जे पाकिस्तानने भारताला दिले…\nराजस्थानमध्ये राजकीय नाटक सुरूच आहे, गेहलोत सत्रासाठी बोलण्याचा आग्रह धरतात\nसदान खान जुलै 25, 2020\nजिथे एकीकडे कोरोना सारख्या महामारीत देश आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे राजस्थानमध्ये काँग्रेसमधील मतभेद इतके वाढले आहेत की ते सोडवण्यासाठी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला मैदानात यावे लागले आहे. पण राजस्थान…\nपायलटला कॉंग्रेसला जाण्यापूर्वी मोठा धक्का बसला\nसदान खान जुलै 16, 2020\nसचिन पायलट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरूच आहे. राहुल आणि प्रियांका गांधी यांचे मन वळवल्यानंतरही सचिन पायलट काँग्रेसमध्ये परतण्यास तयार नाहीत. मात्र आता राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय दंगलीचे आता कायदेशीर लढाईत रूपांतर झाले आहे. वास्तविक, सचिन पायलट गटाच्या वतीने गुरुवार दि…\nयूपीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण शिगेला आहे, पोलिसांच्या पथकावर गोळीबार, डीएसपीसह 8 हुतात्मा\nसदान खान जुलै 3, 2020\nउत्तर प्रदेशात गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे आणि सरकार हातावर हात ठेवून बसले आहे. पोलिस इक्बालला बदमाश सतत आव्हान देत असतात पण या बदमाशांना पराभूत करणारे कोणीच नाही. असेच आणखी एक प्रकरण कानपूरमधून समोर आले आहे., कुठे…\nकोरोनाहून 24 तासात 507 मृत्यू, 6 रुग्णांची संख्या लाखांपर्यंत पोहोचली \nसदान खान जुलै 1, 2020\nकोरोनाची दहशत कधी संपेल हे कोणालाच माहीत नाही, पण ज्या पद्धतीने कोरोना सतत कहर करत आहे. यामुळे खरोखरच मनात भीती निर्माण होत आहे. या एपिसोडमध्ये, देशातील कोरोना रुग्णांची संख्या 5 लाख 85 हजारो पास झाले आहेत. बुधवार…\nअनलॉक -2 मार्गदर्शकतत्त्वे जाहीर, तेथे विश्रांती असेल आणि येथे काटेकोरपणे केले जाईल\nसदान खान जून 30, 2020\nकोरोनाचा आक्रोश किती दिवस चालू राहील हे कोणालाच माहीत नाही, पण हा कोरोना जवळपास संपला आहे 12 कोट्यावधी लोकांचा रोजगार हिरावून घेतला. म्हणून तिथे 15 या महामारीमुळे हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे सध्या केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक-2 ची मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत…\nभाजप पुन्हा फिरला, ईडीची टीम दुसर्‍या कॉंग्रेसच्या घरी पाठवली \nसदान खान जून 28, 2020\nभाजप सत्तेवर येताच भाजपने खोटे आरोप करून विरोधी नेत्यांना तुरुंगात पाठवले., आणि इतर पक्षांना बदनाम करण्यास सुरुवात केली. आजम खान, चिदंबरम आणि आता काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या नावाचीही त्यात भर पडली आहे. वास्तविक काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि सोनिया गांधी…\nलडाखवर भारतीय सैन्याचे वर्चस्व आहे, नवीन सरकारी योजना किती कामगार \nसदान खान जून 27, 2020\nभारत आणि चीन यांच्यातील रक्तरंजित संघर्षात 20 जवान शहीद झाले. याबाबत लोकांमध्ये अजूनही नाराजी आहे, पण आता लडाखमध्ये भारतीय लष्कर चीनच्या प्रत्येक चालीला उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. जेणेकरून चीनने कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार केला तर ते…\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nत्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nTwitter वर अनुसरण करा\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nत्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nएनआयएन (राष्ट्रीय भारत बातम्या) भारतातील त्या कोट्या-सुविधा वंचितांचा आवाज आहे, शतकानुशतके लोकशाही समाजात जगण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहेत .\n. कॉपीराइट 2020 - राष्ट्रीय भारत बातम्या | रचना व विकसित निर्मिती\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता मोठी कारवाई केली जाईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2013/09/blog-post_6412.html", "date_download": "2022-12-01T14:03:33Z", "digest": "sha1:4STZNQILRUCHI5A3WIDKEVMIQMNBN4ZT", "length": 6767, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "जिल्ह्यातील एकही मतदार ओळखपत्रापासून वंचित राहू नये - अपर विभागीय आयुक्त मवारे", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजजिल्ह्यातील एकही मतदार ओळखपत्रापासून वंचित राहू नये - अपर विभागीय आयुक्त मवारे\nजिल्ह्यातील एकही मतदार ओळखपत्रापासून वंचित राहू नये - अपर विभागीय आयुक्त मवारे\nउस्मानाबाद रिपोर्टर..: भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीचे महत्व लक्षात घेऊन या जिल्ह्यातील एकही मतदार, मतदान ओळखपत्रापासून वंचित राहू नये, अशा मतदार याद्या तयार करण्याचे निर्देश अपर विभागीय आयुक्त गोकूळ मवारे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.\nयेथील यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, उस्मानाबाद येथे दि. 1 जानेवारी 2014 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत उस्मानाबाद विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या शुक्रवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) भालचंद्र चाकूरकर, तहसीलदार सुभाष काकडे, कळंब चे तहसीलदार श्री.शिंदे, गटविकास अधिकारी प्रियदर्शनी मोरे यांची उपस्थिती होती.\nश्री.मवारे म्हणाले, सर्व केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांची माहिती करुन घ्यावी. हा कार्यक्रम 16 सप्टेंबर, 2013 ते 6 जानेवारी, 2014 या कालावधीत राबविण्यात येत आहे. यामुळे सर्व पात्र मतदारांची नोंदणी कशी होईल, फोटोसह मतदार याद्या अचूक कशा होतील याची काळजी घ्यावी, असे सांगून ते म्हणाले, मतदार वंचित राहू नये यासाठी संगणक ज्ञान व प्रशिक्षणाचे महत्व किती आहे हे स्पष्ट केले.\nया बैठकीस उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्री.चाकूरकर, तहसीलदार श्री.काकडे यांनी 242-उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ व 241-तुळजापूर विधानसभा मतदार संघ या मतदार संघातील सर्व केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-LCL-actress-sridevi-and-ex-cm-jayalalitha-connection-5819567-PHO.html", "date_download": "2022-12-01T14:33:00Z", "digest": "sha1:23ABHYDRVLOKQ2BICVJ5QVCO2KKRROIQ", "length": 3962, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अम्‍मा सोबत झळकली होती \\'मॉम\\';या चित्रपटात श्रीदेवीने साकारली होती बाल कलाकाराची भूमिका | Actress Sridevi And Ex Cm Jayalalitha Connection - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअम्‍मा सोबत झळकली होती \\'मॉम\\';या चित्रपटात श्रीदेवीने साकारली होती बाल कलाकाराची भूमिका\nमुंबई- बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईमध्‍ये हृदय विकाराच्‍या झटक्‍याने निधन झाले. वयाच्‍या 54 वर्षा पर्यंत त्‍यांनी हिंदी, तामिळ, कन्‍नड सहित अनेक भाषांमधील चित्रपटात काम केले आहे. तामिळनाडूच्‍या मुख्‍यमंत्री जयललीता यांच्‍या सोबतही त्‍यांनी चित्रपटात काम केले आहे. जयललीता यांच्‍या 'अथी पराश्‍क्‍ती' या चित्रपटात त्‍यांनी बाल कराकाराची भुमीका साकारली होती. या चित्रपटात जयललीतायांनी 'शक्‍ती देवी'ची तर श्रीदेवी यांनी त्‍यांच्‍या माडीवर बसलेल्‍या बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. जयललीता यांच्‍या निधना नंतर त्‍यांनी हा फोटो ट्वीट केला होता. 1976 मध्‍ये त्‍यांनी 'सोलावां सावन' या चित्रपटातून बॉलीवुड मध्‍ये पदार्पन केले होते. 'हिम्‍मतवाला' चित्रपटाने त्‍यांना एक नवी ओळख मिळवून दिली. त्‍यांना आता पर्यंत तीन फिल्‍म फेअर पुरस्‍‍कार मिळालेले आहे.\nपुढील स्‍लाइडवर पाहा, श्रीदेवी यांनी साकारलेल्‍या बाल कराकाराच्‍या भुमीकेतील फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/deduction-of-rs-5-in-petrol-tax-and-rs-3-in-diesel-tax", "date_download": "2022-12-01T12:30:00Z", "digest": "sha1:JEJHAZIISLRQBO3UZL26QD6RAS6RHTI7", "length": 5531, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पेट्रोल करात ५, तर डिझेलच्या करात ३ रुपयांची कपात - द वायर मराठी", "raw_content": "\nपेट्रोल करात ५, तर डिझेलच्या करात ३ रुपयांची कपात\nमुंबईः राज्यातील पेट्रोलच्या करात पाच रुपये प्रति लीटर आणि डिझेलच्या करात तीन रुपये इतकी कपात करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कर कपातीचा निर्णय १४ जुलैच्या मध्यरात्रीपासून लागू होईल.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्य सरकारने जाणीवपूर्वक राज्यातील पेट्रोलच्या करात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या कर कपातीमुळे राज्यातील जनतेला महागाईपासून दिलासा मिळेल. या कर कपातीच्या घोषणेमुळे राज्यातील जनतेला ६ हजार कोटी रुपयांच्या करातून दिलासा मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nसरकारने करांमध्ये ५० टक्के कपात केली असती, तर खऱ्या अर्थाने जनतेला दिलासा मिळाला असता, अशी टीका या निर्णयावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.\nनगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित\nजुमलाजीवी, तानाशाह, तडीपार शब्द लोकसभेच्या असंसदीय शब्दकोशात\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2-5000-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T13:00:16Z", "digest": "sha1:RMHIVVKTXH4GF7KAADO267XMAHKACRLU", "length": 13877, "nlines": 127, "source_domain": "shetkaree.com", "title": "सोयाबीनची वाटचाल 5000 रुपायांकडे", "raw_content": "\nसोयाबीनची वाटचाल 5000 रुपायांकडे\nसोयाबीनची वाटचाल 5000 रुपायांकडे\nशेतकरी मित्रांनो सोयाबीन 5000 रुपायांकडे वाटचाल करत आहे. खाद्यतेलाला असलेली मागणी, उच्चांकी दर, शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड म्हणजेच सी बोट आणि देशांतर्गत कमी आवक तसेच चीनची आक्रमक खरेदी, यामुळे सोयाबीनच्या किंमतीमध्ये तेजी आहे.\nड्रॅगन म्हणजे चिनने ऑक्टोबर महिन्यात 8.7 दशलक्ष टन सोयाबीनची आयात केली होती. जी भारताच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास 80 टक्‍क्‍यांहून अधिक आहे. त्यामुळे आता पुढील काळामध्ये सोयाबीनची आणखी 300 रुपयांनी किंमत वाढेल यात शंका नाही आणि यानंतर पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये सोयाबीन 4900 रुपयांचा पल्ला तरी गाठेल असा अंदाज बाजारामध्ये जे तज्ञ बसलेले आहेत यांनी वर्तविला आहे.\nमील धारकांनी व खाजगी व्यापार्‍यांनी सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट आहे असे सांगितले. त्याचबरोबर यंदाच्या सोयाबीनचा पावसामुळे दर्जा सुद्धा चांगला नाही त्यामुळे सोयाबीनची गुणवत्ता ही कमी आहे.\nवाशिम च्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या शनिवार ला चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला या हंगामातील व राज्यातील विक्रमी म्हणजे 4600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.\nआपल्या शेजारील मध्य प्रदेशामध्ये 4200 ते 4300 या दरम्यान चा भाव मिळालेला आहे. अशातच खाद्यतेल दरांमध्ये वाढ झाल्याने त्याचा लाभ सोयाबीनलाच मिळत आहे. सोयामिल आणि पोल्ट्री उद्योग यामध्ये सध्या मागणी वाढत आहे.\nइंडोनेशियाचे बायोडिझेल साठी पामतेल वापरतात, ते राखून ठेवल्याने ही सोयाबीनच्या तेलाला मागणी वाढत आहे. त्यातच ड्रॅगनची आक्रमक खरेदी सुद्धा सुरु आहेच.\nदिनेश सोमानी जे शेतमाल बाजार विश्लेषक आहे त्यांनी सांगितले की दरवर्षी दिवाळीपर्यंत बाजारांमध्ये साधारणतः 10 ते 12 लाख बॅग प्रति दिवस सोयाबीनची आवक असते, ती सध्या केवळ फक्त सात ते आठ लाख बैग आहे. दिवाळीपूर्वी शेतकरी आपली जशी गरज आहे तशा प्रकारे सोयाबीन विक्री करत असतात.\nRead आता या रब्बी पिकांकरिता शेतकऱ्यांना शेतमाल भाव संरक्षित करता येणार- NCDEX\nमात्र दिवाळीनंतर हे सोयाबीन शेतकरी विकत नाहीत सोयाबीनची चांगली किंमत असेल तरच विकतात त्यामुळेसुद्धा बाजारांमध्ये सोयाबीनची आवक कमी आहे.\nसोयाबीनच्या दरात तेजी आल्यामुळे वायदे बाजारही तेजी मध्ये आलेला दिसतो. 6 नोव्हेंबर 2020 शुक्रवारला एनसीडीईएक्स वर सोयाबीनचे डिसेंबर चे करार आहे ते 4377 रुपये प्रतिक्विंटल ने झाले.\nआता आपण बघून सोयाबीन मधील तेजिची कारण काय आहेत-\n1) सी बोट वर सोयाबीन अनेक वर्षाच्या उचांकी पातळीवर गेले.\n2) चीनने सोयाबीनची आक्रमक खरेदी सुरू ठेवलेली आहे.\n3) वायदे बाजारात ही सोयाबीनच्या कराराची दर वाढलेले दिसतात.\n4) जगातील इतर देशांचा ही शेती मालाचा साठा करण्याकडे कल आहे.\n5) दिवाळीनंतर शेतकरी माल विकत नसल्याचा अनुभव.\n6) गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये बाजारात निम्मे सोयाबीन आवक आहे.\nRead CCI च्या कापूस खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी कशी कराल, app वर पहा आजचे बाजार भाव अगदी सहज\nतर अशाप्रकारे शेतकरी मित्रांनो सोयाबीनची वाटचाल 5000 रु दराकडे होत आहे. आनंदाची गोष्ट आहे.\nहे लेख आपण वाचले आहेत का\nTags: Soyabin Bhav, सोयाबीन, सोयाबीन भाव, सोयाबीनचे आजचे भाव\nया योजनेचे अनुदान मिळणार, नवीन अर्ज सुरू होणार\nIMD alerts in Maharashtra | महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.domkawla.com/tag/zodiac-signs-hindu/", "date_download": "2022-12-01T13:12:21Z", "digest": "sha1:KE27Z7UQ22EXEQBVOFB3HYQDNW5JPXPO", "length": 1803, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "zodiac signs hindu - DOMKAWLA", "raw_content": "\nKubera Moolai Direction कुबेर देव या 4 राशीच्या लोकाना कधीही करू शकतात करोडपती\nKubera Moolai Direction आपण नेहमीच कुठल्या ना कुठल्या संकटात असतो. पण आयुष्यातील सर्व प्रकारच्या संकट…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/amravati-a-minor-girl-is-9-months-pregnant-a-case-of-child-marriage-in-the-district/", "date_download": "2022-12-01T14:34:43Z", "digest": "sha1:KNUCET4PQQS3RV4N4I5JSPRY7QFB5NMM", "length": 7679, "nlines": 129, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "अमरावती | अल्पवयीन युवती ९ महिन्याची गर्भवती...जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकरण...", "raw_content": "\nHomeगुन्हेगारीअमरावती | अल्पवयीन युवती ९ महिन्याची गर्भवती...जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकरण...\nअमरावती | अल्पवयीन युवती ९ महिन्याची गर्भवती…जिल्ह्यात बालविवाहाचे प्रकरण…\nअमरावती जिल्ह्यात बालविवाह सुरू असल्याच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अमरावतीच्या खोलापुर पोलीस स्टेशन अंतर्गत १७ वर्षीय अल्पवयीन युवती ९ महिन्याची गर्भवती असल्याचा प्रकार पुढे आला आहे. युवती प्रसूती करिता जिल्हा स्त्री रुग्णालयात आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे.\nपोलिसांनी आरोपी अमित पवार विरुद्ध अत्याचार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. आरोपी अमित आणि अल्पवयीन युवती नातेवाईक आहेत. २०२१ मध्ये त्यांचा बालविवाह झाला असल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. आणि यातूनच अल्पवयीन युवती गर्भवती झाली असल्याच पोलीस तपासात पुढे आलेलं आहे.\nसंघरक्षक भगत, सहायक पोलीस निरीक्षक, खोलापुर पोलीस स्टेशन\nअमरावती मराठी बातम्या लाईव्ह\nगायरानातील रहिवाशांना सरकार घरहिन करणार नाही खासदार संजय पाटील यांचा विश्वास…\nशेतकरी पिकविमाच्या प्रतिक्षेत, अकोला जिल्ह्यात अतिवृष्टमुळे पिकाचे झाले नुकसान…\nआमदार भारसाकळेंनी दिली आकोट पालिकेला भेट…मारल्या उलट्या बोंबा…शहरात उठले चर्चेचे मोहोळ…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nआमदार भारसाकळेंनी दिली आकोट पालिकेला भेट…मारल्या उलट्या बोंबा…शहरात उठले चर्चेचे मोहोळ…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00723.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/news-in-marathi/", "date_download": "2022-12-01T14:53:15Z", "digest": "sha1:YSFH6IVAEKTUFK2XKUBR3MM6TQJ56XJA", "length": 4530, "nlines": 63, "source_domain": "kokanshakti.com", "title": "news in marathi ✒ Kokanshakti", "raw_content": "\nमार्केटमधील Makeup remover बिघडवताहेत सौंदर्य..हा आहे घरगुती उपाय\nbeauty tips:सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही. महिला वर्गात तर सुंदर दिसण्यासाठी वेगळाच उत्साह असतो. सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे ट्रीटमेंट्स घेतले जातात. ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फेशिअल (facial) क्लीनअप...\nफाटलेले ओठ आणताहेत सौंदर्यात बाधा. रोज वापरा या टिप्स\nwinter lip care : सध्या हिवाळा (winter care) जवळ येऊ लागला आहे, या ऋतूत सर्वात जास्त परिणाम दिसून येतो तो आपल्या त्वचेवर. आपण कोणत्याही एका ऋतूत...\nआशिया कपसाठी Team Indiaचा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना संधी\nमुंबई : आशिया कप (Asia Cup) स्पर्धेसाठी बीसीसीआयने (BCCI) संघ जाहीर केला आहे. या संघात रोहित शर्माकडेच कर्णधारपद असणार असून उपकर्णधार पद के एल राहूलला देण्यात आले...\nAmazon चा मान्सून सेल सुरु, ‘या’ स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काऊंट\nमुंबई : अ‍ॅमेझॉनवर सध्या मान्सून कार्निव्हल सेल सुरू आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन, टीव्ही आणि इतर वस्तुंवर बंपर डिस्काउंट दिला जातोय. अ‍ॅमेझॉनच्या या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-channels-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%95/", "date_download": "2022-12-01T13:20:19Z", "digest": "sha1:CL32URIQW33J2SUB6CGS4XV4V7TU5R65", "length": 5157, "nlines": 109, "source_domain": "m4marathi.com", "title": "टीवी वरील वाढत्या channels ची डोकेदुखी – m4marathi", "raw_content": "\nटीवी वरील वाढत्या channels ची डोकेदुखी\nटीवी वरील वाढत्या channels ची डोकेदुखी\nआज प्रत्येकाच्या घरी नवीन प्रकारच्या अत्याधुनिक टीवी झाल्या आहेत त्यामुळे घरोघरी cables प्रमाणे DTH सुविधेमुळे नव नवीन वाहिन्या अगदी खेडोपाडी जावून पोचल्या आहेत.तब्बल ३०० हून अधिक channels उपलब्ध असल्या कारणाने नेमका कुठला channel बघायचा असा प्रश्न प्रेक्षकांपुढे निर्माण होतो.\nत्यातल्या त्यात प्रत्येक channel आपली TRP वाढविण्यासाठी नव नवीन reality show launch करीत असतात.त्यामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी तर मिळते मात्र त्यासाठी पैसे पण तेवढेच मोजावे लागतात.\nवाढत्या channels मुले नेमका कुठला channel बघायचा अशी अडचण प्रेक्षकांपुढे निर्माण झाली आहे.\nभारताचा पराभव ३-१ ने गमावली मालिका\nपालकांचा मुलीशी ‘सु’संवाद असणे गरजेचे\nमुलांना चांगले संस्कार द्या\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.raymaxlaser.com/", "date_download": "2022-12-01T13:55:17Z", "digest": "sha1:6UL5K52MXYK2LHG7KYKIDG7C7D7YZDYB", "length": 9960, "nlines": 113, "source_domain": "mr.raymaxlaser.com", "title": "टॉप फायबर लेसर कटिंग मशीन, हायड्रोलिक प्रेस ब्रेक निर्माता - RAYMAX", "raw_content": "\nफायबर लेझर कटिंग मशीन\nफायबर लेसर वेल्डिंग मशीन\nAnhui Zhongrui Machine Manufacturing Co., Ltd ची निर्मिती 2002 मध्ये करण्यात आली आणि बोवांग स्पेशल इकॉनॉमिकल झोन, Anhui प्रांतात आहे. हे RMB 0.21 अब्ज नोंदणीकृत होते, 400 हून अधिक कर्मचार्‍यांसह 120,000.000 चौरस मीटर व्यापलेले आहे आणि उच्च प्रशिक्षित आणि पात्र मशीन ऑपरेटर आणि असेंब्ली तंत्रज्ञ यांचा समावेश आहे ज्यांना अनुभव अभियंता आणि डिझाइनर, […]\nRAYMAX वर आमचे अंतिम उद्दिष्ट हे आहे की आमच्या ग्राहकांना दर्जेदार सेवा आणि समर्थन देणे. आमचे समर्पित सेवा कर्मचारी आणि...\nझोंगरुई केवळ उच्च-गुणवत्तेच्या मशीनवर लक्ष केंद्रित करत नाही, तर खालीलप्रमाणे विक्रीनंतर समाधानकारक देखील प्रदान करते: स्थापित करण्याचे प्रशिक्षण (3o...\nRAYMAX मध्ये नाविन्यपूर्ण फायदा, आम्हाला आमच्या नाविन्यपूर्ण क्षमतेचा अभिमान वाटतो. आम्ही नवीन तंत्रज्ञान तयार करतो, उत्पादन सुधारतो...\nहायड्रॉलिक प्रेस बेंडिंग मशीन ही मुख्यतः शीट मेटल उत्पादनांच्या वाकण्यासाठी औद्योगिक हेतूंसाठी वापरली जाणारी मशीन आहेत. ते पूर्वनिर्धारित बेंड बनवते...\nफायबर लेझर कटिंग मशीन\nफायबर लेझर कटिंग मशीन\nफायबर लेसर मेटल कटिंग मशीनला फायबर लेसर कटर देखील म्हटले जाते, जे उच्च दर्जाचे, उच्च गती, उच्च ...\nसानुकूल मेटल फॅब्रिकेशन ऍप्लिकेशन्ससाठी हायड्रॉलिक गिलोटिन शीअरिंग मशीन आदर्श आहे. गिलोटिन शीट मेटल कातरचे प्रमुख घटक, दोन्ही ...\nहायड्रोलिक आयर्नवर्कर मशीनला हायड्रॉलिक पंच कातर देखील म्हणतात. ते मशीन टूल्स आहेत जे कातरणे, फॉर्मिंग, नॉचिंग, वाकणे, कापण्यासाठी वापरले जातात ...\nफायबर लेसर वेल्डिंग मशीन\nफायबर लेसर वेल्डिंग मशीन\nआमचे अत्याधुनिक फायबर लेसर वेल्डर हे अत्यंत क्लिष्ट, संवेदनशील आणि गुंतागुंतीचे भाग अगदी उष्णतेच्या संवेदनशील सामग्रीला नुकसान न पोहोचवता कुशलतेने वेल्ड करण्यासाठी डिझाइन केलेले आहे...\nहायड्रोलिक पॉवर प्रेस मशीन ही एक मशीन प्रेस आहे जी हायड्रॉलिक सिलेंडर वापरून संकुचित शक्ती निर्माण करते. हे एक प्रकारचे विशेष मशीनिंग उपकरण आहे ...\nशीट मेटल फॅब्रिकेटिंग मशीनरीचे व्यावसायिक उत्पादक\nकॉइल स्टॉक फायबर लेझर कटिंग मशीन म्हणजे काय\nकॉइल स्टॉक फायबर लेझर कटिंग मशीन वैशिष्ट्ये: 1. गॅन्ट्री डबल ड्राइव्ह संरचना, गुळगुळीत आणि विश्वासार्ह हालचाल; 2. स्वतंत्र संशोधन आणि विकास डिझाइन, निर्मिती...\nयोग्य सीएनसी हायड्रोलिक प्रेस ब्रेक मशीन कशी निवडावी\nअलिकडच्या वर्षांत देश-विदेशात सीएनसी हायड्रोलिक प्रेस ब्रेक मशीनच्या जलद विकासासह, बाजारात सर्व प्रकारच्या सीएनसी हायड्रोलिक प्रेस ब्रेक मशीन सिस्टम आहेत, जसे की ...\nतुमच्या प्रेस ब्रेकसाठी बेंड भत्ता कसा मोजायचा\n1. बेंडिंग प्रक्रिया समजून घेणे: साधी तथ्ये बेंड अलाऊन्स = कोन * (T/ 180)*(त्रिज्या + के-फॅक्टर *जाडी) बेंड कंपेन्सेशन = बेंड अलाउंस-(2 * मागे सेट) इनसाइड सेट बॅक =...\nकिंमत सूची, व्हिडिओ, प्रतिमा इत्यादीसाठी आमच्याशी संपर्क साधा.\nई - मेल पाठवा चौकशी फॉर्म\nफायबर लेझर कटिंग मशीन\nफायबर लेसर वेल्डिंग मशीन\nअरबी डच इंग्रजी फ्रेंच जर्मन इटालियन जपानी पर्शियन पोर्तुगीज रशियन स्पॅनिश तुर्की थाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/", "date_download": "2022-12-01T13:38:57Z", "digest": "sha1:J57P5IC7Z2ORK7OP35EWRHANVLUSHIGU", "length": 12100, "nlines": 171, "source_domain": "shetkaree.com", "title": "शेतकरी - जगाचा पोशिंदा", "raw_content": "\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाहीSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणाआनंदाची बातमी… सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News… सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nCrop Loan CIBIL शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांकरिता पीक कर्ज घेते वेळेस शिबिरची अट घातल्या गेलेली आहे. ज्या…\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\nSBI Farmer Loan 2022-23 भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ने देशामधील शेतकऱ्यांकरिता आता मोठी घोषणा केलेली…\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ – Good…\nSoyabean Rate Today Market in Maharashtra शेतकरी मित्रांनो सोयाबीन तेलाची मागणी वाढल्या कारणाने दिवसेंदिवस सोयाबीन पेरा…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nPik Vima Yadi 2022- शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.…\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/11/23/pm-jan-dhan-yojana/", "date_download": "2022-12-01T14:39:43Z", "digest": "sha1:W5AZLFCABVTYUEXCBVDPNHFV6M6LNPF3", "length": 4729, "nlines": 24, "source_domain": "todaymarathi.com", "title": "PM Jan Dhan Yojana : खातेदारांना 10,000 रुपये देण्याची सरकारची योजना, लवकरच अर्ज करा -", "raw_content": "\nPM Jan Dhan Yojana : खातेदारांना 10,000 रुपये देण्याची सरकारची योजना, लवकरच अर्ज करा\nPM Jan Dhan Yojana जन धन खात्याचे मालक सरकारकडून 10,000 रुपये मिळवण्यास पात्र आहेत, परंतु तुम्ही तुमच्या शाखेत अर्ज करणे आवश्यक आहे. देशात, प्रधानमंत्री जन धन योजनेद्वारे 47 कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत, परंतु लाखो लोकांना या खात्यांवर उपलब्ध असलेल्या उपक्रमांबद्दल माहिती नाही. सरकार जन धन खाते धारकांना 10,000 रुपये देत आहे, परंतु तुम्ही तुमच्या शाखेत अर्ज करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त या खात्याचे इतर फायदे आहेत, जसे की 1 लाख 30,000 रुपयांपर्यंतच्या विम्याची उपलब्धता. जर तुम्हाला या कार्यक्रमांची माहिती नसेल, तर लगेच शोधा आणि 10,000 रुपयांसाठी अर्ज करा.\nजन धन खात्याअंतर्गत खातेधारकांना अनेक प्रकारचे फायदे दिले जातात. पहिला फायदा म्हणजे खातेधारकाला त्यांच्या खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. या व्यतिरिक्त, रुपे डेबिट कार्ड प्रदान केले आहे, आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या खात्यावर रु. 10,000 च्या ओव्हरड्राफ्टसाठी बँकेकडे अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा लागेल.\nसरकार जन धन खातेधारकांना 1 लाख रुपयांच्या अपघात विमा पॉलिसीसह अनेक फायदे देते. याव्यतिरिक्त, 30-हजार रुपयांची जीवन विमा पॉलिसी ऑफर केली जाते. एक रु. अपघाती मृत्यू झाल्यास खातेदाराच्या कुटुंबाला 1 लाखांचे विमा संरक्षण दिले जाते. दुसरीकडे, सामान्य परिस्थितीत मृत्यू झाल्यास 30,000 रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. PM Jan Dhan Yojana\nजर तुम्हाला या कार्यक्रमांचा लाभ घ्यायचा असेल परंतु अद्याप जन धन खाते उघडले नसेल तर तुम्ही हे खाते उघडू शकता. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.\nGram Panchyat yojana list 2022 | ग्रामपंचायत मधील सर्व चालू योजनांची यादी\nland record | अतिक्रमण केलेली जमीन परत फक्त 1 दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.big9news.com/category/education-career/", "date_download": "2022-12-01T13:55:02Z", "digest": "sha1:3GT2QQB2TMI7I67YAKMORVR365ESTJSY", "length": 10461, "nlines": 146, "source_domain": "www.big9news.com", "title": "शिक्षण/करिअर | BIG9 News", "raw_content": "\nआता..आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना मिळणार सुवर्णपदक ;विद्यापीठास तीन लाखांची देणगी\nसायकल बँक | मुलाच्या वाढदिवसानिमीत्त आरोग्य कर्मचाऱ्याची ‘सायकल’ भेट\nस्तुत्य उपक्रम | शालेय विद्यार्थ्यांना ५००० वह्यांचे वितरण ; विष्णूपंत कोठे प्रतिष्ठानने जपली सामाजिक जाणिव\nमतदान ओळखपत्राला आधार क्रमांक जोडणी करा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन\nसायकल बँक | CEO स्वामींच्या आयडियाला मोठा प्रतिसाद ; 75 सायकलींचे वाटप..\n वाचा, तो काय म्हणतोय..\n१ लाख रुपयांपर्यतची पारितोषिके ; १५ ऑगस्टपासून महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता...\nस्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 गावामध्‍ये हर घर तिरंगा जनजागृती\nदक्षिण तहसील कार्यालयात ‘हर घर तिरंगा’ झेंडा विक्रीचा शुभारंभ\nगुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात ; मराठा...\nअनाथ विद्यार्थिनीसाठी निवृत्त महापालिका अधिकारी ‘स्वामीं’ची माणुसकी\nदुर्दैवी घटना | हिप्परगा तलावात बुडून डेंटल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मृत्यू\nजैनगुरुकुल प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी ‘म्युझिकल योगासने’ करून वेधले उपस्थितांचे लक्ष\nब्रेकिंग | राज्यातील शैक्षणिक वर्ष 13 जून पासून तर विद्यार्थी 15...\nबारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा ;अपयश आलेल्या विद्यार्थ्यांनी जोमाने तयारी करण्याचे आवाहन...\nडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे होणार पहिले राज्यस्तरीय अधिवेशन\n२९ ऑक्टोबर रोजी भिलार महाबळेश्वर येथे जमणार मेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन मंगेश देसाई, डॉ.संजय उगमुगे,खा.श्रीकांत शिंदे, भाऊराव कऱ्हाडे, डॉ.सुरेश भोसले,चेतना सिन्हा, श्रीकांत मोरे, डॉ.प्रतापसिंह पाटील, अच्युत सावंत यांना महागौरव पुरस्कार. मुंबई /प्रतिनिधी डिजिटल मीडिया...\nमासा गळाला | लाच घेताना ग्रामसेवक व विस्तार अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात\nसांगोला : ग्रामसेवकाने स्वतःसाठी व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्यासाठी एकुण 2 हजार 500 रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनाही ताब्यात घेण्याची घटना सांगोला पंचायत समिती...\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) प्रदेशाध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे यांची निवड\nसोलापुरातील नेते राजाभाऊ सरवदे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली. पुणे येथील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. शुक्रवारी राजाभाऊ सरवदे...\n‘भरत’ सोलापुरात परत ; ‘सही रे सही’ नाटकाला वीस वर्षे पूर्ण..\nभरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाला वीस वर्षे पूर्ण मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाटक पुन्हा सही रे सही हे 15 ऑगस्ट 2002 ला रंगमंचावर आले या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले असून...\nरेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांचे पूनर्वसन करा -आ. प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nरेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टी वासीयांचे पूनर्वसन करा आमदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी महत्वाचा धोरणात्मक निर्णय आहे याकरीता बैठक लावू . मुख्यमंत्री मुंबई : आज दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी आमदार प्रणिती...\n‘तो’ व्हायरल व्हिडिओ | इंजेक्शन देऊन मला जीवे मारतील ; हॉस्पिटल...\nसोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा ; मदतीसाठी टोल फ्री क्रमांक सेव्ह करा…\n वीज कोसळल्याने १२ वर्षीय बालकासह २६ शेळ्यांचा करुण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.bluepad.in/article?id=148350", "date_download": "2022-12-01T13:32:03Z", "digest": "sha1:IE3GKUG7FWH6ZM76PDD46HHK6VEZZB7K", "length": 2137, "nlines": 29, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepad", "raw_content": "\nआज्ञेप्रमाणे कार्य करणे गुरु सेवा .\n🙏🚩॥अमृतवाणी॥🚩🙏 ज्ञानप्राप्तीसाठी गुरुंजवळ जाऊन त्यांना साष्टांग दंडवत करावा .\nआपल्या कडून गुरुंचा अनादर वा तिरस्कार होऊ नये , यासांठी नम्रता , सरळता आणि जिज्ञासू पणाने वागावे .\nशरीर श्रमाने व वस्तुने गुरुंची सेवा करुन प्रसन्न करावे .\nत्यांच्या मनाप्रमाणे , संकेतां प्रमाणे , आज्ञेप्रमाणे कार्य करणे हीच त्यांची वास्तविक सेवा आहे .\nसंत महापुरुषांची सर्वात मोठी सेवा म्हणजे त्यांच्या सिद्धांतानुसार आपले जिवन घडवणे . कारण त्यांना त्यांचे सिद्धांतच प्रिय असतात .\nत्या सिद्धांत पालनाने ते प्रसन्न होतात . म्हणून खरा शिष्य सिद्धांताचे दृढतेने पालन करतो .\nआपणही आपल्या जिवनांत सिद्धांताचे पालन करुन उन्नत होऊ .\nश्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/05/28/5268/", "date_download": "2022-12-01T14:14:02Z", "digest": "sha1:JPCVG2GWULIMFL55KRHBUSXVN4YNH2UA", "length": 14803, "nlines": 150, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "सटाणा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा कहर चार रुग्ण सापडल्याने खळबळ – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nसटाणा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा कहर चार रुग्ण सापडल्याने खळबळ\nसटाणा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा कहर चार रुग्ण सापडल्याने खळबळ\n*सटाणा तालुक्यात पुन्हा कोरोनाचा कहर चार रुग्ण सापडल्याने खळबळ* सटाणा,(जयवंत धांडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-सटाणा शहर परत कोरोणाच्या दहशतिखाली\nआज आलेल्या अहवालानुसार बागलाण तालुक्यातील चार कोरोणा बाधित मिळाल्याने तालुका हादरला आहे\nखालचे टेबे येथिल दोन व सटाणा शहरातिल दोन कोरोना बाधित मिळाले आहेत\nदोघेही सटाणा शहरातिल मोलाना आझात परीसरातिल असल्याने ह्या परीसराला केंद्रबिदु म्हणून घोषत करून तिनशे मिटरचा परीसर सिल करण्यात करण्यात आला आहे\nप्रतिबंधित क्षेत्रात चारफाटा शिवाजी पुतळ्यापासून शहर पोलिस चोकी, ग्रामिन रूग्नालय विचूंर प्रकाशा महामार्गावरिल माही हाॅटेल ,बसस्थानक परिसराचा समावेश आहे\nदरम्यान प्रशासनाने जाहीर केल्यामुळे ह्या परीसरातिल सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत\nसायकाळी सातपासुन सकाळी सातपासुन संचारबंदी लागु करण्यात आल्याचे प्रशासनाने कळविले आहे\nव-हाणेत ग्रामपंचायतीची जागा बळकावण्यासाठी महिला पत्रकारावर दबाव दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न\nपेठ वडगांवमधील माजी.नगराध्यक्षा यांचा अनमोल* *उपक्रम*\nमाझं गाव माझं गा-हाणं\nशिपमधील चौघांना कोरोनाची लागण ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\nमाझं गाव माझं गा-हाणं\nBy राजेंद्र पाटील राऊत\nमाझं गाव माझं गा-हाणं\nकोथरूड विभागातील नगरसेवकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केली विभागाची प्रत्यक्ष पाहणी… ✍️पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00724.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/tag/chaprak-diwali/", "date_download": "2022-12-01T12:39:25Z", "digest": "sha1:O5IQQIXW5ORGK5T3UURW6XMXXF7VH2MD", "length": 21392, "nlines": 107, "source_domain": "chaprak.com", "title": "chaprak diwali Archives - साहित्य चपराक", "raw_content": "\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nरक्तातले करारी आता इमान शोधा\n– जयेंद्र साळगावकर, मुंबई 9819303889 मराठीत लोकप्रिय झालेल्या टोपीवाल्याच्या गोष्टीतील टोपीवाल्याचा मुलगा टोपी विकण्याचा व्यवसाय करू लागतो. एका झाडाखाली तो विश्रांतीला बसतो व त्याचा डोळा लागतो. झाडावरुन माकडं खाली उतरतात आणि टोपीवाल्याच्या पेटीतील टोप्या पटापट घेऊन झाडावर जाऊन बसतात. टोपीवाला जागा होतो. त्याला आपल्या वडिलांच्या कथेतील प्रसंग आठवतो व तो आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकतो पण माकडं आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकत नाहीत. ते म्हणतात, ‘‘एकदा आम्ही तुझ्या वडिलांसोबत फसलो, आता नाही फसणार पण माकडं आपल्या डोक्यावरील टोपी खाली टाकत नाहीत. ते म्हणतात, ‘‘एकदा आम्ही तुझ्या वडिलांसोबत फसलो, आता नाही फसणार’’ अशी एका कीर्तनकाराने सांगितलेली आधुनिक टोपीवाल्याची गोष्ट ऐकण्यात आली. त्यांनी तरुणांना संदेश देण्यासाठी या गोष्टीचा पुढे कीर्तनात…\nउमेश सणस शिवचरित्राचे व्यासंगी अभ्यासक 9822639110 ‘साहित्य चपराक दिवाळी अंक 2021’ छत्रपती शिवाजी महाराज हे सतराव्या शतकानं मानवतेला दिलेलं एक वरदान आहे. छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास हा गौरवशाली आहे. माणूस इतिहास घडवतो की इतिहास माणूस घडवतो हा नेहमीचा वादाचा विषय राहिलेला आहे. मात्र छत्रपती शिवाजीमहाराज या माणसानं जो गौरवशाली इतिहास घडवला तो इतका वैभवी आहे की त्या इतिहासाकडं बघता-बघता नव्यानं माणसं घडत राहिली आणि घडलेल्या माणसांनी पुन्हा नवा इतिहास घडवला. जगाच्या इतिहासात असा चमत्कार क्वचित घडतो. तो चमत्कार महाराष्ट्राच्या आणि मराठी मातीच्या पुण्याईनं आपल्याकडं घडला.\nचपराक दिवाळी 2020 ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी आणि आमची उत्तमोत्तम पुस्तके मागविण्यासाठी व्हाटस् अ‍ॅप क्रमांक – 7057292092 म्हाळसा कुठे गेली असा काही प्रश्न होऊ शकतो का असा काही प्रश्न होऊ शकतो का मला वाटते असाही प्रश्न होऊ शकतो. या प्रश्नाची उत्तरे अनेक मिळू शकतात. उदाहरणार्थ, ‘जय मल्हार मालिका संपली. त्यामुळे म्हाळसा आता दिसत नाही’ असे एक उत्तर मिळू शकते. तसेच ‘म्हाळसा नेवाश्यातही असेल; कारण म्हाळसा ही खंडोबाची पत्नी होती.’ या म्हाळसेचे माहेर नेवासा होते. त्यामुळे म्हाळासेचे मंदिर नेवाश्यामध्ये आहे. इथे प्रश्नाचा शोध पूर्ण होतो पण हा शोध समाधान देणारा होत नाही. म्हणून पुन्हा शोध घ्यावासा वाटतो.…\nचपराक दिवाळी अंक 2020 अ‍ॅडव्होकेट परिणीती संझगिरीच्या युक्तिवादाने कोर्टात एकदम शांतता पसरली. सुमारे अर्धा तास तळमळून, अस्खलित, न अडखळता त्या जे बोलत होत्या त्यांच्या शब्दाशब्दागणिक प्रत्येकजण भावनिक होत होता. जजसाहेब तर चष्मा काढून ऐकतच राहिले. कुरूक्षेत्रावरच्या महाभारतातल्या धर्मयुद्धात अर्जुनाचे बाण जसे सपासप येऊन शत्रुपक्षाच्या हृदयात घुसत असतील तसा एक एक शब्द ऐकणार्‍याच्या मनाला लागत होता. अनेक स्त्रियांचे डोळे आपोआप भरून येत होते. एक वेगळाच खटला आज उभा राहिला होता.\nचपराक दिवाळी 2020 हा अंक मागविण्यासाठी आणि ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 ती होती म्हणून मी आहे. हे मला माहिती आहे पण ती जी होती ती नेमकी कोण होती, कशी होती हे मात्र मला माहीत नाही. ती जी अगदी पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी अगदी शंभरावी सुद्धा कोणालाच ओळखत नाही मी पण खरंच ती होती आणि मी आज आहे. तिच्याच चिवट धाग्याला पकडून माझ्यातून उद्या पुन्हा ती असणारच आहे. उद्याची तीही कदाचित अशीच लिहिणार आहे. विचार करणार आहे.\nचपराक दिवाळी 2020 सणासुदीचे दिवस होते. वर्गातील पाच-सहा विद्यार्थी आज अनुपस्थित होते. काहीजण आईबाबांसोबत खरेदीला गेले होते. काही जवळच्या देवदेवतांच्या दर्शनासाठी गेले होते. वर्गात हजर असणार्‍या मुलांची मानसिकता आज जरा निराळीच होती मित्र-मैत्रिणी आले नाहीत म्हणून कुणी उदास होतं तर कुणी उगाच चुळबुळ करत होतं मित्र-मैत्रिणी आले नाहीत म्हणून कुणी उदास होतं तर कुणी उगाच चुळबुळ करत होतं सकाळ सत्रात एक कविता शिकवून झाली होती. बर्‍याच जणांनी ती पाठही केली होती\nचपराक दिवाळी 2020 ‘चपराक प्रकाशन’ची वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तके मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 एखाद्यावेळी भलताच गुरुमंत्र आपलाल्या आयुष्यात मार्गदर्शक ठरतो असं म्हणतात. मी तर गुरु करण्याच्या बाबतीत गुरुदेव दत्तांचं रेकॉर्ड मोडलं आहे. त्यांचे एकवीस गुरु होते, माझे अगणित गुरु आहेत. ज्या क्षणी आपण कुणाकडून काहीतरी शिकतो, ते त्यावेळचे गुरुवर्य\nचपराक दिवाळी 2020 ‘चपराक’ची वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तके मागविण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 संगीताच्या विश्वात विहार करताना लागते ताल, स्वर लयीची आस संगीत कलेची अखंड साधना करता करता घडावा सुरेल जीवनप्रवास लहानपणापासून आत्तापर्यंत मी (डॉ.धनश्री मकरंद खरवंडीकर) या संगीत विश्वाशी कधी नकळत एकरूप झाले हे माझे मलाच कळले नाही. खरं तर माझ्या या सांगीतिक जीवनप्रवासाविषयी सांगताना खूप भरभरून बोलावेसे वाटते आहे पण यात आत्मप्रौढी मिरविण्याचा कोणताही हेतू नाही हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. माझ्या या सांगीतिक प्रवासात माझे आदरणीय गुरुजन, माझे सर्व कुटुंबीय आणि माझे सर्व हितचिंतक…\nचपराक दिवाळी 2020 ‘साहित्य चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 पायानं रेती उडवत दिनू किनार्‍यावर उगाचच चकरा मारीत होता. मावळत्या सूर्यानं सार्‍या आभाळभर लाल केशरी रंगांची उधळण केली होती. वार्‍याबरोबर उसळणार्‍या लाटांच्या कॅलिडोस्कोपमधून लाल, केशरी पिवळ्या रंगांच्या विविधाकृती नक्षी सागरपटलावर चमचमत होत्या. घरट्यांकडं परतणार्‍या पक्ष्यांची शिस्तशीर रांग सोनेरी झिलई चढवून क्षितिजावर उमटून क्षणात नाहीशी होत होती. पण फिरत्या रंगमंचावरचं दृश्य क्षणात पालटावं किंवा एखाद्या मनस्वी कलावंतानं, पॅलेटमध्ये उरलेल्या रंगांच्या मिश्रणानं तयार झालेल्या करड्या रंगाचे फटकारे सुंदर रेखाटलेल्या आपल्याच चित्रावर मारावेत तसा धुरकट करडेपणा हलके हलके सार्‍या कॅनव्हासवर उतरू लागला.…\nकहाणी हिंदू कोड बिलाची\nसाहित्य चपराक दिवाळी 2020 हा अंक मागवण्यासाठी आणि ‘चपराक’ मासिकाचे सभासद होण्यासाठी संपर्क – 7057292092 देशाच्या सामाजिक राजकीय इतिहासात अनेक वेळा हिंदू कोड बिलाचा उल्लेख आढळतो पण अनेकांना हे हिंदू कोड बिल हे काय प्रकरण आहे हे माहिती नसतं किंवा खूप वेळा आपल्याला त्याची अगदी एखादं दुसर्‍या वाक्यापुरती जुजबी माहिती असते. मीही याला अपवाद नव्हतेच; परंतु मध्यंतरी आचार्य अत्रे यांनी केलेलं एक विधान माझ्या वाचण्यात आलं.\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/crime/high-profile-sex-rackets-in-highways-russia-turkeys-call-girl-in-custody-mhmg-576752.html", "date_download": "2022-12-01T13:41:01Z", "digest": "sha1:2GNC2AFSM7DDDULAAKHU4L32ZFSRH7LD", "length": 9895, "nlines": 103, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हायवेशेजारील ढाब्यांमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट; रशिया-तुर्कीतील कॉल गर्ल ताब्यात – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /क्राईम /\nहायवेशेजारील ढाब्यांमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट; रशिया-तुर्कीतील कॉल गर्ल ताब्यात\nहायवेशेजारील ढाब्यांमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेट; रशिया-तुर्कीतील कॉल गर्ल ताब्यात\nमुख्यमंत्र्यांच्या फ्लाइंड स्क्वॉडने छापेमारी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.\nमुख्यमंत्र्यांच्या फ्लाइंड स्क्वॉडने छापेमारी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.\nतुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला\nपुढची मुख्यमंत्री महिलाच असेल; उद्धव ठाकरेंच्या विधानाने पुन्हा चर्चांना उधाण\nआपल्याच भावासोबत रिलेशनशिपमध्ये तरुणी, एका गोष्टीने पलटलं नात्याचं समीकरण\nसमांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी थेट गाठणार 'हा' देश\nहरियाणा, 8 जुलै : दिल्लीला (Delhi) लागून असलेल्या हरियाणामधील महामार्गावर असलेल्या अनेक हॉटेल्स आणि ढाब्यांवर हायप्रोफाइल सेक्स रॅकेट बर्‍याच काळापासून सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिसराची याचं प्रमाण वाढत असल्याचं पाहून रहिवाशांनी अनेकदा पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती. मात्र यावर पोलिसांकडून पुरावा मागितला जात असल्याने नागरिक हैराण झाले होते.\nपुराव्याशिवाय छापेमारी करता येऊ शकत नसल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात होते. यानंतर या भागातील नागरिकांनी थेट हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना तक्रार केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी लोकल ठाण्याच्या पोलिसांना कळू न देता, फ्लाइंग स्क्वॉडच्या माध्यमातून हॉटेल आणि ढाब्यांवर बुधवारी रात्री छापेमारी करण्यास सांगितलं. छापेमारी दरम्यान स्थानिकांनी केलेली तक्रार योग्य असल्याचं समोर आलं. छापेमारीत देशातील व परदेशी हाय प्रोफाइल कॉलगर्ल्सला अटक करण्यात आली. स्थानिकांनी पोलिसात याबाबत तक्रार केल्यानंतर त्यावर कारवाई का करण्यात आली नाही याबाबत तपास सुरू आहे.\nहे ही वाचा-एका फाटलेल्या नोटमुळे एअरफोर्स जवानाच्या कुटुंबाची हत्या करणारा आरोपी गजाआड\nबुधवारी रात्री 9 ते 10 च्या सुमारास मुरथळमधील 5-6 ढाब्यांवर मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या फ्लाइंड स्क्वॉड यांनी छापा टाकला. यादरम्यान 12 देशी आणि विदेशी कॉलगर्ल्ससह 3 ग्राहकांना ताब्यात घेण्यात आलं. अटक केलेल्या कॉल गर्लपैकी 9 जणी दिल्लीच्या रहिवासी आहेत. अटक करण्यात आलेल्या उर्वरित तीन मुली उझबेकिस्तान, रशिया आणि तुर्कीमधील आहेत. याशिवाय या मोबाइल पथकाने येथे असलेल्या दुसर्‍या ढाब्यावरही छापा टाकला. या ढाब्यात काही जणं जुगार खेळताना आढळून आले. यामध्ये सुमारे अडीच लाख रुपयेही जप्त करण्यात आले.\nखोल्यांमध्ये महागडे फर्निचर पाहून छापेमारी करण्यासाठी आलेले जवान देखील चकित झाले. मुरथलच्या ढाब्यांवरील जेवण दिल्लीपर्यंत प्रसिद्ध आहे. अनेकदा राजधानी दिल्ली आणि त्यालगतच्या गाझियाबाद, नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद येथील शेकडो कुटुंबे रात्रीच्या जेवणासाठी या ढाब्यांमध्ये येतात. दरम्यान येथे सापडलेल्या परदेशी कॉलगर्ल्सची माहिती त्यांच्या दूतावासांना देण्यात आली आहे. पर्यटक व्हिसावर काही विदेशी मुली दिल्लीला आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AB-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A/", "date_download": "2022-12-01T14:02:58Z", "digest": "sha1:W4STNQGHX3UCZUH43DV6PB65CKXIH5VL", "length": 10200, "nlines": 59, "source_domain": "marathitimes.in", "title": "या ५ चुकांमुळे सतत येतात चेहऱ्यावर पिंपल्स तुम्ही तर नाही करत या चुका. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nया ५ चुकांमुळे सतत येतात चेहऱ्यावर पिंपल्स तुम्ही तर नाही करत या चुका.\nस्कीनचा रंग कोणताही असो. आपल्या स्किन स्मुथ असावी. शिवाय पिंपल्स मुक्त त्वचा असावी असं सर्वांना वाटत असतं. अनेक तरुण-तरुणींना नेहमी चेहऱ्यावरील पिंपल्स चा सामना करावा लागतो. पिंपल्स येण्याची अनेक कारणे असतात.\nप्रदूषण शरीरात होणारे बदल धूळधाण तेलकट पदार्थांचे जास्त सेवन हे कारणही चेहऱ्यावर पिंपल्स येण्यासाठी जबाबदार असतात. त्वचेचे व्यवस्थित काळजी न घेणे. आणि त्यासोबतच केसांकडे जरी तुम्ही दुर्लक्ष केलं ना तरीही पिंपल येऊ शकतात.\nआश्चर्य वाटलं ना हे ऐकून अस होतं. अजूनही काही चुका आहेत. ज्यामुळे तुम्हाला सतत पिंपल्स येत राहतात आता त्या चुका कोणत्या आहेत ते पाहू या. चला जाणून घेऊया त्या 5 चुका कोणत्या आहेत. ज्या सतत चेहऱ्यावर पिंपल्स येत राहतात. सतत केस चेहऱ्यावर आल्यामुळे ही पिंपल्सची समस्या होऊ शकते.\nआणि ती बराच काळ राहू शकते. जर तुमचे केस सतत तुमच्या त्वचेच्या संपर्कात येत असतील. तर हे त्वचेवर इंटर्फरन्स महत्त्वाचं कारण ठरतो. त्यामुळे केस त्वचेच्या संपर्कात येऊ नये याची विशेष काळजी घ्या. आंघोळ न करण. घाम आल्यावर व काम केल्यानंतर बरेच लोक आंघोळ करत नाहीत.\nखरं तर आंघोळ करणे गरजेच असतं. व काम करताना आपल्याला फार घाम येत असतो. आणि या घामाद्वारे शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर टाकले जातात. त्यामुळे केल्यानंतर आंघोळ केली नाही तर हे घटक शरीरावर तसेच तसेच राहतात. आणि आणि परिणामी तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात.\nत्यामुळे वर्कआऊट केल्यानंतर किंवा खूप जास्त घाम आला असेल. तर आंघोळ करा किंवा चेहरा नीट धुऊन घ्या. आणि सोबतच केस धुणे हि तितकेच गरजेच आहे. अजूनही केसातील कोंडा चेहऱ्यावरील पिंपल्स ही समस्या सोडवण्यासाठी केसातील कोंडा ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे.\nजी तुमच्या चेहऱ्यावर पिंपल साठी कारणीभूत ठरू शकते. हेच होणारा कोंडा म्हणजे होणार बॅक्टेरिअल इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन असतं. आपल्या त्वचेवरही पसरू शकतो. त्यासाठी anti-dandruff शंपू चा वापर करा. आणि केस मोकळे सोडू नका.\nहेअर स्टाईल हेअर स्टाईल करण्यासाठी ब्लोड्राईचा वापर करण्यात येतो. आजकालचे तरुण तरुणी बऱ्याच वेळेला त्याचा वापर करताना दिसतात. यामुळेच स्काल कोरडी होते. कोरडेपणा दूर करण्यासाठी स्काल मध्ये अधिक तेल तयार होतं. तसंच त्वचाही तेलकट होऊन परिणाम चेहऱ्यावर पिंपल्स येतात.\nया व्यतिरिक्त आपण अनेकदा हेअर प्रॉडक्ट आपण करत असतो. त्वचेसाठी नुकसान ठरू शकतात. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल येऊ शकतात.एकंदरीत काय तर तुमचे केस जर हेल्दी असतील तर तुमची त्वचा ही हेल्दी राहू शकते. त्यामुळे अशा गोष्टींचा वापर करावा. ज्यामुळे तुमचे केस हेल्दी राहतील.\nआहारातील बदल चमचमीत मसालेदार पदार्थ असलेल्या पदार्थांचं वारंवार सेवन केल्यामुळे पिंपल्स येऊ लागतात. त्यासाठी आहारात फळांचा जास्तीत जास्त समावेश करणे गरजेचे आहे. दिवसातून एक वेळ करी नक्की खा. आणि दिवसातून एकदा तरी नक्की या फळांचा आहारामध्ये समावेश करून घेणे त्वचेसाठी चांगले मानले जाते.\nत्वचेच्या तेलग्रंथी ॲक्टिव होउन त्वचेच्या समस्या वाढत जाते. त्यामुळे भरपूर पाणी पिण्याची सवय ठेवा. बॉडी नेहमी हायड्रीटेक ठेवण्याचा प्रयत्न करा.\nमित्रांनो हे उपाय आवडले असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.\nअशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.\nसूचना – इथे शेयर केलेले उपाय, माहि ती ही सर्वसा मान्य माहि तीवर आधा रित आहे. मराठी टाइम्स या माहितीची पुष्टी करत नाही. उपाय करण्या आधी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%B0", "date_download": "2022-12-01T13:13:25Z", "digest": "sha1:AIKRDUYHLCSSCBT5BXZJHYT2EGFAFYQX", "length": 23525, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हडसर - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nठिकाण पुणे जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nहडसर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\nहडसर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका भागातील किल्ला आहे. नाणेघाटापासून सुरुवात करून जीवधन,चावंड, शिवनेरी, लेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी रांगच आहे. आता गेल्या २१ डिसेंबर २०२०, रोजी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने किल्ले हडसर वरती लोकसहभागातुन भव्य असे महाद्वार लावण्यात आले आहे, आणि प्रचंड अश्या सोहळ्यात,मान्यवरांच्या हस्ते लोकाअर्पण करण्यात आले आहे.\n◆ हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड.\n◆ सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गडावर मोठ्या प्रमाणात राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला.\n◆ १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो.\n◆ यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरूंग लावून फोडल्या.\n◆प्रवेशद्वार - हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा नमुना आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं , नळीत खोदलेल्या पायऱ्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे आहेत. गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील एक वाट समोरच्या टेकाडावर जाते. तर दुसरी वाट डावीकडे असणाऱ्या दुसऱ्या प्रवेशद्वारापाशी जाते.\n◆पाण्याची टाके व कातळात कोरलेली कोठारे - दुसऱ्या दरवाज्यातून वरती आल्यावर समोरच पाण्याचे एक टाके आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथेच समोर एक उंचवटा दिसतो. या उंचवटाच्या दिशेने चालत जाऊन डावीकडेवळल्यावर कडालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. यांच्या कातळावर गणेशप्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत.\n◆ तलाव व महादेवाचे मंदिर - येथूनच उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव लागतो. येथे महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाडात गणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानची मूर्ती स्थानापन्न आहे.\n◆ बुरुज व तलाव - मंदिराच्या समोरच एक भक्कम बुरूज आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव आहे. पावसाळ्यात तलावात भरपूर पाणी साठते. तळ्याच्या मधोमध एक पुष्करणी सारखे दगडातील घडीव बांधकाम आहे. बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके आहे.\n◆ कातळात कोरलेल्या गुहा - येथून थोडे पुढे कातळात खोदलेली प्रशस्त गुहा आहे.\n◆ इतर - मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर दिसतो. समोरच चावंड , नाणेघाट , शिवनेरी , भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर दिसतो.\nया किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत.\n◆ यापैकी एक वाट राजदरवाज्याची व दुसरी वाट गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी दगडात पायऱ्या बांधून काढलेली आहे. राजदरवाज्याच्या वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडसर या गावी यावे लागते.\n◆ जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवाडा यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहचता येते. हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते. येथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात बुरूजापाशी पोहचता येते. येथून सोपे कातळरोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येतो. वाटेतच डोंगरकपारीत पाण्याची दोन टाकी आढळतात. दुसऱ्या वाटेने म्हणजे या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणाऱ्या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे. येथून शंभर ते दीडशे पायऱ्या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो. ही राजदरवाज्याची वाट असून अत्यंत सोपी आहे.\n◆ मुंबई, ठाणे कडून येणाऱ्यांनी कल्याण वा ठाण्यावरून माळशेजमार्गे जाणारी कोणतीही एस्. टी. बस पकडावी जसे - आळेफाटा, ओतूर, जुन्नर, अहमदनगर इ. त्यानंतर ३-४ तास प्रवास करून माळशेज घाट संपल्यानंतर १५-२० मिनिटावर असलेल्या सितेवाडी फाट्यावर उतरावे. तिथून किल्ला लगेचच नजरेस पडतो. उजवीकडे तिरप्या वाटेने वाडीतून घरे- शेतं ओलांडत अर्ध्या तासातच किल्ल्याची तटबंदी खाली येऊन पोहोचल्यावर गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी कातळात पायऱ्या खोदून काढल्या आहेत व आधारासाछी लोखंडी गज लावले आहेत त्यामुळे या वाटेने चालत राहावे. ही वाट खड्या चढणीमुळे अवघड वाटत असली तरी फार सोपी अशी आहे. एक पाऊल मावेल एवढ्या खोबण्या आहेत परंतु पकडायला मजबूत भक्कम आणि सुस्थितीत असलेले लोखंडी गजांमुळे भीती वाटत नाही. २०-२५ फुटांचा टप्पा हा उभ्या कातळात असल्याने सावधपणे पार केला की तिथेच समोर एक छोटी गुहा दिसते, त्यात गाळ असल्यामुळे ती पाहून पुढे गेल्यानंतर तुटलेल्या तटबंदीतून गडावर प्रवेश करता येतो. सितेवाडी पासून इथपर्यंत येण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो. ही वाट एस्. टी. बसचा प्रवासखर्च, प्रवासवेळ, आणि पायपीट दमछाक वाचवणारी आहे त्यामुळे येण्या जाण्यास फार सोयीची आहे.\nजुन्नर परीसर यात्रा - जिवधन-नाणेघाट्-हडसर(मराठी)\nकिल्ले हडसर-मायविश्वा.कॉम[permanent dead link](मराठी)\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nमृत बाह्य दुवे असणारे लेख from November 2022\nकायमचे मृत बाह्य दुवे असणारे लेख\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nसाच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ०५:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-01T14:01:36Z", "digest": "sha1:C3CKFIEPWJUQ7I47IKLF5DEYP66SWWM6", "length": 6417, "nlines": 83, "source_domain": "navakal.in", "title": "पुण्यात सीएनजी दरात पुन्हा ४ रूपयांची वाढ - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nपुण्यात सीएनजी दरात पुन्हा ४ रूपयांची वाढ\nपुणे- ऐन सणासुदीच्या काळात पुण्यातील वाहनधारकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण, पुण्यात सीएनजीच्या दरात ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून ही वाढ करण्यात आली असून या दरवाढीमुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने हा निर्णय घेतला आहे.\nपेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्याने वाहनधारकांनी आपला कल सीएनजी गाड्यांकडे वळवला आहे.पुण्यात मोठ्या प्रमाणावर सीएनजीवर चालणारी वाहने असल्याने सीएनजी गॅसची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच स्थानिक गॅसची कमतरता आणि आयात गॅस महाग ही सुद्धा दरवाढीची कारण आहे. विशेष बाब म्हणजे, १ एप्रिल पासून सीएनजीच्या दरात वाढच होत आहे.शहरात पूर्वीच सीएनजी ९१ रूपयांवर गेला होता.पण, काही दिवसांपूर्वी एमएनजीएलने सीएनजीच्या दरात चार रूपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहन चालकांना आता एका किलोसाठी ८७ रूपये द्यावे लागत होते.दरम्यान,आता पुन्हा सीएनजीच्या दरामध्ये ४ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे पुणेकरांना रविवारी मध्यरात्रीपासून १ किलो सीएनजीसाठी ९१ रुपये मोजावे लागणार आहेत. सीएनजीच्या दरात वाढ झाल्यामुळे वाहन धारक तसेच रिक्षा चालकांना फटका बसला आहे.\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nPrevPrevious६ ऑक्टोबरपासून तीन राज्यांमध्ये पुन्हा बरसणार मुसळधार पाऊस\nNextएमसीएच्या अध्यक्षपदासाठी संदीप पाटील x आशिष शेलारNext\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://popularprakashan.com/mr/product-category/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/?orderby=price", "date_download": "2022-12-01T12:53:24Z", "digest": "sha1:OEHCKOV2YXD7QT6G4EHERFH3XIKYMFRS", "length": 2419, "nlines": 90, "source_domain": "popularprakashan.com", "title": "समीक्षा Archives - Popular Prakashan | Marathi", "raw_content": "\nआमच्या इंग्रजी वेबसाइटला भेट द्या\nश्याम मनोहर : मौखिक आणि लिखित – श्याम मनोहर\nलोककथा’ 78 आणि त्यविषयी सर्वकाही – रत्नाकर मतकरी\nपार्थिवपूजक पु. शि. रेगे – सुधीर रसाळ\nॲरिस्टॉटलचे काव्यशास्त्र – गो. वि. करंदीकर\nमराठी नाटक आणि रंगभूमी : विसावे शतक – वसंत आबाजी डहाके\nआमच्या इंग्रजी वेबसाइटला भेट द्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://techedu.in/about-us/", "date_download": "2022-12-01T13:21:49Z", "digest": "sha1:K2MITZERTGSZD7376DVNKCZJ3GUMVFN6", "length": 5305, "nlines": 53, "source_domain": "techedu.in", "title": "About Us - Techedu.in", "raw_content": "\nजग प्रचंड वेगाने बदलत आहे. रोज नवनवीन ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसीत होत आहे. बदलाचा हा प्रचंड वेग आताच्या पिढीला पकडता आला पाहिजे. पालक मुलांच्या शिक्षणासाठी जागरूक आहेत. आपल्या मुलांच्या हातात शिक्षणासाठी उत्तमातील उत्तम साधनं द्यायला तयार आहेत. फारच अॅडव्हान्स पिढी शिक्षकासमोर आहे. पाठांतर, पोपटपंची, घोका यापेक्षा नवप्रेरित विद्यार्थ्यांची विचारशक्ती विकसित करण्याचा प्रयत्न Techedu.in च्या माध्यमातून करण्यात आला आहे….\nआज Techedu.in च्या प्ले स्टोअरवर ३३ पेक्षा जास्त अॅप्स असून सर्व विध्यार्थ्यांचा विचार करून तयार करण्यात आली असून त्याचा आत्तापर्यंत लाखो विध्यार्थी शिक्षकानीं लाभ घेतला आहे या वेबसाईटच्या माध्यमातून यासर्व गोष्टी सर्वांपर्यंत पोहचविण्याचा आमचा मानस आहे.\nTechedu.in वेबसाईटवर आम्ही नवनवीन शिक्षणातील प्रयोग , नवीन माहिती, परीक्षा पोर्टल तसेच आंतरक्रियात्मक मराठी गेम्स देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. Techedu.in एक सर्वसमावेशक “पोर्टल” आहे. हे पोर्टल आहे तुमचं…. आमचं…. सर्वांचं मराठीतलं शैक्षणिक काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेलं हे पोर्टल. आपल्याकडेही काही असेल चांगलं… जे आपल्याला मराठी मंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे. तुमच्या सूचना आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत तरी नक्की आमच्याशी संपर्क करा\nTechedu गेल्या 3 वर्षांपासून जगभरात ऑनलाइन तज्ञांसह अभिमानाने ऑनलाइन Apps च्या माध्शियमातून कवित आहेत.\nTechedu.in वेबसाईटवर आम्ही नवनवीन शिक्षणातील प्रयोग , नवीन माहिती, परीक्षा पोर्टल तसेच आंतरक्रियात्मक मराठी गेम्स देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. Techedu.in एक सर्वसमावेशक “पोर्टल” आहे. हे पोर्टल आहे तुमचं…. आमचं…. सर्वांचं मराठीतलं शैक्षणिक काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेलं हे पोर्टल. आपल्याकडेही काही असेल चांगलं… जे आपल्याला मराठी मंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे. तुमच्या सूचना आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत तरी नक्की आमच्याशी संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-74/", "date_download": "2022-12-01T13:19:28Z", "digest": "sha1:L4QJDDCMUHNTIKD2HXEXG2NMTESCFOIQ", "length": 5028, "nlines": 117, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "लेकुराची आळी मायबापापुढें - संत सेना महाराज अभंग - ७४ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nलेकुराची आळी मायबापापुढें – संत सेना महाराज अभंग – ७४\nलेकुराची आळी मायबापापुढें – संत सेना महाराज अभंग – ७४\nपुरवी लाडे कोडे लळे त्याचें ॥१॥\nकरावा सांभाळ सर्वस्वी गा आतां \nकांहो अव्हेरितां जवळीचा ॥२॥\nआम्हांवरी चाले सत्ता आणिकांची\nथोरीव तुमची काय मग ॥३॥\nआला सेना न्हावी पायांपें जवळी \nआतां टाळाटाळी नकां करूं ॥४॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nलेकुराची आळी मायबापापुढें – संत सेना महाराज अभंग – ७४\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00725.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/83132/", "date_download": "2022-12-01T13:43:37Z", "digest": "sha1:5D3RSLL2NAHNTOOTWNIPGSNJDGVXT4CT", "length": 10050, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "shinde fadanvis cabinet expansion, नाराज आमदारांसाठी गुडन्यूज, मंत्रिमंडळ विस्ताराची दुसरी तारीख ठरली! – eknath shinde devendra fadanvis second cabinet expansion till september 15 says bacchu kadu | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra shinde fadanvis cabinet expansion, नाराज आमदारांसाठी गुडन्यूज, मंत्रिमंडळ विस्ताराची दुसरी तारीख ठरली\nshinde fadanvis cabinet expansion, नाराज आमदारांसाठी गुडन्यूज, मंत्रिमंडळ विस्ताराची दुसरी तारीख ठरली\nमुंबई : शिंदे फडणवीस (Shinde fadanvis Government) सरकार स्थापन होऊन ४० दिवस उलटल्यानंतर बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची दुसरी तारीख ठरल्याने नाराज आमदारांसाठी गुडन्यूज आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेक आमदार नाराज आहेत. मित्रपक्षातील आमदारांमध्येही सौम्य नाराजी आहे. विधिमंडळाचं अधिवेशन पार पडल्यानंतर दोन आठवड्यांमध्येच पुढचा मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल, अशी माहिती आहे.\nशिंदे फडणवीस सरकारचा जवळपास दीड महिन्यांनी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारात १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. रविवारी (१४ ऑगस्ट) खातेवाटपही जाहीर झाले. यादरम्यान मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने तसेच खातेवाटपावरुनही अनेकांनी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर लवकरात लवकर दुसरा मंत्रिमंडळ विस्तार करुन नाराजी दूर करण्याचं आव्हान शिंदे फडणवीसांसमोर आहे. अशातच १५ सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.\nमंत्रिमंडळ विस्तारासंबंधी तसेच नाराजीबद्दल आमदार बच्चू कडू यांना विचारलं असता ते म्हणाले, “आमचे काही मुद्दे आहेत. त्यावर आमची लढाई सुरु राहील. 15 सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे. माझ्या कामानिमित्त बाहेर असल्याने येऊ शकलो नाही. व्यक्तिगत हितासाठी नाराज होणार नाही, असे ते म्हणाले.\nसंजय राऊतांना धक्का, ईडीच्या तपासात दोन महागड्या गाड्यांच्या खरेदीबाबत माहिती उघड\nशिंदे फडणवीस सरकारमध्ये न्याय, अपंग कल्याण या खात्याचं मंत्रिपद तसेच अमरावतीचं पालकमंत्रिपद मिळायला हवं, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली होती. परंतु पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांना स्थान मिळालं नव्हतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला मंत्रिपदाचा शब्द दिला आहे, ते शब्द पाळतील असं बच्चू कडू म्हणाले.\nयावेळी आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी टोला लगावला. पक्षनिष्ठेवरुन आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर निशाणा साधला होता. त्याविषयी विचारले असता पक्षनिष्ठा नाही तर जनतेशी निष्ठा महत्त्वाची असते, असा टोला त्यांनी लगावला.\ndhule police, पार्टीसाठी घरातून बाहेर पडला, मात्र सकाळी थेट मृतदेह आढळला; गळ्यावर व्रण असल्याने कुटुंब हादरलं\nudayanraje bhosale, भाजपमधूनच उदयनराजेंची कोंडी\nमी पूर्णपणे तंदुरुस्त आहे, तिसऱ्या कसोटीपूर्वी विराट कोहली म्हणाला, पण मोहम्मद सिराजला वगळले | ...\n'दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमांचे राज्य सरकारला वावडे का\nट्रम्प म्हणाले, सीएए भारताचा अंतर्गत मुद्दा\namit shah, Uddhav Thackeray: अमित शाह प्रत्येक राज्यात जातात, काड्या घालतात, सरकारं पाडतात: उद्धव ठाकरे...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00726.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/484620", "date_download": "2022-12-01T14:04:06Z", "digest": "sha1:CTSVILICCNMWKQBVFLQGEDQDU6SHG3IU", "length": 2074, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स.पू. २०१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स.पू. २०१\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:३७, ५ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: qu:201 kñ\n०८:२६, २२ नोव्हेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nछो (सांगकाम्याने वाढविले: fy:201 f. Kr.)\n०६:३७, ५ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: qu:201 kñ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00726.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/kukkutpalan-yojana-2022/", "date_download": "2022-12-01T14:01:40Z", "digest": "sha1:HC6UMBMM7DCEFMG3GAUJVLCWVXAR6QTD", "length": 19669, "nlines": 157, "source_domain": "shetkaree.com", "title": "Kukkutpalan Yojana 2022 | कुक्कुटपालन योजना 2022 - शेतकरी", "raw_content": "\nKukkutpalan Yojana 2022 कुकुट पालन योजनेमध्ये 5 लाखापर्यंत चे अनुदान…..महाराष्ट्र कुक्कुटपालन अनुदान योजना 2022 कुक्कुट पालन या व्यवसाय करता 5 लाख 13 हजार रुपये पर्यंत अनुदान देणारी एक महत्त्वाची बातमी आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहोत. आपण यापूर्वी वेळोवेळी अशाच योजनेबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही योजना 302 तालुक्यामध्ये ही राबवली जाते. ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये या योजनेसाठी नवीन अर्ज मागवले जातात, त्याच्या बद्दलची अपडेट मिळाल्यानंतर लेखाच्या माध्यमातून आपण हे माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे.\nकुक्कुट पालन योजना कोल्हापूर 2022 :\nकुक्कुट पालन योजना कोल्हापूर 2022 :\nकुक्कुट पालन योजना पात्रता 2022 :\nकुकुट पालन योजना 2022 अनुदान किती मिळणार\nकुकूटपालन योजना 2022 फायदे :\n2021-22 या वर्षांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील तीन तालुक्यांकरिता हातकणंगले, शिरोळ, कागल व चंदगड, पन्हाळा तालुक्यातील लाभार्थी निवडीसाठी पात्र लाभार्थी कडून दिनांक 25 फेब्रुवारी ते 11मार्च पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज मागविण्यात येणार आहे आणि यासाठी कोल्हापूर तालुक्यातील लाभार्थी अर्ज करू शकतात.\nमित्रांनो, आता याच योजनेकरता कोल्हापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांची अर्ज मागविण्यात आलेले आहे आणि पोस्टच्या माध्यमातून हा अर्ज कधी करायचा कुठे करायचा याच्यासाठी अटी शर्ती पात्रतेचे निकष काय आहेत त्याप्रमाणे लागणारे कागदपत्र या सर्वांबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो माहिती समजून घेण्याकरता पुढील लेख शेवटपर्यंत वाचा.\nRead रब्बी फळपीक विमा योजना 2020-2021, 2021-2022, नानासाहेब कृषी संजीवनी योजना POCRA\nमहाराष्ट्र कुक्कुटपालन कर्ज योजनेचा लाभ मिळविण्यासाठी, सर्व इच्छुक व्यक्ती ऑनलाइन अर्ज करू शकतात आणि कर्जाची रक्कम मिळवू शकतात. कर्जाची रक्कम कशी मिळवायची, कोणत्या बँकेकडून कर्ज घ्यायचे, कोणती कागदपत्रे लागतील ही माहिती आपण सविस्तर पाहूया.\nकुक्कुट पालन योजना पात्रता 2022 :\nया योजनेसाठी सर्वसाधारण अनुसूचित जाती जमाती उपयोजना व जनजाति क्षेत्रे उपयोजन या जिल्ह्यांमध्ये सद्यस्थितीमध्ये कुक्कुटपालन व्यवसाय करीत आहेत. ज्या लाभार्थ्यांनी उबवणूक यंत्र आहेत अशा शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येत असते. कुक्कुटपालन व्यवसायात स्वयम रोजगार निर्मितीचे आवड असणाऱ्या नवउद्योजक यास योजनेसाठी अर्ज करू शकतात. प्रकल्प कार्यान्वित करण्यात करता लाभार्थ्यांना आवश्यक असणारी साधने सुविधा व संपूर्ण माहिती पडताळून लाभार्थ्याची निवड करण्यात येते. तसेच योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील लाभार्थी घेऊ शकतात म्हणजेच अर्ज करू शकतात.\nकुकुट पालन योजना 2022 अनुदान किती मिळणार\nया योजनेत फक्त महाराष्ट्र राज्यातील लोकच अर्ज करू शकतात. सदन कुक्कुट विकास गटांची स्थापना या योजनेअंतर्गत प्रकल्पाच्या एकूण 10 लाख 27 हजार 500 रुपये तर सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी शासनाकडून 50 टक्के अनुदान दिले जाते. तरी या योजनेचा 50 टक्के हिस्सा हा स्वतः राहणार आहे किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन आपण उभा करू शकता.\nलाभार्थी किंवा शेतकरी यांची अर्ज करण्याची वयोमर्यादा ही 18 ते 60 वर्षे राहिल्या व मर्यादित सर्वच प्रवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. जर एखादी व्यक्ती शेळीपालन, मत्स्यपालन इत्यादी व्यवसाय करत असेल तर तो व्यवसाय वाढवण्यासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांना शेती तसेच कुक्कुटपालन करायचे आहे ते या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.\nकुक्कुटपालन करणाऱ्याकडे स्वतःच्या जमिनीची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. राज्यात अगोदरच पोल्ट्री फार्म असलेल्या शेतकऱ्यांना काम करण्यासाठी कर्ज मिळू शकते.\nकुकूटपालन योजना 2022 फायदे :\nया योजनेमुळे शेतकऱ्यांना तसेच लाभार्थ्यांना ही मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असल्याने किंवा ही योजना सुरू झाल्याने शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार असून, ते शेतीसोबतच कुक्कुटपालनही करू शकतात.\nपोल्ट्री फार्म उघडल्यानंतर व्यक्ती मांस, अंडी इत्यादी कामे करू शकते.\nRead पॅन कार्ड मध्ये ही चूक असल्यास भरावा लागेल तर 10 हजार रुपये दंड | PAN Card Correction\nया कुक्कुटपालन कर्ज योजनेचा लाभ राज्यातील जनतेला कोणत्याही त्रासाशिवाय घेता येईल. यासह व्यक्तींना इतर कोणत्याही व्यक्तीकडून कर्ज घेण्याची आवश्यकता नाही.\nही योजना सुरू झाल्यामुळे लोकांना रोजगार मिळेल आणि लोक स्वतःच्या राज्यात स्वतःचे काम सुरू करतील.\nकुक्कुटपालन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :\n1) अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड\n2) रहिवासी प्रमाणपत्राची प्रत\n3) मतदार ओळखपत्राची छायाप्रत\n6) बँक खाते क्रमांक\n8) पासपोर्ट आकाराचा फोटो.\n9) कुकुट पालन व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र\n10) अनुसूचित जाती जमाती अर्जदारा करिता जातीच्या दाखल्याची सत्यप्रत. हे सर्व कागदपत्र अर्जासोबत जोडायचे आहेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा पशुसंवर्धन व उपायुक्त तसेच तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्याकडे आपनास संपर्क करायचा आहे. याठिकाणी योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्यायचे आहे परंतु ही माहिती केवळ कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुरू असून याची सर्वांनी नोंद घ्यावी.\nKukkutpalan Yojana 2022 ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.\nहे नक्की वाचा – बायोग्राफी आणि आई मराठी\nआता रब्बी हंगामाकरिता 4 लाख 14 हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप होणार – दादासाहेब भुसे, कृषी मंत्री\nविक्की विजय सोनवणे says:\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00726.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.coreschina.com/mr/emc-common-mode-choke-cores/", "date_download": "2022-12-01T14:44:37Z", "digest": "sha1:XUTIYCR4EOLPCQ7LCFCLK4RJICSMFWWV", "length": 5614, "nlines": 194, "source_domain": "www.coreschina.com", "title": "EMC Common Mode Choke cores", "raw_content": "\nडीसी रोग प्रतिकारशक्ती कोर\nडीसी रोग प्रतिकारशक्ती संमिश्र रंग\nडीसी रोग प्रतिकारशक्ती एकच कोर\nEMC सामान्य मोड गुदमरणे कोर\nउच्च चालू सामान्य मोड हस्तक्षेप फिल्टर कोर\nचालू ट्रान्सफॉर्मर साठी Nanocrystalline रंग\nलीकेज सर्किट जिंकला साठी Nanocrystalline रंग\nपॉवर ट्रान्सफॉर्मर साठी Nanocrystalline रंग\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nEMC सामान्य मोड गुदमरणे कोर\nडीसी रोग प्रतिकारशक्ती कोर\nडीसी रोग प्रतिकारशक्ती संमिश्र रंग\nडीसी रोग प्रतिकारशक्ती एकच कोर\nउच्च चालू सामान्य मोड हस्तक्षेप फिल्टर कोर\nलीकेज सर्किट जिंकला साठी Nanocrystalline रंग\nचालू ट्रान्सफॉर्मर साठी Nanocrystalline रंग\nपॉवर ट्रान्सफॉर्मर साठी Nanocrystalline रंग\nडॅरेन inductor साठी बेढब कोर (LLE-डॅरेन)\nडीसी रोग प्रतिकारशक्ती एकच कोर (LLE-SDC)\nपॉवर ट्रान्सफॉर्मर (LLE-पीसी) साठी Nanocrystalline रंग\nलीकेज सर्किट जिंकला साठी Nanocrystalline रंग ...\nउच्च चालू सामान्य मोड हस्तक्षेप फिल्टर कोर (...\nEMC सामान्य मोड गुदमरणे कोर\nEMC सामान्य मोड गुदमरणे कोर (LLE मुख्यमंत्री)\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nफे आधारित बेढब रिबन , ड्राय प्रकार ट्रान्सफॉर्मर , चालू ट्रान्सफॉर्मर साठी Nanocrystalline रंग , Nanocrystalline कोर , Emc Core, Iron- आधारित बेढब रिबन ,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00726.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/retired-teachers-felicitated-on-behalf-of-akot-education-institute/", "date_download": "2022-12-01T13:05:59Z", "digest": "sha1:WV5YAMVKQCR6XIFHINX2KKVK3GTVKVPP", "length": 9679, "nlines": 123, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "आकोट शिक्षण संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार... - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeराज्यआकोट शिक्षण संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार...\nआकोट शिक्षण संस्थेच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार…\nआकोट शहरातील शैक्षणिक क्षेत्रात लौकीकास पात्र ठरलेल्या आकोट शिक्षण संस्थेच्या वतीने श्री सरस्वती शैक्षणिक संकुलात श्री शिवाजी विद्यालयातील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुश्री मीना धुळे व नगर परिषदेच्या शाळा क्र.३ चे मुख्याध्यापक सुधाकर पिंजरकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून संस्थेचे अध्यक्ष ॲड्. मोहनराव आसरकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.\nसुश्री मीना धुळे यांनी शिक्षक ते मुख्याध्यापक या कार्यकालांत श्री शिवाजी विद्यालय, आकोट येथे विद्यार्थोपयोगी उपक्रम राबवून आदर्श प्रशासनाचे उदाहरण प्रस्तुत केले. आकोट नगर परिषद शाळा क्र. ३ चे मुख्याध्यापक सुधाकर पिंजरकर यांनी भटक्या व विमुक्त फासेपारधी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणले व त्यांना विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्या सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके, पाटी, वह्या, दप्तर व पूर्ण गणवेश मोफत दिले. त्यांना स्वच्छ राहण्याचे ज्ञान दिले.\nसमाजासमोर आपल्या शैक्षणिक मुल्यांद्वारे उदाहरण घालुन दिले. त्या निमित्त सत्कारमूर्ती द्वयांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. “नोकरी करून समाजाचे हीत जोपासणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षकांचा यथोचित गौरव करणे म्हणजे त्यांच्या कार्याची पावती देणे होय. तसेच ईतरांना त्यातुन प्रेरणा मिळावी”, ह्या हेतुने हा कार्यक्रम असल्याचे ॲड. मोहनराव आसरकर यांनी सोदाहरण आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून सांगितले. संचालन शिक्षिका रश्मी देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला संकुलाच्या सर्व शाळांचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.\nआकोट उपविभागीय अधिकाऱ्यांनी केला महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार…\nशिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता…या १५ आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \n‘हे’ पराठे पौष्टिक आणि चवीने परिपूर्ण आहेत…ते कसे बनवायचे येथे शिका…\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nDigiYatra | विमानतळावर आता तुमचा चेहराच असणार ‘बोर्डिंग पास’…सिंधिया यांनी केली घोषणा…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00726.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/phad-sambhal-turyala-ga-marathi-lyrics/", "date_download": "2022-12-01T14:37:43Z", "digest": "sha1:DTP4SEMQGV7D5AE5QLI4R5XBBHIFCAFW", "length": 4061, "nlines": 69, "source_domain": "marathilekh.com", "title": "फड सांभाळ तुर्‍याला ग | Phad Sambhal Turyala Ga Marathi Lyrics - Marathi Lekh", "raw_content": "\nगीत – ग. दि. माडगूळकर\nसंगीत – वसंत पवार\nस्वर – सुलोचना चव्हाण\nचित्रपट – मल्हारी मार्तंड\nफड सांभाळ तुर्‍याला ग आला\nतुझ्या ऊसाला लागंल कोल्हा\nमूळ जमीन काळं सोनं\nत्यात नामांकित रुजलं बियाणं\nतुझा ऊस वाढला जोमानं\nनाही वाढीस जागा उरली\nरंग पानांचा हिरवा ओला\nलांब रुंद पिकला बिघा\nयाची कुठवर ठेवशील निगा \nसुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा\nयाला कुंपण घालशील किती \nजात चोरांची लई हिकमती\nआपली आपण धरावी भीती\nअर्ध्या रात्री घालतील घाला\nतुला पदरचं सांगत नाही\nकाल ऐकू आली कोल्हेकुई\nपोट भरल्याविना काही ढेकर येत नाही\nसार्‍या राती राहील कोण जागं \nनको बोलण्याचा धरूस राग\nबघ चिखलात दिसतात माग\nकुणीतरी आला अन्‌ गेला\nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-16-september/", "date_download": "2022-12-01T13:58:54Z", "digest": "sha1:RXB52FZFRLSYTW2DVHFM4PLDE7LGLFRK", "length": 16589, "nlines": 221, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "१६ सप्टेंबर दिनविशेष - 16 September in History - MPSC Today", "raw_content": "\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 16 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nया पृष्ठावर, आम्ही १६ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता.\n१६२०: ’मेफ्लॉवर’ जहाजाने साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले.\n१८२१: मैक्सिकोच्या स्वातंत्रतेला मान्यता देण्यात आली होती.\n१८६१: ब्रिटन देशांतील पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाता उघडण्यास सुरुवात झाली.\n१९०८: ’जनरल मोटर्स कॉर्पोरेशन’ या कंपनीची स्थापना झाली.\n१९३५: इंडियन कंपनीज अ‍ॅक्ट अन्वये ’बँक ऑफ महाराष्ट्र’ची नोंदणी करण्यात आली.\n१९४५: दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याने रॉयल नेव्हीसमोर शरणागती पत्करली\n१९६३: झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.\n१९६७: सोव्हियत संघाने पूर्व कजाख मध्ये आण्विक चाचणी केली.\n१९७५: पापुआ न्यू गिनी या देशाला (ऑस्ट्रेलियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.\n१९८७: ओझोनच्या थराच्या कमीत कमी संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे.\n१९९७: आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत राजीव बालकृष्णन याने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत १०.५० सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला.\n१९९७: संस्कृत भाषेसंदर्भात प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल मुंबई येथील मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमधील संस्कृतचे निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बासअली बिराजदार यांना ’राष्ट्रीय संस्कृत पंडित’ हा राष्ट्रपतींकडून दिला जाणारा पुरस्कार जाहीर\n२००८: भारतीय हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) च्या कर्मचाऱ्यांना विश्वकर्मा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१३८०: चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: २१ आक्टोबर १४२२)\n१३८६: हेन्‍री (पाचवा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ३१ ऑगस्ट १४२२)\n१८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर आल्ब्रेख्त कॉसेल यांचा जन्म.\n१८८८: बेंटले मोटर्स लिमिटेड चे डब्ल्यू ओ. बेंटले यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९७१)\n१९०७: वामनराव सडोलीकर – भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या जयपूर-अत्रोली घराण्यातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक (मृत्यू: २५ मार्च १९९१)\n१९१३: कमलाबाई कृष्णाजी ओगले – ’रुचिरा’ या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका (मृत्यू: २० एप्रिल १९९९)\n१९१६: एम. एस. सुब्बुलक्ष्मी – भारतरत्न, पद्मभूषण, पद्म विभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय कर्नाटकी गायक (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)\n१९२३: सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यी यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१५)\n१९२५: आयर्लंडचे पंतप्रधान चार्ल्स हॉगे यांचा जन्म.\n१९३१: भारतीय क्रिकेट पंच आर. रामचंद्र राव यांचा जन्मदिन.\nसंजय बंदोपाध्याय – सतारवादक\n१९४२: नामदेव धोंडो तथा ’ना. धों’ महानोर – निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी, त्यांना ’पानझड’ या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. १९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.\n१९५४: संजय बंदोपाध्याय – भारतातील बंगाली हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रख्यात सितार वादक\n१९५६: डेव्हिड कॉपरफिल्ड – अमेरिकन जादूगार\n१९७१: भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गीतकार, पटकथा लेखक व कवी प्रसून जोशी यांचा जन्मदिन.\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n१६८१: मुघल शासक दारा शिकोह आणि सम्राट औरंगजेब यांची मोठी बहीण जहाँनारा बेग़म यांचे निधन.\n१७३६: डॅनियल फॅरनहाइट – जर्मन शास्त्रज्ञ (जन्म: २४ मे १६८६)\n१८२४: लुई (अठरावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १७ नोव्हेंबर १७५५)\n१९३२: सर रोनाल्ड रॉस – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९०२) ब्रिटिश डॉक्टर (जन्म: १३ मे १८५७ – आल्मोडा, उत्तराखंड)\n१९४४: भारतीय अभियंता व काशी हिंदू महाविद्यालयाचे माजी उप कुलगुरू ज्वालाप्रसाद यांचे निधन.\n१९६५: फ्रेड क्‍विम्बी – अमेरिकन अ‍ॅनिमेशनपट निर्माते (जन्म: ३१ जुलै १८८६)\n१९६५: परमवीर चक्र पुरस्कार विजेता भारतीय सैन्य अधिकारी लेफ्टनंट कर्नल ए.बी. तारापोर यांचे निधन.\n१९७३: पुण्यातील जुन्या पिढीतील सरदार, पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचे निधन. त्यांचे मूळ नाव श्रीधर पांडुरंग प्रभुणे होते. मुजुमदारांकडे ते दत्तक गेले. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते चोवीस वर्षे चिटणीस होते.\n१९७७: केसरबाई केरकर – साहित्य नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित जयपूर-अतरौली घराण्याच्या भारतीय शास्त्रीय गायिका (जन्म: १३ जुलै १८९२)\n१९८४: बिकीनि चे निर्माते लुई रायर्ड यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९८४)\n१९९४: जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. ते ’ठणठणपाळ’ या टोपणनावाने विनोदी व मार्मिक लेखन करीत. (जन्म: १४ ऑगस्ट १९२५)\n२००५: लेसर चे शोधक गॉर्डन गूल्ड यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९२०)\n२०१२: आयमॅक्स चे सहसंस्थापक रोमन कोरियटर यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९२६)\n२०१७: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय वायुदलाचे वरिष्ठ अधिकारी मार्शल अर्जन सिंह यांचे निधन.\n< 15 सप्टेंबर दिनविशेष\n17 सप्टेंबर दिनविशेष >\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00727.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/2020/08/randaguli-imla/", "date_download": "2022-12-01T12:44:36Z", "digest": "sha1:TPRL62PZTI4OYCTZSOPBIJ5TYGCXACZZ", "length": 18087, "nlines": 121, "source_domain": "chaprak.com", "title": "रंदागुली इमला - साहित्य चपराक Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nमारुतीच्या पारावर पाटील हसला की समोरच्या चार-पाच गल्लीत ऐकायला जात असे. त्याचं हसूच होतं तसं. तो खो-खो हसायचा. त्या हसण्यातसुद्धा एक प्रकारची जरब होती, धाक होता. उंचापुरं, धडधाकट शरीर त्याच्या हसण्याला साथ देत असे. अंगात पांढरा शुभ्र सदरा, तेवढेच पांढरेशुभ्र धोतर आणि पायात करकर आवाज करणारे जोडे अशा थाटात पाटील गावातुन चालू लागला की बाया-बापड्या घराच्या बाहेर पडायलाही घाबरत असत.\nआजही पाटील पारावर बसून खो-खो हसला तशी त्याच्याबरोबर बसलेली एक-दोन माणसंही हसली. नेमका त्याचवेळी गवताचा भारा डोक्यावर घेऊन सदानाना घराकडं निघाला होता. पाटील नेमका त्याचवेळी बोलला.\n‘‘…अरे लेकाच्या, घरावर इमला घालणार हाईस म्हणं\n‘‘व्हयं पाटील, इमला घालावं म्हणतोय’’ सदानाना आदबीनं म्हणाला.\n चांगलं हाय’’ पाटील हसून बोलला तसा सदानाना पुढे चालू लागला. पाठीमागून पाटलाचा आवाज त्याच्या कानावर आला, ‘‘ह्यो काय इमला घालतोय पाच-पाच पोरीची लग्नं करता करता फासी घिईल हा. म्हणं इमला घालतोय…’’ पाटलाने असे म्हणताच शेजारची माणसं पुन्हा हसली.\n इमला घालणाराय तो’’ एकजण म्हणाला.\n‘‘अरे घालु दी रे, पर दोन खणच का हुईना रंदागुली इमला घालावं ह्येनं, तसं झालं तर पायात जोडे घालणार न्हाई.’’ पाटलाच्या अंगात खुमखुमी होती.\nपाटलाचे हे बोल सदानानाच्या कानावर पडले आणि त्याचे काळीज चिरत गेले. निराश होऊन तो घरी आला. गवताचा भारा टाकला. हातपाय धुऊन गप्प बसला. कुणालाच काही न बोलता.\n कोण काय बोललं का’’ बायकोने असे विचारताच त्याने एका दमात मगाशी घडलेली घटना सांगितली.\n मग त्याचं काय ह्यवढं मनाला लावून घ्याचं’’ ती म्हणाली, तो मात्र गप्पच बसला.\nपेटून उठलेल्या मनाची उभारी माणसाला कामाच्या पूर्णत्वाकडे घेऊन जाते. मनाची जिद्द माणसाचे अर्धे काम करते व राहिलेले अर्धे त्याचे कष्ट.\nसदानानानेही कित्येक उन्हाळे -पावसाळे बघितले होते. कित्येक सुख-दु:खाचा तो साक्षीदार होता. थोडे का चटके सोसले होते त्याने त्याच्या आयुष्यात पण त्याने स्वत:चे मन कधीच खचू दिले नव्हते. आज मात्र त्याला कसेसेच झाले. तरीही त्याने मनाला उभारी देण्याचा प्रयत्न केला.\nखरंच, मला टाकणं हुईल का इमला\nत्याच्या मनाची घालमेल बायकोला कळत होती. ती त्याला म्हणाली, ‘‘आवं, म्या काय म्हणते, हुईल सगळं कशाला जीवाला लावून घ्यायचं कशाला जीवाला लावून घ्यायचं\n पर लोक असं बोलले की जीवाला लागतंय की’’ तो काकुळतीनं म्हणाला.\n‘‘बघू, यंदा शेतात चांगला माल झाला तर करू काय तर’’ तिने नवर्‍याला धीर दिला.\nत्यावर्षी पाऊसकाळ चांगला झाला. पीकपण बर्‍यापैकी आलं. पर खाणारी तोंडं जास्त असल्यामुळं शिल्लक किती राहील याचीही काळजी होती. दोघा नवरा-बायकोनी काटकसर केली. इकडचं-तिकडचं काय काय केलं अन् एका दिवशी इमला करायचं ठरलं. शेजारच्या गावाचा सुतार आला. रानातली दोन तीन मोठी झाडं तोडली. त्याची कटाई करून आणली. इमला तयार होऊ लागला. एक वडारी बोलावून त्याला जोतं बनविण्याचं काम दिलं. कामाला जोरात सुरुवात झाली. इमला तयार होत आला आणि एका दिवशी सुतार सदानानाला म्हणाला,\n‘‘सदानाना, सोप्याला तीन खणाचा रंदागुली इमला घाला, चांगला दिसंल.’’\n‘‘पर त्याला दाम लई लागल की’’ सदानाना म्हणाला.\n’’ सुताराने असे म्हणताच सदानाना म्हणाला, ‘‘असं म्हणतूस तर कर पर दाम जरा उशीरा मिळल बघ.’’\n‘‘तुम्हाला जवा द्याचाय तवा द्या’’ असं म्हणून त्यानं तीन खणाचा रंदागुली इमला तयार केला.\nजोतं बांधलं. त्यावर फडतरं टाकली. चांगला मुहूर्त बघितला व एके दिवशी इमला उचलायचं ठरलं.\nगावातले लोक आले. आता इमला उचलणार एवढ्यात सदानानाची बायको म्हणाली,\n अगुदर पाटलांना बोलवा, मगच त्यांच्या हातानं उचला इमला.’’\nपाटलाला बोलावून आणलं. पाटील दारात आला. तो मध्ये येऊ लागताच ती म्हणाली,\n जोडा बाहीरच काढा अन् मग मधी या\nपाटलाला खाडकन पारावरचे बोल आठवले. त्याने जोडा काढला आणि खजिल होऊन मध्ये आला. त्याने इमल्याला हात लावला.\nइमला उचलता उचलता पाटील बोलला,\n‘‘सदानाना, तुम्हा नवरा-बायकुच्या जिगरीनं माझ्या जोड्याची करकर कायमची थांबली की रे\nआमचे इतरही लेख वाचण्यासाठी, दर्जेदार पुस्तके विकत घेण्यासाठी www.chaprak.com ला भेट द्या. ‘चपराक प्रकाशन’चे फेसबुक पेजही जरूर लाईक करा. उत्तमोत्तम व्हिडीओ पाहण्यासाठी ‘चपराक’च्या युट्यूबला भेट द्या आणि सबस्क्राइबही नक्की करा.\nपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.\nव्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०\nअक्षर ऐवज, साप्ताहिकChaprak, Madhav Gir, रंदागुली इमला\nOne Thought to “रंदागुली इमला”\nतुमची प्रतिक्रिया जरूर कळवा Cancel reply\nहे ही अवश्य वाचा\nअसं म्हणतात की शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानंच गावा असा पोवाडा गाणारे, छत्रपती शिवाजीमहाराजांचं चरित्र जगाला...\nप्लेग, रँड, चापेकरबंधू आणि टिळक-बदनामीचे नवे षडयंत्र\nगेली काही… खरेतर अनेक वर्षे २२ जून १८९७ ही तारीख तशी लोकांच्या विस्मरणात गेलेली होती. क्वचित...\nआयपांढरीतली माणसं : दखलनीय व्यक्तिचित्रण\nनुकताच सुधाकर कवडे लिखित ‘आयपांढरीतली माणसं’ हा व्यक्तिचित्रणसंग्रह वाचण्यात आला. ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित केलेल्या या संग्रहाचे...\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-01T13:01:40Z", "digest": "sha1:QDKYOTNW2EWHLA7CFDDACMWSTQT4AM6T", "length": 6887, "nlines": 104, "source_domain": "m4marathi.com", "title": "आनंदीबेन पटेल गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री – m4marathi", "raw_content": "\nआनंदीबेन पटेल गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री\nआनंदीबेन पटेल ह्या गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील़, १५ व्या मुख्यमंत्री म्हणून उद्या गुरुवारी दुपारी त्या शपथ घेतील़ तब्बल १२ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर देशाचे नेतृत्व करायला सज्ज झालेले नरेंद्र मोदी यांना निरोप देण्यासाठी आज बुधवारी गुजरात विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडले़ यानंतर गांधीनंतर टाऊन हॉलमध्ये गुजरात विधिमंडळ दलाची बैठक झाली़ या बैठकीत ७३ वर्षीय आनंदीबेन पटेल यांना सर्वसहमतीने विधिमंडळ पक्षाचा नेता निवडले गेले़ नरेंद्र मोदी, अमित शहा, केंद्रीय निरीक्षक थावरचंद गहलोत यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेते या बैठकीला हजर होते़ नावाची घोषणा झाल्यानंतर व मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी लिखित भाषण वाचून दाखवले़ त्या म्हणाल्या, शेतात राबताना मला शेतकर्‍यांच्या समस्या समजल्या आणि शिक्षिका बनल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील समस्या मी जाणल्या़ भाजपात प्रवेश केला तेव्हा काय काम करावे, हेच मला कळत नव्हते़ पण नरेंद्र मोदी यांनी मला जनतेच्या भल्यासाठी झटण्याचे व्रत देत संघटना बांधणीचे धडे दिले़ कुठल्याही महिलेसाठी राजकीय पक्षात काम करणे तुलनेने कठीण असते़ पण भाजपात महिलांना सर्व सुविधा पुरविल्या जातात़ त्यांना चांगले काम करण्याच्या अपार संधी दिल्या जातात़ पक्षाने आज मला गुजरातच्या पहिल्या मुख्यमंत्री बनण्याचा बहुमान दिला आहे़ ही जबाबदारी तेवढेच कष्ट आणि निष्ठेने मी पार पाडेऩ\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2022-12-01T13:48:57Z", "digest": "sha1:YAAEFJUSUWFZUAEZE4U3J3VVJTKCTGJT", "length": 5254, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बोरीस स्पास्की - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nजन्म ३० जानेवारी, १९३७ (1937-01-30) (वय: ८५)\nसेंट पीटर्सबर्ग, सोवियेत संघ\nबोरिस व्हासिलिएविच स्पास्की (३० ऑक्टोबर, १९३७:सेंट पीटर्सबर्ग, रशिया - ) हा रशियाचा बुद्धिबळ खेळाडू आहे.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nइ.स. १९३७ मधील जन्म\nया पानातील शेवटचा बदल १६ डिसेंबर २०२० रोजी १३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2022-12-01T14:16:17Z", "digest": "sha1:JTOAFJEHXIDDWI5C5HLWRNQ3SHOCKPWQ", "length": 4076, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map टेनेसी - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी ०२:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/nivruttinath/vishram-dharmata-aashram-purntha/", "date_download": "2022-12-01T13:46:00Z", "digest": "sha1:NIXJGLZZ55FCMR77I3T7MKRKIH4OHRMO", "length": 6183, "nlines": 119, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "विश्रामधर्मता आश्रमपूर्णता - संत निवृत्तीनाथ अभंग - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nविश्रामधर्मता आश्रमपूर्णता – संत निवृत्तीनाथ अभंग\nविश्रामधर्मता आश्रमपूर्णता – संत निवृत्तीनाथ अभंग\nआपरूप कथा निमे जेथें ॥ १ ॥\nतें हें कृष्णबाळ गोपिकांसि खेळे \nनंदाघरीं सोहळें आनंदाचे ॥ २ ॥\nकथा त्या कथितां पूर्ण त्या मथिता \nअरूप अच्युता सर्व असे ॥ ३ ॥\nनिवृत्ति समाधान कृष्ण हें चोखडें \nमनोनिग्रह खोड चरणीं गोवी ॥ ४ ॥\nधर्माची विश्रांती व आश्रम व्यवस्थेतेची पूर्णता ह्याच्याच ठिकाणी होत असते. अशा त्या परमात्म्याने आत्मरुपाचे ज्ञान दिले तेंव्हा स्वस्वरुप त्यात मावळुन गेले. तेच हे परमात्मस्वरुप कृष्णस्वरुपात गोपिंकांबरोबर नंदाच्या घरात खेळले तेंव्हा नंदाचे घर आनंदात न्हाले. अशा त्या अरुप, अकर्तुम परमात्म्याची कथा केली तर करणाऱ्याला पूर्णत्व मिळते. निवृतिनाथ म्हणतात मनोनिग्रह करुन मी ह्याच्या चरणी एकरुप झाल्यावर मला त्यांचे शु्ध्द स्वरुप दिसले त्यामुळे मला समाधान प्राप्त झाले.\nविश्रामधर्मता आश्रमपूर्णता – संत निवृत्तीनाथ अभंग\nसंत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00728.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/konkan-news/47368/", "date_download": "2022-12-01T13:19:50Z", "digest": "sha1:ZRURIUNNMDYMGB2SAELYDCEJUMPVW4ZC", "length": 5976, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "कोणत्या सवयीमुळे पडतो ताणात भर जाणून घ्या | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News कोणत्या सवयीमुळे पडतो ताणात भर जाणून घ्या\nकोणत्या सवयीमुळे पडतो ताणात भर जाणून घ्या\nनागपूर : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणावापासून कोणीही सुटलेला नाही. प्रचंड काम, प्रवास, घराची जबाबदारी यामुळे ताण वाढतोच. शिवाय काही सवयींमुळेही ताणात भर पडते. कोणत्या आहेत या सवयी\nकाही लोक छोट्या छोट्या गोष्टींचा अतिविचार करतात. या अतिविचारामुळे ताणात भर पडते.\nमाणसाला शांत झोपेची गरज असते. पुरेशी झोप मिळाली की दिवस उत्साहात सुरू होतो. अपुऱ्या झोपेमुळे मात्र खूप चिडचिड होते व ताण वाढतो. त्यामुळे दररोज किमान सहा ते आठ तासांची झोप घ्यायला हवी.\nअव्यवस्थितपणामुळेही ताण वाढतो. घरात किंवा ऑफिस डेस्कवर खूप पसारा असेल तर ताणात भर पडते. हा ताण कमी करण्यासाठी प्रत्येक वस्तू जागेवर ठेवा. घर आवरून ठेवा. उगाचच पसारा करू नका.\nस्मार्टफोन हा सुद्धा ताणात भर घालणारा घटक आहे. त्यामुळे स्मार्टफोन, सोशल मीडिया यांचा वापर मर्यादेतच करायला हवा.\nPrevious articleAryan Khan Drug case: आर्यन खानकडे अमली पदार्थ सापडले नसताना का मिळाली NCB कोठडी\nNext articleशेतकरी हत्याकांडाचे महाराष्ट्रातही पडसाद; राज्य मंत्रिमंडळाने व्यक्त केला खेद – farmer massacre at lakhimpur kheri maharashtra state cabinet meeting updates\nरत्नागिरी : जेएनपीटी बंदरात थेट कंटेनर ट्रेन सेवा सुरू\namazon republic day sale: Smartphone Offers: खूपच कमी किमतीत घरी आणता येतील हे लेटेस्ट स्मार्टफोन्स,...\nबिबट्याचा पाठलाग करून कुत्र्यांची सुटका\nआश्रमशाळेतून २२ लॅपटॉप चोरीला गेले; पोलीस तपासातील माहितीनंतर उडाली खळबळ\nअंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला दिल्लीत आणलं\nनोकरी गेल्यानंतर 'तिने' फेसबुकवर आत्महत्येची पोस्ट टाकली आणि…\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/tag/asia/", "date_download": "2022-12-01T13:08:15Z", "digest": "sha1:A23622FH6CSZV74VL4TRVU3FAEC6Z6Z7", "length": 4271, "nlines": 67, "source_domain": "bolbhidu.com", "title": "Asia Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\n५०० वर्षांपासून एकत्र असणाऱ्या कोरियाचे दक्षिण आणि उत्तर कोरिया असे तुकडे कसे झाले \nरशिया- युक्रेन युद्धांनंतर युक्रेनची अवस्था कोरियासारखीच होईल असं म्हटलं जात आहे.\nहे ही वाच भिडू\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\nनेहरूंनी आधी शांततेचा मार्ग निवडला पण वेळेवर मिलिटरी…\nकाशी प्रमाणेच पंढरपूर कॉरिडोर मध्ये सुद्धा ऐतिहासिक…\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\nराज्यपालांना परत पाठवणं राज्याला शक्य असतंय का \nगहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात…\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/6942", "date_download": "2022-12-01T13:06:19Z", "digest": "sha1:HP5LS7UFPPJJSDXI73TPOC7Z2DLKZKFU", "length": 11500, "nlines": 137, "source_domain": "dhanlabh.in", "title": "म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना ! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना \nम्युच्युअल फंडांच्या अतिरिक्त भारात (अॅडीशनल एक्सपेन्सेस) घट झाल्याने त्याचे फायदे गुंतवणूकदारांना देण्यात यावेत, अशी सूचना अॅम्फीने गुंतवणूकदारांना दिली आहे.\nसेबीने नुकतीच अतिरिक्त भारात कपात केली आहे. 29 मे रोजी सेबीने यासंदर्भातली सूचना म्युच्युअल फंड कंपन्यांना दिली होती. अतिरिक्त भार आता 20 बेसिस पॉईंट्सवरून 5 बेसिस पॉईंट्स पर्यंत कमी करण्यात आला आहे. यामागे गुंतवणूकदारांचे हित साधले जात गुंतवणुकीचे प्रमाण वाढावे असा सेबीचा हेतू आहे.\nबेसिस पॉईंट्स कमी केल्यामुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीचा खर्च कमी होणार आहे. अॅम्फीने यासंदर्भात म्युच्युअल फंड कंपन्यांना पत्र पाठवले आहे. त्या पत्रात अतिरिक्त भार 15 बेसिस पॉईंट्सने कमी झाल्यामुळे, वितरकांना देण्यात येणारे कमिशन कमी करतानाच यामुळे होणारा फायदा ग्राहकांपर्यत पोचवण्यात यावा अशी सूचना करण्यात आली आहे.\nवितरकांना देण्यात येणाऱ्या कमिशनची पुनर्रचना केली जावी असेही अॅम्फीने सांगितले आहे. म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक जास्तीत जास्त पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी सेबी आणि अॅम्फी प्रयत्नशील आहेत.\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-2/", "date_download": "2022-12-01T13:03:25Z", "digest": "sha1:DYTXVIVB5CDKFJF7SAL4YVOMPYAOLIMI", "length": 25805, "nlines": 87, "source_domain": "live46media.com", "title": "एक वेळ जी व देईल पण विवाहित पुरुषाशी लग्न करणार नाही, असं म्हणणाऱ्या या अभिनेत्रीने केले स्वतःपेक्षा 10 वर्षांनी मोठ्या या म्हाताऱ्या अभिनेत्याशीलग्न..’ – Live Media एक वेळ जी व देईल पण विवाहित पुरुषाशी लग्न करणार नाही, असं म्हणणाऱ्या या अभिनेत्रीने केले स्वतःपेक्षा 10 वर्षांनी मोठ्या या म्हाताऱ्या अभिनेत्याशीलग्न..’ – Live Media", "raw_content": "\nएक वेळ जी व देईल पण विवाहित पुरुषाशी लग्न करणार नाही, असं म्हणणाऱ्या या अभिनेत्रीने केले स्वतःपेक्षा 10 वर्षांनी मोठ्या या म्हाताऱ्या अभिनेत्याशीलग्न..’\nएक वेळ जी व देईल पण विवाहित पुरुषाशी लग्न करणार नाही, असं म्हणणाऱ्या या अभिनेत्रीने केले स्वतःपेक्षा 10 वर्षांनी मोठ्या या म्हाताऱ्या अभिनेत्याशीलग्न..’\nबॉलिवूडची बेबो म्हणजेच करिना कपूर खान तिच्या वक्तव्यांसाठी ओळखली जाते, पण तुम्हाला माहिती आहे काय की मॅडमच्या आयुष्यात एक काळ असाहोता जेव्हा ती विवाहित पुरुषांपासून दूर होती. करिना कपूर म्हणाली होती की ती विवाहित पुरुषाशी प्रेम सं बंध करणार तर मग सैफशी लग्न का केले\nबेबो म्हणा किंवा मिस खान ती प्रत्येकाची आवडती आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. होय, बॉलिवूड सुपरस्टार हिरोईनच्या कॅटेगरी मध्ये प्रसिध्द आणिकपूर कुटुंबांची आन बान शान करीना कपूर खानचा जन्म 21 सप्टेंबर 1980 रोजी मुंबई येथे झाला होता.\nकरिना कपूर सुरुवातीच्या कारकिर्दीत कदाचित लाईम लाइटची शिडी चढु शकली नाही पण आजच्या युगात ती तिच्या चांगल्या अभिनयाने सर्वांना मागे टाकते. तसे, बेबो म्हणजेच करिनाला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं पण नंतर मोठं झाल्यावर तिला वकील व्हायचं होत.\nवकिलीच्या अभ्यासात प्रवेशही घेतला, पण वर्षभराच्या अभ्यासानंतर बेबोला वाटले की ती अभिनयात चांगली आहे. करीनाचे वडील प्रसिद्ध अभिनेते रणधीरकपूर, आई अभिनेत्री बबिता आणि बहीण प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूर आहेत आणि तिच्या पतीचे नाव सैफ अली खान आणि मुलगा आहे तैमूर अली खान.\nपण एक काळ असा होता की लग्नाच्या नात्यात अडकण्यापूर्वी करीनाचे प्रेम प्रकरणही बरीच चर्चेत होते. होय, आपल्या सर्वांना हे माहितच आहे की शाहिद कपूरआणि करीना कपूरचे अफेयर बरेच दिवस चालले होते आणि या दोघांची किस व्हिडिओ क्लिपचीही खूप चर्चेत होती.\nपण त्यानंतर हे दोघेही वेगळे झाले. शाहिद कपूर आणि करीनाच्या ब्रेकअपचे कारण अमृता राव आहे असे समजले जात होते. मीडिया रिपोर्टनुसार, ‘विवाह’ चित्रपटाच्या दरम्यान शाहिद आणि अमृता राव एकमेकांच्या खूप जवळचे झाले.\nआणि यामुळे करीना आणि शाहिद यांच्यात भांडण सुरू झाले. ‘विवाह’ 2006 मध्ये आला होता आणि त्यावेळी शाहिद आणि करीनाचे अफेअर शिगेला होते, पण अमृता आणि शाहिदच्या लिंकअपच्या बातम्यांमुळे हे प्रकरण संपले. परंतु ही गोष्ट बर्‍याच लोकांनी नाकारली होती.\nकाहींनी या ब्रेकअपमागील काही अन्य कारण दिले. याची पुष्टी तेव्हा झाली जेव्हा नेहा धुपियाच्या चॅट शो मध्ये शाहिदने करीना कपूरकडे इशारा करतफसवणूक केल्याचा आरोप केला. नेहा धुपियाच्या शोवर जेव्हा नेहाने शाहिदला विचारले की तो कधी कोणत्या को–स्टार्सच्या प्रेमात पडला आहे का\nयावर शाहिद म्हणाला की, ‘मी दोनदा माझ्या को–स्टार्सच्या प्रेमात पडलो. त्यातील एक आज खूप लोकप्रिय आहे पण तिने मला फसवले. शाहिदच्या याप्रत्युत्तरानंतर संशयाची सुई करीना कपूर खानवर निश्चित झाली. 7 जुलै 2015 रोजी शाहिद कपूरने करीना कपूरच्या लग्नाच्या 3 वर्षानंतर दिल्ली येथीलरहिवासी मीरा राजपूतशी लग्न केले.\nलग्नाच्या वेळी शाहिद 34 वर्षांचा होता तर मीरा 21 वर्षांची होती. शाहिद आणि करीना आता आपले सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत. पण तुम्हाला माहितीआहे का एक काळ असा होता की करिना असे म्हणाली होती की तिला विवाहित माणसाची भीती वाटते.\nफिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, “कृपया मला शांती द्या.” मी कोणत्याही विवाहित पुरुषांनी वेढलेले नाही आणि त्यांच्याशी प्रेम संबंधनाही. विवाहित पुरुष माझ्या करिअरसाठी हानिकारक आहेत. हे सर्व तेव्हा घडले जेव्हा बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशनबरोबर करीना कपूरचे नाव जोडलेजात होते.\nआपली चर्चा सुरू ठेवत करीना म्हणाली की तिच्याबरोबर कोणताही विवाहित पुरुष राहणार नाही. ती म्हणाली– हो, माझ्यासाठी कोणताही विवाहित पुरुष नाही. पण व्यभिचार हा असा मुद्दा का बनविला जात आहे पुरुष आपल्या स्त्रियांना फसवतात.\nहे खुप जुने आहे. पुरुषासाठी एकापेक्षा जास्त स्त्रियांवर प्रेम करणे शक्य आहे. परंतु एका स्त्रीला एकापेक्षा जास्त पुरुषांच्या प्रेमात पडणे शक्य नाही. इतकेचनाही तर करिनाने अशा परिस्थतीचा देखील खुलासा केला की जर तिच्या पतिने तिची फसवणूक केली तर ती त्याला ठार मारेल.\nकरिना कपूर पुढे म्हणाली की प्रेम आणि आकर्षण यात फरक आहे. मी माझ्या पतीची कधीच फसवणूक करू इच्छित नाही. मी कधीही त्याची फसवणूककरनार नाही. जर मला कधीही हे कळले की माझा नवरा अविश्वासू आहे, तर मी त्याला ठार मारीन. कोणतीही पश्चाताप न करता आणि कोणताही आवाज नकरता. माझ्या जवळच्या लोकांनी माझ्याबरोबर असे काही केले तर ते मला सहन होणार नाही.\nकरीना कपूर आणि सैफ अली खानच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे तर करीना आणि सैफ या दोघांनाही प्रत्येक प्रेमळ जोडप्याप्रमाणे बर्‍याच परिक्षा द्याव्या लागल्या. करिनाने स्वत: व्होग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला होता. सैफबरोबर लग्न करण्यासाठी तिने घराबाहेर पळून जाण्याची योजना आखल्याचेसांगितले होते. करीना म्हणाली होती, आम्हाला आमच्या गोपनीयतेविषयी खूप चिंता होती. इतकेच नव्हे तर आम्ही आमच्या कुटूंबाला अशी धमकीही दिली होतीकी जर आमचे लग्न माध्यमांचे सर्कस झाले तर आम्ही घरातून पळ काढू. प्रत्येकाला आमच्याबद्दलच्या छोट्या बातम्या जाणून घेण्याची इच्छा असल्याचे करिनानेम्हटले होते. आम्ही कोर्ट मॅरेज केले आणि टेरेसवर जावून माध्यमांना संबोधित केले. लग्नापूर्वी करीना आणि सैफ लिव्ह इनमध्ये राहत होते. त्यानंतर 5 वर्षांच्यानात्यानंतर ते लग्नात बांधले गेले. लग्नापूर्वी करीनानेसुद्धा सैफसमोर एक अट ठेवली होती. ही माहितीही एका मुलाखतीत करीनाने दिली आहे.\nती म्हणाली, मी सैफला माझा जीवनसाथी म्हणून निवडले आहे कारण मला स्वावलंबी महिलेसारखे जगायचे होते. लग्नानंतरही मला काम करायचे होते. आणिसैफने माझे ऐकले होते. ‘टशन’ चित्रपटाच्या वेळी करीना कपूर सैफ अली खानला भेटली. इथूनच दोघांची जवळीक वाढू लागली. शूटिंगपासून वेळ काढून दोघेहीएकत्र फिरायला जात असत. त्यांच्या अफेअरच्या बातम्या येण्यास सुरवात झाली होती, परंतु दोघांनीही ते स्वीकारले नाही. लॅक्मे फॅशन वीकमध्ये सैफ–करीनापहिल्यांदा एकत्र आले होते. इथं प्रथमच सैफ अली खानने कबूल केलं की तो करीनाला डेट करत आहे. 2010 मध्ये एकदा चर्चा झाली की सैफ करीना लवकरचलग्न करणार आहे.\nइतकेच नाही तर काही संघटनांनी करीना–सैफच्या लग्नाला लव्ह जिहाद म्हटले होते. यावर करिना म्हणाली की मी लव्ह जिहादवर नाही तर प्रेमावर विश्वासठेवला आहे. मला वाटते की प्रेम एक अशी गोष्ट आहे जी आपण परिभाषित करू शकत नाही. यात एक विश्वास, आवड आणि बर्‍याच गोष्टी येतात. आणियामध्ये कोणतीही तटबंदी येत नाही. आता जर एखादा हिंदू मुलगा असेल आणि तो एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडला तर आपण त्याला थांबवू शकत नाही. आपण कोणावरही विचारुन प्रेम करत नाही. करीनापूर्वी सैफने 1991 मध्ये त्याच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी असलेल्या अमृता सिंगशी लग्न केले होते. आपल्याकुटुंबातील सदस्यांच्या प्रतिक्रियेला दोघांना भीती वाटत होती म्हणूनच दोघांनीही गुप्तपणे लग्न केले. अमृता आणि सैफ 13 वर्ष एकत्र राहिल्यानंतर 2004 मध्येविभक्त झाले. सैफ आणि अमृताला सारा आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत.\nअसं काही असलं तरी, वेळेच काही माहित नाही, विवाहित पुरुषांवर बोलणारी करीना कपूर खान एक दिवस सैफच्या प्रेमात अडकेल, असा कोणी विचारही केलानव्हता. तसे, आपल्यास ही जोडी कशी वाटते ते आम्हाला कमेंट करुन सांगा, तसेच आमच्यासाठी काही सल्ला असल्यास आम्हाला सांगा.\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nPrevious Article प्रायवेट फोटो लीक झाल्यावर खूप रडल्या या 5 सुप्रसिद्ध अभिनेत्र्या, एका फोटोमध्ये तर अभिनेत्री करत होती…’\nNext Article मित्राच्या वडिलांसोबत मुलगी बनून हा मुलगा करत होता अ-श्लील चॅट, जेव्हा वडिलांना कळलं तेव्हा त्यांनी काय केलं पहा..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathi.gadgetsnow.com/smartwatch/apple-watch-series-6-mg2d3hna-smart-watch?", "date_download": "2022-12-01T13:41:23Z", "digest": "sha1:V6FWNHPOIF2KJS72B445LFHTXTSGZWZ6", "length": 12460, "nlines": 164, "source_domain": "marathi.gadgetsnow.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऍप्पल वॉच सिरीज 6 एमजी2डी3एचएन/ए स्मार्ट वॉच\nऍप्पल वॉच सिरीज 6 एमजी2डी3एचएन/ए स्मार्ट वॉच मध्ये अनेक उपयुक्त फीचर्स आहेत. यामध्ये डिस्प्ले, टच स्क्रीन आणि स्मार्ट वॉचची इतर सर्व वैशिष्ट्य, जसे की हेल्थ अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग, फिटनेस इत्यादीचा समावेश आहे. तुम्ही फिटनेस समर्पित असाल, तर तुमच्याकडे ही स्मार्ट वॉच असायलाच पाहिजे. या स्मार्ट वॉचचे वजन अत्यंत कमी आहे, ज्यामुळे वापर अधिक सुलभ बनतो. अत्यंत कमी वेळात फोन आणि मेसेजला उत्तर देण्यासाठीही या वॉचचा वापर होईल. शिवाय, अलार्म, गोल सेटिंग, रिमाइंडर्स आणि स्टॉप वॉच यांसारखे अतिरिक्त फीचर्सही मिळतील.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nकॅशिओ जी स्क्वाड प्रो जीएसडब्ल्यू एच100051235\nजर्मिन फेनिक्स 3 HR52999\nअॅपल वॉच सीरीज 449900\nअॅपल वॉच सीरीज सेलुलर 4 44एमएम52840\nअॅपल वॉच सीरीज 5 सेल्युलर49900\nऍप्पल वॉच सिरीज 6 एमजी2डी3एचएन/ए स्मार्ट वॉच स्पेसिफिकेशन्स\nभारतातील किंंमत ₹ 52,349\nस्क्रीन साईज 44 mm\nस्क्रीन साईज 44 mm\nस्क्रीन रिझॉल्युशन 368 x 448 pixels\nडिस्प्ले टेक्नोलॉजी OLED Display\nचार्जिंग मोड via Cable\nफाइंड माय फोन Yes\nलोकप्रिय स्मार्टवॉच ची तुलना\nअॅपल वॉच सीरीज 4VS\nअॅपल वॉच सीरीज 4VS\nतुलना करा अॅपल वॉच सीरीज 1 vs अॅपल वॉच सीरीज 4\nतुलना करा अॅपल वॉच सीरीज 4 vs जर्मिन फेनिक्स 3 HR\nतुलना करा अॅपल वॉच सीरीज 4 vs सॅमसंग गियर S3 फ्रंटियर\nतुलना करा अॅपल वॉच सीरीज 4 vs गारमीन फेनिक्स 5 प्लस vs गारमीन फेनिक्स 5X प्लस\nतुलना करा अॅपल वॉच सीरीज 4 vs गार्मीन फॉर्च्यूनर 645 म्युझिक\nतुलना करा अॅपल वॉच सीरीज 4 vs गारमीन विवोऐक्टिव 3 म्युझिक\nतुलना करा अॅपल वॉच सीरीज 2 vs अॅपल वॉच सीरिज 3 vs अॅपल वॉच सीरीज 4\nतुलना करा अॅपल वॉच सीरीज 4 vs गारमीन फेनिक्स 5 प्लस\nतुलना करा अॅपल वॉच सीरीज 4 vs फिटबिट आयॉनिक\nतुलना करा अॅपल वॉच सीरीज 4 vs गार्मीन फेनिक्स 5 vs गार्मीन फेनिक्स 5S\nतुलना करा अॅपल वॉच सीरीज 2 vs अॅपल वॉच सीरीज 4\nतुलना करा अॅपल वॉच सीरीज 4 vs गार्मीन फॉर्च्यूनर 935\nतुलना करा अॅपल वॉच सीरीज 3 42एमएम vs अॅपल वॉच सीरीज 4 सेलुलर 44एमएम\nतुलना करा अॅपल वॉच सीरीज 4 vs गार्मीन फॉर्च्यूनर 935 vs गारमीन विवोऐक्टिव 3 म्युझिक\nतुलना करा अॅपल वॉच सीरिज 3 vs अॅपल वॉच सीरीज 4\nतुलना करा अॅपल स्मार्ट 3 vs सॅमसंग गियर S3 फ्रंटियर vs अॅपल वॉच सीरीज 4\nतुलना करा अॅपल वॉच सीरीज 2 42एमएम vs अॅपल वॉच सीरीज सेलुलर 4 44एमएम vs अॅपल वॉच सीरीज 4 सेलुलर\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\n0 रेटिंगवर आधारित सरासरी रेटिंग\nसर्वात अगोदर रिव्यू द्या\nऍप्पल वॉच सिरीज 6 एमजी2सी3एचएन/ए स्मार्ट वॉच\nऍप्पल वॉच सिरीज 6 एम06आर3एचएन/ए स्मार्ट वॉच\nऍप्पल वॉच सिरीज 6एम00डी3एचएन/ए स्मार्ट वॉच\nऍप्पल वॉच सिरीज 6 एम00ए3एचएन/ए स्मार्ट वॉच\nऍप्पल वॉच सिरीज 6 एम00इ3एचएन/ए जीपीएस 44 मिमी गोल्ड अल्युमिनियम डाय स्मार्ट वॉच (पिंक सँड)\nऍप्पल वॉच एसइ एमव्हायइव्हाय2एचएन/ए जीपीएस प्लस सेल्युलर 44मिमी गोल्ड अल्युमिनियम डाय स्मार्ट वॉच ( प्लम )\nऍप्पल वॉच एसइ एमव्हायइएफ2एचएन/ए जीपीएस प्लस सेल्युलर 40मिमी\nऍप्पल वॉच एसइ एमव्हायइव्ही2एचएन/ए जीपीएस प्लस सेल्युलर 44 मिमी सिल्व्हर अल्युमिनियम डाय स्मार्ट वॉच विथ व्हाईट स्पोर्ट बँड\nरियलमी वॉच एस प्रो\nसॅमसंग गॅलक्सी एलटीइ 46मिमी स्मार्ट वॉच एसएम आर805एफझेडएसएइएनयू (सिल्व्हर)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/no-bar-license-in-the-name-of-smriti-irani-or-her-daughter-delhi-high-court", "date_download": "2022-12-01T13:16:59Z", "digest": "sha1:RES57U736BTJ2RJDSUUITMPFOK4UZP22", "length": 19784, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "इराणी कुटुंबियांचे गोव्यात हॉटेल नाही, बार परवाना नाहीः दिल्ली हायकोर्ट - द वायर मराठी", "raw_content": "\nइराणी कुटुंबियांचे गोव्यात हॉटेल नाही, बार परवाना नाहीः दिल्ली हायकोर्ट\nनवी दिल्लीः केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या किंवा त्यांची कन्या जोइशा इराणी यांच्या नावावर गोव्यात कोणताही बार परवाना वा मालकीचे हॉटेल नाही. इराणी कुटुंबाने बार परवान्यासाठी अर्जही केलेला नाही असे त्यांनी न्यायालयापुढे सादर केलेल्या पत्रातून दिसत असल्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी दिले. एऩडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.\nस्मृती इराणी यांची मुलगी जोइशा गोव्यात अवैधपणे बार चालवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. या आरोपावरून स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेत्यांवर २ कोटी रु.चा मानहानीचा दावा केला होता. या दाव्यासंदर्भात सोमवारी उच्च न्यायालयाने सकृत दर्शनीच इराणी यांच्या नावावर गोव्यात हॉटेल व बार असल्याचे दिसत नाही असे स्पष्ट केले. तसेच गोवा अबकारी खात्याने पाठवलेल्या बार परवाना नोटीसीत इराणी कुटुंबियांचे नावही नाही. त्यामुळे कोणतेही पुरावे नसताना काँग्रेसच्या नेत्यांनी इराणी कुटुंबियांविरोधात कारस्थान रचले व त्यामुळे त्यांची बदनामी झालेली दिसते, असे उच्च न्यायालयाने म्हटले.\nगेल्या शुक्रवारी उच्च न्यायालयाने इराणी यांच्या गोव्यातील बार परवाना वा हॉटेल संदर्भात ज्या काँग्रेस नेत्यांनी ट्विट केले, त्यांना येत्या २४ तासांत ट्विट हटवण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने जयराम रमेश, पवन खेरा व नेट्टा डिसूझा या नेत्यांना स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यासंदर्भात समन्सही बजावले होते.\nकाही दिवसांपूर्वी स्मृती इराणी यांनी आपल्या मुलीवर खोटे आरोप लावल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर दोन कोटी रु.चा मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी गेल्या शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. या सुनावणीत न्या. मिनी पुष्कर्णा यांनी इराणी यांच्यावर अवमानजनक व खोटे आरोप लावल्याचे सांगितले. या प्रकरणाच्या प्राथमिक माहितीनुसार पुराव्यांची पुष्टी न करता इराणी यांच्यावर निंदनीय आरोप लावण्यात आल्याचे दिसून येते. अशा आरोपांमुळे इराणी यांच्या प्रतिष्ठेला इजा पोहचते. त्यामुळे ज्या काँग्रेस नेत्यांनी जोइशा इराणी यांच्याविरोधात ट्विट, रिट्विट, पोस्ट, व्हीडिओ, छायाचित्रे सोशल मीडियावर केली असतील ती त्वरित २४ तासांमध्ये हटवण्याचे निर्देश दिले. हे निर्देश न पाळल्यास ट्विटर, फेसबुक, यूट्यूब या सोशल मीडिया कंपन्यांना तसे आदेश दिले जातील असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.\nया प्रकरणाची न्यायालयीन पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आम्ही दाद मागणार असून इराणी यांनी केलेल्या दाव्याला आमचेही आव्हान आहे, असे ट्विट जयराम रमेश यांनी केले आहे. रमेश यांचे हे ट्विट खेरा व डिसूझा यांनी रिट्विट केले आहे.\n१५ दिवसांपूर्वी स्मृती इराणी यांची कन्या जोइश यांच्याकडून गोव्याच्या उत्तरेकडील आसगाव येथे चालवायला घेतलेले रेस्तराँतील बारचा परवाना हा एका मृत व्यक्तीच्या नावावर असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर गदारोळ वाढला होता. यावर आपले स्पष्टीकरण देताना स्मृती इराणी यांनी आपली मुलगी बार चालवत नसून तिचा या रेस्तराँशी काहीही संबंध नसल्याचा दावा केला. आपली मुलगी १८ वर्षांची असून ती कॉलेजच्या पहिल्या वर्गात शिकत आहे, ती कोणतेही हॉटेल चालवत नाही. तिच्या चारित्र्यावर काँग्रेसने शिंतोडे उडवू नये, असा दम काँग्रेसला दिला. त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींना निशाणा करत आगामी निवडणुका अमेठीतून जिंकून दाखवाव्यात असेही आव्हान दिले. तुम्हाला दुसऱ्यांदा हरवून दाखवेन असेही त्या राहुल गांधींना उद्देशून म्हणाल्या होत्या.\nत्यावर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत स्मृती इराणी यांच्याकडून महिला व बाल कल्याण विकास खात्याचे मंत्रिपद काढून घ्यावे अशी मागणी पंतप्रधान मोदींकडे केली होती.\nत्याला स्मृती इराणी यांनी आपण न्यायालयात अशा आरोपांचे उत्तर देऊ असे स्पष्टीकरण दिले होते. जोइशा इराणी यांच्या वकिलांनी आपल्या अशिलाचा रेस्तराँशी व दारुविक्री परवान्याशी कसलाच संबंध नसल्याचा दावा केला. आम्हाला गोवा अबकारी खात्याची नोटीसही आलेली नाही, असे वकील कीरत नागरा यांचे म्हणणे होते.\nएवढ्या स्पष्टीकरणानंतरही सोशल मीडियात वाद थांबला नव्हता. त्यामुळे स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा, जयराम रमेश, डिसूजा व काँग्रेस पक्षाला मानहानीच्या नोटीसा पाठवल्या होत्या. काँग्रेसने व या नेत्यांनी त्वरित माफी मागावी अन्यथा कायदेशीर लढाईला सामोरे जावे असा इशारा त्यांनी दिला होता.\n२१ जुलैला गोव्याचे अबकारी आयुक्त नारायण एम गाड यांनी जोइश इराणी संचालित सिली सोल्स कॅफे अँड बार या रेस्तराँला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या नोटीसमध्ये परवानाधारकाचा मृत्यू १७ मे २०२१ मध्ये झाला असतानाही परवान्याचे नूतनीकरण झाल्याचे नमूद केले आहे. या रेस्तराँने दारुविक्रीचा परवाना मिळवण्यासाठी अवैध मार्गाचा व खोट्या कागदपत्रांचा उपयोग केल्याचाही आरोप या नोटीशीत केला आहे.\nया रेस्तराँतील दारुविक्रीचा परवाना अँथनी डिगामा यांच्या नावावर करावा असे पत्र २२ जून २०२२ रोजी अबकारी खात्याला पाठवण्यात आले होते. वास्तविक अँथनी डिगामा यांचा मृत्यू गेल्या वर्षी मे महिन्यात झाला होता. पण त्यांचा मृत्यू लपवून २०२२-२३ या काळासाठी परवान्याचे नूतनीकरण करावे यासाठी डिगामा यांच्यावतीने एक कायदेशीर विनंती पत्र दाखल केले गेले. या पत्रात येत्या सहा महिन्यात परवाना हस्तांतरित केला जाईल असे नमूद करण्यात आले होते.\nरेस्तराँकडून झालेल्या कागदपत्र घोटाळ्याची तक्रार एक वकील आयरेस रॉड्रिग्ज यांनी अबकारी खात्याला केली, त्यानंतर प्रशासनाची चक्रे फिरू लागली.\nरॉड्रिग्ज यांनी माहिती अधिकारांतर्गत रेस्तराँची माहिती मागवली व एका बड्या केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबियांसाठी अबकारी खात्यातील अधिकारी व आसगाव पंचायतीतील संबंधित कसे सामील झाले व भ्रष्टाचार कसा झाला याची चौकशी करावी अशी तक्रार केली आहे.\nरॉड्रिग्ज यांच्या मते, गोव्यातील कायद्यानुसार गोव्यातील बारचा परवाना हा चालू असलेल्या रेस्तराँना देता येतो. पण सिली सोल्स कॅफे अँड बारने गेल्या फेब्रुवारी महिन्यात अबकारी खात्याचे नियम धुडकावून विदेशी मद्य, भारतीयांनी तयार केलेले विदेशी मद्य व देशी दारु विक्रीचे परवाने मिळवले.\nत्याच बरोबर मयत अँथनी डिगामा यांच्या नावाचे आधार कार्ड डिसेंबर २०२०मध्ये बनवण्यात आले होते. या कार्डवर त्यांचा पत्ता विलेपार्ले, मुंबई असा आहे.\nरॉड्रिग्ज यांनी हा घोटाळा शोधून काढण्यासाठी अनेक महिने प्रयत्न केले, त्यांना बऱ्याच प्रयत्नानंतर अँथनी डिगामा यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र मुंबई महापालिकेतून मिळाले. हे प्रमाणपत्र मिळल्यानंतर रॉड्रिग्ज आश्चर्यचकित झाले की गोव्यातल्या १२०० चौ. मीटर क्षेत्रफळ आकारावर उभे राहिलेल्या या आलिशान रेस्तराँशी अँथनी डिगामा यांचा संबंध कुठून व कसा झाला\nयूट्यूबवर प्रसिद्ध खाद्य पदार्थ समीक्षक कुणाल विजयकर यांनी जोइश इराणी यांची एक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत सिली सोल्स हे गोव्यातील खाद्यपदार्थाचे मोठे आकर्षणाचे केंद्र होईल अशी प्रतिक्रिया जोइश इराणी यांनी एका प्रसंगात दिली आहे.\nलादेन कुटुंबियांकडून राजपुत्र चार्ल्सला १० लाख पौंड देणगी\nसंजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कस्टडी\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.mlccdiode.com/", "date_download": "2022-12-01T13:44:09Z", "digest": "sha1:UDRCDZIX5KAQNQCNBXXFVGNX3PUKJAQ4", "length": 6527, "nlines": 126, "source_domain": "mr.mlccdiode.com", "title": "चायना सिरेमिक कॅपेसिटर, टॅंटलम कॅपेसिटर उत्पादक, व्हॅरिस्टर सप्लायर्स - TOPDIODE", "raw_content": "\nएसएमडी अॅल्युमिनियम इलेक्ट्रोलाइटिक कॅपेसिटर\nरेडियल लीडेड व्हॅरिस्टर्स चिप व्हॅरिस्टर\nडिप्ड रेडियल लीड मल्टीलेयर सिरेमिक कॅपेसिटर\nअक्षीय लीड मल्टीलेयर सिरेमिक कॅपेसिटर फोटो\nउच्च व्होल्टेज डिस्क सिरेमिक कॅपेसिटर\nTopdiode Group (Topdiode Manufacturing & UF Capacitors), 1995 पासून चीनमध्ये कॅपॅसिटर, डायोड आणि ट्रान्झिस्टर आणि व्हेरिस्टर कव्हर करणारे विस्तीर्ण घटकांचे प्रमुख उत्पादक. 780 कर्मचारी आणि अतिरिक्त सुमारे 80 तांत्रिकांसह 4 उत्पादन साइट्सचा समावेश आहे. विक्री कार्यालय आणि गोदाम केंद्र डोंगगुआन चीनमध्ये आहे. ISO9001:2015 सह प्रमाणित, उत्पादने RoHS आहेत, पोहोच अनुरूप आहेत; हॅलोजन मुक्त आणि धातू संघर्ष मुक्त.\nडिप्ड रेडियल लीड मल्टीलेयर सिरेमिक कॅपेसिटर\nसुरक्षा कॅपेसिटर सुरक्षा मानक प्रमाणित सिरेमिक कॅपेसिटर\nरेडियल इपॉक्सी डिप्ड टॅंटलम कॅपेसिटर\nकमी ESR चिप टॅंटलम कॅपेसिटर\nसिरेमिक कॅपेसिटर, टॅंटलम कॅपेसिटर, व्हॅरिस्टर, अॅल्युमिनियम इलेक्ट्रोलाइटिक कॅपेसिटर, फिल्म कॅपेसिटर, एमएलसीसी किंवा किंमत सूची यासारख्या आमच्या उत्पादनांबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल पाठवा आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nकॅपेसिटर हा दोन टर्मिनल्स असलेला निष्क्रिय विद्युत घटक आहे जो विद्युत क्षेत्रात ऊर्जा साठवण्यासाठी वापरला जातो.\nथ्रू-होल स्टाइल कॅपेसिटरपैकी सर्वात लोकप्रिय म्हणजे डिप्ड टॅंटलम कॅपेसिटर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00729.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/15005/", "date_download": "2022-12-01T12:28:46Z", "digest": "sha1:TY6PEVWHKWFYHZZOGG3U2H274SVEZI2O", "length": 8877, "nlines": 101, "source_domain": "mnews.esy.es", "title": "मुंबईची लोकल, कार्यालये 'या' तारखेपासून सुरू होऊ शकतात; पालिकेकडे अहवाल सादर | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra मुंबईची लोकल, कार्यालये 'या' तारखेपासून सुरू होऊ शकतात; पालिकेकडे अहवाल सादर\nमुंबईची लोकल, कार्यालये 'या' तारखेपासून सुरू होऊ शकतात; पालिकेकडे अहवाल सादर\nमुंबई: मुंबई-ठाणेकरांसाठी अत्यंत दिलासा देणारी बातमी आहे. मुंबईतील लोकल आणि कार्यालये १ नोव्हेंबरपासून आणि शाळा १ जानेवारीपासून सुरू होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चने (टीआयएफआर) हा अंदाज व्यक्त केला असून त्यांनी महापालिकेला एक अहवालही सादर केला आहे.\n‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. टीआयएफआरने गणितीय पद्धतीनं शास्त्रीय मॉडल बनवत हा अहवाल पालिकेला सादर केला आहे. या मॉडेलनुसार येत्या जानेवारी २०२१पासून शाळा सुरू करू शकता, असा सल्ला पालिकेला या अहवालातून देण्यात आला आहे. स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी अंड कंम्प्युटर सायन्सचे अधिष्ठाता संदीप जुनेजा, प्रल्हाद हर्श आणि रामप्रसाद सप्तर्षी यांनी हा अहवाल तयार केला आहे. सप्टेंबरमध्ये ३० टक्क्याने मुंबई शहर सुरू केलं जाऊ शकतं. अटी आणि शर्तींवर शहरातील कार्यालये आणि परिवहन सेवा सुरू केल्या जाऊ शकतात. ऑक्टोबरमध्ये ही क्षमता ५० टक्क्याने वाढवता येऊ शकते. त्यानंतर १ नोव्हेंबरपासून संपूर्ण शहराचं जनजीवन पूर्णपणे सुरू करता येऊ शकतं, असं डॉ. जुनेजा यांनी सांगितलं. मात्र, सार्वजनिक परिवहन सेवेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेलेच पाहिजेत. शिवाय मास्क तोंडाला लावलेच पाहिजेत आणि कामाच्या ठिकाणी हातांची स्वच्छता राखली गेली पाहिजे. तसेच गाड्या आणि कामाच्या ठिकाणी नियमितपणे निर्जंतुकीकरण केलं गेलं पाहिजे, अशा सूचनाही या अहवालात देण्यात आल्या आहेत.\nसप्टेंबरमध्ये करोनाची दुसरी लाट येऊ शकते. मे-जूनमध्ये ज्या पद्धतीने करोनाची रुग्णसंख्या वाढली होती. त्याचप्रमाणे ही संख्या वाढू शकते, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. यावर्षी डिसेंबर किंवा पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत जवळजवळ ७५ टक्के झोपडपट्टी परिसरातील लोकांमध्ये तर अन्य भागातील ५० टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार होतील, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.\nPrevious articleनिगेटिव्ह की पॉझिटिव्ह ठरवण्यात गेले दहा तास; महिला दवाखान्याबाहेरच झाली प्रसूत\nNext articleकेंद्राचा सहा सरकारी बँकाच्या खासगीकरणावर डोळा; राष्ट्रवादीचा आरोप\nA disabled teacher cheated, अपंग शिक्षिकेची पदोन्नतीसाठी दहा लाखाची फसवणूक; पवार, सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्या नावाचा वापर – pawar using the name of...\nबाजार सर्वकालीन उच्चांकावर; इक्विटीच्या तेजीत म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची कमाई, पाहा आता काय करावे – share markets at all-time highs mutual fund investors earnings in...\naftab narco test, Shraddha Aftab Case : आफताबची नार्को टेस्ट पूर्ण, दोन तासांत काय काय प्रश्न विचारले\nरत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी संजय मयेकर\n६ ऑगस्टपासून सेल; फोनवर ४० टक्के तर TVवर ५० टक्के सूट\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2022/01/blog-post_57.html", "date_download": "2022-12-01T14:41:20Z", "digest": "sha1:H6HUAPC5YGQWYHKM7USJLWJARULTDG2D", "length": 12282, "nlines": 52, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "इनामी जमीन खरेदी करणाऱ्यास मोठी चपराक", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हा इनामी जमीन खरेदी करणाऱ्यास मोठी चपराक\nइनामी जमीन खरेदी करणाऱ्यास मोठी चपराक\nइनामी जमीन खरेदी फेरफार रद्दचा निर्णय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून कायम\nढोकी येथील जामा मस्जिद देवस्थान मालकीची २१ हेक्टर इनामी जमीन बेकायदेशीर खरेदी प्रकरण\nढोकी येथील जामा मस्जिद मालकीच्या इनामी जमिन खरेदी फेरफार क्रं.७९५ रद्दचा उपविभागीय अधिकारी यांचा निर्णय अप्पर जिल्हाधिकारी यांनी कायम ठेवत इनामी जमीन खरेदीदार बुऱ्हानोद्दीन काझी यांचे अपील नामंजूर केले आहे. या निर्णयामुळे इनामी जमीन खरेदी करणाऱ्यास मोठी चपराक बसली आहे.\nया प्रकरणी अधिक माहिती अशी कि, ढोकी ता.उस्मानाबाद येथील जामा मस्जिद देवस्थान मालकीची इनामी जमीन गट नंबर ९६ क्षेत्र २१ हेक्टर ६१ आर हि वक्फ अधिनियम १९९५ कलम ३६ नुसार वक्फ बोर्ड, औरंगाबाद येथे नोंदणीकृत आहे. तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक २७ मार्च १९८० चैत्र ७, १९०२ यास संबंधित इनाम जमिनीची नोंदी आहेत. असे असतानाही ढोकी येथील बुऱ्हानोद्दीन काझी यांनी तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याशी संगनमत करून वक्फ बोर्ड अथवा शासनाची पूर्वपरवानगी न घेता इनामी जमीन बेकायदेशीर पणे स्वतःच्या नावे करून घेतली होती.\nसदरील प्रकरणात बेकायदेशीर खरेदी झालेचे लक्षात आल्यानंतर सदरील इनामी जमिनीचे वंश परंपरागत इनामदार असलेले वाजीद खुद्दुस काझी यांनी इनामी जमीन खरेदी फेरफार क्र.७९५ रद्द करून जमीन जामा मस्जिदच्या नावे करणेबाबत मा.उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे अपील दाखल केले होते. सर्व बाबींचा विचार करून मा.उपविभागीय अधिकारी यांनी दि.१९/०८/२०१९ रोजी बेकायदेशीर खरेदी फेरफार क्र ७९५ रद्द केले. इनामी जमिनीचे बेकायदेशीर खरेदी विक्री झालेली असल्याने संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी असे जिल्हा वक्फ अधिकारी यांना आदेशित केले होते. तसेच तहसीलदार उस्मानाबाद यांना जामा मस्जिद, ढोकी संदर्भात जमिनीचे बेकायदेशीर हस्तांतरण व्यवहार झालेले असतील तर त्याबाबत सखोल चौकशी करून अशी प्रकरणे शासन परिपत्रक क्र.डिईव्ही-२०१५/प्र.क्र.१५१/ज-१अ दि.०६ नोव्हेंबर २०१८ अन्वये दाखल करण्यात यावीत असे आदेशित केले होते. या निर्णयाच्या नाराजीने इनामी जमीन खरेदीदार बुऱ्हानोद्दिन काझी यांनी मा.अप्पर जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे अपील दाखल केले होते.\nअप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात सदरील प्रकरणाची सुनावणी झाली. जमीन सर्व्हे नं. ३८, ३९ चा गट नंबर ९६ ही इनामी जमीन असल्याचे गाव नमुना नं.९ वरून दिसून येत असल्याने, पीठासीन अधिकारी महाराष्ट्र वक्फ न्यायाधिकरण यांच्या सूट नंबर 40/ 2007 च्या दिनांक 15/ 6/ 2011 च्या आदेशात सदरची जमीन ही जामा मस्जिद, ढोकी यांची असून सदर जमीन महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 27 मार्च 1980 अन्वये इनाम जमीन म्हणून नोंद असून सदर जमीन ही वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. सदर जमीन ही वक्फ प्रॉपर्टी असल्यामुळे सदर जमीन ही जामा मस्जिद, ढोकी यांचे मालकीची असून सदर जमीन ही कोणालाही हस्तांतरित करता येत नाही. मुतवल्ली यांना सुद्धा सदरची जमीन विकण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा कोणताही अधिकार नाही. असे असताना सुद्धा सदर जमिनी चा विक्री व्यवहार करण्यात आलेला आहे. प्रकरणात वक्फ बोर्ड, औरंगाबाद यांनी सदरची जमीन ही जामा मस्जिद, ढोकी यांचे मालकीची असून वक्फ बोर्डाची मालमत्ता असल्याचे आदेश क्रमांक सुट नंबर 40/ 2017 मध्ये दिलेले आहे. व सदर चे आदेश हे माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी CIV. R. A. NO. 185/ 2011 दिनांक 11 नोव्हेंबर 2011 अन्वये कायम ठेवलेले आहे. महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रमांक डिईव्ही 2015 / प्र.क्र. 151/ ज-1 अ दिनांक 6 नोव्हेंबर 2018 अन्वये राज्यातील देवस्थान जमिनी ची तपासणी करून सदर जमीन या बेकायदेशीर रीत्या हस्तांतरित झाल्या असल्यास पूर्ववत देवस्थानच्या नावे करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. सबब वरील सर्व बाबींचा विचार करता उपविभागीय अधिकारी यांचे आदेशामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता वाटत नसल्याचे सांगत रूपाली आवले- डंबे मा.अप्पर जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी दि.१०/०१/२०२२ रोजी आदेश पारित करत अपिलार्थी बुऱ्हानोद्दीन काझी यांचे अपील नामंजूर करून उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांचा आदेश दिनांक 19/08/ 2019 हा कायम ठेवला आहे. रिस्पॉडेंट वाजीद खुददुस काझी यांच्यावतीने अँड. फेरोज ई.शेख यांनी बाजू मांडली.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9", "date_download": "2022-12-01T13:32:41Z", "digest": "sha1:TVVL5QKOGJN3VYADJQG3E7QRFQE6SJ3U", "length": 8489, "nlines": 81, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अमरिंदर सिंह - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकॅप्टन अमरिंदर सिंह ( मार्च ११, इ.स. १९४२) हे भारत देशातील राजकारणी व पंजाब राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले अमरिंदर सिंह इ.स. २००२ ते इ.स. २००७ या काळात देखील पंजाबचे मुख्यमंत्री होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८० च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील पतियाळा लोकसभा मतदारसंघातून तसेच २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातीलच अमृतसर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचा पराभव केला. त्यानंतर ते सोळाव्या लोकसभेत काँग्रेस पक्षाचे उपनेते आहेत.\nमार्च ११, इ.स. १९४२\nभारतीय अधिराज्य (इ.स. १९४७ – )\nपंजाबचे मुख्यमंत्री (इ.स. २००२ – इ.स. २००७)\n१६ वी लोकसभा सदस्य (इ.स. २०१४ – इ.स. २०१६)\nपंजाबचे मुख्यमंत्री (इ.स. २०१७ – इ.स. २०२१)\n२०१७ सालच्या पंजाब विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर अमरिंदर सिंहांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले. २०२१ साली अंतर्गत कलहामुळे काँग्रेस पक्षाने अमरिंदर सिंह ह्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवून चरणजीत सिंह छन्नी ह्यांना ६ महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनवले.\nशेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२२ तारखेला १४:३१ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२२ रोजी १४:३१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2021/07/blog-post_8.html", "date_download": "2022-12-01T13:44:39Z", "digest": "sha1:JWOD3NLREDBBE67CRRFYSRRQ7VIUYWFX", "length": 10626, "nlines": 35, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "चार महिन्यांनंतर कराड ते रत्नागिरी राज्यमार्गावरील उंडाळे नजीकचा पुल वाहतुकीस खुला.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nचार महिन्यांनंतर कराड ते रत्नागिरी राज्यमार्गावरील उंडाळे नजीकचा पुल वाहतुकीस खुला.\nजुलै ०८, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nउंडाळे : कराड - रत्नागिरी राज्यमार्गावरील उंडाळे नजीकचा पुल वाहतूकीसाठी खूला.\n( छायाचित्र : जगन्नाथ माळी )\nउंडाळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nउंडाळे ता. कराड ते रत्नागिरी राज्यमार्गावरील उंडाळे नजीक दक्षिण मांड नदी वर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झाले असून काल चार महिन्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास हा पुल वाहतूकीसाठी खूला करण्यात आला. त्यामुळे वाहनचालक, प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. कराड चांदोली या रस्त्याचे युनिटी हायब्रीड योजनेतून नूतनीकरण रुंदीकरण करण्यात येत आहे. हा रस्ता पाचवड फाटा ते शेडगेवाडी पर्यंत अंतिम टप्प्यात आला आहे. कराड तालुक्याच्या हद्दीपर्यंत तो पूर्ण रस्ता झाला असून हा रस्ता करताना रस्त्यावरील पुलाची कामे ही करण्यात आली आहेत. यामध्ये अनेक फरशी पूलाचा समावेश आहे.\nकराड तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा व कोकणाला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून पाचवड फाटा, उंडाळे, शेडगेवाडी फाटा यामार्गे कोकणात जाण्यासाठी सोयीचा ठरणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून चालू आहे. यामध्येच ओंड, उंडाळे या दोन गावांच्या मध्ये असणाऱ्या दक्षिण मांड नदीवरील पुलाचे काम गेल्या पाच महिन्यांपासून चालू होते. गेल्या चार महिन्यापासून हे काम दिवसरात्र या सत्रामध्ये चालू ठेवून ठेकेदाराने कमी कालावधीमध्ये पुलाचे काम पूर्ण केले. आज बुधवारी हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला. हायब्रीड अँन्यूटी प्रोजेक्ट अंतर्गत या रस्त्याचे रुंदीकरण करणे त्याचबरोबर सुशोभीकरण करण्याचे काम चालू आहे दक्षिण मांड नदीवरील पुलाचे काम अत्यंत सुलभ व मजबूत झाले आहे. पूर्णपणे कॉंक्रीट व स्टील वापरून हे काम पूर्ण करण्यात आले आहे. दक्षिण मांड नदीवरील पुलाच्या कामासाठी 50 कामगार दिवसरात्र काम करत होते. जुन्या पुलापेक्षा नवीन पुलाची रुंदी वाढवण्यात आली असून नवीन पुलाची रुंदी 13 मीटर व लांबी 33 मीटर करण्यात आली आहे. व पुलाची उंची नऊ मीटर करण्यात आली आहे. त्या मुळे पुला वरती एक वेळेला तीन वाहाने आरामात पास होतील अश्या पद्धतीने त्यांचे डिझायन बनवण्यात आले आहे . काल सायंकाळी चारच्या सुमारास या पूलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पूलापासून 240 मीटर रस्ता डांबरीकरण करण्याचे शिल्लक आहे. तसेच संरक्षक बॅरीयल बसवण्याचे काम शिल्लक आहे. येत्या पंधरा दिवसांत हे उर्वरित काम होणार आहे. पूलावरून वाहतूक सुरू झाल्यामुळे वाहनधारकातून व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.\nपाचवड फाटा ते कोकरूड या रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी साधारणता 109 कोटी रुपये चा निधी मंजूर करण्यात आला होता. त्याच्या अंतर्गत डांबरीकरण, रुंदीकरण ,मोहरी बांधणी व दोन पुलांची कामे यात करण्यात आली आहेत. त्याच बरोबर गरजे नुसार प्रत्येक गावात पॅक बंद कॉक्रीट गटर ही बांधण्यात आली आहेत. पूल पाडण्यात आला. फेब्रुवारीत नव्या पूलाच्या कामाच्या सुरुवात केली त्यानंतर वादळी पाऊस नदीला आलेले पाणी यामुळे काही दिवस काम ठप्प झाले. तरी या अडचणीतून मार्ग काढीत ठेकेदाराने काम गतीने हाती घेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. सध्या पुलाच्या वरील स्लॅप पूर्ण झाला असून दोन्ही बाजूचा भराव आणि अपूर्ण रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या पुलाच्या कामामुळे या मार्गावरील वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली होती. ज्या मार्गाने ही वाहतूक वळविण्यात आली होती. तो मार्ग सुस्थितीत नव्हता त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना वाहनधारकांची मोठी गैरसोय झाली. काम पूर्ण झाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे वाहनधारक, प्रवासी यामधून समाधान व्यक्त होत आहे.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00730.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/this-man-told-remdesivir-for-covid-19/", "date_download": "2022-12-01T14:35:13Z", "digest": "sha1:QOWLCLYRDTWLQOKXWSSLUAUGN3S7LFAQ", "length": 18491, "nlines": 117, "source_domain": "bolbhidu.com", "title": "जगाला या माणसानं सांगितलं रेमडिसिव्हर इंजेक्शन कोरोनावर पण चालू शकतं.", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nजगाला या माणसानं सांगितलं रेमडिसिव्हर इंजेक्शन कोरोनावर पण चालू शकतं.\nमागच्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनामुळे ठप्प पडलंय. या काळात जगभरातील करोडो लोकांना याची लागण झाली, लाखोंच्या संख्येनं जवळचे लोक मृत्युमुखी पडले आहेत. मध्यंतरीच्या काही दिवसांमध्ये कोरोना जातोय कि काय असं वाटायला लागलं होतं, पण तस होताना दिसलं नाही. शेवटी दुसरी लाट आलीच.\nमात्र या काळात एक दिलासादायक गोष्ट घडली ती म्हणजे कोरोनावर भारतात २ लस आली, आणि तिचं लसीकरण चालू झालं. पण अजूनही यावर खात्रीशीर असं औषध शोधण्याला कोणालाही यश आलेलं नाही.\nअशावेळी या रोगाशी लढा द्यायला मागच्या जवळपास वर्षभरापासून एक औषध उपयोगात आणलं आहे ते म्हणजे,\nमात्र यातील गमतीची गोष्ट अशी कि कोरोनावर वापरण्यापूर्वी ‘फेल गेलेलं औषध’ असा ठपका या औषधावर पडला होता.\nथोडक्यात सांगायचं झालं तर हिपॅटायटीस सी या रोगावरील औषध म्हणून याचा २००९ ला जन्म झाला होता. हिपॅटायटीस सी हा देखील एक संसर्गजन्य रोग मात्र तो रक्तातून पसरतो. जिलीड सायन्सेस या अमेरिकन कंपनीने खास या रोगावर उपाय म्हणून अनेक महिन्यांच्या संशोधनानं रेमडिसिव्हर हे औषध बनवलं.\nपण क्लिनिकल ट्रायल घेतल्यावर कंपनीच्या लक्षात आले की हे औषध हिपॅटायटीस सी साठी काहीही उपयोगाचे नाही. अनेक संशोधकांची मेहनत पाण्यात गेली होती.\nपण जिलीड सायन्सेस ही कंपनी जिद्दी होती. त्यांनी याच औषधाला दुसऱ्या कोणत्या रोगासाठी वापरता येईल का याचे प्रयत्न सुरू केले.\nत्यानंतर ५ ते ६ वर्षांचा काळ लोटला. २०१५ साली जगावर इबोला नावाच्या संसर्गजन्य रोगाची महामारी आली. रेमडिसिव्हरचा वापर या रोगासाठी करण्याचे प्रयत्न झाले. सुरवातीला रेमडिसिव्हर इफेक्टिव्ह आहे असं वाटत होतं. जिलीड सायन्सने त्याचं उत्पादन देखील वाढवलं, मात्र दरम्यानच्या काळात दुसऱ्या कंपन्यांची इबोला वरची औषधे आली आणि रेमडिसिव्हर मागं पडलं.\nतिसऱ्यांदा मारबर्ग या व्हायरल रोगावर प्रयोग झाले. त्यात देखील रेमडिसिव्हर औषध यशस्वी ठरले नाही.\nजिलीड सायन्सेस या कंपनीचे फेल गेलेलं औषध म्हणून रेमडिसिव्हरची चेष्टा झाली होती. पण ही अमेरिकन कंपनी खमकी होती. त्यांनी वाट पाहायचं ठरवलं.\nअशातच २०२० हे जगाच्या दृष्टीने दुर्दैवी वर्ष उजाडलं.\nखरतरं चीनमध्ये साधारण २०१९ च्या शेवटापासूनच कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली होती. या देखील एक संसर्गजन्य रोग होता. जिलीड सायन्सेसचे चेअरमन आणि सीईओ डॅनिअल ओ’डे यांनी अधिकाऱ्यांना कामाला लावतं रिसर्च केलं आणि समजलं याची लक्षण आणि मागील ज्या आजारात रेमडीसीवर फेल गेलं होतं त्या आजारांची लक्षण जवळपास सारखी आहेत.\nछत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात फक्त कोश्यारीच पुढे नाहीत…\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते या…\nतो पर्यंत अमेरिकेत किंवा जगात कोठेही रेमडिसिव्हर औषधाला लायन्सनं मिळालं नव्हतं किंवा त्याला अप्रूव्ह देखील केलं नव्हतं.\nत्यामुळे यावर क्लिनिकल ट्रायल घ्यायचं असं ठरलं. याची कल्पना नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एलर्जी अँड इन्फेक्शियस डिसिजचे संचालक आणि वैज्ञनिक डॉ. अँथनी फाउची यांना देण्यात आली. ते देखील यासाठी तयार झाले. डॅनिअल सांगतात, आमची टीम जानेवारीपासूनच फौसी यांच्या मार्गदर्शनात दिवस-रात्र काम करत होती. त्यांना याचे सर्वाधिकार देण्यात आले होते.\nक्लिनिकल ट्रायलनंतर साधारण एप्रिलमध्ये डॉ. अँथनी फाउची यांनी जाहिर केलं कि,\nरेमडिसिव्हर या औषधाच्या वापरामुळे रिकव्हरी रेट वाढण्यासाठी मदत मिळत आहे. पण तरी देखील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ एलर्जी अँड इन्फेक्शियस डिसीज औषधाच्या परीक्षणाचा आणि त्यांच्या परिणामांचा अजून सखोल अभ्यास करत आहे.\nपण सध्या आम्ही केलेल्या परीक्षणात संकेत मिळत आहेत की, रेमडीसीवर रिकव्हरी होण्याच्या वेळेला जवळपास एक तृतीयांश पर्यंत खाली आणत आहे. म्हणजे १५ दिवसात बरा होणार रुग्ण असेल तर तो केवळ ५ दिवसात बरा होत आहे. हे औषध एका विशेष प्रकारच्या अंजायमला थांबवतो, ज्याचा वापर करून कोरोना व्हायरस शरीरात पसरण्यापासून थांबू शकतो.\nअजून देखील या अभ्यासात ३१ टक्के सुधारणा अंदाजित आहे. पण हि गोष्ट देखील अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण हे सिद्ध झालं आहे की,\nरेमडिसिव्हर हे औषध कोरोना वायरसला थांबवू शकते.\nत्यानंतर न्यू इंग्लंडच्या जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये १० एप्रिल रोजी प्रसारित झालेले अहवालात प्राथमिक पातळीवर सांगण्यात आलं की, रेमडिसिव्हरच्या वापरानंतर ६८ टक्के रुग्णांमध्ये वैद्यकीय सुधारणा दिसून आल्या. सोबतच त्यांची ऑक्सिजनची पातळी देखील सुधारली होती.\nयानंतर हळू हळू संपूर्ण जगात यासंबंधीचे अभ्यास चालू झाले. वेगवेगळे अहवाल प्रकाशित होत गेले. इंडियन एक्सप्रेसच्या ४ मे २०२० च्या वृत्तानुसार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनानं पण याच्या इमर्जन्सी वापरला मान्यता दिली होती.\nत्यानंतर साधारण जून महिन्यात गंभीर कोरोना रुग्णांवर उपचारात हे औषध वापरलं जाऊ लागलं.\nसुरवातीला भारतात या औषधांची निर्मिती होत नसल्यामुळे बांगलादेश मधून रेमडिसिव्हर मागवले जात होते.\nमात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या देशाला सर्वप्रथम वापर असा नियम करून औषधांचा सर्वच्या सर्व स्टॉक उचलला. अमेरिकेकडे पेटंट असल्यामुळे जगभरात या औषधांची प्रचंड कमतरता निर्माण झाली. मात्र साधारण जुलै महिन्यात सिपला व हिटेरो या दोन कंपन्यांना रेमडिसिव्हरच्या जेनेरिक व्हर्जनला भारतात निर्मिती आणि विक्रीसाठी परवानगी मिळाली.\nआता या गोष्टीला ८ महिले लोटले आहेत. तरी देखील भारतात रेमडिसिव्हरचा तुटवडा कायम आहे.\nहे हि वाच भिडू.\nजगात कॅन्सरवरचं औषध शोधणारा पहिला सायंटिस्ट भारतीय होता..\nस्वच्छता करण्याच्या आळशीपणातुन बुरशी लागली व जगाला वाचवणारं औषध सापडलं\nपुण्यात औषध निर्मितीचा कारखाना काढून नेहरूंनीच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत उभा केला\nयापुर्वी “नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात” असा आरोप केतकीने…\nसदावर्तेंना मिळाली ती “पोलीस कोठडी” अन् राणांना मिळाली ती…\nमाणसं स्वत:साठी घर बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारे डॉ. बाबासाहेब एकमेव होते\nसंपादकांना नागडं करून चौकात मारलं तर अत्रेंवर चप्पलफेक : शिवसैनिकांचे ४ प्रसिद्ध राडे\n ओमायक्रॉन झालाय कि व्हायरल झालंय ओळखायचं कसं \nशेतकऱ्यांसाठी लंगर आयोजित केल्यामुळं अनिवासी भारतीयाला शिक्षा झालिये\nहे ही वाच भिडू\nएकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूनंतर जगजीत सिंगच्या…\nगुजरातमध्ये आपने उतरवलेल्या ओटीपी फॉर्म्युलामुळे…\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\nबाकी निवडणुकांप्रमाणेच गुजरातच्या निवडणुकीत सुद्धा…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\nटीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७…\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/7989", "date_download": "2022-12-01T13:15:38Z", "digest": "sha1:V4HLGDFCM6WD5OIHY34FSWIND35KBMTB", "length": 11452, "nlines": 135, "source_domain": "dhanlabh.in", "title": "सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅक – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nसार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅक\nकेंद्रीय अर्थमंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांची (पीएसई) बायबॅकसाठीची एक तात्पुरती यादी तयार केली आहे. या यादीत 11 कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षात या 11 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून शेअरचे बायबॅक केले जाणार आहे. उर्जा क्षेत्रापासून ते विमान निर्मिती क्षेत्रातील 11 कंपन्यांची यादी केंद्र सरकारच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने तयार केली आहे.\nया यादीत कोल इंडिया, एनटीपीसी, नाल्को, एनएमडीसी, एनएलसी, बीएचईएल, एनएचपीसी, एनबीसीसी, एसजेव्हीएन, केआयओसीएल आणि हिंदूस्थान एरोनॉटीक्स या कंपन्यांचा समावेश आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने 27 मे 2016 ला दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे या कंपन्यांना बायबॅकची प्रक्रिया करण्याची सूचना देण्यात आली आहे. गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे 2,000 कोटींचे बाजारमूल्य असलेल्या आणि 1,000 कोटी रुपयांची रोकड असलेल्या कंपन्यांना आपल्या शेअरचे बायबॅक करावे लागणार आहे.\nअटल पेन्शन योजनेला प्रचंड प्रतिसाद \nसर्वसामान्यांना थोडा तरी दिलासा\nऑनलाइन बचत खात्यांसाठी व्हिडिओ केवायसी\nमुदत ठेवींचे कमी झालेले व्याजदर पहा \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-charlie-police-is-bullying-5172074-NOR.html", "date_download": "2022-12-01T13:02:43Z", "digest": "sha1:GR44ZEZ5L2BZ7WKFMHFNUQMEICAH5C2M", "length": 5310, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पान टपरी घुसून चार्ली पोलिस करताहेत दादागिरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित | Charlie police is bullying - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपान टपरी घुसून चार्ली पोलिस करताहेत दादागिरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित\nऔरंगाबाद- शहरात गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा बसावा म्हणून चार्ली पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, पण हेच चार्ली गुटखा विक्रीच्या नावाखाली टपरीचालकाला हैराण करत असल्याचे उघड झाले आहे. कारवाई करताना ओळख लपवण्यासाठी त्यांनी नेमप्लेट काढून ठेवल्याचे टपरी चालकाचे म्हणणे आहे. त्यांची ही दादागिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे.\nबुधवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास जालना रोडवरील एका पानटपरीत दोन चार्ली घुसले. काउंटरच्या पलीकडे जाऊन गल्ला उघडला आणि उद्धट भाषा वापरत टपरीतील पूजेचे साहित्य अस्ताव्यस्त टाकले. टपरी चालकाच्या मते ही कारवाई जर वरिष्ठांची असती तर त्यांनी नेमप्लेट कायम ठेवली असती. वाहनचालकांना मारहाण करणे, ट्रॅव्हल्स आणि रिक्षाचालकांकडून चिरीमिरी घेणे असे अनेक आरोप सध्या चार्लींवर होत आहेत. दरम्यान, गुटखा किंवा अन्न पदार्थाची कुठलीही कारवाई करायची असल्यास ती अन्न औषध प्रशासन आणि पोलिस खाते यांची संयुक्त कारवाई असते, असे अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त पवार म्हणाले.\nज्यावेळी पोलिस कर्मचारी गणवेश घालतो, त्या वेळी त्याला नेमप्लेट घालणे आवश्यकच आहे. मात्र, पोलिसांना अशा प्रकारची माहिती मिळाल्यास ते चौकशी करू शकतात. रमेशगायकवाड, सहायकपोलिस आयुक्त, गुन्हे शाखा\n३०वर्षांपेक्षा अधिक काळापासून मी टपरी चालवतो. मात्र, कधीही गुटखा विकला नाही. पोलिसांना आतापर्यंत मी नेहमी सहकार्य केले. याअगोदरही दोनदा हेच चार्ली येऊन गेले. यांना पूर्ण सहकार्य केले. मात्र, अशी अरेरावी आणि दादागिरी केली तर आमच्या मनातील पोलिसांची प्रतिमा खराब करते. टपरीचालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-01T12:50:46Z", "digest": "sha1:DVKYABH6HIQKHWYOGXKOUDNTO74H77DP", "length": 8923, "nlines": 82, "source_domain": "navakal.in", "title": "पहिली पत्नी असताना मुस्लिम पुरुष दुसरा निकाह करू शकत नाही - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nपहिली पत्नी असताना मुस्लिम पुरुष दुसरा निकाह करू शकत नाही\nप्रयागराज : मुस्लिम समाजात बहुपत्नीत्व प्रथा असली तरी अलाहाबाद हायकोर्टाने एका प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे. विशेष म्हणजे हायकोर्टाने इस्लाम धर्मग्रंथ कुराणचा दाखला देत मुस्लिम व्यक्तीने पहिली पत्नी असताना दुसरा विवाह करू नये, असे अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याबाबतचे वृत्त असे की, आपली पहिली पत्नी आणि मुलांचे पालनपोषण करण्यात जर कोणी मुस्लीम पुरुष सक्षम नसेल तर पवित्र कुराणाच्या अनुसार तो दुसऱ्या महिलेशी निकाह करू शकत नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी अलाहबाद उच्च न्यायालयाने केली आहे.\nअजीजूर रहमान याने दुसरा विवाह केला होता आणि त्याची कल्पना पहिली पत्नी हमीदुन्निशा हिला दिली नव्हती. त्याला दोन्ही पत्नींसोबत राहायचे होते. पण हमीदुन्निशाने नकार दिला. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर हमीदुन्निशा हिला तिच्या इच्छेविरुद्ध तिच्या पतीसोबत राहण्याचा आदेश देण्यास संत कबीर नगर येथील कौटुंबिक न्यायालयाने नकार दिला होता. यासंदर्भातील अजीजूर रहमान याची आव्हान याचिका फेटाळत अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला. न्यायमूर्ती एस. पी. केसरवानी आणि न्यायमूर्ती राजेंद्र कुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.कुराणमधील सूरा ४ आयत ३ चा संदर्भ न्यायालयाने दिला. यात दिलेला धार्मिक आदेश सर्व मुस्लीम पुरुषांवर बंधनकारक आहे. विशेषत:, सर्व मुस्लीम पुरुषांना त्यानुसार अनाथांशी न्यायाने वागणे बंधनकारक आहे. मग ते आपल्या आवडीच्या दोन, तीन किंवा चार स्त्रियांशी निकाह करू शकतात. पण मुस्लीम पुरुष आपल्या पहिल्या पत्नीची, मुलांची काळजी घेण्यास सक्षम नसेल तर तो पवित्र कुराणच्या उपरोक्त आदेशानुसार दुसऱ्या स्त्रीशी विवाह करू शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच जेथे महिलांचा सन्मान होत नाही, तो समाज सुसंस्कृत म्हणता येणार नाही. महिलांचा आदर करणाऱ्या देशालाच सुसंस्कृत देश म्हणू शकतो. मुस्लिमांनी एक पत्नी असताना दुसरे लग्न करणे स्वत:हूनच टाळले पाहिजे. खुद्द पवित्र कुराणच पहिल्या पत्नीला न्याय देऊ न शकणाऱ्या मुस्लीम व्यक्तीला दुसऱ्या लग्नाची परवानगी देत ​​नाही, असे सांगून पहिल्या पत्नीला कल्पना न देता, त्या व्यक्तीने केलेला दुसरा निकाह म्हणजे, पहिल्या पत्नीशी क्रूर व्यवहार केल्यासारखेच आहे,अशी टिप्पणी देखील न्यायालयाने केली.\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nPrevPreviousकाश्मीरमधील किराणा मालाच्या दुकानात बिअर उपलब्ध होणार\nNextअनिल देशमुख यांचे पुत्र सलील यांना कोर्टाचा तात्पुरता दिलासाNext\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nयात्रेतील १२ गाड्या ओढताना\nचाक अंगावरुन गेल्याने एकाचा मृत्यू\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00731.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/category/health-tips-in-marathi/beauty-tips-in-marathi/page/3/", "date_download": "2022-12-01T14:31:49Z", "digest": "sha1:FBM5BVZF2HWQEPI2CGX2CY2BD2HSEW2S", "length": 9630, "nlines": 141, "source_domain": "m4marathi.com", "title": "सौंदर्यसाधना – Page 3 – m4marathi", "raw_content": "\nसध्या सौंदर्यप्रसाधनांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे बरेचदा ती त्वचेसाठी घातक ठरतात. अशा वेळी सौंदर्यप्रसाधनात घरीच उपलब्ध असणार्‍या पदार्थांचा वापर केल्यास फायदा होतो. सौंदर्यप्रसाधनांमध्ये जास्वंदीच्या फुलाचे\nधार्मिक समारंभ वा लग्नसराईच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. साहजिक या ना त्या निमित्ताने सतत समारंभांना उपस्थित राहावे लागते. या समारंभामध्ये आकर्षक पेहरावाबरोबरच उत्तम मेकअप असल्यास व्यक्तिमत्त्वात उठाव\nसौंदर्यसाधनेत नखांना महत्त्वाचं स्थान आहे. ट्रेंड लक्षात घेता नखं सजवण्याच्या स्टाईलमध्ये बरंच वैविध्य पाहायला मिळतं. नखं सुंदर आणि आकर्षक असणं ही व्यक्तिमत्त्व आकर्षक बनवण्यातली महत्त्वाची बाब आहे. अलीकडे\nकेसांचे आरोग्य राखण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. प्रदूषण आणि प्रखर प्रकाशापासून रक्षण केल्यास केसांचे आरोग्य जपले जातेच पण त्यासाठी आहारातही काही घटकांचा आवर्जुन समावेश करायला हवा. यादृष्टीने आंबट फळांचे\nसुंदर दिसण्यासाठी झाडांच्या पानाचा वापर करू नये असे सर्वांना वाटते. पण पाने अतिशय गुणकारी असतात. पाने मिळवण्यासाठी जास्त दूर जाण्याची गरज नाही. झाडांची पाने अगदी आपल्या घराजवळही उपलब्ध\nभुवयांमधील कोंड्यावर उपाय .\nकोंड्याचा त्रास अगदी नकोसा असतो. खाज, कपड्यांवर कोंडा पडल्याने पडणारे चुकीचे इंप्रेशन, केसगळती या बरोबरच कोंड्यामुळे कपाळावर पुरळ उठण्याचाही त्रास होतो. बरेचदा भुवयांच्या केसातही कोंडा होतो. हा कोंडा\nबदाम पौष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक आहे. बदामाने बलवृद्धी होते तसेच बुद्धी कुशाग्र होते. याच बदामाच्या तेलामध्ये अनेक औषधी घटक आढळतात. प्रत्येक ऋतूत बदामाच्या तेलाचा वापर योग्य ठरतो. या तेलात\nमुरुमांसाठी पुढील काळजी घ्यावी .\nसकाळी चेहरा स्वच्छ धुऊन पातळ क्लेंझर लावावे . नंतर परत नळाच्या पाण्याने धुऊन मऊ रुमालाने टिपावे . कापूस Astrinjunt मध्ये भिजवून चेहऱ्याला लावावे . तेलकटपणा कमी होऊन\nदुर्गंधीयुक्त घामापासून सुटका होण्यासाठी..\nअधिक मेहनत केल्याने अथवा भर उन्हात फिरल्याने अंगाला घाम येणारच. मात्र तरीही काही व्यक्तींना घाम येण्याचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त असते आणि त्यामुळे घामाची दुर्गंधी देखील पसरते. वयात\nअशी राखा केसांची निगा\nकेस चांगले दिसावेत याकरिता प्रत्येक व्यक्ती नाना क्लुप्त्या शोधात असतो. कित्येकदा त्याने फायदा होतो ही, मात्र याग्य माहिती नसल्यास तोटाही होऊ शकतो. केसांची निगा राखण्यासाठी काही आवश्यक\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T13:01:34Z", "digest": "sha1:HYCZJRMD2A2KQGS6N4IA7WQDOKOU75U5", "length": 12790, "nlines": 121, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना || GANPATI BAPPA MORAYA || POEM || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » कविता » आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना || GANPATI BAPPA MORAYA || POEM ||\nआशिर्वाद द्यावा , तू आज गजानना\nपरतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला\nतुझे चित्र राहो , मनी या माझ्या सदा\nविरह हा तो आज , वाटे न यावा पुन्हा \nविघ्नहर्ता तू , तूच आहेस लंबोदरा\nतुझे जाणे असे की , पाह तू वळूनी जरा\nचूकभूल न उरावी , हेच मागणे नंदना\nगोडी त्या मोदकाची , रेंगाळुदे आता सदा \nराग ,द्वेष, मत्सर, घेऊन जा तू तुझ्यासवे जरा \nसुख, समृद्धी आणि आरोग्य , नांदू दे इथे सदा \nऐक तू माझे, लंबकर्णा , पितांबरा\nएकदंत तू , धूम्रवर्ण तू , तुझ्याविना न कोण विश्र्वमुखा  \nपरतुनी पुन्हा येण्या , वचन दे तू मला\nडोळ्यात आहे पाणी , आठवणीत आहेस तू सदा \nआशिर्वाद द्यावा, तू आज गजानना \nTags गणपती गणपती उत्सव गणपती बाप्पा मोरया गणराया वक्रतुण्ड विसर्जन विसर्जन मिरवणूक Marathi Stories Poems And Much More\nभेटून त्या क्षणांना || मराठी कवितेच्या जगात || Marathi Poems ||\nबंगला नंबर २२ || कथा भाग ८ || शोध || मराठी भयकथा ||\nबंगला नंबर २२ || कथा भाग ७ || दोन दिवस || मराठी भुतकथा ||\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7%E0%A5%AA-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F/", "date_download": "2022-12-01T14:21:03Z", "digest": "sha1:WYS5MRYGKI7R5Q3MQZQI6442KA4CFI3S", "length": 26602, "nlines": 119, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "वर्तुळ || कथा भाग १४ || भेट || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » कथा » वर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण आणि अभ्यास सोडून सगळं आयुष्य जगण्याची ओढ, यातून तो पुन्हा गर्ततेत अडकला. पहिल्या सेमीस्टर मध्ये तो नापास झाला. बाबांनी आईनी त्याला याबद्दल खूप सुनावलं. पण त्याच्यावर त्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. आयुष्य आपलं अनमोल आहे हे तो विसरून गेला. कॉलेजच्या आवारात टवाळक्या करण्यात तो हरवून गेला. पण दोष मात्र आपल्या हरण्याचे दुसऱ्यांवर टाकत गेला.\n“इतकं सगळं करूनही, मी अजूनही अयशस्वी का होत आहे माझंच मला कळत नाहीये आई बाबांचा तर विश्वासाचं माझ्यावरून उडून गेलाय. कोणत्या तोंडाने त्यांना बोलावं तेच कळत नाहीये. बारावीला झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून मनापासून अभ्यास केला. पण इथेही तेच. पहिल्या सेमीस्टर मध्ये नापास झालो. नेमक माझं चुकतंय कुठ तेच मला कळतं नाहीये. वैताग आलाय नुसता. ” आकाश सिगरेट ओढत कित्येक विचार करत होता.\n कॉलेज मध्ये कोणीतरी गेस्ट आलाय लेक्चर आहे म्हणे \n“पोर्न फिल्मस, ऑन स्क्रिन अँड रिॲलिटी \n बरं असल्या गोष्टीला परवानगी दिली प्रिन्सिपॉलने ” आकाश हसत म्हणाला आणि सदानंद सोबत कॉलेजच्या हॉल मध्ये आला.\nसंपूर्ण कॉलेज त्यावेळी भरून गेल होत. त्यातील कित्येक विद्यार्थी फक्त मजा म्हणून आले होते. आकाश आणि सदानंद त्या गर्दीचा एक भाग झाले. तेवढ्यात सुरुवात झाली.\n तुम्ही सगळे एवढ्या प्रचंड संख्येने इथे आलात त्याचाच खरतर आम्हाला आनंद आहे. या पुढच्या १ तासात तुमचं आयुष्य बदलून जाईल हे मात्र नक्की, तर मग सुरू करूयात, आणि यापुढे हा मंच संभाळतील “वर्तुळ ” या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, दिनेश कर्णिक. त्याच्या या संघटने विषयी मी सांगण्यापेक्षा तेच तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतील अस मला वाटत, तर सर्व आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात.” कॉलेजचे प्रिन्सिपॉल एवढं बोलून आपल्या जागेवर बसले.\nदिनेश कर्णिक माईक जवळ आले, क्षणभर शांत राहिले, आणि बोलू लागले,\n“एवढा तरुणवर्ग पाहिला की खरंच खूप आनंद होतो आम्हाला आणि आमच्या संस्थेला ज्याच नाव आहे “वर्तुळ ” बंधनातून स्वातंत्र्याकडे \nसगळे विद्यार्थी त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते. आणि ते बोलत होते,\n“खरतर तुमच्यातील कित्येक विद्यार्थी हे आजच्या या कार्यक्रमाचे शीर्षक बघून मजेशीर काहीतरी ऐकायला भेटेल अस समजून आले असतील पण माफ करा मित्रांनो अस काहीच होणार नाहीये पण माफ करा मित्रांनो अस काहीच होणार नाहीये आणि तो विचार जो तुम्हाला मजेशीर म्हणून इथपर्यंत घेऊन आला त्या पोर्न विरोधातच आम्हाला तुम्हा सर्वांना सावध करायचं आहे आणि तो विचार जो तुम्हाला मजेशीर म्हणून इथपर्यंत घेऊन आला त्या पोर्न विरोधातच आम्हाला तुम्हा सर्वांना सावध करायचं आहे तुम्हाला त्यातून ओढून बाहेर काढायचं आहे. आमची ही संस्था हेच जागृतीच काम विविध शहरात जाऊन तुम्हाला त्यातून ओढून बाहेर काढायचं आहे. आमची ही संस्था हेच जागृतीच काम विविध शहरात जाऊन विविध युनिव्हर्सिटी मध्ये करते. खरतर आम्हाला कित्येक कॉलेजमध्ये असे लेक्चर घेण्यास परवानगीच मिळत नाही. त्यामुळे आम्ही कधी कधी असहाय होऊन इंटरनेटच्या जगात ऑनलाईन जनजागृतीच काम करतो. “\n“यात काय आली जनजागृती याला काय माहिती पोर्न म्हणजे काय ते कसली मज्जा येते बघताना कसली मज्जा येते बघताना” आकाश मनातल्या मनात म्हणतो आणि गालातल्या गालात हसतो.\n“काय झालं भाऊ आताच बघून आला ना ” सदा मध्येच त्याला विचारतो.\n नवीन आलाय आपल्या आवडत्या स्टारचा \n” पण आमचा शुद्ध हेतू या सगळ्यातून तुम्हाला बाहेर काढण्याचा आहे कोणी सिगरेट ओढतो त्याला त्याच व्यसन लागत , कोणी दारू पितो कोणी सिगरेट ओढतो त्याला त्याच व्यसन लागत , कोणी दारू पितो तसेच हे एकप्रकारे व्यसनच आहे तसेच हे एकप्रकारे व्यसनच आहे यातून होत काय तर आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. आपल्या डोक्यात सतत तेच विचार यायला लागतात आणि आपण त्याच्या आहारी जातो. आणि एकदा या गोष्टीचा आहारी गेलो की आपण वास्तावापासून दूर एका आपणच आपल्यात शोधलेल्या खोट्या जगात राहायला लागतो. आणि मग पुढे हस्तमैथून , वैश्या गमन यातून होत काय तर आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. आपल्या डोक्यात सतत तेच विचार यायला लागतात आणि आपण त्याच्या आहारी जातो. आणि एकदा या गोष्टीचा आहारी गेलो की आपण वास्तावापासून दूर एका आपणच आपल्यात शोधलेल्या खोट्या जगात राहायला लागतो. आणि मग पुढे हस्तमैथून , वैश्या गमन अश्या नको त्या मार्गाला जायला लागतो. खरतर आपणच आपल्या शरीराला कमकुवत करतो, भटकत जातो. आलेल्या अपयशाला सामोरे तर जातो पण त्याच महत्त्व , त्याचे कारण आपण कधीच पाहत नाही. कारण आपल्या डोक्याला सुखाची व्याख्या माहीत झालेली असते आणि ती म्हणजे या पोर्न मध्ये पाहणं. खरतर मित्रानो पोर्न इंडस्ट्री ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. आणि तुम्ही त्याचे एक कस्टमर आहात अश्या नको त्या मार्गाला जायला लागतो. खरतर आपणच आपल्या शरीराला कमकुवत करतो, भटकत जातो. आलेल्या अपयशाला सामोरे तर जातो पण त्याच महत्त्व , त्याचे कारण आपण कधीच पाहत नाही. कारण आपल्या डोक्याला सुखाची व्याख्या माहीत झालेली असते आणि ती म्हणजे या पोर्न मध्ये पाहणं. खरतर मित्रानो पोर्न इंडस्ट्री ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. आणि तुम्ही त्याचे एक कस्टमर आहात म्हणून तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे कारण हे नुकतंच मिळालेल तरुणपण वाटत तितकं सुखद जरी असल तरी आजच्या होणाऱ्या चुका या भविष्यात त्याची किंमत पूर्ण करून घेतात, म्हणून हा सगळा खटाटोप कारण हे नुकतंच मिळालेल तरुणपण वाटत तितकं सुखद जरी असल तरी आजच्या होणाऱ्या चुका या भविष्यात त्याची किंमत पूर्ण करून घेतात, म्हणून हा सगळा खटाटोप कारण हल्ली, मोबाइलच्या एका क्लिकवर तुमच्या स्क्रीनवर सगळं उपलब्ध होत हे सगळं. पण लक्षात ठेवा तुमच्या नकळत तुम्ही या जगाच्या स्पर्धेतून बाद होत जाता. तुमच्या पैकी कित्येक मित्रांना खूप मोठं काहीतरी करायच आहे पण ते होत नाही त्याच कारण तुम्ही शोधलं पाहिजे . मी म्हणत नाही की पोर्न हेच एक कारण असू शकते कारण हल्ली, मोबाइलच्या एका क्लिकवर तुमच्या स्क्रीनवर सगळं उपलब्ध होत हे सगळं. पण लक्षात ठेवा तुमच्या नकळत तुम्ही या जगाच्या स्पर्धेतून बाद होत जाता. तुमच्या पैकी कित्येक मित्रांना खूप मोठं काहीतरी करायच आहे पण ते होत नाही त्याच कारण तुम्ही शोधलं पाहिजे . मी म्हणत नाही की पोर्न हेच एक कारण असू शकते अति मोबाईलचा वापर, चुकीचे मार्गदर्शन, प्रेमभंग असे कित्येक कारणे असू शकतात. “\nआकाश आता मणलावून सगळं ऐकत होता. त्याला सगळं काही आपल्याच विषयी चालू आहे अस वाटत होत.\n“वर्तुळ या आमच्या संघटने तर्फे आम्ही अश्या आमच्या मित्रांना या अश्या कित्येक व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. खरतर बोलण्यासाठी खूप काही आहे या अश्या कित्येक व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. खरतर बोलण्यासाठी खूप काही आहे पण आता विश्राम घेतो पण आता विश्राम घेतो जाता जाता एक आमच्या संघटनेच पॉम्प्लेट तुम्हा सर्वांना देऊन जातोय. यामध्ये आमचा संपर्क क्रमांक, आमच्या संघटनेशी जोडण्यासाठी आपण त्याच्या वापर करू शकता. किंवा पत्ता ही आहे तुम्ही डायरेक्ट मला येऊन भेटु सुद्धा शकता. आपल्या संघटनेतर्फे आपण दर आठवड्याला रविवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करतो जाता जाता एक आमच्या संघटनेच पॉम्प्लेट तुम्हा सर्वांना देऊन जातोय. यामध्ये आमचा संपर्क क्रमांक, आमच्या संघटनेशी जोडण्यासाठी आपण त्याच्या वापर करू शकता. किंवा पत्ता ही आहे तुम्ही डायरेक्ट मला येऊन भेटु सुद्धा शकता. आपल्या संघटनेतर्फे आपण दर आठवड्याला रविवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करतो मला आशा आहे की आपल्यातील कित्येक विद्यार्थी नक्की आम्हाला येऊन भेटतील मला आशा आहे की आपल्यातील कित्येक विद्यार्थी नक्की आम्हाला येऊन भेटतील धन्यवाद \nलेक्चर संपताच हॉलच्या दरवजाताच शिपाई सर्वांना पॉम्पलेट देत होता. आकाश आणि सदानंद दोघेही ते पॉम्पलेट घेतात.\n बकवास बोलत होता तो कर्णिक का फरणिक काय तर व्यसन आहे पोर्न व्यसन काय तर व्यसन आहे पोर्न व्यसन भावा म्हणावं कधी ये आमच्याकडचे एचडी व्हिडिओ बघायला भावा म्हणावं कधी ये आमच्याकडचे एचडी व्हिडिओ बघायला मग कळलं त्याला काय असतं ते मग कळलं त्याला काय असतं ते ” सदानंद हातातील पॉम्पलेट फाडत म्हणाला.\nआकाश मात्र कित्येक वेळ त्या पॉम्पलेटला बघत बसला. त्याला पाहून सदानंद म्हणाला.\n जायचा विचार तर नाहीना तुझा चल बाबा असल्याच्या नको नादी लागू\nआकाश हळूच तो कागद आपल्या खिशात ठेवतो. आणि सदानंद सोबत हॉस्टेलवर येतो.\nरात्रभर तो कर्निकांच्या गोष्टीचा विचार करत बसतो. मोबाईल नंबर पाहतो. डायल करतो परत कट करतो.\n“ते म्हणताय ते मला खरतर वाटतंय पण वाईट असत हे पाहणं तर आनंद भेटला नसता ना पण वाईट असत हे पाहणं तर आनंद भेटला नसता ना काय वाईट काही कळत नाहीये मला त्यापेक्षा उद्या त्यांना डायरेक्ट जाऊन भेटलो तर त्यापेक्षा उद्या त्यांना डायरेक्ट जाऊन भेटलो तर पण नको कॉलेज मध्ये कळलं तर चेष्टा करतील सगळे नकोच ते \nरात्रभर आकाश या गोष्टीचा विचार करत बसला, त्या रात्री त्याने हस्तमैथुन केल नाही, ना पोर्न पाहिला नाही. तो फक्त विचार करत राहिला. आणि झोपी गेला.\nवर्तुळ || कथा भाग १३ ||\nवर्तुळ || कथा भाग १५ ||\nबंगला नंबर २२ || कथा भाग ९ || सुटका || मराठी भयकथा ||\nबंगला नंबर २२ || कथा भाग ८ || शोध || मराठी भयकथा ||\nबंगला नंबर २२ || कथा भाग ७ || दोन दिवस || मराठी भुतकथा ||\nRead Next Story कार्तिकेय प्रज्ञाविवर्धन स्तोत्र || Devotional ||\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.accessoryruihexuan.com/resin-button-machine", "date_download": "2022-12-01T13:47:49Z", "digest": "sha1:DDKXIRUMVBKYOXQ5BTJSJB6V3IGE67OA", "length": 7509, "nlines": 166, "source_domain": "mr.accessoryruihexuan.com", "title": "चीन राळ बटण मशीन उत्पादक आणि कारखाना - Ruihexuan", "raw_content": "\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nअॅल्युमिनियम जीन्स बटण नखे\nअॅल्युमिनियम रिव्हेट बटण खिळे\nस्टेनलेस स्टील जीन्स बटणाचा मागील भाग\nअॅल्युमिनियम जीन्स बटणाचा मागील भाग\nराळ बटण मशीन उत्पादक\nआम्ही आहोतराळ बटण मशीनचीन मध्ये व्यावसायिक निर्माता आणि पुरवठादार. मध्ये आम्ही विशेषीकृत झालो आहोतराळ बटण मशीनअनेक वर्षे. आमच्या उत्पादनांना चांगला सेवा फायदा आहे. आम्ही चीनमध्‍ये तुमचा दीर्घकालीन भागीदार बनण्‍यासाठी उत्सुक आहोत.\nRuihexuan अनेक वर्षांपासून राळ बटण मशीन उत्पादन करत आहे आणि चीनमधील व्यावसायिक राळ बटण मशीन उत्पादक आणि पुरवठादारांपैकी एक आहे. शिवाय, आम्ही प्रमाणपत्रे उत्तीर्ण केली आहेत. आमचे उत्पादन राळ बटण मशीन केवळ उच्च गुणवत्तेचे नाही तर कमी किमतीला देखील समर्थन देते. तुम्हाला आमच्या उत्पादनांमध्ये स्वारस्य असल्यास, आम्ही तुम्हाला समाधानकारक किंमत देऊ आणि किंमत सूची देऊ. सल्लामसलत आणि वाटाघाटीसाठी आमच्या कारखान्याला भेट देण्यासाठी आम्ही नवीन आणि जुन्या ग्राहकांचे मनापासून स्वागत करतो.\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.bluepad.in/article?id=148358", "date_download": "2022-12-01T12:58:50Z", "digest": "sha1:VUPJPXEBJZ6TCG4LWTS5HEXJVNYIHJ7R", "length": 1200, "nlines": 20, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepad", "raw_content": "\nगुरू माझी आस गुरु माझा ध्यास म्हणून तर मी घेत आहे हा श्वास आणि त्याच्या कृपेने मुखात माझ्या येतो आहे घास,श्वासे श्वासे नामस्मरण व्हावे आणि या डोळ्यातून गुरुगंगा वहात गुरु चरणी लीन व्हावी हीच माझी आस. म्हणून तर या भावाने प्रत्येक ज्ञानाचा घास घेत आहे. आणि गुरू चरणी लीन होऊन तल्लीन होत आहे. असा भाव कायम रहाऊ दे हीच आस गुरू चरणी मी समर्पित करीत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00732.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/health-insurance/", "date_download": "2022-12-01T13:20:46Z", "digest": "sha1:GGU42SCUUGT33NNPJYIJEQ7S4MCR6B6H", "length": 2753, "nlines": 54, "source_domain": "kokanshakti.com", "title": "Health insurance ✒ Kokanshakti", "raw_content": "\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nGovernment Scheme : केंद्र सरकार नागरिकाना लाभ मिळावा यासाठी अनेक योजना आणत असते. या योजनाद्वारे सरकार सामान्य नागरीकांना विविध सुविधांचा लाभ देण्याचा प्रयत्न करते. या योजनांचा...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathiudyojak.com/government-business-loan-scheme/", "date_download": "2022-12-01T12:25:14Z", "digest": "sha1:KGEYV5JT6LWNEHZH7AGU2MHW4CFIKI23", "length": 30114, "nlines": 303, "source_domain": "marathiudyojak.com", "title": "सरकारी व्यवसाय कर्ज योजना: 7 Government Business loan Scheme 2022 - मराठी उद्योजक", "raw_content": "\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nBusiness Ideas ५४ कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी Ideas मराठीमध्ये\nमोबाईल वरून घरबसल्या कमवा पैसे आणि दिवसाला कमवा 5 ते 10 हजार रुपये.\nSmall Business Idea: ही उत्पादने दररोज लागतात घरात, तुमच्या परिसरात हा व्यवसाय सुरू करा तुम्ही 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता.\nKisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा\nPaytm सक्सेस स्टोरी – ई-कॉमर्स पेमेंट सिस्टम आणि आर्थिक तंत्रज्ञान कंपनी.\nजर तुम्हाला 2022 मध्ये व्यवसाय कर्ज घ्यायचे असेल, तर या लेखात आपण सरकारी व्यवसाय कर्ज योजना काय आहे, व्याज दर काय आहे, पात्रता, या कर्जांचे कागदपत्रे काय आहेत आणि या व्यवसाय कर्जासाठी आपण अर्ज कसा करू शकतो याची तपशीलवार माहिती घेऊ. योजना, इत्यादी, म्हणून तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचा. Government Business loan Scheme\nमुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा\nव्यवसाय कर्ज हे सुरक्षित आणि असुरक्षित कर्ज दोन्ही प्रकारचे असते. कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था व्यवसाय कर्ज देण्यापूर्वी ग्राहकाचा क्रेडिट इतिहास तपासते, त्यामुळे तुमचा CIBIL स्कोर खूप चांगला असावा. जर तुम्ही सावकाराच्या सर्व अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला आकर्षक व्यवसाय कर्ज व्याजदराने व्यवसाय कर्ज मिळू शकते. तुम्ही कोणत्याही बँकेचे विद्यमान ग्राहक असाल तर तुम्हाला त्वरित व्यवसाय कर्ज मिळू शकते.\nभारत सरकारच्या एमएसएमई आणि स्टार्टअप व्यवसाय कर्ज अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा\nभारत सरकारच्या एमएसएमई आणि स्टार्टअप व्यवसाय कर्ज योजना\nखालील संस्था NCSBs अंतर्गत लाभ घेऊ शकतात:\n4.राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) अनुदान\n6.क्रेडिट हमी योजना (CGS)\nसरकारी व्यवसाय कर्जाची कागदपत्रे आवश्यक आहेत\nसरकारी व्यवसाय कर्जासाठी पात्रता\nभारत सरकारच्या एमएसएमई आणि स्टार्टअप व्यवसाय कर्ज योजना\nखाली भारत सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या काही महत्त्वाच्या व्यावसायिक कर्ज योजना दिल्या आहेत, ज्याद्वारे तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकता:\nPSB/MSME कर्ज ५९ मिनिटांत\nराष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) अनुदान\nक्रेडिट हमी योजना (CGS)\nबँक क्रेडिट सुविधा योजना\nही योजना भारत सरकारने 2015 मध्ये सुरू केली होती. देशातील जवळपास कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेला भेट देऊन तुम्ही प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेचा मुख्य उद्देश लोकांना सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेची मुख्य वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.\nहे कर्ज मुख्यत्वे लहान व्यवसाय आणि स्टार्टअपसाठी वापरले जाते.\nहे कर्ज नॉन-कॉर्पोरेट स्मॉल बिझनेस सेक्टर (NCSBS) अंतर्गत येणाऱ्या उद्योगांसाठी दिले जाते.\nया योजनेअंतर्गत तुम्हाला 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते.\nहे कर्ज घेतल्यावर महिलांना व्याजदरात सवलत दिली जाते.\nया योजनेचे नेतृत्व MUDRA (मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी) करत आहे.\nखालील संस्था NCSBs अंतर्गत लाभ घेऊ शकतात:\nमुद्रा योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज\nस्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश देशाचा आर्थिक विकास करणे आणि मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे हा आहे. भारत सरकार या योजनेअंतर्गत स्टार्टअप विकासासाठी त्वरित कर्ज प्रदान करते. भारत सरकारच्या या व्यवसाय कर्ज योजनेत सामील होऊन तुम्ही आकर्षक व्याजदरावर कर्ज मिळवू शकता.\nहे पण वाचा :\nकमी गुंतवणुकीसह शीर्ष 5 नवीन लहान क्रिएटिव्ह व्यवसाय कल्पना. Top 5 New Business Ideas\n3.PSB/MSME कर्ज ५९ मिनिटांत\nही व्यवसाय कर्ज योजना भारताच्या पंतप्रधानांनी 2018 साली सुरू केली होती. ही एक लघु उद्योग कर्ज योजना आहे. या योजनेअंतर्गत तुमचे ५ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज अवघ्या एका तासात पास होते. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारने psbloansin59minutes.com हे अधिकृत पोर्टल देखील सुरू केले आहे. या कर्जाअंतर्गत कर्जाची रक्कम 1 लाख रुपयांपासून सुरू होऊन 5 कोटी रुपयांपर्यंत आहे. Government Business loan Scheme\n4.राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (NSIC) अनुदान\nसरकारने लघु उद्योगांसाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रामुख्याने दोन प्रकारचे आर्थिक लाभ दिले जातात, विपणन सहाय्य आणि कच्चा माल सहाय्य. या व्यवसाय कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतीही सुरक्षा ठेव करण्याची आवश्यकता नाही.\nही योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती जी भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) द्वारे शासित आहे. या योजनेंतर्गत लाभार्थीला 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. ही योजना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय आणि महिला उद्योजकांसाठी सुरू करण्यात आली आहे. या श्रेणींमध्ये येणारे लोक स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकत नसतील, तर केंद्र सरकार त्यांना मदत करते.\n6.क्रेडिट हमी योजना (CGS)\nदेशातील MSME क्षेत्रातील उद्योगांना बळकट आणि सुविधा देण्यासाठी भारत सरकारने सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी क्रेडिट हमी योजना (CGSMSE) सुरू केली आहे. सूक्ष्म आणि लघु उद्योग करू इच्छिणाऱ्यांसाठी ही शासकीय व्यवसाय कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. तुम्ही देशातील कोणत्याही सार्वजनिक, खाजगी किंवा ग्रामीण बँकेला भेट देऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. या योजनेंतर्गत 5 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी सूक्ष्म उद्योगांना 85% क्रेडिट सुविधा दिली जाते.\nहे पण वाचा :\nमिनी बँक कशी सुरू करावी.\n7.बँक क्रेडिट सुविधा योजना\nया योजनेअंतर्गत सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी कर्ज दिले जाते. या योजनेंतर्गत दिले जाणारे कर्ज नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन (NSIC) द्वारे दिले जाते. नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन हे कर्ज ग्राहकांना बँकेमार्फत पुरवते.\nसरकारी व्यवसाय कर्जाची कागदपत्रे आवश्यक आहेत\nवेगवेगळ्या योजनांसाठी कागदपत्रे वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात. म्हणून, कागदपत्रे तपासण्यासाठी, आपण प्रथम त्या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासावे किंवा आपण आपल्या जवळच्या बँकेत जाऊन कागदपत्रांची माहिती घेऊ शकता. काही सामान्य कागदपत्रे खाली दिली आहेत:\nयोग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्ज\nकेवायसी दस्तऐवज (व्यवसाय अस्तित्वाचा पुरावा, भागीदारी करार, निगमन प्रमाणपत्र, दुकाने आणि स्थापना प्रमाणपत्र, असोसिएशनचे लेख (AOA))\nसरकारी व्यवसाय कर्जासाठी पात्रता\nवेगवेगळ्या प्रकारच्या कर्जासाठी पात्रता वेगळी असते. तुम्ही तुमच्या जवळच्या बँक किंवा वित्तीय संस्थेला भेट देऊन या व्यवसाय कर्जाच्या पात्रतेबद्दल माहिती मिळवू शकता. काही कर्जदात्याच्या अधिकृत वेबसाइटवर पात्रतेचा पर्याय आहे जिथून तुम्ही तुमच्या पात्रतेची गणना करू शकता.\nकोणीही व्यवसाय कर्ज, पगारदार आणि स्वयंरोजगाराचा लाभ घेऊ शकतो. तुमचा व्यवसाय छोटा असो वा मोठा, तुम्ही तुमच्या व्यवसायानुसार कर्ज घेऊ शकता. व्यवसाय कर्जासाठी अर्जदाराचे वय साधारणपणे 25 ते 66 वर्षे दरम्यान असते. अर्जदाराची पात्रता ग्राहकाचे वय, उत्पन्न, देयकाची स्थिती, राहण्याचे ठिकाण, व्यवसाय स्थिती, CIBIL स्कोअर इतर घटकांवर अवलंबून असते.\nसरकारी व्यवसाय कर्जासाठी अर्ज कसा करावा\nबहुतेक व्यवसाय कर्ज बँका आणि वित्तीय संस्थांद्वारे प्रदान केले जातात. अर्ज करण्यासाठी, तुम्हाला बँकेच्या किंवा वित्तीय संस्थेच्या जवळच्या शाखेत जावे लागेल. जवळच्या शाखेला भेट देऊन आणि कर्ज देणाऱ्याशी संपर्क साधून तुम्ही सहजपणे व्यवसाय कर्जासाठी अर्ज करू शकता.\nकाही अधिकृत वेबसाइटद्वारे कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा देतात. तुम्हाला फक्तअधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, त्यानंतर ऑनलाइन अर्ज करा पर्यायावर क्लिक करा आणि फॉर्म भरा. तुम्ही कस्टमर केअर नंबरवर कॉल करून व्यवसायासाठी सरकारी अनुदान कर्जासाठी देखील अर्ज करू शकता. Government Business loan Scheme\n➡️ बिझनेस विषयी माहिती साठी व मदती साठी जॉईन करा आमचा मराठी उद्योजक व्हॉट्सॲप ग्रूप\nबिझनेस व्हिडीओ पाहणयासाठी मराठी उद्योजक Youtube चॅनल ला सबस्क्राइब करा.\n🕹️माहिती आवडल्यास पुढे शेअर करा. आणि कमेंट बॉक्स मद्ये कळवा तुम्हाला कोणता बिझनेस विषयी माहिती पाहिजे.\nbike loan : सुपर बाईक खरेदी करण्यासाठी कर्ज हवे, SBI 90% पर्यंत कर्ज देत आहे, तपशील येथे जाणून घ्या\n ई-कॉमर्स चे प्रकार आणि ई-कॉमर्स ही नवी संधी\nडोमिनोज पिझ्झा फ्रँचायझी व्यवसाय योजना Domino’s Pizza Franchise Business Plan\nट्रेडमार्क ™ नोंदणी कशी आणि का करावी\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nPost Office Loan: पोस्ट ऑफिसमधून कर्ज कसे मिळवायचे, फक्त 10 मिनिटांत संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nMy business: घरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना. आणि महिन्याला कमवा 15 ते 30 हजारघरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना.\nCNG पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nPost Office Recruitment: पोस्ट ऑफिस भर्ती 2022 ऑनलाइन फॉर्म 10वी पास, 98083 पोस्ट ऑफिस रिक्त जागा\nसरकारी दारूचे ठेके उघडण्याचे नियम, परवाना, नोंदणी, नफ्याची माहिती Alcohol License\n१००व्यवसाय कल्पना (100 business Ideas)\nमॅडम मी वाघमारे संगम रामराव रा.केदारकुंटा,ता. देगलूर, जि. ना...\nसर मुद्रा लोन महाराष्ट्र साठी उपलद्ध नाही काय कोल्हापूर जिल्...\nमराठी उद्योजक WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा \nमराठी उद्योजक : संभाजी नगर\nमराठी उद्योजक : मुंबई 2\nमराठी उद्योजक : अहमदनगर 2\nमराठी उद्योजक : नाशिक 2\nमराठी उद्योजक: पुणे 2\nमराठी उद्योजक – फेसबुक गृप\nमराठी उद्योजक Telegram Group\nमराठी उद्योजक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये सामील व्हा\nDistrict * अहमदनरअकोलाअमरावतीसंभाजीनगरबीडभंडाराबुलढाणाचंद्रपूरधुळेगडचिरोलीगोंदियाहिंगोलीजळगावजालनाकोल्हापूरलातूरमुंबई शहरमुबई उपनगरनागपूरनांदेडनंदुरबारनाशिकधाराशीवपालघरपरभणीपुणेरायगडरत्नागिरीसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापूरठाणेवर्धावाशीमयवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/698297", "date_download": "2022-12-01T12:44:34Z", "digest": "sha1:MITSKOGO3XWCVNKFSEY2NRLV6N37K7PC", "length": 2179, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ग्लेन जॉन्सन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ग्लेन जॉन्सन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:५३, २४ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: cs:Glen Johnson\n१९:३०, १४ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: uk:Ґлен Джонсон)\n०४:५३, २४ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: cs:Glen Johnson)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/02/24/madhumeh-rugn-vish-fal/", "date_download": "2022-12-01T13:14:12Z", "digest": "sha1:S4JXSIST7ULEY5DIWAKTSS66DKXKBENS", "length": 6956, "nlines": 51, "source_domain": "news32daily.com", "title": "मधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी विष ठरू शकतात ही फळे, चुकूनही खाऊ नये!! - ENEWS MARATHI", "raw_content": "\nमधुमेह असणाऱ्या रुग्णांसाठी विष ठरू शकतात ही फळे, चुकूनही खाऊ नये\nमधुमेह असणाऱ्या लोकांना खाण्यापिण्याची अत्यंत काळजी घ्यावी लागते. काय खावे आणि केव्हा खावे हे त्या रुग्णाला चांगल्या प्रकारे माहित असणे फार महत्वाचे आहे. जर आपणास रक्तातील साखर वाढवु द्यायची नसेल आणि मधुमेह आपल्यासाठी जीवघेणा बनू इच्छित नसाल तर खाण्याची काळजी घ्या.\nजरी आपल्याला फळं खाण्याची आवड आहे तरीही, आपण काय खावे आणि काय खाऊ नये याची काळजी घ्या बहुतेकदा असे मानले जाते की फळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात, परंतु असे बरेच फळ आहेत जे मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातील साखर वाढवतात. मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती फळं खाऊ नये हे जाणून घेऊया …\nभारतात वृद्धांपासून लहान मुलांपर्यंतच्या मुलांनाही मधुमेहाचा त्रास आहे. महिलांना मधुमेहाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे, म्हणून अन्न आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. मधुमेह मध्ये, आपण आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणे सर्वात महत्वाचे आहे. म्हणूनच डॉक्टर रुग्णांना खाण्यापिण्या विषयी बोलतात.\nडाळिंब – त्याचप्रमाणे मधुमेहाच्या रुग्णांनी डाळिंबाचे सेवन ही कमी करावे. डाळिंबामध्ये नैसर्गिकरित्या साखर असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील वाढते. साखर सर्व फळांमध्ये नैसर्गिकरित्या अस्तित्त्वात असली तरी ती काही फळांमध्ये जास्त असते आणि रुग्णाला नुकसान करते.\nकेळी- जर आपल्याला केळी आवडत असतील आणि मधुमेह असेल तर आपण केळी खाणे बंद केले पाहिजे. वास्तविक, केळी खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांना केळी त्रास देतो. यामुळे त्यांच्या साखरेची पातळी अनियंत्रित होऊ शकते.\nEnews Marathi वरील लेखाची पुष्टी करत नाही, अमलात आणण्या पूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.\nया आयुर्वेदिक गोष्टी खाऊन राजा महाराजा आपल्या बायकांना देत असत लैं’गीक सुख….\nमहिला आणि पुरुषांच्या से’क्स लाईफसाठी वरदान आहे स्वयंपाक घरातील ही गोष्ट,मिळेल सं’भोगाचा आनंद\nया लक्षणांवरून कळेल,तुमची प्रसूती नॉर्मल होईल की सिझर…\nPrevious Article चित्रपट निर्मात्याने सोबत झोपण्याची ऑफर दिल्यावर ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीने दिले असे सडेतोड उत्तर..\nNext Article करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या दुसऱ्या मुलाचे नाव झाले कन्फर्म\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-120/", "date_download": "2022-12-01T14:42:09Z", "digest": "sha1:4KFGF6LULNWWOGV46PP3SWPBTJ4XWO3C", "length": 5112, "nlines": 119, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "नाम हें अमृत भक्तासी - संत सेना महाराज अभंग - १२० - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nनाम हें अमृत भक्तासी – संत सेना महाराज अभंग – १२०\nनाम हें अमृत भक्तासी – संत सेना महाराज अभंग – १२०\nनाम हें अमृत भक्तासी दिधलें \nठेवणें ठेविलें होतें गुप्त ॥१॥\nप्रत्यक्ष अवतार धरिला अलंकापुरी\nमार्ग तो निर्धारी दाखविला ॥२॥\nनाम तो घेतां नारद मुनि ॥३॥\nकलियुगामाजी न घडे साधन\nजातील बुडोन महा डोहीं ॥४॥\nरामकृष्ण हरी गोविंद गोपाळ\nस्मरा वेळोवेळां सेना म्हणे ॥५॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nनाम हें अमृत भक्तासी – संत सेना महाराज अभंग – १२०\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00733.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/15243/", "date_download": "2022-12-01T13:37:39Z", "digest": "sha1:WNMSAVWRKR2TLDZSDNIVAQMLU7JQWFWQ", "length": 9314, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "शिवप्रेमींचा मोठा विजय! संभाजी बिडीचं नाव बदलणार; कंपनीनं पत्रकच काढलं | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra शिवप्रेमींचा मोठा विजय संभाजी बिडीचं नाव बदलणार; कंपनीनं पत्रकच काढलं\n संभाजी बिडीचं नाव बदलणार; कंपनीनं पत्रकच काढलं\nपुणे: गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या व मागील काही दिवसांपासून शिवप्रेमींनी पुन्हा ऐरणीवर आणलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अपमानाचा एक विषय कायमचा निकाली निघणार आहे. पुण्यातील साबळे वाघिरे आणि कंपनीनं ” या आपल्या उत्पादनाचं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. तसं पत्रक कंपनीनं प्रसिद्धिस दिलं आहे.\nमहाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या संभाजी महाराजांचं नाव एका विडीला देण्यावरून शिवप्रेमींच्या भावना तीव्र होत्या. यापूर्वीही याबाबतच्या चर्चेला अनेकदा तोंड फुटलं होतं. मात्र, यावेळी संभाजी ब्रिगेडसह काही संघटनांनी हा विषय लावून धरला होता. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आंदोलनही सुरू केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यांनीही सोशल मीडियातून विषयी आवाज उठवला होता. लोकभावनेचा आदर करून कंपनीनं याबाबत ताबडतोब निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यांना भाजपचे आमदार नीतेश राणे यांचीही साथ मिळाली होती. नीतेश यांनी थेट ‘धूर काढण्याची’ भाषा केली होती. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.\nसाबळे वाघिरे आणि कंपनीनं आपल्या उत्पादनाचं नाव बदलण्याचं निश्चित केलं आहे. सर्व संघटनांच्या व जनतेच्या भावनांचा आदर करून आम्ही हा निर्णय घेतला आहे. मात्र, याबाबतची सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्यास काही दिवस लागतील याची नोंद संबंधितांनी घ्यावी, असं आवाहनही कंपनीनं केलं आहे. ‘विडी व्यवसाय हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. संभाजी महाराजांच्या आदरापोटीच आमच्या वडिलांनी या उत्पादनला त्यांचे नाव दिले होते. त्यामागे अवमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता. २०११ मध्ये संभाजी ब्रिगेडच्या मागणीनुसार आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो व छत्रपती हा शब्द पॅकेटवरून हटवला होता. आताही आमची भूमिका सकारात्मक आहे. आमच्या व्यवसायावर ६० ते ७० हजार कामगारांचा प्रंपच सुरू आहे. यात प्रामुख्यानं महिलांचा समावेश आहे. आम्ही तडकाफडकी नाव बदलले तर आमच्या व्यवसायाची साखळी तुटेल. हा व्यवसाय बंद पडला तर हजारो कुटुंबांवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळं सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंती कंपनीच्या प्रमुखांनी केली आहे.\nPrevious articleपरेश रावल झाले नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे नवे चेअरमन\nNext articleसंजय राऊत 'मातोश्री'वर दाखल\ndhule police, पार्टीसाठी घरातून बाहेर पडला, मात्र सकाळी थेट मृतदेह आढळला; गळ्यावर व्रण असल्याने कुटुंब हादरलं\nudayanraje bhosale, भाजपमधूनच उदयनराजेंची कोंडी\nSolapur: शंभर टक्‍क्‍यांच्या उंबरठ्यावर उजनी धरण\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.udyojakghadwuya.com/2016/05/blog-post_20.html", "date_download": "2022-12-01T13:45:07Z", "digest": "sha1:IKXOMNMD2BEGEW52JBOBJHM2GGA7YBWA", "length": 17318, "nlines": 261, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "आईन्स्टाइन आणि मिस्टर बिन यांची कथा - चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया अंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास मानसशास्त्र लेख आईन्स्टाइन आणि मिस्टर बिन यांची कथा\nआईन्स्टाइन आणि मिस्टर बिन यांची कथा\nचला उद्योजक घडवूया ११:३५ PM अंतर्मन आकर्षणाचा सिद्धांत आत्मविकास मानसशास्त्र लेख\nआईन्स्टाइन : मी तुला एक प्रश्न विचारेल आणि तू मला एक प्रश्न विचारायचा. जर तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले तर तू मला एक रुपया देणार. जर मी तुझ्या प्रश्नाचे उत्तर नाही देवू शकलो तर मी तुला १००० रुपये देईल.\nमिस्टर बिन : ठीक आहे.\nआईन्स्टाइन : (मिस्टर बिनला कठीण प्रश्न विचारला)\nमिस्टर बिन : (आईन्स्टाइनला १ रुपया दिला)\nआईन्स्टाइन : ठीक आहे. आता तुझी पाळी.\nमिस्टर बिन : असा कुठचा प्राणी आहे ज्याचे ४ पाय आहे, जेव्हा तो रस्ता पार करताना २ पायांवर करतो, आणि जेव्हा तो परत जातो तेव्हा तेव्हा त्याचे ५ पाय असत\nआईन्स्टाइन : (खूप विचार करतो) मी हरलो. मी उत्तर देवू शकत नाही. (आईन्स्टाइन मिस्टर बिनला १००० रुपये देतात)\nआईन्स्टाइन : पण मिस्टर बिन असा कुठचा प्राणी आहे तो\nमिस्टर बिन : (आईन्स्टाइनला १ रुपया देतो).\nजग अश्या लोकांनी भरले आहे, तर्कावर कल्पनेने, इच्छा शक्तीने प्रत्येक वेळेस मात केली आहे, धाडसी लोक कधीच आपल्या बरोबर किंवा आपल्या पेक्षा हुशार व्यक्तींशी स्पर्धा करताना घाबरत नाही, कारण त्यांना माहित असते कि अनुभव हा चार भिंतीमध्ये बसून भेटणार नाही.\nअश्विनीकुमार चला उद्योजक घडवूया ८०८०२१८७९७\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकचरा वाहून नेणाऱ्या गाडीचा सिद्धांत\nपरीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना खुले पत्र\nकसा लागला वडापाव चा शोध\nआईन्स्टाइन आणि मिस्टर बिन यांची कथा\nAMAZON १२००० करोड गुंतवणूक आणि तुम्ही\nजगप्रसिद्ध मुष्ठीयोद्ध \"मुहोम्मद अली\" ची प्रोस्ताह...\nबिल गेट्स – ११ नियम जे तुम्ही शाळेत कधीच नाही शिकणार\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://arogyanama.com/reduced-anxiety-with-curd-buttermilk/", "date_download": "2022-12-01T12:18:35Z", "digest": "sha1:AGALUXGUTWLGFCL3PHGO2WMFF4NAV72V", "length": 5456, "nlines": 69, "source_domain": "arogyanama.com", "title": "रोज दही व ताक खाल्ल्याने कमी होते चिंता - arogyanama.com", "raw_content": "\nरोज दही व ताक खाल्ल्याने कमी होते चिंता\nin Food, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम- ताक-दह्यासारख्या काही खाद्यपदार्थांमध्ये प्रोबायोटिक्स नैसर्गिक रुपात आढळून येते. त्यांना गुड बॅक्टेरियाच्या रुपातही ओळखले जाते. कारण ते हानीकारक बॅक्टेरियासोबत दोन हात करतात आणि आतड्यांमध्ये त्यांना आपले बस्तान बसविण्यापासून रोखते. सोबतच अन्न पचविण्यामध्येही प्रोबायोटिक्सची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.\nचीनच्या शांघाय शहरातील जियो टोंग युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ मेडिसिनच्या शास्त्रज्ञांनी याआधी केलेल्या २१ अध्ययनांचे विश्लेषण करून त्याआधारे हा निष्कर्ष काढला आहे. त्यांच्यातील १४ अध्ययनांमध्ये गट मायक्रोब्जला नियंत्रित करण्यासाठी प्रोबायोटिक्सवर जोर देण्यात आला. दुसरीकडे ११ अध्ययनांमध्ये आतड्यांमध्ये आढळून येणाऱ्या बॅक्टेरियाला नियंत्रित केल्यामुळे चिंता, काळजीवर सकारात्मक प्रभाव दिसून आला.\nदही व ताकामध्ये आढळून येणाऱ्या प्रोबायोटिक्समुळे फक्त आतड्यांतील बॅक्टेरियाच नियंत्रणात ठेवण्यासच मदत होत नाही, तर त्यामुळे मेंदूची कार्यक्षमताही सुधारली जाऊ शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या पद्धतीने चिंता, घोर कमी करण्यास मदत मिळू शकते.\nHow To Lose Weight | ‘ही’ आहे ती 1 गोष्ट जी कमी करते वजन, वितळेल पोटाची चरबी, आत जाईल पोट, केवळ अशी करा सेवन\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - How To Lose Weight | तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...\nयावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल\nSakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे\nWinter Tips | हिवाळ्यात सर्दी आणि तापाचा त्रास होत असेल तर ‘हे’ 5 पदार्थ टाळा\nHeart Disease | हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://graphicdose.in/good-night-status-in-marathi/", "date_download": "2022-12-01T13:54:14Z", "digest": "sha1:YFXTLPQGDMJQOXVO4EFOB4V5K7BEXM7A", "length": 20639, "nlines": 297, "source_domain": "graphicdose.in", "title": "100+ उत्कृष्ट Good night status in Marathi - Graphic Dose", "raw_content": "\nकिंमत पैशाला कधीच नसते किंमत पैसे कमावतांना केलेल्या कष्टाला असते\nखोटं ऐकायला तेव्हा मजा येते जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं\nसर्वात मोठं वास्तव लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात\nदुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्याचे आभार मानलेले असतात\nकोणी आपल्याला फसवलं या दुःखापेक्षा आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद काही वेगळाच\nविरोधक हा एक असा गुरु आहे जो तुमच्या कमतरता परिणामा सहित दाखवुन देतो\nचूक कोणाचीही असू दे नेहमी सॉरी तीच व्यक्ती बोलते ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते\nसगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात ती फक्त पहायची असतात\nआठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात\nसरडा तर नावाला बदनाम आहे खरा रंग तर माणसं बदलतात\nजेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत\nवास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे\nशब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात\nगर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर माणसंच साथ देतात\nकधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्या साठी वेळ काढावा जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल\nहरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण एक गोष्ट अशी आहे कि जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही आणि ते असते आपलं आयुष्य आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं\nनातं इतकं सुंदर असावंकी तिथे सुख दुःखसुध्दा हक्काने व्यक्त\nपाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते या जगात नाते तर सगळेच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते\nआयुष्यात कितीही चांगली कर्मकरा पण कौतुक हे स्मशानातच होतं\nजे हरवले आहेत तेशोधल्यावर परत मिळतील पणजे बदलले आहेत तेमात्र कधीच शोधून मिळणार नाहीत…\nकोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय पसंत करु नका आणि त्या व्यक्तीला समजून न घेता गमावु पण नका\nसत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो\nखोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार\nसुख आहे सगळ्यांजवळ पण,\nते अनुभवायला वेळ नाही…\nइतरांकडे सोडा पण स्वतःकडे\nआनंद हा एक ‘भास’ आहे,\nज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे..\nदुःख हा एक ‘अनुभव’ आहे,\nतरीही अशा जीवनात तोच जिंकतो,\nज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.\nइतक्या जवळ रहा की,\nइतक्याही दूर जाऊ नका की,\nसंबंध ठेवा नात्यात इतका की,\nआशा जरी संपली तरीही,\nनातं मात्र कायम राहील…\nएखाद्या गोष्टीत हरलो तर,\nती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते,\nत्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत,\nही भावना जास्त भयंकर असते…\nसंकटाचे हे ही दिवस जातील..\nआज जे तुम्हाला पाहून हसतात,\nते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील…\nआपण सगळेच जण झोपतो..\nपण कुणीच हा विचार करत नाही,\nआपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,\nत्याला झोप लागली का.\nदुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही,\nआणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही,\nकिती दिवसाचे आयुष्य असते\nआजचे अस्तित्व उद्या नसते,\nमग जगावे ते हसुन-खेळून,\nकारण या जगात उद्या काय होईल,\nते कुणालाच माहित नसते,\nजेव्हा आपण लोकांना वेळ देतो,\nतेव्हा त्यांना असं वाटतं की,\nआपण नेहमी Free असतो,\nपण त्यांना हे कळत नाही की,\nआपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…\nगर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा,\nमाफी मागून ती नाती जपा,\nकारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,\nमांजरीच्या कुशीत लपलंय कोण\nइटुकली पिटुकली पिल्ले दोन\nछोटे छोटे डोळे, इवले इवले कान,\nपांघरून घेऊन झोपा आता छान…\nसत्य आणि स्पष्ट बोलणारा\nकडू वाटत असला तरी,\nतो धोकेबाज कधीच नसतो…\nखोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार\nकधी कोणावर जबरदस्ती करू\nनका की त्याने तुमच्या साठी\nजर त्या व्यक्तीला खरंच तुमची\nकाळजी असेल तर तो स्वतःहून\nकधी कोणावर जबरदस्ती करू\nनका की त्याने तुमच्या साठी\nजर त्या व्यक्तीला खरंच तुमची\nकाळजी असेल तर तो स्वतःहून\nसगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात..\nती फक्त, पहायची असतात…\nदुःखात देवाला आठवण्याचा हक्क,\nत्यांनाच असतो. ज्यांनी सुखात त्याचे..\nआपण कोणाला फसवलं नाही,\nयाचा आनंद काही वेगळाच असतो…\nजो तुमच्या आनंदासाठी हार मानतो,\nत्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही…\nविश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला,\nकि तो परत कधीच बसत नाही…\nस्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका..\nकारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना\nस्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते..\nअन ज्यांना तुम्ही आवडत नाही,\nकधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही…\nरात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत,\nचांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे,\nकाळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका,\nकारण सारे जग विश्रांती घेत असतांना,\nकुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे…\nजग गरजेच्या नियमानुसार चालत असते,\nथंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,\nउन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..\nतुमची किंमत तेव्हा होईल\nजेव्हा तुमची गरज लक्षात येईल…\nविरोधक हा एक असा गुरु आहे,\nपरिणामा सहित दाखवुन देतो…\nआपण सगळेच जण झोपतो..\nपण कुणीच हा विचार करत नाही,\nआपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,\nत्याला झोप लागली का…\nकाल आपल्याबरोबर काय घडले,\nउद्या आपल्याला काय घडवायचे आहे,\nम्हणूनच आता निवांत झोपा…\nजर विश्वास देवावर असेल ना,\nतर जे नशिबात लिहलंय,\nविश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना,\nतर देव सुद्धा तेच लिहिणार,\nजे तुम्हाला हवं आहे…\nएक तर विजय प्राप्ती मिळेल,\nकिंवा पराजयातुन अनुभव मिळेल…\nविजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल..\nपरंतु खरा योद्धा तोच,\nजो पराजय होणार हे माहित असूनही,\nजगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि\nतुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत.\nस्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका..\nकारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना\nस्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते..\nअन ज्यांना तुम्ही आवडत नाही,\nकधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही…\nतुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,\nपाहावं म्हणून नव्हे तर,\nत्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून.\nपण मला मात्र माझी\nस्वप्नातली दुनियाच बरी आहे…\nकोणालाच यश मिळत नाही कारण\nज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत.\nविरोधक हा एक असा गुरु आहे,\nपरिणामा सहित दाखवुन देतो…\nजे तुम्हाला आपले समजतात…\nहरण्याची पर्वा कधी केली नाही,\nजिकंण्याचा मोह हि केला नाही.\nनशिबात असेल ते मिळेलच..\nपण प्रयत्न करणे मी सोडणार नाही.\nजग गरजेच्या नियमानुसार चालत असते,\nथंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,\nउन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो..\nतुमची किंमत तेव्हा होईल\nजेव्हा तुमची गरज लक्षात येईल…\nआकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत.\nमाणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत.\nशक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.\nआयुष्य जास्त सुंदर वाटत.\nNew Born Baby Wishes in Marathi | नवजात बाळाला आशीर्वाद व शुभेच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2022-12-01T13:22:56Z", "digest": "sha1:5ESX5GSPRJ2R6432HEQUU3WN6NLOF7QF", "length": 8680, "nlines": 54, "source_domain": "marathitimes.in", "title": "धनत्रयोदशीला या राशींचे नशीब चमकेल. शनिदेव करणार आहे बदल. सोन्याच्या नाण्यापेक्षाही जास्त चमकून उठेल यांचे भाग्य. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nधनत्रयोदशीला या राशींचे नशीब चमकेल. शनिदेव करणार आहे बदल. सोन्याच्या नाण्यापेक्षाही जास्त चमकून उठेल यांचे भाग्य.\nमंडळी ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते. असे म्हटले जाते की व्यक्तीने चांगले कर्म केल्यास शनिदेव शुभ फळ देतात. पण त्याचवेळी ते वाईट कृत्यांसाठी शिक्षा देखील करतात. शनिदेव सध्या मकर राशीत वक्रि आहे. आणि २३ ऑक्टोबरला मार्गी होईल. धनत्रयोदशी सुद्धा याच दिवशी आहे.\n२३ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजून १९ मिनिटांनी मार्गी मकर राशीत असेल. आणि जानेवारी २०२३ पर्यंत याच स्थितीत राहील. ज्योतिष शास्त्रानुसार शनि देवाचा मार्ग असल्याने सर्व राशीच्या लोकांवर त्याचा प्रभाव पडेल. शनीची ही चाल काही राशींसाठी शुभ ठरणार नाही. त्याचबरोबर काही लोकांच्या नशिबाने आर्थिक प्रगती होऊ शकते. जाणून घेऊयात या काळात कोणत्या राशीचे लोक भाग्यवान असते. पहिली मेष रास.\nमेष रास- ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव मार्गी असल्यामुळे मेष राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडेल. या काळात तुम्हाला खूप नशिबाची साथ मिळेल. करिअरमध्ये यश मिळू शकेल. सामाजिक स्थिती देखील वाढू शकेल. परदेशातूनही तुम्हाला फायदा होऊ शकतो. या काळात मेष राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ आणि मानसन्मान वाढण्याची दाट शक्यता आहे.\nतुळ रास- तुळ राशीच्या लोकांसाठी ही हा काळ शुभ राहील. तुमचे उत्पन्न वाढेल. ज्यांना आर्थिक आघाडीवर अडचणी येत होत्या त्यांचा काळही बदलणार आहे. या राशीच्या लोकांचे जुने वाद संपुष्टात येऊ शकतात. अनेक स्थानिकांना भौतिक लाभही मिळू शकतो. तुळ राशीच्या लोकांना सगळ्या गोष्टीत लाभच होईल.\nधनु रास- धनु राशीच्या लोकांनाही शनिदेव मार्गी असल्यामुळे खूप लाभ होईल. अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो. या काळात तुम्हाला प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल. पदवीधरांना लग्नाची संधी मिळू शकते. यासोबतच थांबलेले पैसे परत मिळवून समाजात प्रतिष्ठा वाढेल.\nमीन रास- मीन राशीच्या लोकांवरही शनि देवाची कृपा असेल. मानसिक तणावातून आराम मिळेल. आर्थिक टंचाई सारखी समस्या येणार नाही. नोकरीतही वेळ तुमच्या अनुकूल असेल. व्यवसायातही यश मिळण्याची दाट शक्यता आहे.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.mandarvaidya.com/blog/?gps_toll", "date_download": "2022-12-01T12:19:05Z", "digest": "sha1:MZIND7KQ7XNOZ6GMHQQ7KL33MNAQ2NN3", "length": 2611, "nlines": 40, "source_domain": "www.mandarvaidya.com", "title": "आता FASTAG बंद होणार. - Mandar's - Mandar Vaidya : master in web & graphics", "raw_content": "आता FASTAG बंद होणार.\nआता FASTAG बंद होणार.\nघ्या... नवीन बातमी. आता ही बातमी आनंददायी आहे का त्रासदायक आहे ते येणारा काळच ठरवेल. काही काळापूर्वी सुरु झाले आणि आज देखील सुरळीतरित्या सुरु नसलेली FASTAG टोल कार्यप्रणाली बंद होण्याची शक्यता रस्ते आणि महामार्ग वाहतूक मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी वर्तवली आहे.\nनवीन पद्धतीत टोल वसुली ही एखाद्या वाहनाने टोल देय असलेल्या महामार्गावरून किती अंतर प्रवास केला त्या प्रमाणात GPS द्वारे मोजणी करून टोल आकारणी करण्यात येणार आहे. आज पर्यंत ही टोल आकारणी दोन टोल नाक्यांदरम्यान करण्यात येते. या पद्धतीमध्ये कमी अंतर प्रवास करून देखील जास्ती रक्कम टोल पोटी भरावी लागते.\nजमशेदपूरच्या टाटा स्टील प्लांट मध्ये स्फोट\nखाल्या मिठाला जागणारा पत्रकार : पवन जैस्वाल.\nआता FASTAG बंद होणार.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/28-october-2022-current-affairs-in-marathi/", "date_download": "2022-12-01T12:27:39Z", "digest": "sha1:TDQKDYIN7IHHHTN3LKNSCCOPLZ3A2SCS", "length": 32445, "nlines": 225, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२८ ऑक्टोबर चालू घडामोडी – Daily Current Affairs for MPSC Exams - MPSC Today", "raw_content": "\n1 २८ ऑक्टोबर चालू घडामोडी\n1.1 भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान वेतन मिळेल, असे बीसीसीआयने म्हटले\n1.2 वर्ल्ड एनर्जी आउटलुक 2022 अहवाल\n1.3 ब्लू बीचेसच्या यादीत आणखी 2 किनारे जोडले गेले आहेत\n1.4 FATF ने उच्च जोखीम असलेल्या देशांच्या यादीत म्यानमारचा समावेश केला\n1.5 अमन सेहरावत अंडर-23 जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला\n1.6 FIPRESCI ने ‘पाथेर पांचाली’ला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले\n1.7 एलॉन मस्क यांनी घेतला ट्विटरचा ताबा, मालकी हक्क मिळताच CEO पराग अग्रवालांची हकालपट्टी:\n1.8 आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातमध्ये; वायू दलाची सी-२९५ मालवाहू विमानं बनणार बडोद्यात:\n1.9 नोकरदारांना २०२३ मध्ये ‘अच्छे दिन’, जगातील सर्वाधिक पगारवाढ भारतात; पाकिस्तानची अवस्था आणखी वाईट होणार:\n1.10 पंतप्रधान मोदींची ऋषी सुनक यांच्याशी चर्चा; दूरध्वनी संभाषणात संबंध दृढ करण्याबाबत एकमत:\n2 चालू घडामोडी प्रश्नमंजुषा\nRRB NTPC, बँकिंग, पोलीस आणि अन्य भरती परीक्षांमध्ये हे सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारले जातात. बहुतांश परीक्षांमध्ये करंट अफेअर्सशी संबंधित प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान विषयातले हे प्रश्न वर्तमान परिस्थितीशी निगडीत असतात.\n२८ ऑक्टोबर चालू घडामोडी\nभारतीय पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान वेतन मिळेल, असे बीसीसीआयने म्हटले\n– भेदभावाचा सामना करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतातील पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंसाठी समान मॅच फी भरण्याची घोषणा केली.\n– 2022 च्या सुरुवातीला, न्यूझीलंड क्रिकेट (NZC) ने देशाच्या खेळाडूंच्या संघटनेशी एक करार केला, ज्यामुळे महिला क्रिकेटपटूंना मुख्य खेळाडूंइतकेच मोबदला मिळू शकला.\n– भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ही भारतीय क्रिकेट प्रशासकीय संस्था आहे.\n– संस्थेचे मुख्यालय मुंबईतील वानखेडे स्टेडियमच्या क्रिकेट केंद्रात आहे.\n– BCCI भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीन संघांचे व्यवस्थापन करते, पुरुष राष्ट्रीय संघ, महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि राष्ट्रीय अंडर-19 क्रिकेट संघ.\nभारतीय पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना समान वेतन मिळेल, असे बीसीसीआयने म्हटले\nवर्ल्ड एनर्जी आउटलुक 2022 अहवाल\n– इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीने आपला वर्ल्ड एनर्जी आउटलुक 2022 अहवाल 27 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध केला, ज्यामध्ये 2025 मध्ये जागतिक उत्सर्जन शिखरावर असेल असे नमूद केले.\n– WEO अहवालात असे म्हटले आहे की युक्रेन संघर्षामुळे उद्भवलेल्या जागतिक ऊर्जा संकटाचे सर्वांसाठी दूरगामी परिणाम होत आहेत.\n– इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी ही पॅरिसमधील स्वायत्त आंतरशासकीय संस्था आहे.\n– संस्थेची स्थापना 1974 मध्ये झाली होती आणि ती संपूर्ण जागतिक ऊर्जा क्षेत्रावरील धोरणात्मक शिफारसी, परीक्षा आणि डेटा प्रदान करते ज्यामध्ये अलीकडेच कार्बन उत्सर्जन रोखणे आणि पॅरिस करारासारखी जागतिक हवामान लक्ष्ये गाठणे यावर लक्ष केंद्रित केले जाते.\n– IEA चे 31 सदस्य देश आणि 11 असोसिएशन देश जागतिक ऊर्जा मागणीच्या 75% दर्शवितात.\nब्लू बीचेसच्या यादीत आणखी 2 किनारे जोडले गेले आहेत\n– पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आणखी दोन भारतीय किनारे, मिनिकॉय थंडी आणि कदम यांनी ब्लू बीचच्या प्रतिष्ठित यादीत प्रवेश केला आहे.\n– भारतामध्ये आता 12 ब्लू फ्लॅग बीचेस आहेत, जे इको-लेबल जगातील सर्वात स्वच्छ समुद्रकिनारे म्हणून गौरवले गेले आहेत.\n– ब्लू फ्लॅग प्रमाणपत्रासाठी पात्र होण्यासाठी जवळपास 33 निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.\n– यापैकी काही निकषांमध्ये पाणी विशिष्ट गुणवत्ता मानकांची पूर्तता करणे, कचरा विल्हेवाटीची सुविधा असणे, अपंगांसाठी अनुकूल असणे, प्रथमोपचार उपकरणे असणे आणि समुद्रकिनाऱ्याच्या मुख्य भागात पाळीव प्राण्यांना प्रवेश नसणे यांचा समावेश आहे.\n– मंजूर झाल्यास, समुद्रकिनारे एका वर्षासाठी पात्रता प्रदान केली जातात आणि त्यांच्या स्थानांवर ध्वज फडकवण्याचा अधिकार कायम ठेवण्यासाठी दरवर्षी अर्ज करणे आवश्यक आहे.\nब्लू बीचेसच्या यादीत आणखी 2 किनारे जोडले गेले आहेत\nFATF ने उच्च जोखीम असलेल्या देशांच्या यादीत म्यानमारचा समावेश केला\n– फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने म्यानमारचा समावेश उच्च जोखीम असलेल्या देशांच्या यादीत केला आहे ज्याला ‘ब्लॅक लिस्ट’ म्हटले जाते, ज्यामध्ये मनी लाँडरिंग, दहशतवादी वित्तपुरवठा आणि प्रसार वित्तपुरवठा रोखण्यासाठी सरकारमधील धोरणात्मक कमतरता आहेत.\n– उत्तर कोरिया आणि इराणसह म्यानमार या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.\n– फेब्रुवारी 2020 मध्ये केलेल्या धोरणात्मक कमतरतेची नोंद करण्यात अयशस्वी झाल्यामुळे हे शहर उच्च-जोखीम असलेल्या राष्ट्रांच्या FATF यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले.\n– फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स ही 1989 मध्ये स्थापन झालेली आंतरसरकारी संस्था आहे.\n– मनी लाँड्रिंगचा सामना करण्यासाठी धोरणे वाढविण्यासाठी G7 च्या पुढाकाराने ही संस्था स्थापन करण्यात आली.\n– 2001 मध्ये दहशतवादासाठी वित्तपुरवठा समाविष्ट करण्यासाठी त्याच्या आदेशाचाही विस्तार करण्यात आला.\nअमन सेहरावत अंडर-23 जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला\n– अमन सेहरावतने कुस्तीमध्ये अंडर-23 वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.\n– पोन्टेवेद्रा, स्पेन येथे सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला.\n– अमन सेहरावतने अंतिम फेरीत १६ वर्षीय ज्युनियर युरोपियन रौप्यपदक विजेता तुर्कीच्या अहमत डुमनचा १२-४ असा पराभव करून पुरस्कार पटकावला.\n– भारताने U-23 जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2022 मध्ये सहा पदके जिंकली – एक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य.\nअमन सेहरावत अंडर-23 जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारा\nFIPRESCI ने ‘पाथेर पांचाली’ला सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले\n– दिग्गज चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या “पाथेर पांचाली” या चित्रपटाला इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (FIPRESCI) ने सर्वकाळातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट म्हणून घोषित केले आहे.\n– 1955 च्या चित्रपटाला भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील पहिल्या दहा चित्रपटांमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे, जो FIPRESCI च्या इंडिया चॅप्टरने केलेल्या सर्वेक्षणानंतर घोषित करण्यात आला आहे.\n– बिभूतिभूषण बंदोपाध्याय यांच्या 1929 साली याच नावाच्या बंगाली कादंबरीवर आधारित, “पाथेर पांचाली” ही रे यांच्या दिग्दर्शनात पदार्पण होती.\nएलॉन मस्क यांनी घेतला ट्विटरचा ताबा, मालकी हक्क मिळताच CEO पराग अग्रवालांची हकालपट्टी:\nएलॉन मस्क यांनी गुरुवारी ट्विटर करार पूर्ण केला असून कंपनीची मालकी मिळताच मस्क यांनी सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह व्यवस्थापनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे, मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांचा समावेश आहे.\nरॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कंपनीच्या कर्मचाऱ्यांचीही हकालपट्टी होणार असून त्यामुळे ट्विटरच्या सुमारे सात हजार कर्मचाऱ्यांपुढे रोजगाराचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.\nगुरुवारी एलॉन मस्क यांनी एक ट्वीट करत ट्विटर विकत घेण्याच्या उद्देशाबाबत माहिती दिली होती. ‘‘भविष्यातील नागरिकांसाठी एक डिजिटल चौक असणे आवश्यक आहे, त्यामुळेच मी ट्वीटर खरेदी केले आहे. याठिकाणी विविध विचारसरणीचे लोक हिंसा टाळून वादविवाद करू शकतील. सध्या समाजमाध्यमे अतिउजवे आणि अतिडावे यात विभागली जाण्याची भीती आहे. त्यामुळे तिरस्कार आणि समाजातील दरी वाढत जाईल,’’ असे ट्वीट मस्क यांनी केले होते. तसेच त्यांनी ट्विटर मुख्यालयाला भेट देत ट्वीटरच्या बायोमध्ये ‘ट्वीट चीफ’ असेल लिहिले होते.\nएलॉन मस्क यांनी ट्विटरच्या व्यवहारातून काढता पाय घेतल्यानंतर हे प्रकरण डेल्वेअर चान्सरी न्यायालयापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर न्यायालयाने मस्क यांना शुक्रवापर्यंत करार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसर २८ तारखेला हा व्यवहार पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.\nआणखी एक मोठा प्रकल्प गुजरातमध्ये; वायू दलाची सी-२९५ मालवाहू विमानं बनणार बडोद्यात:\nभारतीय वायू दलासाठी आवश्यक असलेल्या एअरबसचे तंत्रज्ञान असलेल्या सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी अखेर बडोद्यात केली जाणार आहे. संरक्षण विभागाचे सचिव अजय कुमार यांनी याबाबतची घोषणा आज केली आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या ३० ऑक्टोबरला होणार असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत.\nएअरबस कंपनीची ‘एअरबस डिफेन्स अँड स्पेस’ आणि टाटाची ‘ टाटा ऍडव्हान्स सिस्टीम लिमिटेड’हे संयुक्तरित्या बडोद्यात सी-२९५ या मालवाहू विमानांची निर्मिती करणार आहेत. यानिमित्ताने आणखी एक मोठा प्रकल्प हा गुजरातमध्ये होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.\n४ ते १० टन पर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता असलेली एकूण ५६ सी-२९५ मालवाहू विमाने घेण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. यानुसार एअरबस, टाटा आणि भारतीय वायू दलात तब्बल अडीच अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २१ हजार कोटी रुपयांचा करार झाला आहे. यानुसार एअरबस १६ मालवाहू विमाने ही थेट तयार करुन देणार आहे. तर उर्वरित ४० मालवाहू विमानांची निर्मिती आता बडोद्यात केली जाणार आहे.\nसध्या भारतीय वायू दलात असलेल्या, जुन्या तंत्रज्ञानाच्या एचएस ७४८ Avro या मालवाहू विमानांची जागा सी-२९५ ही मालवाहू विमाने घेतील. पॅराट्रुपर्स आणि सैन्य दलासाठी आवश्यक सामानाची वाहतूक करण्याकरता या मालवाहू विमानांचा उपयोग होणार आहे.\nनोकरदारांना २०२३ मध्ये ‘अच्छे दिन’, जगातील सर्वाधिक पगारवाढ भारतात; पाकिस्तानची अवस्था आणखी वाईट होणार:\nमहागाईने सर्वसामान्य त्रस्त असतानाच आगामी वर्षात नोकरदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये भारतात जगातील सर्वाधिक पगारवाढ होणार आहे, असे ‘वर्कफोर्स कन्सल्टन्सी ईसीए इंटरनॅशनल’ या संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.\nभारतात ४.६ टक्क्यांनी ही पगारवाढ अपेक्षित असल्याचे या सर्वेक्षणात नमुद करण्यात आले आहे. भारतानंतर व्हिएतनाममध्ये ४ टक्क्यांनी तर चीनमध्ये ३.८ टक्क्यांनी पगारवाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अत्यंत कमी पगारवाढ होणाऱ्या पाच देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश आहे. पाकिस्तानमध्ये वेतनवाढीचा दर -९.९ टक्के राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.\nसर्वाधिक पगारवाढ होणाऱ्या टॉप १० देशांच्या यादीत आशिया खंडातील आठ देशांचा समावेश आहे. वाढत्या महागाईमुळे जगभरात पगारवाढीमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या सर्वेक्षणानुसार जागतिक स्तरावर केवळ ३७ टक्के देशांमध्ये वेतनवाढ अपेक्षित आहे. वेतनाच्या बाबतीत सर्वाधिक फटका युरोपीय देशांना बसला आहे. या देशांमध्ये अत्यंत कमी वेतनवाढ होण्याचा अंदाज सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.\nइंग्लंडमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सरासरी ३.५ टक्के वाढ होऊनही महागाईचा दर ९.१ टक्क्यांनी वाढल्याने खऱ्या अर्थाने वेतन ५.६ टक्क्यांनी घसरले आहे. या सर्वेक्षणानुसार पुढील वर्षी अमेरिकेतील कर्मचाऱ्यांच्याही पगारवाढीवर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nपंतप्रधान मोदींची ऋषी सुनक यांच्याशी चर्चा; दूरध्वनी संभाषणात संबंध दृढ करण्याबाबत एकमत:\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांचे दूरध्वनीवरून अभिनंदन केले. या वेळी दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ करण्यासोबत मुक्त व्यापार करारावरही चर्चा झाली. सुनक यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.\n‘मी नव्या भूमिकेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल आभार मानतो. सुरक्षा, संरक्षण आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवून दोन्ही लोकशाही देश किती मोठी झेप घेऊ शकतात, याबाबत मी उत्साहित आहे,’ असे ट्वीट सुनक यांनी केले. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारेही सुनक यांना शुभेच्छा दिल्या होत्या.\n‘सर्वसमावेशक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आम्ही एकत्र काम करू. समतोल मुक्त व्यापार करार लवकरात लवकर अस्तित्वात यावा, यावरही आमचे एकमत झाले आहे,’ असे ट्वीट मोदींनी केले. सुनक हे ब्रिटनचे सर्वात तरुण आणि पहिले बिगर-श्वेतवर्णीय पंतप्रधान झाल्यानंतर आता सरकार स्थिर झाल्याचे चित्र आहे.\nतसेच बोरीस जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री असताना सुनक हे भारतासोबत मुक्त व्यापार कराराचे पाठीराखे होते. त्यामुळे भारतासोबत व्यापार करारावर अधिक वेगाने काम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\n२८ ऑक्टोबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)\n२७ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n२६ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n२५ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n२४ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\n२३ ऑक्टोबर २०२२ चालू घडामोडी\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/06/23/6775/", "date_download": "2022-12-01T14:02:19Z", "digest": "sha1:ZPCAWURV7HATAQT2JY3YKOFPXCXBY2H6", "length": 15899, "nlines": 148, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "*आमदारांच्या हस्ते हुपरीत महा ई* *सेवा केंद्राचे* *उद्घाटन.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज*. – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n*आमदारांच्या हस्ते हुपरीत महा ई* *सेवा केंद्राचे* *उद्घाटन.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज*.\n*आमदारांच्या हस्ते हुपरीत महा ई* *सेवा केंद्राचे* *उद्घाटन.* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज*.\n*आमदारांच्या हस्ते हुपरीत महा ई* *सेवा केंद्राचे* *उद्घाटन.*\n*मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा न्यूज*.\nहातकणंगले तालुक्यातील चांदीच्या दागीन्यासाठी प्रसिद्ध असलेले हुपरी शहरामधील नागरिकांची शासकीय कामाची कागदपत्रे, व दाखले काढणेसाठी हुपरीतून तालुक्याला जाऊन हेलपाटे घालावे लागायचे.\nहुपरीच्या नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून शब्बीर कलावंत संकलित महाराष्ट्र ई सेवा केंद्र स्थापन करण्यात आले.\nया सेवा केंद्राचे उद्घाटन हातकणंगले तालुक्याचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे याच्यां हस्ते करण्यात आले. या वेळी\nहुपरीच्या नवनिर्वाचित प्रथम महिला नगराध्यक्षा सौ.जयश्री गाठ मॅडम ,नगरसेवक, भागातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित समारंभ पार पडला.\nया वेळी आमदार राजूबाबा आवळे म्हणाले या सेवा केंद्रामुळे हुपरीच्या नागरिकांना शासकीय कामासाठी लागणार सर्व कागदपत्रे दाखले तात्काळ उपलब्ध करून देऊन नागरिकांना चांगल्या प्रकारे सेवा द्यावी आणी या सेवा केंद्रामुळे हुपरीच्या नागरिकांची तालुक्याचे हेलपाटे व वेळ वाचणार आहे. महाराष्ट्र ई सेवा सुरू केले बद्दल शब्बीर कलांवत यांचे आमदार साहेबांनी नागरिकांच्या वतिने आभार मानले.\nनाशिकःसख्या भाऊ बनला पक्का वैरीःरक्ताचा वाहिला पाट ( प्रविण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्युज ) नाशिक मधील म्हसरुळ येथे धक्कादायक घटना घडली\n‘ *नोवेल कोरोना’ या पुस्तकाचे* *पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते* *प्रकाशन* *मोहन शिंदे ब्यूरोचीफ युवा मराठा* *न्यूज*\n🛑 तिजोरीत खडखडाट असताना… मंत्र्यांसाठी वाहन खरेदी….🛑 ✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\n🛑 ” रवा नारळ बर्फी ” कशी बनवावी… वाचा आणि बनवा 🛑 ✍️ खवय्ये\nमाझं गाव माझं गा-हाणं\nअंतिम वर्षांच्या परीक्षा संदर्भात शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय… मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00734.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-IFTM-4-shops-22-bikes-burnt-in-fire-in-parbhani-5816026-NOR.html", "date_download": "2022-12-01T14:51:05Z", "digest": "sha1:QQF3L37IOASSRX74SLYUQGUPSU55LJIY", "length": 3823, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "परभणीत आग; 4 दुकाने, 22 दुचाकी जळून खाक | 4 shops, 22 bikes burnt in Fire in Parbhani - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपरभणीत आग; 4 दुकाने, 22 दुचाकी जळून खाक\nपरभणी- येथील जिंतूर रस्त्यावरील तलरेजा चित्र मंदिरासमोर सोमवारी (दि.१९) पहाटेच्या दरम्यान लागलेल्या आगीत चार दुकानांसह जुन्या २२ मोटारसायकली जळून खाक झाल्याची घटना घडली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.\nशहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तलरेजा चित्रपट गृहासमोर फर्निचर, अॉटो कन्सल्टन्सी, आॅटो गॅरेज आणि शीतपेय विक्री केंद्र अशी चार दुकाने आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास या दुकानांना अचानक आग लागल्याचे लक्षात आले . फर्निचरच्या दुकानाला सुरुवातीस आग लागल्याचे सांगण्यात आले . विविध लाकडी साहित्य तयार करणाऱ्या दुकानाला लागलेली आग भडकत गेली आणि बावीस गाड्यांसह दुकाने जळाली. गेल्या काही महिन्यांपासून ही दुकाने भाड्याने घेण्यात आली होती. या आगीत एक कार आणि गॅरेजमधील साहित्यही जळाले . बावीस मोटारसायकलींमध्ये विविध कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. आगीचे कारण समजू शकले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-IFTM-ration-card-aaddar-link-5820008-NOR.html", "date_download": "2022-12-01T13:24:41Z", "digest": "sha1:R3RIQJZUHVW4YKR6326C26EKUXPT32YH", "length": 3034, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "​रेशनकार्ड-आधार लिंक; मुदतीत वाढ करण्यास उच्च न्यायालयाचा नकार | Ration card- Aaddar link - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n​रेशनकार्ड-आधार लिंक; मुदतीत वाढ करण्यास उच्च न्यायालयाचा नकार\nमुंबई- रेशनकार्ड आधार क्रमांकाशी लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मुदतीत वाढ करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला अाहे. आधार लिंकसाठी शेवटची तारीख ३१ मार्च २०१८ आहे.\nदुसरीकडे, अर्जदारांना रेशनकार्डच्या डिजिटायझेेशनमध्ये येत असलेल्या अडचणी तत्काळ दूर कराव्यात, असे निर्देशही हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला दिले अाहेत. या अडचणींमुळे अद्यापही लाखो नागरिकांचे रेशनकार्ड आधारशी लिंक झालेले नाही. न्या. शंतनू केमकर आणि न्या. राजेश केतकर यांच्या न्यायपीठाने नाशकातील सामाजिक कार्यकर्ते अझीझ पठाण यांच्या याचिकेवर हे निर्देश दिले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://findallinone.com/mr/advert-category/sangameshwar/", "date_download": "2022-12-01T12:59:34Z", "digest": "sha1:RGMNW4YG6QL24FPRD2UURAQHEYASS746", "length": 4267, "nlines": 49, "source_domain": "findallinone.com", "title": "Sangameshwar – FIND", "raw_content": "\nसर्व जाती धर्मातील वधुवर यादी उपलब्ध\nश्री.संदेश चंद्रकांत घोले, योगिनी सोसायटी गिम्हवणे तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी. ४१५७१२ 9987862126 / 9821465948\nराधाकृष्ण वधू सल्लागार मंडळाची यादी उपलब्ध\n201, दुसरा मजला, अंबिला निवास, तुंगारेश्वर सुइट, वसई पश्चिम, पालघर 401202. 9987862126/9821465948\nवधु पाहिजे, बिझनेसमन वर(29) आहे\nवय:-29, स्वतःचे बिझनेस, जात:- गवळी, इतर कोणत्या ही जातीत स्थळ चालेल वार्षिक उत्पन्न:-8, 9 लाख+ स्वतःचे घर चिपळूण मधे आहे मो.9987862126\nवर पाहिजे, सरकारी हॉस्पटलमध्ये कार्यरत घटस्पोटीत वधु31आहे\nघटस्पोटीत वधु(31)आहे. जात ९६ कुळी मराठा , मराठाच जातीत स्थळ चालेल, नोकरी मुंबईत मो. 9987862126\nवर पाहिजे, पोलिस खात्यात कार्यरत वधु-30 वर्ष आहे\nजात:- ९६कुळी मराठा,इतर जातीत स्थळ चालेल वार्षिक उत्पन्न:-4 लाख+ रत्नागिरी, नोकरी मुंबईत आहे मो.9987862126\nवर पाहिजे बीकॉम झालेली 29 वर्ष वधु आहे\nनोकरी प्राइवेट आहे वय:-29 वर्ष आहे जात हिंदू गवळी वार्षिक उत्पन्न:-3 लाख + रत्नागिरी, नोकरी मुंबईत आहे मो. 9987862126\nवधु पाहिजे. IT कंपनी, 31 वर्ष, उत्पन्न:-७ लाख+\nजात:- हिंदू गवळी इतर जातीत स्थळ चालेल वार्षिक उत्पन्न:-७ लाख+ रायगड ,नोकरी पुण्यात, स्वतःचे घर पुण्यात आहे मो. 9987862126\nवधु पाहिजे. प्रायव्हेट कंपनीत कार्यरत असलेले\nघटस्पोटीत वर आहेत वय:-45 वर्ष आहे. जात:- हिंदू गवळी, इतर कोणत्या ही जातीत स्थळ चालेल वार्षिक उत्पन्न:- 3 ,4 लाख+ दापोली रत्नागिरी,नोकरी मुंबईत, स्वतःचे 2 घर आहे मो. 9987862126\nराधाकृष्ण वधु-वर सूचक केंद्र\nगिम्हवणे, ता. दापोली, जि. रत्नागिरी | श्री.संदेश चंद्रकांत घोले 9987862126 / 9821465948\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-01T13:37:01Z", "digest": "sha1:MOHMN2MACKAAIM6EENGHBRVZ3QYEUBUK", "length": 15281, "nlines": 76, "source_domain": "live46media.com", "title": "स्वतःच्या चुकांमुळे स्वतःचेच करियर बरबाद करून बसले हे ५ बॉलीवूड कलाकार, ३ नंबरवाला तर होता खूपच घमंडी… – Live Media स्वतःच्या चुकांमुळे स्वतःचेच करियर बरबाद करून बसले हे ५ बॉलीवूड कलाकार, ३ नंबरवाला तर होता खूपच घमंडी… – Live Media", "raw_content": "\nस्वतःच्या चुकांमुळे स्वतःचेच करियर बरबाद करून बसले हे ५ बॉलीवूड कलाकार, ३ नंबरवाला तर होता खूपच घमंडी…\nनेहमी आपण आपल्या लाईफमध्ये कोणतीना कोणती चूक करून पश्चाताप करत असतो. मग ती पर्सनल असो किंवा प्रोफेशनल पण पश्चाताप करावाच लागतो. जर गोष्ट फिल्मी कलाकारांबद्दल करायची झाली तर अनेक बॉलीवूड कलाकार असे आहेत ज्यांच्या कोणत्याना कोणत्या चुकीमुळे त्यांचे करियर बरबाद झाले होते.\nयामधील काही कलाकार सावरले पण जास्त करून बरबाद झाले. एका काळामध्ये जे कलाकार खूपच लोकप्रिय होते त्यांचे नाव या लिस्टमध्ये सामील आहे. आपल्या चुकीमुळे बरबाद झाले हे बॉलीवूड कलाकार बॉलीवूडच्या या कलाकारांनी मुर्खपणा केला आणि फिल्मी करियर हरवून बसले. या लिस्टमध्ये तुमचा फेवरेट कलाकार तर नाही\nबॉबी देओल : बरसातमधून आपल्या करियरची सुपरहिट सुरवात करणाऱ्या अभिनेत्री बॉबी देओलचे करियर आता पूर्णपणे नष्ट होऊ लागले आहे. अनेक वर्षांनंतर त्याने हाउसफुल – ४ आणि रेस – ३ चित्रपटांमध्ये कमबॅक केले होते पण दर्शकांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले. बॉबीने गुप्त, अजनबी, बादल, क्रांति, हमराज, यमला पगला दीवाना, बिच्छू आणि सोल्जर सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.\nसंजय दत्त : बॉलीवूच्या संजूबाबाने सुद्धा वास्तव, रॉकी, साजन, सड़क, नाम, मुन्नाभाई एमबीबीएस, पीके, लगे रहो मुन्नाभाई, हसीना मान जाएगी सारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले पण त्याचा करियर ग्राफ या चित्रपटांमुळे देखील वर येऊ शकला नाही.\nगोविंदा : ८० आणि ९० च्या दशकामध्ये गोविंदाने खुद्दार, दुल्हे राजा, कूली नंबर-२, स्वर्ग, जोरू का गुलाम, द गैमलर, राजा बाबू, शोला और शबनम, आंखें, आग, कुंवारा, हीरो नंबर-१, अनाड़ी नंबर-१, महाराजा, हद कर दी आपने, दुलारा, बनारसी बाबू, हथक-ड़ी, आंटी नंबर-१, साजन चले ससुराल सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण २००० नंतर गोविंदाने काही फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केले आणि यानंतर त्याचा फक्त पार्टनर हा चित्रपट हिट झाला पण त्याचा करियर ग्राफ पूर्ण डाऊन झाला.\nभाग्यश्री : १९८९ मध्ये सलमान खानसोबत मैंने प्यार किया चित्रपटामधून आपल्या करियरची सुरवात करणारी भाग्यश्रीचा हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाला होत. यानंतर तिला अनेक चित्रपट ऑफर झाले पण भाग्यश्रीने १९९० मध्ये तिचा बॉयफ्रेंड हिमालयसोबत लग्न केले आणि चित्रपटामध्ये काम करण्याची तिची हि अट होती कि तिचा हिरो तिचा पतीच असावा. एकदोन चित्रपट तर निर्मात्यांनी बनवले पण ते फ्लॉप झाले आणि भाग्यश्रीला चित्रपटांमध्ये काम मिळण्यास बंद झाले.\nसनी देओल : ९० च्या दशकामध्ये सनी देओलने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यावेळी सनी खूपच महागड्या कलाकारांपैकी एक होता आणि एका चित्रपटासाठी ८० लाख रुपये फीस घेत होता. त्याने गदर एक प्रेम कथा, इंडियन, जीत, घातक, घायल, बॉर्डर, जिद्दी, अर्जुन पंडित, बेताब, डर, दामिनी, निगाहें, बिग ब्रदर, यमला पगला दीवाना, द हीरो, त्रिदेव, विश्वा-त्मा, लुटेरे सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.\nपण शेवटचे काही चित्रपट फ्लॉप झाले आणि त्याचे करियर डाऊन होत गेले\nकधीच सुधरणार नाही करन जोहर, स्वतःच्याच बे-डरूम मध्ये लावलाय या विवाहित महिलेचा फोटो, बोलला मी तिच्या फोटोकडे पाहून दररोज..’\nलग्नाच्या आधीच प्रेग्नेंट होऊन बसली ही सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री, फोटो पाहाल तर पायाखालची जमीन सरकेल तुमच्या..’ पहा\nअनेक वर्षांनी प्रियंकाने व्यक्त केले तिचे दुःख, बोलली एतराज चित्रपटात बो-ल्ड सिन शूट करताना माझ्या शरीरात…’\nPrevious Article एकेकाळी अनिल अंबानींच्या लग्नात जेवण वाढत होती हि मुलगी, आज आहे बॉलिवूड ची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री…\nNext Article घटस्फो टानंतर चमकले या 5 बॉलीवूड अभिनेत्रींचे करिअर, पतीच्या अनुपस्तीत दिले एकापेक्षा एक हिट चित्रपट…\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/18211/", "date_download": "2022-12-01T12:43:58Z", "digest": "sha1:IWY5SRBWZFHX7ET43FGHQ6P2D6HZGGNX", "length": 15790, "nlines": 224, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "तोल्काप्पियम्‌ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nतोल्काप्पियम्‌ : तमिळमधील सध्या उपलब्ध असलेला एक साहित्यशास्त्राविषयक व व्याकरणविषयक प्राचीनतम ग्रंथ. तोल्काप्पियनर हा त्याचा कर्ता. त्याचा काळ सर्वसाधारणपणे इ. स. पू. तिसरे शतक मानला जातो. तोल्काप्पियनर हा अगस्त्य (अगत्तियनर) ऋषीच्या बारा शिष्यांपैकी एक शिष्य मानला जातो. ‘काप्पियर’ नावाच्या एका वेल्लाळ कुटुंबात त्याचा जन्म झाला. नीलंतरू तिरुवीर ह्या पांड्य राजाने कपदपुरम्‌ येथे स्थापन केलेल्या दुसऱ्या ‘संघम्‌’ मधील तो एक मान्यवर व्याकरणकार व कवी होता. त्याच्याबाबत फारशी अधिकृत माहिती उपलब्ध नाही. हा ग्रंथ तीन भागांत विभागला असून प्रत्येक भागात नऊ प्रकरणे आहेत. ‘इलुत्तु’ नावाच्या पहिल्या भागात तमिळ भाषेचा ध्वनिविचार ‘सोल’ ह्या दुसऱ्या भागात रूपविचार व वाक्यविचार आणि ‘पोरुळ’ ह्या तिसऱ्या भागात वाङ्‌मयीन संकेत, छंदःशास्त्र व साहित्यशास्त्र यांचे विवेचन आलेले आहे. ह्या ग्रंथाच्या अनेक शतके आधी तमिळ वाङ्‌मयाचा विकास झालेला होता, हे उघडच आहे. कारण ग्रंथकार तमिळ साहित्यातील विविध प्रकारच्या रचनांचे आणि त्याच्या काळी प्रचलित असलेल्या वाङ्‌मयीन परंपरेचे नियम त्यात सांगतो. आधीच्या इतर व्याकरणकारांचाही उल्लेख त्याने आपल्या ग्रंथात केलेला आहे. प्रस्तुत ग्रंथातील ध्वनिविचाराचे व रूपविचाराचे विवेचन हे भक्कम पुराव्यावर आधारित असल्याचे आधुनिक भाषावैज्ञानिक मान्य करतात. ह्या ग्रंथाचा तिसरा भाग हा तत्कालीन वाङ्‌मयीन सिद्धांताबाबतच्या माहितीचे भांडारच आहे. ‘पोरुळ’ भागातील विवेचनातून इतिहासपूर्व तमिळ जीवनावर व संस्कृतीवर चांगला प्रकाश पडतो.\nवरदराजन्, मु. (इं.) सुर्वे, भा. ग. (म.)\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n—भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00735.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2021/08/blog-post_37.html", "date_download": "2022-12-01T12:58:09Z", "digest": "sha1:KEIULNJXN6Q36IW5FN4VYVBAJKCV7LEE", "length": 4515, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "ॲड. कुलदीपसिंह भोसले यांची भाजयुमोच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती", "raw_content": "\nमुख्यपृष्ठॲड. कुलदीपसिंह भोसले यांची भाजयुमोच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती\nॲड. कुलदीपसिंह भोसले यांची भाजयुमोच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती\nदि 22 : यशराज लॉन्स येथे भारतीय जनता युवा मोर्चाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये भाजप प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंग ठाकूर व आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील, सरचिटणीस राहुलजी लोणीकर, प्रदेश युवा वारियर्सचे संयोजक अनुपजी मोरे ,धाराशिव जिल्हा युवा मोर्चा प्रभारी अरुणजी पाठक, भाजप जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे यांच्या उपस्थितीत व भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजसिंहजी राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ॲड. कुलदीपसिंह रेवण भोसले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.नियुक्ति बद्दल भोसले यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/5th-and-8th-scholarship-examination-on-31st-july", "date_download": "2022-12-01T13:00:11Z", "digest": "sha1:UNH6LWGK2DMNDCEU7YMNLCYRNI3UDLAW", "length": 5621, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "५ वी आणि ८वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा ३१ जुलै रोजी - द वायर मराठी", "raw_content": "\n५ वी आणि ८वीच्या शिष्यवृत्ती परीक्षा ३१ जुलै रोजी\nमुंबई : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) २० जुलै २०२२ ऐवजी आता रविवार ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आले आहे.\nसद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश्य स्थिती व काही ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता ही परीक्षा २० जुलै २०२२ ऐवजी रविवार ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात येईल.\nयापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र ३१ जुलै २०२२च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे\nगांधी मेमोरियलकडून सावरकरांवर विशेषांक\nसंसदेच्या आवारात निदर्शने, धरणे, धार्मिक कार्यक्रमांना बंदी\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-01T13:11:07Z", "digest": "sha1:VO2BNDQZVR34WICJCPVNSQFGSYPSXJCN", "length": 13361, "nlines": 61, "source_domain": "marathitimes.in", "title": "शिवलिंगावर वाहिलेल बेलपत्र खाल्ल्याने काय होते. माहिती करून घ्या वेगवेगळे फायदे. नाहीतर आयुष्यभर पश्चताप करत बसाल. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nशिवलिंगावर वाहिलेल बेलपत्र खाल्ल्याने काय होते. माहिती करून घ्या वेगवेगळे फायदे. नाहीतर आयुष्यभर पश्चताप करत बसाल.\nमित्रांनो शिवलिंगावर अर्पण केलेलं बेलपत्र खाल्याने काय होतं मित्रांनो तुम्ही विचार देखील केला नसेल. एवढा प्रचंड बदल तुम्हाला जाणून येईल. तुम्ही म्हणाल हे मला आधी कसं काही माहित नव्हतं. जर तुम्ही जर हे बेलपत्र खाल्ल तर तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन तुम्हाला असे बदल घडून येतील की तुम्ही त्याचा विचारही केला नसेल.\nमित्रांनो ही माहीती तुमच्यासाठी खास आहे. मित्रांनो तुम्ही ही माहीती शेवटपर्यंत पहा. मित्रांनो ही माहीती निम्यातून सोडू नका. कारण मित्रांनो याच्यामध्ये सांगितलेली माहिती वाया जाणार नाही. तुमच्या भल्यासाठीच आहे. मित्रांनो शुभ लिंगावर आपण बेलपत्र अर्पण करत असतो.\nमित्रांनो हेच बेलपत्र आपण खाल्ल्याचे अनेक फायदे आहेत.\nत्यातील काही फायदे आज आपण या माहीतीमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो पहिला फायदा तो म्हणजे आपण शिवलिंगावरील जर बेलपत्र खाल्लं तर मित्रांनो आपल्याला जे रोग आहेत ते रोग नाही राहणार.\nशेवटी मित्रांनो तुमचा आरोग्य निरोगी होईल मित्रांनो तुम्हाला जर मधुमेह असेल साखर असेल डायबेटीस असेल म्हणजे हे एकच झाल. पण मित्रांनो डायबिटीज असेल तरी तुम्ही जर एक बेलपत्र खाल्ल मित्रांनो कमीत कमी रोज दोन बेलपत्र खाल्ली एक महिनाभर तर तुमची डायबिटीज पूर्णपणे बरी होऊन जाईल.\nमित्रांनो दुसरा फायदा तो म्हणजे तुम्ही जर शिवलिंगावरील बेलपत्र खाल्ले तर तुमच्यातील तामसी गुण आहेत. ते सर्व तांमसी गुण नाहीसे होतील. मित्रांनो तुमचं मन एकाग्र होईल शांत होईल. आणि तुम्ही जे काही कार्य हाती घेतला असेल जे काही काम हाती घेतला असेल ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही एकनिष्ठ संपूर्ण ध्यान देऊन ते काम पूर्ण करचाल.\nआणि मित्रांनो त्यातून येणारा पैसा धन ते तुम्हाला टिकून राहण्यासाठी देखील मदत होईल. मित्रांनो यासोबतच मित्रांनो तुम्ही जर शिवलिंगावरील बेलपत्र खाल्लं तर मित्रांनो तुम्हाला सर्व भूत भविष्य वर्तमान यातील अगोदरचच दिसायला सुरुवात होईल. मित्रांनो तुम्हाला जर एखादे संकट येणार असेल तर ते तुम्हाला अगोदरच तुम्हाला ते संकट दिसेल.\nमित्रांनो जर तुमच्याकडे चांगली वेळ येणार असेल ती सुद्धा तुम्हाला दिसेल. मित्रांनो हे आम्ही सांगत नाही मित्रांनो हिंदू धर्म शास्त्रामध्ये सांगितलेली माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो या सोबतच जर तुम्ही शिवलिंगावरील बेलपत्र खाल्ल तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मित्रांनो तुमची खूप पूर्वीपासूनची इच्छा असेल ती पूर्ण व्हावी अशी तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतील.\nवेगवेगळे मार्ग उपलब्ध होतील. आणि तुम्ही त्या मार्गांनी ते तुमचं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी कामी लागाल. तर मित्रांनो अशा अनेक फायदे आहेत मित्रांनो यामुळे तुमच्या स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल घडून येईल. आणि तुम्ही जर तुमच्या घरातील सर्व सदनसार सोबत खाल्ल.\nआणि मित्रांनो भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेतला तर मित्रांनो तुमचं घर सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य हे सर्व गोष्टींनी भरून जाईल. आणि तुमचा आयुष्य आनंदी आणि सुखमय ऐश्वर्य संपन्न जाईल.\nतर मित्रांनो बेलपत्र खाण्याचे हे खूप मोठे फायदे आहेत. तुम्ही नक्की खा. मित्रांनो तुम्हाला जास्त दिवस खाणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एक महिना तर बेलपत्र खाल्लंच पाहिजे. कमीत कमी मित्रांनो एक महीना तुम्ही बेलपत्र खाल्लंच पाहिजे.\nकिंवा मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही किती दोन तीन चार पाच सहा सात पर्यंत बेलपत्र खाऊ शकता कमी त कमी दोन खावा. पण मित्रांनो तुम्ही एकदा हे बेलपत्र खाताना खायचं म्हणून लगेच खायला सुरुवात करू नका. काही जणांना ऍलर्जी देखील असू शकते. डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचे आहे. पण मित्रांनो प्राचीन धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे.\nबेलपत्र खाल्ल्याने शरीर निरोगी होतो. पण मित्रांनो आजकालच्या या धावपळीच्या जगामध्ये काही लोकांना काही गोष्टींची एलर्जी सुद्धा आहे. मित्रांनो तुम्ही बेलपत्र खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणती एलर्जी होत नाही हे खात्री करूनच तुम्ही बेलपत्र खा.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/category/shetkari-yojana/", "date_download": "2022-12-01T12:53:58Z", "digest": "sha1:5ZTET323D6SOQDCXPPKAGVKRHBLPW5X5", "length": 8562, "nlines": 116, "source_domain": "shetkaree.com", "title": "Shetkari Yojana - शेतकरी", "raw_content": "\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nPik Vima Yadi 2022- शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.…\nएका एकरात बटाट्याची लागवड करून मिळावा एकरी 4 ते 5 लाखाचे उत्पन्न\nमित्रांनो या लेखांमध्ये आपण बटाटा लागवड विषयी सविस्तर माहिती बघूया. या अगोदरच्आया लेखात आपण उसाची लागवड,…\nग्लॅडिओलस लागवड आणि व्यवस्थापन Gladiolus Plantation & Managements\nनवनवीन प्रजातीच्या विविध रंगी ,सुगंधित आणि देखण्या फुलांची शहरी बाजारपेठेत मागणी खूप वाढली आहे. मोठ्या शहरांमध्ये…\nDraksh Lagwad Mahiti Marathi – द्राक्ष पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे फळ पीक आहे. द्राक्ष ही अतिशय…\njaivik sheti प्रयोगशाळेत नत्र स्थिर करून जमिनीतील स्फुरद विरघळविणाऱ्या व सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणाऱ्या जिवाणूंची स्वतंत्ररीत्या…\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.mindbrainandpsychiatry.com/prevent-suicide/", "date_download": "2022-12-01T14:25:05Z", "digest": "sha1:GCSPHS5IEDYUHPTNBAPOSITZSRVZJQ4A", "length": 24928, "nlines": 260, "source_domain": "www.mindbrainandpsychiatry.com", "title": "आत्महत्या रोखूया – Dr. Muktesh Daund", "raw_content": "\nडॉ. मुक्तेश दौंड, मनोविकारतज्ज्ञ, निम्स हॉस्पिटल, गंगापूर रोड, नाशिक.\nसध्याच्या काळात दोनच गोष्टी मिडियामध्ये जास्त प्रमाणात दाखवल्या जात आहेत. त्या म्हणजे करोना (Corona) आणि आत्महत्या (Suicide) बऱ्याच घरांत पालकांनी तेच-तेच पाहिल्यामुळे लहान मुलेदेखील आता विचारतात, ‘बाबा, आत्महत्या म्हणजे काय हो (Suicide) बऱ्याच घरांत पालकांनी तेच-तेच पाहिल्यामुळे लहान मुलेदेखील आता विचारतात, ‘बाबा, आत्महत्या म्हणजे काय हो ’ इतका हा शब्द रुळला आहे, पण माहिती असणे आणि समजणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.\nआत्महत्या हा विषय लोकांना किती समजला आहे हा मोठा प्रश्न आहे. मिडिया या गोष्टींचे अतिरंजित आणि बऱ्याचवेळा चुकीचे सादरीकरण करतो आणि आपण सगळे ते पाहून लहान मुलांसारखे आणखी गोंधळून जातो. आज 10 सप्टेंबर हा ‘जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस’ (World Suicide Prevention Day) आहे. करोनाने आरोग्याची आणि आर्थिक व्यवस्थेची घडी मोडली आहे. अशा अडचणीच्या काळात आत्महत्येविषयी जनजागृती आणखी महत्वाची ठरते.\nदर 40 सेकंदांना एक व्यक्ती आत्महत्या करते. 15 ते 29 वर्षे वयोगटातील मृत्यूच्या कारणांमध्ये आत्महत्या हे एक प्रमुख कारण आहे (लॅन्सेट २०१२). दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो आणि आत्महत्येचा दर 2018 च्या तुलनेत 3.4 टक्क्यांनी वाढला आहे एनसीआरबी २०१९ डेटा). यात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे (4 विद्यार्थी दर दिवसाला).\nजागतिक पातळीवर स्त्रियांमधील 33 टक्के आणि पुरुषांमधील 25 टक्के आत्महत्या भारतात (India) होतात. 1990 नंतर यात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. स्त्रियांवरील अत्याचारांचा यात खूप मोठा वाटा आहे. ही आकडेवारी आहे नोंद झालेल्या घटनांची आहेत. नोंद न होणारी आकडेवारी आपल्याला माहिती नाही. यामध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणारे नाहीत. ते याच्या कितीतरी पटीने जास्त असतील. एका आत्महत्येमागे सरासरी 135 लोकांना खूप दुःख होते हे कृपया समजून घेणे आवश्यक आहे.\nआत्महत्येला प्रवृत्त करणारी कारणे\nआर्थिक अडचणी. कर्जाची परतफेड करता न येणे. बेरोजगारी. वाढलेला आयुष्याचा वेग.\nजवळच्या व्यक्तीचे अचानक जाणे. नातेसंबंधातील तणाव. जबरदस्तीची लग्ने आणि त्यामुळे झालेला गुंता. घटस्फोटांचे वाढलेले प्रमाण आणि त्यामुळे एकटे राहावे लागणे. प्रेमातील अपयश. बदललेली परंतु न पचलेली नैतिक मूल्ये.\nकरोनासारखा वैश्विक आजार, भूकंप, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती. त्यांनी दाखवून दिलेला आपल्या व्यवस्थेचा तोकडेपणा.\nपरीक्षांमधील अपयश. पालकांच्या आणि स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करता न येणे. विस्कळीत बालक-पालक नाते.\nस्वतःच्या स्वतःकडून असणाऱ्या अतिरेकी आणि अवास्तव अपेक्षा.\nवाढते शहरीकरण, त्याबरोबरचे स्थलांतर यामुळे वाढलेली अस्वछता, प्रदूषण, गर्दी, भुकेचे प्रश्न, झोपडपट्टी, संसर्गजन्य आजारांचा धोका या अडचणींमुळे उडालेला आरोग्य आणि इतर व्यवस्थांचा बोजवारा.\nशिक्षणाचा अभाव, खऱ्या आयुष्यातील रोल मॉडेल्सचा अभाव किंवा चुकीची रोल मॉडेल्स.\nहिंसाचाराच्या घटना. संरक्षक आणि न्यायव्यवस्थेवरील उडालेला विश्वास.\nस्त्रियांवरील घरातील, कामाच्या ठिकाणावरील दुजाभाव. चित्रपट आणि जाहिरातींमधील त्यांचे अवमूल्यन.\nभ्रष्टाचार, काळा बाजार, जात-धर्म-प्रांत-भाषा यावरून होणारी भांडणे. मूलभूत अधिकारांचे हनन. मोडलेले सामाजिक सौहार्दाचे वातावरण.\nया सर्व आणि इतरही बऱ्याच गोष्टी व घटनांमुळे सध्याच्या काळात ताणतणावात झालेली प्रचंड वाढ सगळ्यांनाच माहिती आहे. हे सगळे इथे मांडण्याचे कारण म्हणजे ‘सर्व आत्महत्या करणारे मानसिक आजाराचे रुग्ण नसतात आणि सर्व मानसिक आजार असणारे आत्महत्या करत नाहीत.’\nवरील कारणे आणि प्रत्येकाची काही वैयक्तिक तत्कालिक कारणे यामुळे ती व्यक्ती आत्महत्येला प्रवृत्त होते. फक्त तत्कालिक करणांकडे पाहून आपण त्या व्यक्तीला दोष दिला तर ते निश्चितच चुकीचे आहे.\nआत्महत्या करणारी व्यक्ती प्रचंड वेगवेगळ्या कारणांमुळे प्रचंड तणावात असते आणि त्यातून ती असे टोकाचे पाऊल उचलते एवढे जरी लक्षात आले तरी खूप बरे आहे. कारण आपल्याकडे आत्महत्या करण्याचा संबध पळपुटेपणा किंवा मनाचा कमकुवतपणा याच्याशी जोडला जातो. जे खूप चुकीचे आहे.\nआपण काय करू शकतो आयुष्यात प्रत्येक जण ज्याचे-त्याचे युद्ध खेळत असतो. कधी-कधी अगदी जवळच्या व्यक्तीलासुद्धा याची कल्पना नसते. कधी-कधी हे युद्ध अगदीच त्रासवणारे होत जाते आणि मग आत्महत्येचे विचार डोक्यात येऊ शकतात हे समजून घ्या.\nसमाजातील पुढील काही गैरसमज दूर करण्यासाठी मदत करा. वॉर्निंग लक्षणे माहिती असू द्या. तसे झाले तर काय करायचे याची माहिती घ्या.\nकाही प्रमुख गैरसमज पुढीलप्रमाणे\n1) गैरसमज : ज्याने आत्महत्या केली आहे त्याने कोणाकडेच मदत मागितली नाही.\nवस्तुस्थिती : आत्महत्या केलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्याच्या जवळच्या लोकांकडे ही भावना व्यक्त केलेली असते. सरासरी मृत्यूपूर्वी 6 महिन्यांपासून त्याने ही कल्पना दिलेली असते.\n2) गैरसमज: एखाद्याने मरायचे ठरवलेच आहे तर आपण काय करणार.\nवस्तुस्थिती : कोणी कितीही ठरवलेले असले तरी मृत्यूविषयी त्यांची नेहमी द्विधा मनस्थिती असते. अगदी शेवटपर्यंत हा गोंधळ त्यांच्या डोक्यात असतो. त्यांना मृत्यू नको असतो, पण त्रासातून सुटका हवी असते. आत्महत्येचा विचार अधून-मधून त्यांच्यावर हावी होत असतो. त्यामुळे आपण त्यांना नक्कीच मदत करू शकतो.\n3) गैरसमज : आत्महत्येविषयी बोलणे म्हणजे त्यांना आत्महत्येची आयडिया देण्यासारखे आहे.\nवस्तुस्थिती : वर सांगितल्याप्रमाणे त्यांच्या डोक्यात हे विचार येतच असतात. उलट आपण याविषयी विचारणे हे त्यांच्यासाठी दिलासा देणारे असते आणि सगळ्यात महत्वाचे यातून संवाद सुरू होतो.\n4) गैरसमज : आत्महत्येविषयी बोलणारे लोक तसे करत नाहीत.\nवस्तुस्थिती : जवळ-जवळ आत्महत्या केलेल्या प्रत्येक व्यक्तीने ती तसे करणार आहे याची कल्पना दिलेली असते. त्यामुळे गर्जणारे बरसत नसतात ही म्हण कृपया इथे वापरू नका.\n5) गैरसमज : जो आत्महत्येचा प्रयत्न करतो तो वेडा असतो किंवा त्याला काहीतरी मानसिक आजार असतो.\nवस्तुस्थिती : खूप लोकांना कुठलाही मानसिक आजार नसतानासुद्धा ती मंडळी वर उल्लेख केलेल्या वेगवेगळ्या कारणांमुळे आत्महत्या करू शकतात, पण हेही लक्षात घ्या की, मानसिक आजार असणाऱ्या व्यक्तींमध्ये आत्महत्येचे प्रमाण नक्कीच जास्त असते.\nप्रत्येक आत्महत्येविषयीच्या चर्चेला गांभीर्याने घ्या. हे फक्त वॉर्निंग लक्षण नाही तर मदतीची हाक असते.\nआत्महत्येचा विचार करणे आणि त्याविषयी माहिती गोळा करणे.\nनेहमी मृत्यूविषयीच चर्चा करणे.\nभविष्याबद्दल निराशाजनक मन:स्थिती असणे.\nसारवासारव सुरू करणे, उदा. आर्थिक व्यवहार मार्गी लावणे. बऱ्याच दिवसांची पेंडिंग कामे करून टाकणे.\nस्वतःला त्रास होईल अशा गोष्टी करणे. उदा. काही लोक खूप व्यसनाच्या आहारी जातात.\nखूप दुःखी असणारी व्यक्ती अचानक शांत होते. कधी-कधी आनंदी होते. त्यांचा निर्णय पक्का होत गेल्यामुळे मनातले भावनिक वादळ शांत झालेले असते.\nअशी व्यक्ती आपल्या सभोवताली असेल तर आपण काय करू शकतो\nशांतपणे ऐका. सल्ले देऊ नका.\nएकदम शॉक लागल्यासारखे तोंड करू नका. समजून घेण्याचा भाव असावा.\nत्या चर्चेला गांभीर्याने घ्या. थट्टा नको, उगाच काहीतरी तोडके मोडके पर्याय देऊन, मी पाहून घेतो असे नको.\nत्याच्या दुःखाबद्दल स्वतःला दोष देऊ नका. तुम्हाला सांगतोय म्हणजे तुम्ही सल्ला दिलाच पाहिजे, असा अविर्भाव नको.\nअशा व्यक्तीला एकटे सोडू नका. बरोबर असा. चर्चा करा (जास्तीत जास्त ऐका).\nमदतीची तयारी दाखवा आणि खरेच मदत करा.\nत्याच्या आयुष्यात काही चांगले बदल सूचवा. योग्य वेळ पाहून.\nआत्महत्येला उपयोगी पडतील अशा गोष्टी त्या व्यक्तीपासून लपवून ठेवा.\nगरज असेल तर मनोविकारतज्ञांचा सल्ला द्यायला हयगय करू नका.\nआत्महत्येविरुद्धच्या या लढाईत समाजातील प्रत्येक जण त्यांच्या सभोवतालच्या सहकाऱ्याला मदत करू शकतो. याविषयी चर्चा करा, स्वतः शिका आणि इतरांनाही शिकवा. आत्महत्येची वॉर्निंग देणारी लक्षणे तुम्हांला माहिती असावीत. सगळ्यात महत्वाचे आपल्या जवळच्या माणसांचे बोलणे मन लावून ऐकणेसुद्धा एखाद्याचा जीव वाचवू शकते हे नेहमी लक्षात असूद्या.\nइन्हेलंट ऍब्युझ (Inhalant Abuse) म्हणजे मुद्दामहून चांगले वाटते म्हणून वर उल्लेख केलेल्या पदार्थाचा केलेला वारेमाप वापर. हा समाजातील सर्व [...]\nगरज सरो वैद्य उरो\n(कोणी कितीही उलट सुलट बोलले तरी डॉक्टर त्यांचे काम प्रामाणिक पणे करत होते, करत आहेत आणि करत राहतील.) आजकाल कोरोना [...]\nआजकाल चौका चौकातील अड्ड्यावर कुत्र्यांच्या मीटिंग भरत आहेत. होर्डिंग वर नेहमी दिसणारे प्रेरणास्त्रोत, अप्पा, दादा, पप्पू, भाऊ, चिंट्या हे या [...]\nवैश्विक आजारांच्या साथी आणि आपले मानसिक आरोग्य भाग १\nसार्स , इबोला , H१ N१ आणि झिका यांनी आपल्याला [...]\nआज 10 ऑक्टोबर म्हणजेच जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. मानसिक आरोग्याचा प्रचार आणि प्रसार हा याचा मुळ उद्देश. माझ्यासारख्या मनोविकारतज्ञाला [...]\nजागतिक स्किझोफ्रेनिया दिवस निमित्त\nदेशदूत आमच्या गप्पा : निरोगी मन, आनंदी जीवन\nजागतिक स्किझोफ्रेनिया दिवस निमित्त\nदेशदूत आमच्या गप्पा : निरोगी मन, आनंदी जीवन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00736.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/860353", "date_download": "2022-12-01T13:28:27Z", "digest": "sha1:JK3WHMCSLBO4LB44VQV6VHHB4JI3SWLP", "length": 2140, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. ५७३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. ५७३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:४१, ६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n२२ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१६:३८, २६ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:Санат:573 жыл)\n१९:४१, ६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nVagobot (चर्चा | योगदान)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://newschecker.in/mr/fact-check-mr/the-viral-video-is-not-of-cyclone-nisarga-in-alibaug", "date_download": "2022-12-01T13:16:18Z", "digest": "sha1:2NEVKAOBX5LDO2A5G3IWEEADDCFBJPLO", "length": 13794, "nlines": 224, "source_domain": "newschecker.in", "title": "व्हायरल व्हिडिओ अलिबागमधील निसर्ग चक्रीवादळाचा नाही, खोटा दावा व्हायरल", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nघरFact Checkव्हायरल व्हिडिओ अलिबागमधील निसर्ग चक्रीवादळाचा नाही, खोटा दावा व्हायरल\nव्हायरल व्हिडिओ अलिबागमधील निसर्ग चक्रीवादळाचा नाही, खोटा दावा व्हायरल\nदावा – व्हायरल व्हिडिओ निसर्ग चक्रीवादळाच्या अलिबाग मधील केंद्रबिंदूचा आहे\nसमुद्रात घोंघावणा-या आणि जमिनीकडे झेपावणा-या वादळाची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. हा व्हिडिओ निसर्ग चक्रीवादळाच्या अलिबागमधील केंद्रबिंदूचा असल्याचा दावा करण्यात येत आहे.\nपडताळणी- आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली असता फेसबुक आणि ट्विटरवर याच दाव्याने हा व्हिडिओ शेअर होत असल्याचे आढळून आले.\nनिसर्ग चक्रीवादळाचा केंद्रबिंदू Eye of Cyclone… प्रथमच समोर आला समुद्रातून जमिनीवर धडकणाऱ्या वादळाचा VIDEO pic.twitter.com/5JCTN9IIjq\nयाशिवाय टिव्ही 9 मराठीच्या बातमीमध्ये देखील निसर्ग चक्रीवादळाचा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे.\nयानंतर आम्ही शोध सुरुच ठेवला असता आम्हाला महाराष्ट्र टाईम्सची बातमी मिळाली ज्यात अलिबागमध्ये निर्सग चक्रीवादळाच्या तडाख्याची माहिती दिली होती पण यात शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत व्हायरल व्हिडिओशी मिळती जुळती दृश्ये नव्हती. आम्ही गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने याबाबत शोध घेतला असता फेसबुक वर मागील वर्षीच्या एका पोस्टमध्ये हा व्हिडिओ आढळून आला. यात हा व्हिडिओ क्यार चक्रीवादळाचा असल्याचे म्हटले आहे.\nयावरुन हा व्हिडिओ नेमका कुठला आणि कधीचा याबाबत उत्सुकता वाढली, त्यामुळे आम्ही याबाबत अधिक शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला यूट्यूबवर 25 आॅक्टोबर 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ आढळून आला.\nयाशिवाय आम्हाला हा व्हिडिओ सुवर्णा न्यूज या कन्नड वृत्तवाहिनीच्या यूट्यूब चॅनेलवर दिसून आला. यात म्हटले आहे की कर्नाटकच्या किनारपट्टीवर क्यार चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.\nयावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ हा अलिबागमधील चक्रीवादळाचा नसून मागील वर्षी कर्नाटकात आलेल्या क्यार चक्रीवादळाचा आहे. माध्यमांत आणि सोशल मीडियात हा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने शेअर करण्यात आला आहे.\n(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)\nविदर्भातील आलेल्या टोळधाडीचा नाही हा व्हिडिओ, भ्रामक दावा व्हायरल\nनिसर्ग वादळात शेडसोबत हवेत उडालेल्या व्यक्तीचा नाही हा व्हिडिओ, हे आहे सत्य\nगृहमंत्रालय अधिकारी भासवत लुटारू येताहेत असा संदेश तुम्हाला आलाय का तो फेक आहे काळजी करू नका\nमहाराष्ट्रात मशिदींपेक्षा मंदिरांना जास्त वीज बिल आकारत नाहीत, व्हायरल दावा खोटा\nWeekly Wrap: वीजबिलाचे स्कॅम, फिफा मधील धर्मांतरण आणि या आठवड्यातील इतर प्रमुख फॅक्ट चेक\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nकृपया आपली टिप्पणी द्या\nकृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा\nआपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे\nकृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा\nपुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा.\nव्हायरल झालेला हा फोटो काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा नाही\nWeekly Wrap : या आठवड्यात पुरात गाडी वाहून जाण्यापासून ते केंद्र सरकारने शाळेच्या पुस्तकांवर जीएसटी लावल्यापर्यंतच्या काही मुख्य दाव्यांची तथ्य पडताळणी\nव्हायरल झालेला व्हिडिओ ही खरी घटना नसून स्क्रिप्टेड ड्रामा आहे\nगटारीच्या पाण्याने भाज्या धुणाऱ्या त्या व्यक्तीचा फोटो जुना आहे, जाणून घ्या सत्य काय आहे\nविंग कमांडर अभिनंदनने पुलावामा, बालाकोट हल्ल्याबद्दल केला नाही खुलासा, व्हायरल झाला खोटा दावा\nतुमच्या सोन्यावर नाही सरकारची नजर, अमनेस्टी गोल्डविषयी व्हायरल झाले भ्रामक संदेश\n2018 चा व्हिडिओ कतार FIFA विश्वचषकात सामूहिक धर्मांतरण सोहळा म्हणून होतोय व्हायरल\nअहमदाबादचा ऑटो ड्रायव्हर ज्याच्या घरी केजरीवालांनी जेवण केले, काय तो निघाला मोदींचा फॅन व्हायरल फोटोत दिसत नाही सत्य\nपडताळणी साठी सबमिट करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/10/17/railway-recruitment-2022/", "date_download": "2022-12-01T13:12:09Z", "digest": "sha1:M5VHASDEF5QNWIVEW7IHH2HLOKSAMFZR", "length": 11565, "nlines": 40, "source_domain": "todaymarathi.com", "title": "Railway Recruitment 2022 | भारतीय रेल्वे विभागात 65 हजार 636 जागांसाठी मेगा भरती -", "raw_content": "\nRailway Recruitment 2022 | भारतीय रेल्वे विभागात 65 हजार 636 जागांसाठी मेगा भरती\n“Railway Recruitment 2022” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/ या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण Railway Recruitment विषयी माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. “Railway Recruitment 2022”\n👉 हे सुद्धा वाचा :- Today’s Edible oil prices | खाद्यतेलाच्या किमतीमध्ये 35 रुपयांनी घसरण येथे पहा खाद्य तेलाचे आजचे दर👈\n“Railway Recruitment 2022” भारतीय रेल्वे दलात वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरू आहे भरती ही तब्बल 8000 पदांसाठी आहे यावरती साठी कुठलीही परीक्षा न देता डायरेक्ट सरकारचे आदेश आहेत परीक्षा न देता डायरेक्ट भरती होणार असे सरकारचे आदेश आहेत जर तुम्हीही या भरतीसाठी इच्छुक असाल तर ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज कसा करायचा ऑनलाईन अर्ज कुठे करायचा याची सर्व माहिती आम्ही खाली सविस्तरपणे देणार आहोत त्यासाठी तुम्ही ही बातमी सविस्तरपणे पूर्ण वाचायची आहे रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर ही माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे रेल्वे फिटर इंजिनियर यांसारख्या वेगवेगळ्या पदांसाठी जागा उपलब्ध आहेत अर्जाची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर आहे जर त्यानंतर अर्ज केला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. “Railway Recruitment 2022”\n👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\n👉 हे सुद्धा वाचा :-Irrigation Department Recruitment 2022 | राज्यातील ‘या’ पाटबंधारे विभागात नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा👈\n“Railway Recruitment 2022” मित्रांनो रेल्वे भरतीसाठी पात्रता म्हणजे तुमचे शिक्षण किती झाले किंवा तुम्ही या नोकरीसाठी योग्य आहात का तुम्हाला ही नोकरी मिळू शकते का हे सर्व प्रश्न तुमच्या मनामध्ये फिरत असतात तर चला पाहूया मित्रांनो या रेल्वे नोकरीसाठी काय पात्रता आहे रेल्वे नोकरी म्हटलं की तुमच्या मनात लाल झेंडा आलाच असेल तर मित्रांनो रेल्वे नोकरीसाठी दहावी बारावी पास साठी सुद्धा सुवर्णसंधी आहे तसेच तुमचे शिक्षण उच्च झाले असेल किंवा तुमच्याकडे कुठल्या विषयांमधील डिग्री असेल किंवा तुम्ही कुठल्या विषयांमध्ये पीएचडी केली असेल किंवा इतर क्षेत्रातले नॉलेज असेल तरी तुम्ही या नोकरीसाठी योग्यच आहात. “Railway Recruitment 2022”\n👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\n👉 हे सुद्धा वाचा :- 50 Thousand Incentive Grant | प्रोत्साहन अनुदान येण्यास सुरुवात शेतकऱ्यांच्या खात्यात 50 हजार रुपये जमा यादी नाव पहा👈\n“Railway Recruitment 2022” कारण मित्रांनो रेल्वेमध्ये सध्या स्टाफ कमी पडत आहे आणि सरकारने रेल्वेसाठी मोठ्या भरतीचा निर्णय घेतला आहे त्यासाठी सरकार खूप आतुरतेने प्रयत्न करत आहे आणि ही नोकरी जास्तीत जास्त नवतरुणांना मिळण्याची शक्यता देखील आहे या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे आम्ही खाली दिलेल्या बातमीमध्ये दिला आहे तुम्ही ही बातमी पूर्ण वाचली तर तुम्हाला समजून जाईल यासाठी योग्य अर्ज कोठे करायचा ओरिजनल वेबसाईट कोणती आहे अर्ज फीस किती आहे या सर्व गोष्टींची माहिती आम्ही खाली दिलेलीच आहे तरी तुम्ही ही बातमी पूर्ण वाचा. “Railway Recruitment 2022”\n👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\n👉 हे सुद्धा वाचा :-Free Pithachi Girani Yojana 2022 | महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ऑनलाईन अर्ज सुरू👈\nऑनलाइन अर्ज कसा करायचा\n“Railway Recruitment 2022” ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जास्त काही अवघड स्टेप नाहीत आम्ही तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहोत तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आम्ही एक खाली रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट देत आहोत त्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येईल जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही ऑफलाइन अर्ज सुद्धा करू शकता जवळच्या सेतू केंद्राला भेट देऊन तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता पण ऑनलाईन अर्ज करणे इतके सोपे आहे तुम्ही घरच्या घरीच ऑनलाईन अर्ज करू शकता त्यासाठी आम्ही खाली एक वेबसाईट देत आहोत त्यावर क्लिक करा आणि ऑनलाईन अर्ज करा. “Railway Recruitment 2022”\n👉 हे सुद्धा वाचा :- Gram Panchyat yojana list 2022 | ग्रामपंचायत मधील सर्व चालू योजनांची यादी👈\n👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\n👉 हे सुद्धा वाचा :-Driving Licence 2022 | घरी बसून मिळवा मोफत ड्रायव्हिंग लायसन्स ते सुद्धा अगदी काही मिनिटात👈\nMahavitaran Recruitment 2022 | महावितरण मध्ये भरती सुरू तात्काळ आपला अर्ज करा अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख\nAaj Che Kapus bajar bhav | कापसाला या तालुक्यांमध्ये मिळाला तब्बल 21 हजार रुपये क्विंटलचा भाव\n1 thought on “Railway Recruitment 2022 | भारतीय रेल्वे विभागात 65 हजार 636 जागांसाठी मेगा भरती”\nPingback: Aaj Che Kapus bajar bhav | कापसाला या तालुक्यांमध्ये मिळाला तब्बल 21 हजार रुपये क्विंटलचा भाव - todaymarathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/10/18/pm-kisan-yojana-2022/", "date_download": "2022-12-01T14:03:39Z", "digest": "sha1:O6LSBV5DC4UTHTQAW2VHKXIGWNUZSFFT", "length": 10924, "nlines": 40, "source_domain": "todaymarathi.com", "title": "PM Kisan Yojana | पी एम किसान 12 वा हप्ता अपात्र यादी जाहीर यादीत आपले नाव पहा -", "raw_content": "\nPM Kisan Yojana | पी एम किसान 12 वा हप्ता अपात्र यादी जाहीर यादीत आपले नाव पहा\n“PM Kisan Yojana” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/सरकारी नोकरी या बद्दल माहिती दिली जाते. आज आपणपी एम किसान अपात्रा यादी याबद्दल माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. पोस्ट आवडल्यास आमच्या व्हाटसाप ग्रुप ला नक्की जॉइन व्हा.“PM Kisan Yojana”\n👉अपात्र यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈\n👉हे सुद्धा वाचा :-solar panel scheme 2022 | मोफत सौर पॅनल नोंदणी – प्रधानमंत्री सौर पॅनेल योजना नोंदणी👈\n“PM Kisan Yojana” पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली एक योजना आहे या योजनेमध्ये शेतकऱ्याला आर्थिक मदत म्हणून दोन हजार रुपयांचा हप्ता मिळत असतो पण हा हप्ता प्रत्यक्ष शेतकऱ्याला नाही मिळत जे प्रधानमंत्री किसान लाभार्थी योजनेचे हकदार आहेत त्यांनाच या योजनेचा हप्ता मिळतो “PM Kisan Yojana”\n फक्त याच नागरिकांना मिळणार आता राशन यादीमध्ये तुमचे नाव पहा👈\n“PM Kisan Yojana” पी एम किसान निधी योजनेअंतर्गत पी केवायसी हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांनी केवायसी केले नसेल तर त्याला हप्त्यापासून वंचित रहावे लागते पी एम किसान लाभार्थ्याला इ केवायसी करणे गरजेचे आहे जरी केवायसी केली नाही तर कोणताही हप्ता मिळत नाही\n👉हे सुद्धा वाचा :-Aaj Che Kapus bajar bhav | कापसाला या तालुक्यांमध्ये मिळाला तब्बल 21 हजार रुपये क्विंटलचा भाव👈\n“PM Kisan Yojana” पीएम किसान योजना नवीनतम अपडेट: पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचा हप्ता हस्तांतरित करते. तुम्हीही 12व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा 12वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी जमा होणार याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. तुम्‍हीही तुमच्‍या वाट्‍याच्‍या पीएम किसान योजनेच्‍या पैशाची वाट पाहत असल्‍यास, त्‍यापूर्वी तुम्‍ही हे महत्‍त्‍वपूर्ण काम ३१ जुलै २०२२ पर्यंत पूर्ण करण्‍याची आवश्‍यकता आहे नाहीतर तुम्‍हाला पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात मिळणार नाहीत. “PM Kisan Yojana”\n👉अपात्र यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈\n👉हे सुद्धा वाचा :-Railway Recruitment 2022 | भारतीय रेल्वे विभागात 65 हजार 636 जागांसाठी मेगा भरती👈\nपी एम किसान 12 वा हप्ता अपात्र यादी (PM Kisan Yojana 202)\n“PM Kisan Yojana” 12व्या हप्त्याचे पैसे कधी येणार – आम्ही तुम्हाला सांगतो की, पीएम किसान योजनेंतर्गत 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीसाठी शेतकऱ्यांना पहिल्या हप्त्याचे पैसे दिले जातात. त्याच वेळी, दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर दरम्यान हस्तांतरित केले जातात. याशिवाय तिसऱ्या हप्त्याचे पैसे १ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान हस्तांतरित केले जातात. “PM Kisan Yojana”\n👉अपात्र यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈\n👉हे सुद्धा वाचा :-Railway Recruitment 2022 | भारतीय रेल्वे विभागात 65 हजार 636 जागांसाठी मेगा भरती👈\n“PM Kisan Yojana” यावेळी, पीएम किसान योजनेच्या 11 व्या हप्त्याचे पैसे पीएम मोदींनी 31 मे 2022 रोजी शिमला येथे हस्तांतरित केले. आता अशी माहिती मिळत आहे की 2022 च्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे 1 सप्टेंबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातील. “PM Kisan Yojana”\n👉हे सुद्धा वाचा :-Mahavitaran Recruitment 2022 | महावितरण मध्ये भरती सुरू तात्काळ आपला अर्ज करा अर्ज करण्याची आजची शेवटची तारीख👈\n“PM Kisan Yojana” तर चला आता पाहू आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच बारावा हप्ता कधी केव्हा मिळेल तुम्हाला बारावा हप्ता मिळाला का नाही ते चेक करण्यासाठी खाली दिलेले एका वेबसाईटवर क्लिक करा आणि तुम्हाला बारावे हप्त्याचे टेटस दिसून येईल “PM Kisan Yojana”\n👉हे सुद्धा वाचा :-Irrigation Department Recruitment 2022 | राज्यातील ‘या’ पाटबंधारे विभागात नोकरीची उत्तम संधी; त्वरित अर्ज करा👈\n👉अपात्र यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈\nsolar panel scheme 2022 | मोफत सौर पॅनल नोंदणी – प्रधानमंत्री सौर पॅनेल योजना नोंदणी\nTractor Trolley Anudan Yojana 2022 | ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान | ऑनलाईन अर्ज सुरू झाले\n1 thought on “PM Kisan Yojana | पी एम किसान 12 वा हप्ता अपात्र यादी जाहीर यादीत आपले नाव पहा”\nPingback: Tractor Trolley Anudan Yojana 2022 | ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान | ऑनलाईन अर्ज सुरू झाले - Today Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00737.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%9A/", "date_download": "2022-12-01T14:24:43Z", "digest": "sha1:R7D2UIFQPMXGPSI2CKCAXUG3JLWOBVDN", "length": 6345, "nlines": 83, "source_domain": "navakal.in", "title": "अपघात की घातपात? काश्मीरच्या पेट्रोल पंपाजवळ बसमध्ये स्फोट - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\n काश्मीरच्या पेट्रोल पंपाजवळ बसमध्ये स्फोट\nश्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या उधमपूर येथील डोमेल चौकातील पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या प्रवासी बसमध्ये बुधवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास शक्तिशाली स्फोट झाला. त्यात बसचा अर्धा भाग उध्वस्त झाला. स्फोटामुळे शेजारच्या बसचेही नुकसान झाले. या घटनेत २ जण जखमी झाले आहेत. ८ तासांत बसमध्ये घडलेली स्फोटाची ही दुसरी घटना आहे. पेट्रोल पंपाजवळ घटना घडल्यामुळे हा अपघात होता की घातपात अशी शंका निर्माण झाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.\nदिवसभर प्रवासी वाहतूक केल्यानंतर बस उदमपूर येथील डोमेल चौकातील पेट्रोल पंपाजवळ नेहमीप्रमाणे उभी होती. त्यावेळी १०.३० वाजण्याच्या सुमारास बसमध्ये स्फोट झाला. त्यात बस शेजारी उभ्या असलेले २ जण जखमी झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. बसच्या शेजारी उभ्या असलेल्या वाहनांचेही स्फोटामुळे नुकसान झाले आहे. सुदैवाने पेट्रोल पंपाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. बसच्या मध्यभागी झालेला स्फोटाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. स्फोटामुळे बसचा एक भाग उध्वस्त झाला. अतिरेक्यांच्या हा घातपाताचा कट होता का अशी शंका पोलिसांना आहे. त्यामुळे ते कसून तपास करत आहेत.\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nPrevPreviousस्वित्झर्लंड 1 ऑक्टोबर रोजी शाकाहारी दिवस पाळणार\nNextअखिलेश यादव सलग तिसऱ्यांदा सपाचे अध्यक्षNext\nराहुल गांधींच्या भारत जोडो\nयात्रेत स्वरा भास्कर सहभागी\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/kohinoor-foods/", "date_download": "2022-12-01T12:27:14Z", "digest": "sha1:6YKDVWT33FYKFSZKGYCKOLVKFF44M2VL", "length": 12449, "nlines": 280, "source_domain": "policenama.com", "title": "Kohinoor Foods Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nNavneet Rana | ‘मुख्यमंत्री पद सोडा आधी ‘हे’ पद महिलांना द्या’; खासदार नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे यांना टोला\nRupali Thombare Patil | ‘राज ठाकरे पूर्वी असे नव्हते, भाजपच्या दबावामुळे बदलले’\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nNavneet Rana | ‘मुख्यमंत्री पद सोडा आधी ‘हे’ पद महिलांना द्या’; खासदार नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे यांना टोला\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nNavneet Rana | ‘मुख्यमंत्री पद सोडा आधी ‘हे’ पद महिलांना द्या’; खासदार नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे यांना टोला\nMultibagger Stock | ‘या’ शेअरने दिला जबरदस्त रिटर्न, 2 महिन्यांपेक्षा कमी वेळात 1 लाख झाले 5 लाख\nHot Stocks | अदानींच्या नावाशी जोडले जाताच हे शेअर बनले रॉकेट, 6 रुपये आणि 30 रुपयांचे हे शेअर खरेदी करण्याची चढाओढ\nMultibagger Stock | ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदार बनले मालामाल; एका महिन्यात दुप्पट पैसे, जाणून घ्या\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nPune Crime | लोहगाव परिसरात गोळीबार करणाऱ्या टोळीला विमानतळ पोलिसांनी 6 तासात केली अटक\nNCP MP Supriya Sule | महाराष्ट्रातील अस्मितेसाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढण्याची गरज – सुप्रिया सुळे\nताज्या बातम्या November 28, 2022\nPolice Recruitment | तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार, ‘मॅट’ने दिले महत्त्वाचे आदेश\nताज्या बातम्या November 30, 2022\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nताज्या बातम्या December 1, 2022\nNavneet Rana | ‘मुख्यमंत्री पद सोडा आधी ‘हे’ पद महिलांना द्या’; खासदार नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे यांना टोला\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nताज्या बातम्या December 1, 2022\nAnees Bazmee | अनीस बज्मी यांनी धुडकावली ‘या’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची ऑफर; दिले ‘हे’ कारण\nताज्या बातम्या December 1, 2022\nKriti Sanon | क्रिती सेनॉनची ‘ती’ पोस्ट चर्चेत; केला मोठा खुलासा\nताज्या बातम्या December 1, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00738.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2022-12-01T14:05:04Z", "digest": "sha1:45W2SCVOPE3T5VEDSMQFKDTGAV7L46B7", "length": 5634, "nlines": 71, "source_domain": "bolbhidu.com", "title": "चौधरी चरणसिंग Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nभारताचं सर्वात पहिलं सेक्स स्कॅण्डल : यामुळे चांगला माणूस पंतप्रधानपदापासून मुकला होता\nबाबू जगजीवन राम. सर्वाधिक काळ सलगपणे संसदेचे सदस्य आणि सर्वाधिक काळ कॅबिनेट मंत्रीपदावर राहण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे, असं नाव म्हणजे बाबू जगजीवन राम. या विक्रमांसोबतच ३ वेळा पंतप्रधानपदाच्या जवळ जाऊन सुद्धा या पदावर पोहचू न…\nपत्रकार परिषदांच काय घेवून बसलात, या पंतप्रधानांना तर “लोकसभेला देखील सामोर जाता आलं…\nकोणते पंतप्रधान कोणत्या गोष्टीला सामोरे गेले, कोणत्या पंतप्रधानांची किती इंचाची छाती आहे. हा सध्या देशाच्या राजकारणातला सर्वात हॉट टॉपीक आहे. प्रधानसेवक नरेंद्र मोदी हे पत्रकारपरिषदांना सामोरे जात नाहीत हे मात्र सत्य. पण याहून हॉट टॉपीक…\nहे ही वाच भिडू\nराज्यपालांना परत पाठवणं राज्याला शक्य असतंय का \nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\nछत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात फक्त कोश्यारीच पुढे…\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nबाकी निवडणुकांप्रमाणेच गुजरातच्या निवडणुकीत सुद्धा…\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nभीतीमुळे मंत्रालयातील केबिन नंबर ६०२ मध्ये बसायला…\nडॉ. आंबेडकर, धोंडगे ते सदावर्ते स्वतंत्र मराठवाड्याच्या…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/5682", "date_download": "2022-12-01T14:21:20Z", "digest": "sha1:CZ4JVSQYXU2Z2K2QKSIXBVCA6CO7NA4G", "length": 14908, "nlines": 140, "source_domain": "dhanlabh.in", "title": "कृती करा – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nअनेकजण आर्थिक वर्ष संपत असताना करबचत करणाऱ्या गुंतवणुकांचा विचार करतात. मग ते गुंतवणूकदार हमखास विम्याची पारंपरिक पॉलिसी घेतात किंवा युलिप पॉलिसीत पैसे गुंतवतात. त्याऐवजी करबचत करण्याकडे आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून लक्ष दिल्यास त्याचा वर्षअखेर फायदा होतो. अशी गुंतवणूक करताना प्राप्तिकर कलम ८०सी मधील तरतुदींचा विचार करा. त्यानंतर म्युच्युअल फंडांतील एसआयपींचा विचार करा. तुम्हाला डेट योजनांतून पैसा गुंतवणे योग्य वाटत असेल तर तो एकगठ्ठा गुंतवावा असा सल्ला बरेच वित्त नियोजक देतात. पीपीएफसारख्या योजनांतून आर्थिक वर्ष सुरू होताच ५ एप्रिलपर्यंत गुंतवणूक करावी, जेणेकरून चक्रवाढ व्याजपद्धतीचा आपल्याला लाभ मिळत राहतो. तसेच प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत पीपीएफमध्ये पैसे टाकल्यास त्या संपूर्ण महिन्याचे व्याजही मिळते.\nऐच्छिक भविष्यनिर्वाह निधीचा विचार करा\nव्याजदरात कपात झालेली असली तरीही कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीने (ईपीएफ) सर्वाधिक व्याज दिलेले आहे. ईपीएफ व पीपीएफ यांच्या उत्पन्नात मोठी तफावत आहे. डेट योजनांमध्ये ईपीएफ कायमच चांगले उत्पन्न देत राहील, असे जाणकारांचे मत आहे. ईपीएफमध्ये अधिक पैसा गुंतवायचा असेल तर तो ऐच्छिक भविष्यनिर्वाह निधीमार्फत (व्हीपीएफ) गुंतवता येतो. अनेक कंपन्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला काही दिवस व्हीपीएफची सुविधा देऊ करतात. त्यामुळे आर्थिक वर्ष सुरू झाल्याबरोबर तुमच्या मनुष्यस्रोत विबागाकडे व्हीपीएफविषयी चौकशी करावी.\nवार्षिक बोनसची गुंतवणूक करा\nअनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून दरवर्षी बोनस म्हणून काही रक्कम दिली जाते. एकदा बोनस हाती पडल्यावर आपण मोठमोठे खर्च उरकून टाकतो. तुम्ही हा बोनस मिळवण्यासाठी वर्षभर मेहनत केलेली असते. त्यामुळे बोनस हे तुमचे अतिरिक्त वेतनच असते. त्यामुळे त्याचा विनियोग काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. बोनसची गुंतवणूक नेमकी कशी करावी याचा काही निश्चित फॉर्म्युला नाही. परंतु काही स्टँडर्ड नियम निश्चित आहेत. तुमच्या डोक्यावर बरेच कर्ज असेल, क्रेडिट कार्डचे मोठे बिल असेल तर, बोनसच्या रकमेतून त्याची भरपाई आधी करावी. त्यानंतर उरलेल्या बोनसमधून खर्च व गुंतवणूक करम्यासाठी रक्कम बाजूला काढावी. समजा तुम्हाला असा बोनस भावी काळात मिळणार नसेल तर मात्र बोनसची अधिकाधिक रक्कम गुंतवली कशी जाईल हे पाहावे.\nशेवटच्या क्षणी प्राप्तिकर वाचवण्याच्या किंवा कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची वेळ तुमच्यावर आली असेल तर आताच सावध व्हा. आर्थिक वर्ष संपायला अद्याप पंधरवडा बाकी आहे. त्यामुळे काही गोष्टी तातडीने करा, जेणेकरून तुम्हाला यावर्षीचा प्राप्तिकर भरताना तसेच पुढील आर्थिक वर्षाचे नियोजन करताना सोपे जाईल…\nनियोजन व बचत या बाबी सुरुवातीपासूनच करणे हिताचे आहे \nलोभ नसावा, लाभ घ्यावा \n जाणून घ्या गुंतवणूक संधी—\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/07/13/8310/", "date_download": "2022-12-01T14:26:22Z", "digest": "sha1:LYSKGQ7G2NGQPAHZMVJJUE4TV7OA4AU7", "length": 14696, "nlines": 148, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "*भाजी विक्रेत्यांनी सोशलडिस्टनचा* *उडवला फज्जा.* *मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्युज.* – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n*भाजी विक्रेत्यांनी सोशलडिस्टनचा* *उडवला फज्जा.* *मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्युज.*\n*भाजी विक्रेत्यांनी सोशलडिस्टनचा* *उडवला फज्जा.* *मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्युज.*\n*भाजी विक्रेत्यांनी सोशलडिस्टनचा* *उडवला फज्जा.*\n*मोहन शिंदे ब्युरो चिफ युवा मराठा न्युज.*\nहातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहरा मधे दर सोमवारी आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरत असतो.\nसदर चा आठवडी बाजार कोरोना च्या महामारी संकटामुळे बंद असलेने नागरिकांची गैर सोय होऊ नये म्हणून भाजीपाला विकणेस परवानगी दिल्यामुळे भाजी विक्रेता सोशलडिस्टन फज्जाच उल्लंघन करून भाजीपाला विकत आहेत.\nभाजीविक्रेत्यानी कोरोना महामारीच संकट असताना देखील त्याना गांभीर्य दिसुन येत नाही.\nतालुक्याच्या जवळच इचलकरंजी शहरातील कोरोना रूग्णांची संख्या शंभरी पार झाली आहे.याची जाणीवपूर्वक दक्षता घेऊन भाजीपाल्याची विक्री सोशलडिस्टन पाळून सँनिटायझरचा चा वापर करूनच भाजीपाला विक्री करून वडगांव नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे.\n*शाळा सुरू करण्याचे सर्व अधिकार स्थानिक समितीला: शिक्षणमंत्री**✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)\nइचलकरंजीत पॉझिटिव्हचा कहर एकूण 129 पॉझिटिव्ह . मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा न्युज\nमाध्यम क्षेत्रातील ४० टक्के नोकऱ्यांवर गदा*\nआज शुक्र प्रदोश च्या मुहूर्ताला विजय शृष्टी परिवारातील सदस्यांनी समोरील नियोजित बागेत त्रिवेनी वृक्ष रोपन केले\nबापाने लावली कानशिलात सहा; वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00739.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.nationalindianews.in/uncategorized/9-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8F%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D/?lang=mr", "date_download": "2022-12-01T14:32:35Z", "digest": "sha1:5SLYGKWBAAAHCGIXBET4J25CT5AZKP6N", "length": 31593, "nlines": 244, "source_domain": "www.nationalindianews.in", "title": "9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार - राष्ट्रीय भारत बातम्या", "raw_content": "\nजेव्हा हे मुस्लिमांकडे येते तेव्हा पोलिस आनंदाने सहमत असतात ...\nविजय Dashami खरे नाव “अशोक विजयदशमीR...\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, संपूर्ण इतिहास समजून घ्या.\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत ...\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता होईल.\nजयंती विशेष: बहुजन क्रांतीचे संत बाबा गाडगे ...\nरामदेव हा चीनचा व्यवसाय मित्र आहे \nParinirvan दिवस ( 28 नोव्हेंबर 1890) स्वदेशी भारतातील ...\nरिअल “महिला दिन, शिक्षक दिनाच्या” ...\nएका महिन्यात नऊ स्वच्छता कामगार दिल्लीत..\nछत्तीसगडमध्ये सतनामी समाज का संतापला आहे ...\nअधिक जाणून घ्या 25 वयाच्या वयात बिरस सुपरहिरो कसा झाला ...\nबहुजन मुले मजुरी आणि निरक्षरतेच्या शिखरावर...\nबलात्कार हा मुद्दा आहे 'मीडियाचे लोक.. व्वा तुम्ही काय म्हणता’\nजात म्हणजे जात नाही - हरियाणाच्या पानिपतमध्ये बहुजन युवकाचा तलवारीने कापलेला हात…\nरामासामी पेरियार आणि डॉ.. आंबेडकरांच्या पुस्तकांवरील बंदीविरोधात ललायसिंह यादव यांच्या संघर्षाची गाथा- नक्की वाचा\nआजच्या युगातील गुन्हेगार, बलात्कारी, दंगलीचा नायक म्हणून उच्च पदांवर कब्जा केला\nहातरस प्रकरण दडपण्याचे षड्यंत्र,वकिलाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nडॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nडॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nऑगस्ट 15, 2022 भारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nऑगस्ट 15, 2022 अस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nएप्रिल 11, 2022 त्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nमार्च 9, 2022 प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nफेब्रुवारी 28, 2022 डॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nफेब्रुवारी 28, 2022 डॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nफेब्रुवारी 13, 2022 हिजाब वाद, हिजाब वाद\nजानेवारी 26, 2022 माध्यमांवर आणि न्यायव्यवस्थेवर उच्चवर्णीयांचे वर्चस्व हा राष्ट्र उभारणीतील सर्वात मोठा अडथळा बनला आहे.\nजानेवारी 25, 2022 एथनोक्रसी भारताच्या लोकशाहीवर आक्रमण करत आहे\nजानेवारी 11, 2022 सम्राट अशोकाचा अपमान राष्ट्रासाठी घातक आहे\nडिसेंबर 26, 2021 आंबेडकरांच्या मनुस्मृतीचे दहन डॉ: जाचक ऑर्डरचा पाया हलवत आहे\nडिसेंबर 18, 2021 कलिंग फाउंडेशनने डॉ मनीषा बांगर यांना पद्म पुरस्कारांसाठी नामांकित केले, ती हिपॅटायटीस मुक्त भारत आणि सर्वांसाठी आरोग्याची आवाज आणि योद्धा आहे\nडिसेंबर 10, 2021 पद्म पुरस्कार आणि बहुजन – सखोल नजरेवर\nडिसेंबर 5, 2021 पद्म पुरस्कार | तेलंगणातून असंतोषाचे आवाज उठले\nनोव्हेंबर 16, 2021 डॉ. मनीषा बांगर यांना पद्मश्री पुरस्कारासाठी राष्ट्रीय ओबीसी संघटनांची स्थापना\nनोव्हेंबर 15, 2021 बिरसा मुंडा यांना समर्पित ही रचना\nनोव्हेंबर 10, 2021 ओबीसी संघटनांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी डॉ. मनीषा बांगर यांना पद्मश्रीसाठी नामांकित केले\nसप्टेंबर 22, 2021 पा रणजीतच्या चित्रपटातील स्त्री पात्रांचे चित्रण\nसप्टेंबर 22, 2021 कर्णन यांनी गंभीर सिनेमासाठी एक बेंचमार्क सेट केला आहे\nसप्टेंबर 22, 2021 ओबीसी प्रतिनिधीत्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावे\nसप्टेंबर 17, 2021 ई. व्ही. रामासामी पेरियार जयंती विशेष : आम्ही जाणून काय पेरियार\nघर सामाजिक संस्कृती 9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nसंस्कृती - दिल्ली-एनसीआर - आंतरराष्ट्रीय - सामाजिक - राज्य - Uncategorized - ऑगस्ट 7, 2017\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nराष्ट्रीय भारत बातम्या ऑगस्ट 7, 2017\n0 8,792 52 दुसरा वाचन\nवर सामायिक करा फेसबुक\nवर सामायिक करा ट्विटर\nका जागतिक देशी दिन साजरा केला जातो \nआणि देशी हक्कांचे त्यांचे संरक्षण अर्ज 1982 युनो ने (युनो ने) एक काम गट UNWGIP आहे (देशी लोकसंख्या संयुक्त राष्ट्र वर्किंग ग्रुप) स्थापना Upayog. कोणाचा पहिला बैठक 9 ऑगस्ट 1982 आली होती. म्हणून, प्रत्येक वर्षी 9 ऑगस्ट “जागतिक देशी दिवस” युनो ने त्याच्या कार्यालयात आणि दिग्दर्शित त्याच्या सदस्य देश पटवून.\nयुनो ने 21 व्या शतकात खूप देशी संस्था जगभरातील विविध देशांमध्ये दुर्लक्ष राहतात लक्षात आले की आहे, बेरोजगारी आणि बंधपत्रित बालमजुरी अशा समस्या पासून ग्रस्त आहे. 1993 UNWGIP वर्किंग ग्रुप मध्ये 11 मूळ ओळख व्या सत्र स्वरूप घोषणा 1994 करण्यासाठी “मूळ वर्ष” आणि 9 ऑगस्ट “ऑस्ट्रेलियातील आदिवासी दिवस” जाहीर केले.\nपहिल्या आंतरराष्ट्रीय देशी दिन साजरा \nस्थानिक व्यवसाय हक अधिकार आणि त्यांच्या समस्या सोडविण्यास, भाषा, संस्कृती, युनो ने जनरल विधानसभा इतिहास जतन करण्यासाठी 9 ऑगस्ट 1994 जिनिव्हा सिटी जागतिक जगातील देशी प्रतिनिधी “प्रथम आंतरराष्ट्रीय देशी दिवस” परिषद आयोजित करण्यात आली होती.\nदेशी संस्कृती, भाषा, कायदा अंतर्गत त्यांच्या अधिकार सर्व एक नाही मान्य आणि त्यांच्या शीर्षक हक्क राखून या वृत्ताला दुजोरा दिला गेला. युनो ने आहे “आम्हाला आपण”, हे अभिवचन नेटिव्ह देण्यात आले होते. व्यापक चर्चा नंतर युनो 21 डिसेंबर 1994 पासून 20 डिसेंबर 2004 करण्यासाठी “प्रथम देशी दशकात” दर वर्षी 9 जगातील स्थानिक लोक या अगस्त को आंतरराष्ट्रीय दिवस (जागतिक देशी दिवस) साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि जगातील सर्व देशांमध्ये पटवून सांगितले.\nभारतात स्थानिक कोण त्याचा विश्वासघात केला \nयुनो ने अंतिम 22 सतत जागतिक देशी डे 'साजरा वर्षे, पण भारतातील मूलनिवासी बहुजनांना त्याची कल्पना नाही. भारतातील ब्राह्मणवादी सरकारने देशवासीयांची फसवणूक करून हा दिवस भारतात कोणाला सांगितला नाही आणि आजपर्यंत तो साजरा केला नाही. तर पुन्हा यु.एन.ओ 16 डिसेंबर 2004 पासून 15 डिसेंबर 2014 तोपर्यंत “दुसरी देशी दशकात” जाहीर केले.\nप्रथम BAMCEF संघटना पुढाकार\nराष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर स्थानिक समस्या दृढ संदर्भ तयार BAMCEF आंतरराष्ट्रीय संघटनेचा तो अध्यक्ष केवळ बटू मेश्राम जी 23 जुलै 2016 लंडन (इंग्लंड), 26 जुलै 2016 पॅरिस (फ्रान्स) आणि 01 ऑगस्ट 2016 रोम (इटली) मध्ये BAMCEF तर्फे आंतरराष्ट्रीय सेमिनार आयोजित करण्यात आले होते या दबावांवर मात करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नुकतेच लंडनमध्ये आले असून हिंदू नावाचा कोणताही धर्म नसून ती परंपरा आहे.\nएक तेव्हा स्थापना करण्यात आली \nयुनो ने स्थापना 24 ऑक्टोबर 1945 आली आणि न्यू यॉर्क आणि सध्या मुख्यालय आहे 193 देश सदस्य आहेत. भारत युनो 30 ऑक्टोबर 1945 सदस्य. अगं ये जागतिक देशी दिवस 9 ऑगस्ट दरम्यान “खूप आनंद झाला Aboriginal दिवस” उबदार शुभेच्छा एकमेकांना देणे योग्य अधिकार मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न एक शंख फुंकले.\n9 युनोतर्फे ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. देशी म्हणजे मूळ, परंतु भारतातील ब्राह्मणवादी सरकारांचा अर्थ केवळ आपल्या लोकांमध्ये फरक करणे होय., विभाजित करणे, फक्त अनुसूचित जाती / जमाती / इतर मागासवर्गीय आदिवासी नावाने कट देशी लोक हिंदी अनुवाद अर्थ, बदललेले अल्पसंख्याक आणि आदिवासी वेगळे एक कट आहे.\nकोण भारत रिअल नेटिव्ह आहे \nटाइम्स ऑफ इंडिया अहवाल की विज्ञान डीएनए चाचणी आकर्षक पुरावा 21 मे 2001 मध्ये दिसू लागले, अनुसूचित जाती, अनुसूचित मते / जमाती / इतर मागासवर्गीय तिच्या धर्म आणि देशी अल्पसंख्याक भारत बदलला, आणि ब्राह्मण, ksaniya, वैश्य या विदेशी युरेशियासंबंधी ताण, परदेशी याचा अर्थ.\nजगातील आदिवासी नाव सांगत वितरित करण्यासाठी कट\nपण हा कट आहे, युनो ने करतो तेव्हा 9 ऑगस्ट जागतिक स्थानिक लोक दिवशी साजरा केला जात आहे, आणि तिच्या जगात भारतात Aboriginal दिवस नावाने साजरा कट आहे.\nम्हणजे मूळच्या नावावर आपण आपसात भांडत राहतो. त्यामुळे जागतिक आदिवासी दिनाच्या नावाखाली परकीय ब्राह्मणांकडून आमच्या आदिवासी जातींना वेगळे करण्याचा डाव आहे.\nजागतिक आदिवासी दिनाचे इंग्रजी भाषांतर हा जागतिक आदिवासी दिन असेल, आणि यूएनओ जागतिक स्वदेशी पीपल्स डे म्हणजेच जागतिक स्वदेशी पीपल्स डे साजरा करीत आहे स्वदेशी म्हणजे स्वदेशी, मूल रहिवासी स्वदेशी म्हणजे स्वदेशी, मूल रहिवासी अर्थात, खरे नाव जागतिक मूळ दिन आहे.\nटॅग्ज9 ऑगस्ट मूळ दिनआदिवासीआंबेडकरबाबा साहेब अंबेडकरदलित समस्याMOOLNIVASI DIWASनॅशनल इंडिया न्यूजअनुसूचित जातीअनुसूचित जमातीसुशील स्टोरीमूळ दिन का साजरा केला जातोमूळ दिवसUNOजागतिक देशी दिवस\nवर सामायिक करा फेसबुक\nवर सामायिक करा ट्विटर\nमागील लेख मुंबई: बेस्ट बस 36 संपावर हजार कर्मचारी\nपुढील लेख जामियाला अल्पसंख्याक संस्था मानण्यास मोदी सरकारने नकार दिला\nनॅशनल इंडिया न्यूज द्वारे अधिक\nDokanbedkr आणि भारत भविष्यात\nबाबासाहेब आणि संबंध ओबीसी \nमहाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो\nभारतीय नवनिर्मितीचा काळ कांदिवली करून पेटविला\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nत्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nडॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nसरस्वती विद्या मंदिरात अनुसूचित जाती समाजातील मुलाची हत्या…\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nत्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\nभारतीय लोकांच्या मनापासून, सम्राट अशोक अतिशय हुशारीने आणि हुशारीने होते …\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता मोठी कारवाई केली जाईल\nजयंती विशेष: संत बाबा गाडगे हे बहुजन क्रांतीचे सूरमा होते\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nत्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nएनआयएन (राष्ट्रीय भारत बातम्या) भारतातील त्या कोट्या-सुविधा वंचितांचा आवाज आहे, शतकानुशतके लोकशाही समाजात जगण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहेत .\n. कॉपीराइट 2020 - राष्ट्रीय भारत बातम्या | रचना व विकसित निर्मिती\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता मोठी कारवाई केली जाईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-two-half-thousand-in-made-from-bottles-sofa-5172090-NOR.html", "date_download": "2022-12-01T13:13:54Z", "digest": "sha1:YN4J6Z5KZNI33GTM6A5PQC4VBSKBSEUA", "length": 7009, "nlines": 62, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "अडीच हजारांत बनवला बाटल्यांपासून सोफा, सोफा निर्मितीसाठी लागलेल्या वस्तू | Two half thousand in made from bottles sofa - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअडीच हजारांत बनवला बाटल्यांपासून सोफा, सोफा निर्मितीसाठी लागलेल्या वस्तू\nऔरंगाबाद; दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंचा वापर संपला की आपण त्यांना भंगाराची वाट दाखवतो. परंतु अशा वस्तूंकडे कल्पकतेने पाहिल्यास ती दैनंदिन वापरातीलच महत्त्वपूर्ण वस्तू ठरू शकते, याचे उदाहरण शहरातीलच एका ३२ वर्षीय व्यावसायिकाने दाखवून दिले आहे.\nखोकडपुऱ्यातील बापूनगर भागातील सुरेश गरड यांनी प्रिंटर झेरॉक्स मशीनसाठी लागणाऱ्या टोनरच्या (शाई) रिकाम्या बाटल्यांपासून बनवलेला सोफा या तरुणाच्या दिवाणखान्यातील शान बनला आहे.\nसुरेश गरड यांचा कॉम्प्युटर स्टेशनरी विक्रीचा व्यवसाय आहे. काही दिवसांपूर्वी बाजारात सोफा खरेदीसाठी गेले होते, परंतु त्याच्या भरमसाट किमती पाहून सोफा सेट खरेदी करणे अशक्य वाटल्याने त्यांनी खरेदीचा निर्णय बदलला. एका दिवशी ते दुकानात बसले असता त्यांची नजर टोनरच्या रिकाम्या बाटल्यांवर पडली आणि त्यांची कल्पकता जागृत झाली.\nयाच बाटल्यांपासून सोफा बनवता येईल काय, यावर त्यांनी विचार केला आणि विचारांना कृतीची जोड मिळाली. टोनरच्या बाटल्यांपासूनच सोफा तयार करण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. प्लास्टिकच्या या जाड बाटल्या एरवी ते भंगारातच विकायचे. पण आता सोफा बनवण्याच्या विचारातून त्यांनी त्यातल्या पाच-सहा बाटल्यांवर उभे राहून बघितले. त्यांची मजबुती लक्षात येताच त्यांनी या बाटल्यांना सोफ्याचा आकार देण्यासाठी एकावर एक रचल्या. मात्र, बाटल्या किती लागणार, कशा जोडणार,आकार कसा जमवणार असे विविध प्रश्न त्यांच्या समोर उभे राहिले.\nबाटल्या जोडण्यासाठी त्यांनी प्रथम विविध चिकटवण्याचे साहित्य वापरले. परंतु बाटल्या मजबूतपणे जोडल्या जात नव्हत्या. नंतर ग्ल्युस्टिकच्या मदतीने ५० बाटल्या चिकटवल्या. त्यावर उभे राहून, बसून पाहिले. त्या मजबूत चिकटल्याचे निश्चित हाेताच त्यांनी सोफा निर्मितीला सुरुवात केली. अवघ्या २० दिवसांत दोन व्यक्ती बसू शकतील अशा आकाराचा सोफा बनवून आव्हान पूर्ण केले.\n-सोफा वॉटरप्रूफ, सजावटीसाठी रेक्झिन, प्लास्टिक कुशनचा वापर\n-सोफ्यामध्ये चार्जिंगसाठी प्लगचीही व्यवस्था\nअसा झाला सोफा तयार\nसोफ्याच्या चारही बाजू आधी तयार केल्या. प्रथम पाठीमागचा भाग, त्यानंतर हात ठेवण्याच्या दोन्ही बाजू शेवटी मध्यभाग तयार केला. यासाठी त्यांनी प्लास्टिक स्पंज, साधे स्पंज, रेग्झिनचा वापर केला. यातून जवळपास ५० इंचाचा सोफा तयार झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-01T13:47:38Z", "digest": "sha1:KXLZ45FR2OGUE6OEIWXMZC6PRF6YOC3U", "length": 6300, "nlines": 102, "source_domain": "m4marathi.com", "title": "गृहमंत्र्यांच्या पत्रातील ‘त्या’ ओळीबद्दल….. – m4marathi", "raw_content": "\nगृहमंत्र्यांच्या पत्रातील ‘त्या’ ओळीबद्दल…..\nदेशातील सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी लिहिलेल्या पत्रातील ‘ती’ ओळ वाचली आणि धक्काच बसला ‘निरपराध मुस्लीम युवकांना चुकीच्या पद्धतीने अटक होता कामा नये…… ‘निरपराध मुस्लीम युवकांना चुकीच्या पद्धतीने अटक होता कामा नये……’ आपण खरोखर एका ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्राचे नागरिक आहोत का’ आपण खरोखर एका ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्राचे नागरिक आहोत का असा प्रश्न पडला एका धर्मनिरपेक्ष राष्ट्राचे एक जबाबदार गृहमंत्री ह्या नात्याने सुशीलकुमार शिंदेंनी ह्या पत्रात ‘निरपराध मुस्लीम’ ऐवजी ‘निरपराध नागरिक’ असा उल्लेख करायला हवा होता मुस्लीम अथवा अल्प्संख्यच काय, कुठल्याही निष्पाप भारतीय नागरिकाला कुठल्याही गुन्ह्यात निष्कारण अटक होता कामा नये असे माझे स्पष्ट मत आहे\nमुस्लीम किंवा अल्पसंख्यच नाही तर कुठल्याही जन्सामुदायातील कित्येक निरपराध नागरिक त्यांना नाहक गोवल्या गेलेल्या गुन्ह्यात एकतर अटकेत किंवा न्यायालयात खेट्या मारत असल्याचे चित्र रोजच बघायला मिळते. कित्येकदा यात ‘चोर सोडून संन्याशालाच फाशी’ होतांना दिसते. हे कुठेतरी थांबायला हवे. त्याकरिता एखाद्या विशिष्ट जनसमुदायापेक्षा सर्वच ‘निष्पाप भारतीय नागरीकां’करीता काहीतरी योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे\nसीबीआयला स्वायत्तता प्रदान करण्यासाठी मंत्रिगटाची स्थापना\nटाटांची ‘नॅनो’ गिनीज बुकात…\nस्टेच्यू ऑफ युनिटी : एकतेचे प्रतिक\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8/", "date_download": "2022-12-01T12:39:06Z", "digest": "sha1:KVPGYFSHL5FISC26GUT4IUQMJLT34FUP", "length": 1776, "nlines": 57, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "असेच सोडून जाऊ नकोस Archives - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » असेच सोडून जाऊ नकोस\nTag: असेच सोडून जाऊ नकोस\nवाईट कदाचित ही वेळ असेल उगाच सोबत घेऊ नकोस \nसुखी क्षणांच्या आठवांना तू असेच सोडून जाऊ नकोस \nबरंच काही आहे मनात मनात त्या साठवू नकोस \nभरल्या डोळ्यांनी आज तू असेच सोडून जाऊ नकोस \nमी दोन पावले पुढे येईल तूही तिथे थांबू नकोस \nजड त्या पावलांन सवे तू असेच सोडून जाऊ नकोस \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.domkawla.com/tag/disadvantages-of-cryptocurrency/", "date_download": "2022-12-01T14:13:18Z", "digest": "sha1:4R5BC4J73EVQW2BWUTXLSKN3BY6QASKE", "length": 1801, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "disadvantages of Cryptocurrency - DOMKAWLA", "raw_content": "\nCryptocurrency क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय तसेच याचे फायदे आणि तोटे\nCryptocurrency क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय तसेच याचे फायदे आणि तोटे काय आहेत जाणून घेऊयात. सर्वांनाच झटपट…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/06/07/5840/", "date_download": "2022-12-01T14:04:17Z", "digest": "sha1:N2OJW5LMXKZI3SJQ4N7PS663LK46UOIN", "length": 14705, "nlines": 147, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "चांदवड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दहावर* – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nचांदवड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दहावर*\nचांदवड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दहावर*\n*चांदवड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दहावर*\nचांदवड(प्रविण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-चांदवड तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या आता दहा झाली आहे. चांदवड तालुक्यात पहिली संख्या फक्त दोन होती.\nचांदवड तालुक्यातील दहेगाव मनमाड येथील पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील 8 व्यक्तींचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते तसेच नासिक येथे रुग्णासोबत गेलेल्या एका महिलेचा सुद्धा swab नाशिक येथे घेण्यात आला होता.\nत्यापैकी आज एकूण 4 व्यक्तींचे (सर्व महिला) यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत पैकी 3 DCHC चांदवड येथे उपचारासाठी भरती आहेत व 1 महिला मूळ रुग्णासोबत नासिक येथे उपचारार्थ भरती आहे उर्वरित 5 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत पॉझिटिव्ह आलेले अहवाल हे मूळ रुग्णाचे क्लोज कॉन्टॅक्ट मधील आहेत.\nत्यामुळे चांदवड तालुक्यातील नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. तर येवला तालुक्यातही काल 3 जणांचे अहवाल ह कोरोना बाधित आढळून आले आहे.\nमुंबई पूर्व उपनगरात गॅस गळतीमुळं दुर्गंधी, महापालिकेकडे अनेक तक्रारी, नागरिकांमध्ये भीती\n🛑 अमिताभ बच्चन यांची प्रकृती अचानक बिघडली, नानावटी रुग्णालयात दाखल 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nBy राजेंद्र पाटील राऊत\nपेठ वडगांव मधे सलून दुकाने मागितली सुरू करणेसाठी केली मागणी.*\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00740.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%B8-2/", "date_download": "2022-12-01T13:34:05Z", "digest": "sha1:2SAU5BFH32FFKOSEAL2FO4JWX36HTFRU", "length": 5669, "nlines": 83, "source_domain": "navakal.in", "title": "अलमट्टी धरणातून विसर्ग सुरु! कृष्णा नदीच्या पातळीत वाढ - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nअलमट्टी धरणातून विसर्ग सुरु कृष्णा नदीच्या पातळीत वाढ\nबेळगाव : गेल्या चार दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे अलमट्टी धरणातून आज सकाळी दहा वाजल्यापासून पुन्हा एक लाख वीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. याशिवाय कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.त्यामुळे गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nगेल्या चार दिवसांपासून परतीचा पाऊस जोरदार बरसत असल्यामुळे अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. बुधवारी 20 हजार पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.. रात्री 90 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग 1 लाख 20 हजार करण्यात आला आहे. याशिवाय कोयना ,कण्हेर, धोम धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nPrevPreviousमराठा आरक्षण आणि कर्जामुळे बीडमध्ये शेतकर्‍याची आत्महत्या\nNextआओ तुम्हें चांद पे ले जाएं\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE/", "date_download": "2022-12-01T13:29:55Z", "digest": "sha1:BO2BQEXFSIYR75BA5RBY6NSEP5VTROUW", "length": 5577, "nlines": 82, "source_domain": "navakal.in", "title": "जकार्तात भीषण आगीत मोठी मशीद जमीनदोस्त - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nजकार्तात भीषण आगीत मोठी मशीद जमीनदोस्त\nजकार्ता – इस्लामिक सेंटर येथील जामा मशिदीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये घडली.या आगीच्या दुर्घटनेनंतर मशिदीची इमारत जमीनदोस्त झाली असून या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.\nजकार्ता येथील इस्लामिक सेंटर परिसरात जामा मशिदीच्या घुमटाचे काम सुरु असताना ही आग लागली. त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग इतकी भीषण होती की, संपूर्ण मशिदीच्या घुमटात पसरली. तेथून आगीचे धूर सर्वदूर परसले.अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. मात्र, आग वाऱ्यामुळे आग आणखीच भडकली. आग लागल्या तेव्हा सुरुवातीला परिसरातील लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यानंतर काही वेळेनंतर मशिदी जमीनदोस्त झाली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nPrevPreviousफरार हिरे व्यापारी निरव मोदीच्या मालमत्ता जप्तीची ईडीला परवानगी\nNextपरभणीत लम्पीनंतर नवा आजार बैलाची जीभ गळून पडू लागली \nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/dharma-singh-saini/", "date_download": "2022-12-01T12:44:00Z", "digest": "sha1:IHEUDBJJOSJ5TIGZTM57MOYOP3QDU6SE", "length": 11948, "nlines": 277, "source_domain": "policenama.com", "title": "Dharma Singh Saini Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nNavneet Rana | ‘मुख्यमंत्री पद सोडा आधी ‘हे’ पद महिलांना द्या’; खासदार नवनीत राणा यांचा उद्धव ठाकरे यांना टोला\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nUttar Pradesh Election 2022 | भाजपचे 2 मंत्री, 6 आमदार, माजी आमदार ‘समाजवादी पार्टी’त\nUP Assembly Election 2022 | यूपीच्या राजकारणात भाजपला धक्के कॅबिनेट मंत्र्यांसह आमदारांचे राजीनामे; अखिलेश यादव म्हणाले…\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nPune Pimpri Crime | दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, 2 पिस्टल, काडतुसे, कोयते जप्त\nMaharashtra Navnirman Sena | ‘दररोज सकाळी उठून कादर खानप्रमाणे …’, संजय राऊत यांच्या टीकेनंतर मनसे आक्रमक\nNagnath Kottapalle Passes Away | ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचं निधन\nताज्या बातम्या November 30, 2022\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nताज्या बातम्या December 1, 2022\nRaj Thackeray | राष्ट्रवादीने राजकारणासाठी शिवाजी महाराजांचे नाव वापरले, राष्ट्रवादी काँग्रेस जातीयवादी – राज ठाकरे\nताज्या बातम्या December 1, 2022\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nताज्या बातम्या December 1, 2022\nSadabhau Khot | सदाभाऊ खोतांची जीभ घसरली, म्हणाले – ‘राज्यकर्ते म्हणजे रेड्याची अवलाद’\nताज्या बातम्या December 1, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00741.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/farmers-suicide", "date_download": "2022-12-01T14:15:41Z", "digest": "sha1:3QT5ZEDIRWUHCV4UAD26CNKJKSIEPN4D", "length": 4899, "nlines": 60, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "farmer's suicide Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nशेतकरी आत्महत्या, पत्रात पंतप्रधान मोदींवर आरोप\nजुन्नर तालुक्यातील ४५ वर्षीय शेतकरी दशरथ लक्ष्मण केदारी यांनी सुसाईड नोटमध्ये महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष क ...\nकर्जमाफी देऊनही महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nनवी दिल्लीः २०१७ मध्ये कर्जमाफी घोषित करून अन्य कल्याणकारी योजना राबवूनही महाराष्ट्रात २०१९मध्ये देशातील सर्वाधिक, ३९२७ शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची ...\nव्हिलेज डायरी : सुरुवातीची अखेर\n१.१.२०१९ पांडवाच्या पोफळीच्या धर्मराज युधिष्ठीराच्या पाठीला हुबरलेला विठोबा.. भक्कम मिशाचा धोतरा उपरण्यातला थोरल्या चुलत्यासारखा घोड्यावरला धर्मरा ...\nव्हिलेज डायरी भाग नऊ : आणि कैफीयती\nस्टोरी चेसिंग करत फिरणारी ती भरकटली अन त्या अथांग माळावर पोचली.. विकेंड अन कामगार महाराष्ट्र दिनाच्या लागून आलेल्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत.. ...\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5/", "date_download": "2022-12-01T12:33:18Z", "digest": "sha1:ZGQF3UUD3ND4JL4UKBXWCBJSYRI44JXT", "length": 12675, "nlines": 64, "source_domain": "marathitimes.in", "title": "शुभ संकेत २०२२ मध्ये सर्वात जास्त भाग्यशाली ठरणार या ५ राशी.. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nशुभ संकेत २०२२ मध्ये सर्वात जास्त भाग्यशाली ठरणार या ५ राशी..\nनमस्कार नवीन पार्ट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शुभ संकेत २०२२ मध्ये सर्वात जास्त भाग्यशाली ठरणाऱ्या पाच राशी. मित्रांनो ग्राहक क्षेत्राची बदलणारी स्थिती मानवी जीवनात कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक परिवर्तन घडवून आणत असते.\nज्योतिषानुसार जेव्हा ग्रह-नक्षत्रे अनुकूलता लाभते तेव्हाव्यक्तीच्या जीवनात सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही. दुःखाचा वाईट काळ संपतो आणि सुखाची सुंदर पहाट मनुष्याच्या वाट्याला येते.\n२०२२ पासून असाच काहीसा अनुकूल अनुभव या पाच राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. २०२२ मध्ये बनत असलेली ग्रह नक्षत्रात होणारे बदल या राशींची होणारी राषांतरे आणि एकूणच ग्रह असलेल्या स्थितीचा अतिशय सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे.\nआता परिवर्तन घडून येण्यास वेळ लागणार नाही. दुःख आणि दारिद्र्याचे गरिबीचे दिवस संपणार असून यश प्राप्ति चे नव्या काळाची सुरुवात होणार आहे. २०२२ हे वर्ष आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आता नशिबाला कलाटणी मिळण्यास वेळ लागणार नाही.\nभाग्याचे भरपूर साथिया काळात आपल्याला लाभणार असून भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करियर एक कार्यक्षेत्र उद्योग व्यापार आणि भरपूर प्रगतीच्या वाटा उपलब्ध होणार आहेत. आपल्या मनाला आनंदित करणारे आणि आपला उत्साह वाढविण्यासाठी अनेक घटना ना काळात घडून येतील.\nमानसिक ताणतणावापासून पूर्णपणे मुक्त होणार आहात. नवीन आशा नवीन प्रेरणा नवीन ते प्राप्तीची ओळख आपल्या मनात निर्माण होईल. तर चला वेळ वाया ना घालवता कोणत्या आहेत त्या ५ राशी आणि त्यांना कोणत्या प्राप्त होणार आहेत.\nसुरुवात करूया मेष राशी- मेष राशीसाठी येणाऱ्या काळात अतिशय लाभदायी ठरणार आहे. २०२२ मध्ये ग्रह नक्षत्राचे बनत असलेली स्थिती आपल्या राशि साठी विशेष अनुकूल ठरणारा आहे. जीवनात प्रगतीचे नवे संकेत आपल्याला प्राप्त होतील.\nआमच्या कामाला हात लावेल ते काम प्राप्त होणार आहे. या काळात प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होणार असून प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे.\nमिथुन राशी- तुला राशि २०२२ मध्ये असलेली ग्रह नक्षत्राची स्थिती मिथुन राशि साठी लाभकारी ठरणार आहे. जीवनातील अमंगळ काळ आता समाप्त होणार असून मांगल्याचे दिवसात आपल्या वाट्याला येणार आहेत.\nभोग विलासतिच्या साधनांमध्ये वाढ होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होतील.\nकन्या राशि- कन्या राशी व ग्रह नक्षत्राची विशेष कृपा बरसणार आहे. २०२२ हे वर्ष आपल्या साठी खूप फायदेशीर ठरणार आहे. नव्या योजना लाभकारी ठरतील. आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.\nउद्योग व्यापार प्रगती पथावर राहणार आहे. नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील.\nतूळ राशी- २०२२ हे वर्ष अतिशय लाभदायी ठरणार आहे. हा काळ सर्व दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणारा आहे. अनेक दिवसाचा संघर्षात समाप्त होणार आहे. नव्या आर्थिक व्यवहार जमून येतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणारा आहे. धन संपत्ती मध्ये वाढ होईल.\nवृश्चिक राशि- २०२२ मध्ये वृश्चिक राशीच्या जीवनात अनुकूल परिवर्तन घडवून येण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. यश प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अधिक लाभदायी ठरणार आहे.\nखऱ्या अर्थाने आपल्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. आता खऱ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. अनेक दिवसांची इच्छा या काळात पूर्ण होते. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे.\nकुंभ राशी- कुंभ राशीसाठी अनुकूलता आणि नशिबाची साथ कुंभ राशीचे जीवनात प्रगतीचे दिवस घेऊन येणार आहेत. २०२२ हे प्रगतीचे वर्षी ठरू शकते. हा काळ जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. प्रगतीची नवी दिशा आपल्याला प्राप्त होणार आहे.\nकरिअरमध्ये यश प्राप्तिच्या काळाची सुरुवात होणार आहे. व्यापार यातून आपल्याला आर्थिक लाभ प्राप्त होईल. नोकरीत बढती किंवा बदलीचे योग येऊ शकतात. या काळा सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. घर जमीन अथवा जागा घेण्याचे स्वप्न आपले पूर्ण होईल. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे मला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.big9news.com/2020/10/", "date_download": "2022-12-01T14:33:29Z", "digest": "sha1:HQ6GTN6IZTZRX4BCUNZMR5XSVOOH7YKW", "length": 8867, "nlines": 133, "source_domain": "www.big9news.com", "title": "October | 2020 | BIG9 News", "raw_content": "\nआज ग्रामीण भागात 1508 व्यक्ती निगेटिव्ह; तर नवे कोरोना बाधित 95…\n‘ब्राह्मण समाज’च्या महामंडळाबाबत राज्यसरकारला निर्देश देणार – राज्यपाल कोश्यारी\nआज बरे झाले 214; तर 5 जणांचा मृत्यू… वाचा\nमोठी बातमी | जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 935 कोटी रुपयांचे नुकसान ;मदतीचे प्रस्ताव…\nएम.के.फाऊंडेशन तर्फे दिवाळी फराळाचे वाटप\n‘हा’ परिवार करत आहेत कोरोनाच्या लढाईत योगदान… वाचा\nदिवाळीच्या स्वागतासाठी रंगीबेरंगी, आकर्षक दिवे, पणत्या बाजारात दाखल\nआज बरे जाले 161 तर; तर नवे बाधित रुग्ण…\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणींना कोरोनाची लागण, ट्विटरवरुन दिली माहिती\nकोविड संकटकाळात नोकरी गेलेल्यांना रोजगार देण्यासाठी मायग्रंट सपोर्ट सेंटर्स\nडिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे होणार पहिले राज्यस्तरीय अधिवेशन\n२९ ऑक्टोबर रोजी भिलार महाबळेश्वर येथे जमणार मेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन मंगेश देसाई, डॉ.संजय उगमुगे,खा.श्रीकांत शिंदे, भाऊराव कऱ्हाडे, डॉ.सुरेश भोसले,चेतना सिन्हा, श्रीकांत मोरे, डॉ.प्रतापसिंह पाटील, अच्युत सावंत यांना महागौरव पुरस्कार. मुंबई /प्रतिनिधी डिजिटल मीडिया...\nमासा गळाला | लाच घेताना ग्रामसेवक व विस्तार अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात\nसांगोला : ग्रामसेवकाने स्वतःसाठी व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्यासाठी एकुण 2 हजार 500 रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनाही ताब्यात घेण्याची घटना सांगोला पंचायत समिती...\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) प्रदेशाध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे यांची निवड\nसोलापुरातील नेते राजाभाऊ सरवदे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली. पुणे येथील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. शुक्रवारी राजाभाऊ सरवदे...\n‘भरत’ सोलापुरात परत ; ‘सही रे सही’ नाटकाला वीस वर्षे पूर्ण..\nभरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाला वीस वर्षे पूर्ण मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाटक पुन्हा सही रे सही हे 15 ऑगस्ट 2002 ला रंगमंचावर आले या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले असून...\nरेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासीयांचे पूनर्वसन करा -आ. प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nरेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टी वासीयांचे पूनर्वसन करा आमदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी महत्वाचा धोरणात्मक निर्णय आहे याकरीता बैठक लावू . मुख्यमंत्री मुंबई : आज दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी आमदार प्रणिती...\n‘तो’ व्हायरल व्हिडिओ | इंजेक्शन देऊन मला जीवे मारतील ; हॉस्पिटल...\nसोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा ; मदतीसाठी टोल फ्री क्रमांक सेव्ह करा…\n वीज कोसळल्याने १२ वर्षीय बालकासह २६ शेळ्यांचा करुण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00742.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.udyojakghadwuya.com/2022/10/blog-post_04.html", "date_download": "2022-12-01T13:40:08Z", "digest": "sha1:KA2XONPIKUS62S6UMX7PT3Y6UX3RXOP2", "length": 16217, "nlines": 231, "source_domain": "www.udyojakghadwuya.com", "title": "- चला उद्योजक घडवूया", "raw_content": "\nचला उद्योजक घडवूया आत्महत्या उद्योजक व्यवसायिक शेतकरी\nचला उद्योजक घडवूया ७:०० AM आत्महत्या उद्योजक व्यवसायिक शेतकरी\n“शेतकरी कर्जात असेल व त्याला मदतीची गरज असे व त्याने जर फेसबुक पोस्ट केली तर आताचे फेसबुक अल्गोरिदम ती पोस्ट आपल्यापर्यंत पोहचवणार नाही तर मनोरंजन आणि राजकारणाच्या पोस्ट आपल्यापर्यंत पोहचवणार. तुम्हाला ऑफलाईन काम करत अश्या आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकरी, उद्योजक व्यवसायिकांपर्यंत पोहचायचे आहे व व्हास्टएप चा वापर करत लोकांपर्यंत माहिती पोहचवायची आहे जेणेकरून आपण आरामात एखाद्या शेतकऱ्याला, उद्योजक व्यवसायिकाला आत्महत्या करण्यापासून रोखू शकतो व आर्थिक मदत पोहचवू शकतो.”\nव्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :\nटेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :\n#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #मराठी #udyog #vyapar #marathiudyojak #marathiudyogpati #चलाउद्योजकघडवूया\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n“ह्या २०२२ मध्ये देखील मुलांवर नोकरीसाठी शिक्षण घ...\n“तुम्ही मोठे झाला म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही दार...\n“ऑनलाईन शॉपिंग प्रचंड प्रमाणात ग्राहकांना सवलत दे...\nउद्योग, व्यवसाय करतांना मानसिक ताण तणाव हा येतोच ...\n“शेतकरी कर्जात असेल व त्याला मदतीची गरज असे व त्य...\n“पैसे कमावणारा कसाही पैसे कमावून जातो मग ऑनलाईन अ...\nआपले किंवा इतरांचे विचार, भावना, कंपने आणि उर्जा आपल्यावर, आपल्या आयुष्यावर कसे परिणाम करते हे कोरोना व्हायरस च्या उदाहरणावरून समजून घेवू.\nकोरोना विषाणू हा एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतो. कोरोना विषाणू हा हवेत, त्या जागेत, त्या जागेतील वस्तूंवर कमी ...\nआकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग\nप्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,...\nइंस्टाग्राम चा वापर करून दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवायचे\nतुम्हाला प्रश्न पडला असेल कि फक्त इंस्टाग्राम चा वापर करून आपण दिवसाला हजारो लाखो रुपये कसे कमवू शकतो. तुमचा विश्वास बसत नाही\nजन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता\nजन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो. आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते...\nआपली रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवायची\nध्यान: झोप ध्यानाचा नैसर्गिक प्रकार आहे, विना विचारांची, शांत आणि गाढ झोप चमत्कार घडवते आणि त्यानंतर वेगळे काही विशेष ध्यान करत बसण्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-aries-horoscope-in-marathi-13-12-2021/", "date_download": "2022-12-01T12:36:55Z", "digest": "sha1:Q6R5B3HW7UH4RHHR7N5LNOLC6QWVCWUT", "length": 13458, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays Mesha (Aries) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nBCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ३ माजी क्रिकेटपटूंची वर्णी\nराणा दा पाठक बाईंचा खास लुक; ग्रँड हळदी सेलिब्रेशनची पहिली झलक पाहाच\nVideo : झोप नाही, गाडी चालवायची कशी एसटी ड्रायव्हरची अवस्था पाहून बसेल धक्का\nआकाशातून कोसळताच हातात धरलं; विमानाचा कधीच पाहिला नसेल असा Shocking Video\nVideo : झोप नाही, गाडी चालवायची कशी एसटी ड्रायव्हरची अवस्था पाहून बसेल धक्का\nNo Shave November: कोल्हापूरच्या तरुणांनी गोळा केली कॅन्सरग्रस्तांसाठी मदत,Video\nपुण्यात खूनाचे सत्र थांबेना, गेल्या 15 दिवसात 12 जणांचा खून\nडोळ्यात पाणी आणणारी घटना, 3 महिन्याच्या चिमुकलीसह आईचा अपघातात जागीच मृत्यू\nनार्को टेस्टमध्ये आफताबची कबुली, श्रद्धाचा मोबाईल अन् कपड्यांबाबत सांगितलं\n सापडलेली सोन्याची चैन केली परत, मालकाने काय केलं पाहा\nलग्नानंतर वर्षातच तरुणीचा शेवट; आई-वडिलांनीच हत्या करून मृतदेह बॅगेत भरला अन्...\nनार्को टेस्टमध्ये गुन्हेगार सत्य सांगतात या प्रश्नांमुळे आफताबचा पर्दाफाश होणार\nराणा दा पाठक बाईंचा खास लुक; ग्रँड हळदी सेलिब्रेशनची पहिली झलक पाहाच\nकाही केल्या शांत होईना अर्जुन कपूरचा राग; पोस्ट करत म्हणाला 'तुमच्या कर्माची फळं\n अभिनेते शरद पोंक्षे यांनी केली महत्त्वाची घोषणा\nरस्त्यावर खाल्ली चाट-पापड अन् कापले केस; बिग बींच्या नातीचा साधा अंदाज\nBCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ३ माजी क्रिकेटपटूंची वर्णी\nस्टीव्ह स्मिथने डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी केली बरोबरी, हिटमॅनला दिलं आव्हान\nबांगलादेश दौऱ्यानंतर ३ सामन्यात का खेळणार नाहीत विराट, रोहित\nइंग्लंडची कसोटीत टी20 सारखी फटकेबाजी, पाकिस्तानच्या गोलंदाजांची केली धुलाई\nरिटेल Digital Rupee म्हणजे काय क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल रुपीमधला फरक\nतुमचं या बँकेत Loan आहे का भरावा लागणार जास्त EMI\nफेक सल्लागारांवर SEBIची मोठी कारवाई, तुम्ही तर पैसे गुंतवले नाही ना\nAirport शेजारी घर असेल तर मिळणार नाही ही सुविधा, तुमचं होऊ शकतं नुकसान\nहिवाळ्यात खा हे 10 सुपरफूड; आजार राहतील दूर, तज्ञांनीच दिला सल्ला\n...म्हणून लोकांना आवडते जुनी दारू; तुम्हाला माहितीये का कारण\nSarees on EMI : लग्नाची बिनधास्त करा खरेदी, 'इथं' घ्या ईएमआयवर साड्या\nविवाहबाह्य संबंधामधून बाहेर कसं पडावं हे 4 उपाय खूपच फायद्याचे\nHealth Tips : निरुपयोगी समजून फेकू नका आल्याची बहुमोल साल, असा करा उपयोग\nक्रिकेटपासून हिंदूहृदयसम्राटांपर्यंत; पु. ल. देशपांडेंचे 7 भन्नाट किस्से\nहरपलं देहभान... विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन वारकरी; पहा वारीचे सुंदर PHOTO\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\nआकाशातून कोसळताच हातात धरलं; विमानाचा कधीच पाहिला नसेल असा Shocking Video\nपाण्यावर धावणारा सरडा कधी पाहिलाय का वन अधिकाऱ्यांनी उघड केलं गुपित\n वजन घटवण्याच्या नादात असा उपाय पडला भारी; फुटली महिलेची किडनी\nगाडीचं इंजिन ऑईल बदलताना ‘ही’ गोष्ट ठेवा लक्षात, तुम्हालाच होईल फायदा\nयंदा 7 डिसेंबरला आहे दत्त जयंती; जाणून घ्या श्रीदत्तात्रेयाचे अवतार, धार्मिक कथा\nसंध्याकाळच्या वेळेस चुकून पण ही कामं करू नयेत; त्याचं वास्तुशास्त्र समजून घ्या\n'पंचका'मध्ये कोणाचा मृत्यू झाल्यास काय करावं अंत्यसंस्कारावेळी करा हे काम\n2023 हे वर्ष `या` पाच राशींसाठी असेल विशेष शुभफलदायी\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(मेष राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nआजचा दिवस समाजकार्य व मित्रांसह धावपळ करण्यात जाईल असे श्रीगणेश सांगतात. त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. सरकारी कामात यश मिळेल. वडीलधारी व आदरणीय व्यक्तींची भेट होईल. दूरवर राहणार्‍या मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. एखादी सहल संभवते. विवाहेच्छूकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना आहे.\nमेष राशीचा स्वामी मंगळ असतो. हा ग्रह व्यक्तीच्या जीवनात पराक्रम आणि उत्साहाचा कारक असतो. कदाचित त्यामुळेच मेष राशीच्या व्यक्ती कायम नव्या उर्जेने भारलेल्या आणि उत्साही असतात.\nबुधाच्या संक्रमणाने तयार होतोय भद्रराज योग; या 3 राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस\nया 6 राशींसाठी बुधादित्य योग भाग्यशाली; नोकरी-व्यवसायात मिळतील सुखद वार्ता\nया 5 राशींचे लोक असतात जरा जास्तच इमोशनल; भावनिक निर्णयाचा बसतो फटका\nआजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/maharashtra/raj-thackeray-mid-term-elections-mumbai-maharashtra-politics-crisis-dro95", "date_download": "2022-12-01T14:20:49Z", "digest": "sha1:HLGHAZHY6ETQGI4C3YRDMRCJZKZOBWNU", "length": 7285, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "Raj Thackeray: जानेवारी महिन्यात बोंबलायचंच आहे; राज ठाकरेंकडून मध्यावधी निवडणुकीचे संकेत | Sakal", "raw_content": "\nRaj Thackeray: जानेवारी महिन्यात बोंबलायचंच आहे; राज ठाकरेंकडून मध्यावधी निवडणुकीचे संकेत\nउद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात आपल्या कार्यकर्त्यांना, राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, तयारी लागा, अशा सुचना दिल्या होत्या. दरम्यान आता, मनसेपक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले आहेत. मात्र, राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील की महानगर पालिकेच्या निवडणुका लागतील हे त्यांनी स्पष्ट न केल्याने संभ्रम वाढला आहे.(Raj Thackeray Mid-term elections Mumbai maharashtra politics crisis)\nएका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी निवडणुकांसंदर्भात मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे यांनी जानेवारी महिन्यात निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तयारीला लागा असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.\nतसेच, घशाला सध्या आराम देतोय. जानेवारी महिन्यात निवडणुका लागतील. त्यामुळे बोंबलायचंच आहे. घसा आपला असतो, तर गळा लता मंगेशकर अशा मोठ्या लोकांचा असतो. अस खोचक विधान राज ठाकरेंनी केलं आहे.\nआधी उद्धव ठाकरे आणि आता राज ठाकरे यांनी देखील जानेवारी महिन्यात निवडणूक होणार असल्याचे सांगितल्याने जानेवारीमध्ये निवडणुका पार पडतील असे संकेत मिळत आहे. मात्र, या निवडणुका मध्यावधी असतील की महानगर पालिकेच्या असतील या बाबत राज ठाकरे यांनी थेट सांगितलेले नाही. त्यामुळे नेमक्या निवडणुका कुठल्या या बाबत संभ्रम कायम आहे. तसेच त्यांच्या वक्तव्याने राजकीय चर्चाही रंगू लागल्या आहेत.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-kotak-car-insurance-not-require-premium-insurance-cover-rsn93", "date_download": "2022-12-01T14:46:38Z", "digest": "sha1:4OTTEAVLM3WSKKV4OFQKR2XMO3KDGHZW", "length": 7957, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai : विमा संरक्षण तात्पुरता बंद केल्यास हप्ता लागणार नाही कोटकचा अनोखा कार इन्शुरन्स | Sakal", "raw_content": "\nMumbai : विमा संरक्षण तात्पुरता बंद केल्यास हप्ता लागणार नाही कोटकचा अनोखा कार इन्शुरन्स\nमुंबई : गरज नसताना मोटारीची विमा पॉलिसी संरक्षण तात्पुरते बंद केल्यास तेवढा हप्ताही लागणार नाही व त्या रकमेची सवलतही पॉलिसी नूतनीकरणाच्या वेळी मिळू शकेल, असा अनोखा कार इन्शुरन्स कोटक जनरल इन्शुरन्सने आणला आहे.\nकोटक जनरल इन्शुरन्स चे एमडी व सीईओ सुरेश अग्रवाल यांनी आज येथे ही माहिती दिली. संरक्षण तात्पुरते बंद केल्यापोटीचा सवलत परतावा तीन प्रकारे मिळेल. तसेच संरक्षण बंद असतानाही विशिष्ट दुर्घटनांसाठी विमा संरक्षण मिळत राहील. अर्थात त्यासाठी ही मोटार प्रवासात नसणे आवश्यक आहे.\nयासाठी कोटकचा कार विमा घेणाऱ्या ग्राहकांना कोटक मीटर ॲप डाऊनलोड करायला लागेल. त्यावर आपला पॉलिसी क्रमांक व अन्य तपशील नोंदवल्यावर ही योजना सुरू होईल. ज्या दिवशी मोटार प्रवासात नसेल त्यादिवशी आपल्याला विम्याची गरज नसल्यामुळे पॉलिसी तात्पुरती बंद करता येईल. पॉलिसी किमान एक दिवस बंद केली तरच तिचा हप्ताही लागणार नाही. याचा परतावा आपल्याला पॉलिसीचे पुढील नूतनीकरण करताना मिळू शकेल. तो रोख स्वरूपात किंवा पुढील पॉलिसीच्या रकमेतून ते पैसे वळते करून किंवा पुढील पॉलिसीतील तेवढा रकमेचे दिवस वाढवून मिळू शकतो. मात्र ही रक्कम जास्तीत जास्त पॉलिसी रकमेच्या ४० टक्केच असेल असेही अग्रवाल म्हणाले.\nपॉलिसी संरक्षण तात्पुरते बंद केल्यावर मोटार प्रवासात असेल तर अर्थातच या संरक्षण सवलतीचा लाभ मिळणार नाही. मात्र पॉलिसी संरक्षण बंद असताना मोटारही पार्किंग मध्ये ठेवली असेल तर ॲक्ट ऑफ गॉड या सदरात मोडणाऱ्या गोष्टींनी मोटारी चे नुकसान झाल्यास (उदा. दंगे, पूर, चोरी) त्याची नुकसानभरपाई मिळू शकते असेही अग्रवाल यांनी सांगितले.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/07/09/7961/", "date_download": "2022-12-01T12:32:02Z", "digest": "sha1:MHWY6OH4GY7ZTSU6RZUH5EQBS4ERE76Q", "length": 15246, "nlines": 145, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "🛑 अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला 28 दिवसांचा फरलो मंजूर 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n🛑 अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला 28 दिवसांचा फरलो मंजूर 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\n🛑 अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला 28 दिवसांचा फरलो मंजूर 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\n🛑 अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला 28 दिवसांचा फरलो मंजूर 🛑\nमुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमुंबई, 9 जुलै : ⭕ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळीला आज 28 दिवसांचा फरलो मंजूर केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच अरुण गवळी पॅरोलची रजा पूर्ण करून नागपूर कारागृहात परतला होता. फरलो रजा मिळावी म्हणून 30 नोव्हेंबर 2019 ला गवळीने तुरुंग प्रशासनाकडे अर्ज दाखल केला होता परंतु 7 महिन्यांचा कालावधी उलटूनही त्याचा अर्जावर सुनावणी झाली नाही. सोबतच अरुण गवळी हा यापूर्वी 8 वेळा कारागृहातून बाहेर आला, परंतु दिलेल्या मुदतीत त्याने कुठल्याही नियमांचा भंग केला नाही.\nदिलेल्या कालावधीत तो तुरुंगात हजर झाल्याचा युक्तिवाद गवळीच्या वकिलांनी केला आहे. वकिलाचा युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने गवळीला 28 दिवसांची फरलो रजा मंजूर केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मुळे अरुण गवळीचा पॅरोल एकदा वाढवण्यात देखील आला होता. मुंबईतील शिवसेना नेत्याच्या खुनाच्या आरोपात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे.⭕\n🛑 बावधन उद्यानात आता नागरिकांसाठी जाँगिंग ट्रॅक..🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\n🛑 ‘महाजॉब्स’ला महाप्रतिसाद 🛑 मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आक्रमक\n*वडगांव शहर शिवसेनेच्या वतीने मोफत कँम्पचे आयोजन*\nऑक्सिजन सिलिंडरचा प्रचंड तुटवडा, अखंड पुरवठ्यासाठी राज्यभर समित्या व जिल्हा स्तरावर कंट्रोल रूम\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00743.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2021/08/blog-post_6.html", "date_download": "2022-12-01T14:43:26Z", "digest": "sha1:CTCGNWD2OIQQ23AHC5CUKNPIG5GDTVDA", "length": 5129, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "भूम पोलिसांची मोठी कारवाई अनेक गुन्ह्यातील चोरीच्या आठ मोटर सायकल हस्तगत करून आरोपीवर कारवाई", "raw_content": "\nमुख्यपृष्ठउस्मानाबाद भूम पोलिसांची मोठी कारवाई अनेक गुन्ह्यातील चोरीच्या आठ मोटर सायकल हस्तगत करून आरोपीवर कारवाई\nभूम पोलिसांची मोठी कारवाई अनेक गुन्ह्यातील चोरीच्या आठ मोटर सायकल हस्तगत करून आरोपीवर कारवाई\nविविध पोलिस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटारसायकल या तपासात ताब्यात घेण्यात आल्या असुन चार दिवसात जवळपास आठ मोटरसायकलचा तपास करून सध्या पोलीस ठाणे भूम येथे मोटारसायकलसह चोरांना जेरबंद केले आहे.\nपोलीस निरीक्षक रामेश्वर खानाळ यांच्या मार्गदर्शनात एपीआय मंगेश साळवे यांनी गेल्या चार दिवसात या गाड्या हस्तगत करून मोठी कारवाई केली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nया प्रसंगी नागरिकांनी आपल्या मोटर सायकल ला समोरील टायरला हॅडलॉक लावून ठेवल्याने चोरीचा अनर्थ टाळता येईल,वेळीच खबरदारी घेतल्याने आपले आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी असे पोलिस स्टेशनचे एपीआय मंगेश साळवे यांनी यावेळी सांगितले. सर्व आरोपींना विविध ठिकाणाहून अटक केली असून पुढील तपास रामेश्वर खानाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करत आहेत.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://amnews.live/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%9C%E0%A5%80/71/lml-star-electric-scooter-%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2022-12-01T13:48:40Z", "digest": "sha1:6MLFQTRF7ZCYI4KEB7XUCYUQRHUYBJYC", "length": 6107, "nlines": 54, "source_domain": "amnews.live", "title": "LML Star electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरसाठी फ्रीमध्ये बुकींग सुरु, पाहा लूक – AM News", "raw_content": "\nगुरूवार, डिसेंबर 01, 2022\nLML Star electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरसाठी फ्रीमध्ये बुकींग सुरु, पाहा लूक\nLML Star electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरसाठी फ्रीमध्ये बुकींग सुरु, पाहा लूक\nनोव्हेंबर 1, 2022 रत्नदीप आडिवरेकर\nLML ने त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर LML Start चे बुकिंग सुरु केलंय. एलएमएल कंपनीने गेल्या महिन्यातच आपल्या तीन इलेक्ट्रिक टु व्हिलर गाड्या आणल्या होत्या. ज्यात या स्कूटरचा समावेश होता. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर नवीन Star EV साठी ऑनलाइन बुकिंग सुरू केल्याचे सांगितले. ग्राहक कंपनीच्या वेबसाइटवरून पैसे न भरता स्कूटर बुक करू शकणार आहेत.\nही कंपनी भारतात परतल्यानंतर त्यांचं हे पहिलं उत्पादन असेल. या स्कूटरचे डिझाईन इतर इलेक्ट्रिक स्कूटर्सपेक्षा खूपच वेगळे दिसते आहे. या स्कूटरमध्ये 360-डिग्री कॅमेरा, हॅप्टिक फीडबॅक आणि एलईडी लाइटिंग देण्यात आली आहे.\nएलएमएलचे एमडी आणि सीईओ योगेश भाटिया यांनी माहिती देताना सांगितले की, ‘आम्हाला हे जाहीर करताना आनंद होतोय की, आमचं फ्लॅगशिप उत्पादन, एलएमएल स्टारचे बुकिंग सुरू झाले आहे. लोक आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकतात आणि एक पैसा खर्च न करता स्कूटर खरेदी करू शकतात.’\nनवीन LML स्टार Ola S1 एअर एंट्री-लेव्हल स्कूटर, बजाज चेतक, TVS iQube आणि इतर इलेक्ट्रिक स्कूटर सोबत स्पर्धा करणार आहे. नवीन स्कूटरची किंमत 1 लाख ते 1.10 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे.\nअक्षय कुमारने अजय देवगणला टाकले मागे:रामसेतूचे ओपनिंग कलेक्शन थँक गॉडपेक्षा दुप्पट\nएक्स एम्प्लॉईचा दावा – कंपनीने रोबोटिक्स टीममधील 3,500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले\nमोफत मिळेल तुमच्या आवडीचा VIP मोबाइल नंबर, ‘ही’ टेलिकॉम कंपनी देत आहे\nमोबाईल वापरामुळे खरंच मेंदूचा कर्करोग होतो ऑक्सफर्ड विद्यापीठानं दिलं उत्तर\nएप्रिल 3, 2022 एप्रिल 3, 2022\nएक्स एम्प्लॉईचा दावा – कंपनीने रोबोटिक्स टीममधील 3,500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले\nLML Star electric Scooter: इलेक्ट्रिक स्कूटरसाठी फ्रीमध्ये बुकींग सुरु, पाहा लूक\nअक्षय कुमारने अजय देवगणला टाकले मागे:रामसेतूचे ओपनिंग कलेक्शन थँक गॉडपेक्षा दुप्पट\nब्रह्मास्त्र OTT रिलीज:थिएटरनंतर आता OTT वर धूम करणार रणबीर-आलियाचा चित्रपट, डिस्ने प्लस हॉटस्टारवर होऊ शकतो स्ट्रीम\nमोफत मिळेल तुमच्या आवडीचा VIP मोबाइल नंबर, ‘ही’ टेलिकॉम कंपनी देत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://chaprak.com/2017/06/old-memories/", "date_download": "2022-12-01T13:46:27Z", "digest": "sha1:XE63RTJ5ECVF6YFZJMDDUBECNEUCHIRH", "length": 34261, "nlines": 153, "source_domain": "chaprak.com", "title": "सुंदर आठवणींचा सुंदर गोफ - साहित्य चपराक Read Marathi Magazine Masik Online Free Published By Chaprak Publications", "raw_content": "\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\nसंवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम 'चपराक' देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरला आहे. विविध विषयांवरील चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष लेखन येथे वाचू शकाल.\nसुंदर आठवणींचा सुंदर गोफ\nखरंतर मी मनात गुंफलेला हा सुंदर आठवणींचा सुंदर गोफ आहे का हा माझा मलाच पडलेला प्रश्‍न हा माझा मलाच पडलेला प्रश्‍न जेव्हा मी उत्तर शोधायला जाते तेव्हा जगण्याचे अनेक पदर उलगडतात. मला तो काळ अजूनही पुसटसा आठवतोय. जास्त काही नाही पण पंधरा ते वीस वर्षापूर्वीचा जेव्हा मी उत्तर शोधायला जाते तेव्हा जगण्याचे अनेक पदर उलगडतात. मला तो काळ अजूनही पुसटसा आठवतोय. जास्त काही नाही पण पंधरा ते वीस वर्षापूर्वीचा तेव्हा मी चौदा ते पंधरा वर्षांची असेन. त्यावेळी सुट्टी असली की मी आजोळी रहायला आजीकडे जायचे. आजीचं गाव माझ्या गावापासून जेमतेम सात-आठ किलोमीटर अंतरावर होतं. मामा-मामी, मामाची मुलं असं कुटुंब. आजोबांचा मोठा टोलेजंग वाडा होता तेव्हा मी चौदा ते पंधरा वर्षांची असेन. त्यावेळी सुट्टी असली की मी आजोळी रहायला आजीकडे जायचे. आजीचं गाव माझ्या गावापासून जेमतेम सात-आठ किलोमीटर अंतरावर होतं. मामा-मामी, मामाची मुलं असं कुटुंब. आजोबांचा मोठा टोलेजंग वाडा होता त्या वाड्यात सगळे भाऊ एकत्र रहायचे… त्याला घोलकर वाडा म्हटलं जायचं. गावाच्या वेशीतून आत गेल्यावर समोरच पांडुरंगाचं मंदीर होतं. समोर मोठा चौक व त्या चौकासमोर मोठा पार होता. मुख्य चौकातच वाड्याचा मुख्य दरवाजा उघडायचा. आईबरोबर आम्ही दोघी बहिणी, भाऊ व दादा मामाकडे सुट्टी असली की जायचो. तेव्हा एस. टी. गावाच्या बाहेर थांब्यावर थांबल्यावर तिथेच लिंबोणीच्या झाडाखाली आजोबा बसलेले असायचे. लगेच यायचे घ्यायला. वेशीपर्यंत पोहचलो की आई म्हणायची, ‘‘पोरींनो, आपण मागून जायचं मंदिराच्या. वेशीतून नाही जायचं.’’ दादा- भाऊ, आजोबा मात्र गावच्या चौकातून वेशीतून जायचे. मला कळायचेच नाही. आई डोक्यावरून चापूनचोपून पदर घ्यायची. मी आपलं आईचं बोट धरुन तुरुतुरू चालायचे; पण मन त्या पारावर मात्र धावत रहायचे. विचार करायचे, आम्हाला का नाही त्या वेशीतून जाता येत. आई का जाऊ देत नाही त्या वाड्यात सगळे भाऊ एकत्र रहायचे… त्याला घोलकर वाडा म्हटलं जायचं. गावाच्या वेशीतून आत गेल्यावर समोरच पांडुरंगाचं मंदीर होतं. समोर मोठा चौक व त्या चौकासमोर मोठा पार होता. मुख्य चौकातच वाड्याचा मुख्य दरवाजा उघडायचा. आईबरोबर आम्ही दोघी बहिणी, भाऊ व दादा मामाकडे सुट्टी असली की जायचो. तेव्हा एस. टी. गावाच्या बाहेर थांब्यावर थांबल्यावर तिथेच लिंबोणीच्या झाडाखाली आजोबा बसलेले असायचे. लगेच यायचे घ्यायला. वेशीपर्यंत पोहचलो की आई म्हणायची, ‘‘पोरींनो, आपण मागून जायचं मंदिराच्या. वेशीतून नाही जायचं.’’ दादा- भाऊ, आजोबा मात्र गावच्या चौकातून वेशीतून जायचे. मला कळायचेच नाही. आई डोक्यावरून चापूनचोपून पदर घ्यायची. मी आपलं आईचं बोट धरुन तुरुतुरू चालायचे; पण मन त्या पारावर मात्र धावत रहायचे. विचार करायचे, आम्हाला का नाही त्या वेशीतून जाता येत. आई का जाऊ देत नाही आई म्हणायची, ‘‘इकडं तिकडं भटकू नकोस, जास्त बडबड करू नकोस.’’ मी आपलं आई जे म्हणेल ते करायचे. आईचा धाक, संस्कार आई म्हणायची, ‘‘इकडं तिकडं भटकू नकोस, जास्त बडबड करू नकोस.’’ मी आपलं आई जे म्हणेल ते करायचे. आईचा धाक, संस्कार जुन्या रूढी-परंपरात बांधली गेलेली माझी आई आम्हाला तेच सांगायची…\nआई आम्हाला आजीकडे सोडून परत जायची तेव्हा आजी पहिलीच ताकीद द्यायची, ‘‘चार दिवसांसाठी आलात पोरांनो गोडीनं र्‍हावा. नसते उद्योग नका करू पोरींनो त्या मागल्या देशमुखाच्या बुरूजावरच्या वाड्यात, इकडं तिकडं आम्हाला विचारल्या शिवाय जायचं नाही. पारावर जाऊन बसायचं नाही, पोरांबरोबर खेळायचं नाही, दरवाजात, सज्ज्यावर जाऊन बसायचं नाही, हे काही शहर नाही. लोकं नावं ठेवतात.’’ आम्ही फक्त ऐकायचो, हसायचो. ‘‘कपडे पण जरा चांगले घाला. ते गुडघ्याच्या वर जाणारे तुमचे स्कर्ट, फ्रॉक नाही चालणार. ते चांगलं दिसत नाही पोरींनो तुम्हाला’’ तेव्हा नवीनच जीन्स पँट, शर्टची फॅशन आलेली. आम्ही आजीला घाबरुन गप्प बसायचो, कारण मामाचा गाव खूप आवडायचा. आम्हाला वाड्यातल्या सज्ज्यावर, पारावर जायची बंदी असायची. मग आम्ही पोरी… मी, जमू, यमी, सुमी, पारू वाड्याच्या वरच्या महाडीतल्या कमानीतून चोरून चोरुन त्या पारावर काय काय चाललंय ते बघत असू… चावडीत, पारावर पुरुषमंडळी, गावातले सरपंच, देशमुख, पाटील, पारावर बसलेली पोरं सगळी मोठमोठ्याने हसताहेत, खेळताहेत. चौकात मुलं विट्टी-दांडू, हुतूतू खेळताहेत. आम्ही मात्र फक्त पाहत असायचो. त्यांना तिथे खेळायची परवानगी; आपल्याला मात्र नाही. वाड्याचा दरवाजा बंद करुन खेळायला लागलो तर आजी म्हणायची, ‘‘काय हुंदडताय गं पोरींनो, जरा दमानं. पोरीची जात हाय तुमची. जरा हळू. बास झालं. आता खेळायचं दिवस हायत का तुमचं पोरींनो त्या मागल्या देशमुखाच्या बुरूजावरच्या वाड्यात, इकडं तिकडं आम्हाला विचारल्या शिवाय जायचं नाही. पारावर जाऊन बसायचं नाही, पोरांबरोबर खेळायचं नाही, दरवाजात, सज्ज्यावर जाऊन बसायचं नाही, हे काही शहर नाही. लोकं नावं ठेवतात.’’ आम्ही फक्त ऐकायचो, हसायचो. ‘‘कपडे पण जरा चांगले घाला. ते गुडघ्याच्या वर जाणारे तुमचे स्कर्ट, फ्रॉक नाही चालणार. ते चांगलं दिसत नाही पोरींनो तुम्हाला’’ तेव्हा नवीनच जीन्स पँट, शर्टची फॅशन आलेली. आम्ही आजीला घाबरुन गप्प बसायचो, कारण मामाचा गाव खूप आवडायचा. आम्हाला वाड्यातल्या सज्ज्यावर, पारावर जायची बंदी असायची. मग आम्ही पोरी… मी, जमू, यमी, सुमी, पारू वाड्याच्या वरच्या महाडीतल्या कमानीतून चोरून चोरुन त्या पारावर काय काय चाललंय ते बघत असू… चावडीत, पारावर पुरुषमंडळी, गावातले सरपंच, देशमुख, पाटील, पारावर बसलेली पोरं सगळी मोठमोठ्याने हसताहेत, खेळताहेत. चौकात मुलं विट्टी-दांडू, हुतूतू खेळताहेत. आम्ही मात्र फक्त पाहत असायचो. त्यांना तिथे खेळायची परवानगी; आपल्याला मात्र नाही. वाड्याचा दरवाजा बंद करुन खेळायला लागलो तर आजी म्हणायची, ‘‘काय हुंदडताय गं पोरींनो, जरा दमानं. पोरीची जात हाय तुमची. जरा हळू. बास झालं. आता खेळायचं दिवस हायत का तुमचं जरा भाजी-भाकरी, जेवण बनवायला, करायला शिका.’’\nखरंतर आजोळी आजी, मामी आम्हाला असं बोलायची; पण आईने आम्हा मुलींना घरी अशी बंधनं घातली नाहीत. आजी तर घरी कोणी आलं तरी बाहेर येऊ द्यायची नाही. काय तर घरंदाज कुळाचा वारसा होता… घोलकर घराण्याला पण ह्या चार टोलेजंग भिंतींच्या आत फक्त संसार एके संसार जगलेल्या आजीचं व वाड्यातील स्त्रियांचं आयुष्य फक्त चूल व मूल पण ह्या चार टोलेजंग भिंतींच्या आत फक्त संसार एके संसार जगलेल्या आजीचं व वाड्यातील स्त्रियांचं आयुष्य फक्त चूल व मूल या प्रतिष्ठित संस्कृतीचा हेवा वाटावा का या प्रतिष्ठित संस्कृतीचा हेवा वाटावा का पण काळानुसार हे बदलत गेलं, मुलींना हक्क मिळाले, शिक्षणाचे दरवाजे खुले झाले… ती परंपरागत श्रीमंती काळाच्या ओघात निसर्गाच्या कोपाने म्हणा लोप पावली. शेती हा व्यवसाय असणारी ही लोकं शेतात कामासाठी बाहेर पडली. मुलींनाही शिक्षणाची सोय व परवानगी मिळाली. मुली घराबाहेर पडल्या, शिकल्या; मात्र कितीही सुसंस्कृत व सुशिक्षित झाली पुढची पिढी तरी अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीच्या बेड्यात स्त्रीला मिळालेले स्वातंत्र्य हे नामधारीच आहे असं म्हणावं लागेल. नाही का पण काळानुसार हे बदलत गेलं, मुलींना हक्क मिळाले, शिक्षणाचे दरवाजे खुले झाले… ती परंपरागत श्रीमंती काळाच्या ओघात निसर्गाच्या कोपाने म्हणा लोप पावली. शेती हा व्यवसाय असणारी ही लोकं शेतात कामासाठी बाहेर पडली. मुलींनाही शिक्षणाची सोय व परवानगी मिळाली. मुली घराबाहेर पडल्या, शिकल्या; मात्र कितीही सुसंस्कृत व सुशिक्षित झाली पुढची पिढी तरी अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीच्या बेड्यात स्त्रीला मिळालेले स्वातंत्र्य हे नामधारीच आहे असं म्हणावं लागेल. नाही का कारण वेशभूषा बदलली, राहणीमान बदलले, कितीही आधुनिकतेच्या बेगडी अलंकारांनी स्त्रीला सजवले तरी रुजलेली पाळंमुळं, रुढीपरंपरांच्या कासर्‍यांनी स्त्रियांची मुस्काटं बांधूनच ठेवली जातात. हे सत्य आहे. जरी मी एक स्त्री म्हणून लिहीत असले तरी\nप्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. खूप कोडकौतुक ही व्हायचं. ‘पोर लय गुणी आहे, दिसायला छान आहे, जास्त त्रास नाही होणार लग्नाला, नवरदेव शोधताना, हुंडा मात्र द्यावा लागेल, पोर देखणी पण मोठ्याच्या घरी द्यायची म्हटल्यावर कौतिक तर किती नं कुठल्या गोष्टीचं; मात्र एका गोष्टीचं समाधान आहे असं काही झालं नाही असं काही झालं नाही एक रुपया हुंडा व सोनं-नाणं न घेता आहे तसं मला स्वीकारणारा नवरा मिळाला… आणि माझ्या व्यक्तिमत्त्व विकासाला, माझ्या आवडी-निवडीला, व्यासंगाला पोषक असं वातावरण मिळालं. ही दुसरी जमेची बाजू\nहे जसं आईकडे आजोळला वातावरण होतं, तसंच वडिलांकडे. गावातील मुख्य रस्त्यावरून बायकांना जायची बंदी होती. पाठीमागच्या पांदीच्या वाटेने गावाबाहेर पडायचं व आत यायचं, असा नियम स्त्रियांना होता; पण मला हे पटायचं नाहीच मुळी… खरंतर.\nतेलाचे बोट बोट चढलेले थर,\nतो शेंदुर कापराचा दर्प,\nलटकणारी भलीमोठी पितळी घंटा,\nवेशीवरच्या त्या देवळात जायची बंदी,\nमाझं मन राहून राहून विचार करी,\nत्या थोर लोकांमध्ये गावातील,\nकाय विशेष आहे या…\nअन् सारखं सारखं त्या पारावर,\nहे विचार करत राही…\nअन् मग भरदुपारी रस्ते पांगलेले,\nपार शांत, गावही निःशब्द\nसर्व दूर दूर, रस्तेही शांत,\nएक एक गोष्ट निरखून पाही,\nत्या चिरबंदी दगडाच्या भिंतींना,\nएक एक पायरी चढताना,\nडोळे भरुन आलेले मनातील असंख्य प्रश्‍न,\nठेवता क्षणी गाभार्‍यात न जाता\nतेवत आलेल्या त्या दगडी दिव्याशी,\nमनातलं व्यक्त केलं होतं\nमी मात्र त्या देवळाशी\nमाझं जणू पूर्वजन्मीचं नातं…\nबोलू लागे मन भरभरुन…\nआजही जपलेलं माझं नातं\nनकळत सर्वांच्या, माझ्या मनातील\nकाकूआजी ही वडिलांची आई. खूप खूप मायाळू होती. खूप सहनशीलही. आम्ही भावंडं आजोबांना अप्पा म्हणायचो. अप्पा तसे खूप तर्कटी स्वभावाचे होते. काकूआजी घरातलं काम करून थोडीशी मोकळीक हवी म्हणून दुपारच्या वेळेत शेतातलं पहायची. कधी स्वतः काम करायची. खूप कष्टाळू होती काकूआजी. आम्हा पोरांचे लाडही करायची. आम्हाला वाड्याबाहेर जायची परवानगी नव्हती. वाडा तसा मोठा होता. मग वाड्यात दुपारी जमलेल्या बायका, पोरी गजगे, कचकवड्या, चिंचोके खेळायचो. फक्त सातवी, पाचवीतून अर्ध्यावर शाळा सोडलेल्या बानी, तानी या कोवळ्या पोरी कडेवर इवली इवली लेकरं घेऊन पाहत रहायच्या. हातात गाई, शेरडाचा कासरा पकडलेल्या छोट्या छोट्या पोरी डोक्यावर, कडेवर भरलेल्या पितळी घागरी, शेणाच्या गोवर्‍या थापून चिरलेले कोवळे हात, रापलेले कोवळे पण राठ केस, कोवळ्या वयातही निबर झालेला चेहरा व भावना, माहेरपणासाठी आलेल्या या कोवळ्या पोरी, आईच्या तोंडी मात्र ‘त्यांचं नशीब घेऊन जन्माला आल्यात त्या, आपण काय करणार’ एका एका बाईला चार-चार, पाच-पाच पोरी. घरात खायची आबाळ, डोक्यावर नीट झोपायला छप्पर नाही’ एका एका बाईला चार-चार, पाच-पाच पोरी. घरात खायची आबाळ, डोक्यावर नीट झोपायला छप्पर नाही कुडाचं, फाटक्या चिंधीचा आडोसा करुन बांधलेलं उघड्यावरचं न्हाणीघर कुडाचं, फाटक्या चिंधीचा आडोसा करुन बांधलेलं उघड्यावरचं न्हाणीघर बाप काबाडकष्ट करुन झिजलेला, आई दुसर्‍यांच्या शेतात मोल मजुरी करुन राबणारी, मुली घरकाम करताहेत, आम्ही पोरी आनंदानं खेळतोय… तेव्हा मन एक क्षण स्तब्ध व्हायचं अन् पुढे चालायचं. करता येईल तेवढं केलं. त्यांना खेळण्यासाठी, त्यांच्या चेहर्‍यावर हसू पाहण्यासाठी जरी प्रयत्न केला तरी मन मात्र सतत कुठेतरी टोचत रहायचं. ती खंत अजूनही मनात आहे. भिंतीचे पापुद्रे निघावे तसे सोललेले आयुष्य उभे बाप काबाडकष्ट करुन झिजलेला, आई दुसर्‍यांच्या शेतात मोल मजुरी करुन राबणारी, मुली घरकाम करताहेत, आम्ही पोरी आनंदानं खेळतोय… तेव्हा मन एक क्षण स्तब्ध व्हायचं अन् पुढे चालायचं. करता येईल तेवढं केलं. त्यांना खेळण्यासाठी, त्यांच्या चेहर्‍यावर हसू पाहण्यासाठी जरी प्रयत्न केला तरी मन मात्र सतत कुठेतरी टोचत रहायचं. ती खंत अजूनही मनात आहे. भिंतीचे पापुद्रे निघावे तसे सोललेले आयुष्य उभे खपल्या धरलेले, उसवलेले, सारवलेले खपल्या धरलेले, उसवलेले, सारवलेले परत परत झालेल्या जखमा बुजवल्यागत परत परत झालेल्या जखमा बुजवल्यागत चुलीला पोतेरा दिल्याप्रमाणे असं लिहित गेलं की भळभळत्या जखमेतून वाहणार्‍या रक्तासारखी वेदना वाहत राहते. शब्दातून आपण फक्त मुलामा देत राहतो. वरवरचं बेगडी हास्य व कोरडीच माया लावून जगायचं…\nयाउलट आजच्या परिस्थितीचा विचार करता गावकुसाच्या आतली ग्रामीण स्त्री एका मर्यादेपर्यंतच तिचा विकास झाला व वलयातून बाहेर आली खरी; पण तिचा विकास मर्यादितच राहिला… तर गावाबाहेरची स्त्री म्हणजेच नागरीकरण झालेल्या भागातील स्त्रियांना स्वातंत्र्य जरी मिळाले तरी नेमके काय व किती कशाच्या मोजपट्टीत मोजायचं… एका मर्यादेपर्यंतच तिचा विकास झाला व वलयातून बाहेर आली खरी; पण तिचा विकास मर्यादितच राहिला… तर गावाबाहेरची स्त्री म्हणजेच नागरीकरण झालेल्या भागातील स्त्रियांना स्वातंत्र्य जरी मिळाले तरी नेमके काय व किती कशाच्या मोजपट्टीत मोजायचं… जरी या स्त्रिया सुशिक्षित असल्या, घराबाहेर पडत असल्या तरी किती प्रमाणात त्यांना, त्यांच्या विचारांना न्याय मिळतो… जरी या स्त्रिया सुशिक्षित असल्या, घराबाहेर पडत असल्या तरी किती प्रमाणात त्यांना, त्यांच्या विचारांना न्याय मिळतो… भारतात आज काही नामांकीत शासकीय व निमशासकीय विभागात महिला उच्चपदावर काम करतात… पण तो वर्ग, त्यांची विचारसरणी, राहणी व व्यक्ती स्वातंत्र्याची मूल्ये ही मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रियांना लागू पडतात का भारतात आज काही नामांकीत शासकीय व निमशासकीय विभागात महिला उच्चपदावर काम करतात… पण तो वर्ग, त्यांची विचारसरणी, राहणी व व्यक्ती स्वातंत्र्याची मूल्ये ही मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रियांना लागू पडतात का त्यांना विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वांतत्र्य आहे का त्यांना विचारस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वांतत्र्य आहे का जरी थोड्या प्रमाणात बंधने शिथिल झालीयेत तरी जरी थोड्या प्रमाणात बंधने शिथिल झालीयेत तरी त्या अजूनही मनाला मुरड घालूनच जगताहेत का\nखरंतर स्त्री शिक्षणाचे दरवाजे ज्योतिबा फुले यांनी उघडले. पहिली मुलींची शाळा काढली व स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाची ज्योत पुढे नेली. त्यांनी अपमानकारक वागणूक सहन करुन त्या काळात कट्टर पुरुषसत्ताक कुटुंबपद्धतीच्या खंद्या समर्थकांना निर्भिडपणे सामोरे जात हे स्त्रियांचे नवे युग निर्माण केले. अनेक महिलांनी प्रत्येक क्षेत्रात एक आदर्श स्थापन केलेला आहे. पहिली अंतराळ वीर कल्पना चावला, आय. पी. एस किरण बेदी, भारतरत्न लता मंगेशकर, डॉ. आनंदीबाई जोशी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पी. टी. उषा इ. अनेक नावे मान उंचावून घेता येतील व आपण यांचे आदर्श लोकांसमोर ठेवतो.\nअसे हे आदर्श समोर असताना अजूनही आधुनिक स्त्री ही मनापासून आनंदी जीवन जगतेय का गावकुसातील किंवा गावाबाहेरची ती या बेड्यातून किंवा दडपणातून तेव्हाच बाहेर पडू शकेल जेव्हा तिला निखळ, आनंदी, उत्साही व प्रोत्साहनात्मक वातावरण मिळेल. तिच्या विचारांची पाळेमुळे खोडली जाणार नाहीत गावकुसातील किंवा गावाबाहेरची ती या बेड्यातून किंवा दडपणातून तेव्हाच बाहेर पडू शकेल जेव्हा तिला निखळ, आनंदी, उत्साही व प्रोत्साहनात्मक वातावरण मिळेल. तिच्या विचारांची पाळेमुळे खोडली जाणार नाहीत जर तिच्यावर मर्यादांचे कुंपण घातले गेले तर ती व्यक्त होणार नाही. ती आनंदी जीवन जगू शकणार नाही. म्हणून तिला जर आनंदी जीवन जगायचंय तर तिला जे काही आवडतं ते निखळ मनाने व आनंदाने करु द्यायला हवं. तिला तिच्या आवडीनुसार थोडं तरी जगू द्यायला हवं. पहा मग कसं तिचं जीवन निरागसपणे फुलेल, उमलेल व रंग भरतील तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात. स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी सुरक्षित वातावरण व एक मंच मिळणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी एक मुक्त व्यासपीठ नाही जरी मिळालं तरी तिचं मन जाणून तिला काय आवडतं, नाही आवडत एवढं पाहिलं, विचारलं तरी पुष्कळ मनमोकळेपणाने स्त्रिया आपलं जगणं आहे तेच आनंदानं जगतील. रोजचा संसार सांभाळत, रोजच्या जीवनात चैतन्य येईल जर तिच्यावर मर्यादांचे कुंपण घातले गेले तर ती व्यक्त होणार नाही. ती आनंदी जीवन जगू शकणार नाही. म्हणून तिला जर आनंदी जीवन जगायचंय तर तिला जे काही आवडतं ते निखळ मनाने व आनंदाने करु द्यायला हवं. तिला तिच्या आवडीनुसार थोडं तरी जगू द्यायला हवं. पहा मग कसं तिचं जीवन निरागसपणे फुलेल, उमलेल व रंग भरतील तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनात. स्त्रियांना व्यक्त होण्यासाठी सुरक्षित वातावरण व एक मंच मिळणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी एक मुक्त व्यासपीठ नाही जरी मिळालं तरी तिचं मन जाणून तिला काय आवडतं, नाही आवडत एवढं पाहिलं, विचारलं तरी पुष्कळ मनमोकळेपणाने स्त्रिया आपलं जगणं आहे तेच आनंदानं जगतील. रोजचा संसार सांभाळत, रोजच्या जीवनात चैतन्य येईल तेच तेच रोजचं जगणं त्यंाना रटाळवाणं वाटणार नाही. चौकटीतलंच जगणं पण सुसंवादात्मक झालं तर त्या त्यांचे प्रश्न मांडतील, विचार, अनुभव व मतं मांडतील व त्यांच्या वैचारिक विश्‍वाला एक सुंदर आकार येईल… अर्थ प्राप्त होईल\n■ सौ. तनुजा ढेरे, ठाणे\nपुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.\nव्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०\nप्रशासकीय खेळीतील माहिती अधिकाराची भूमिका\nपहिले गौरवशाली साहित्य संमेलन : आदिवासी धनगर साहित्य संमेलन\nहे ही अवश्य वाचा\nअसं म्हणतात की शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानंच गावा असा पोवाडा गाणारे, छत्रपती शिवाजीमहाराजांचं चरित्र जगाला...\nहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांच्या संघर्षावर आधारित असलेल्या ‘शिवप्रताप’ या उमेश सणसलिखित...\nमाणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ\n‘अक्षर गणगोत’ या अंकात विनोद श्रा. पंचभाई यांनी ‘दरवळ’चे लिहिलेले परीक्षण. संपादक पांडुरंग पुठ्ठेवाड यांचे यांचे विशेष आभार. ...\nचपराक दिवाळी अंक २०२१ उपलब्ध\nविक्रीसाठी उपलब्ध नवीन पुस्तके\nसारंग गोसावी-एक विलक्षण व्यक्तिमत्व\nसोनेरी प्रवासाच्या चंदेरी आठवणी कालनिर्णय नाबाद 50\nचपराकचा अनोखा अमृत महोत्सव\n‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F/", "date_download": "2022-12-01T12:48:21Z", "digest": "sha1:NC426XA35QT2PE3VVQ7H427OPTKRNJAK", "length": 2714, "nlines": 54, "source_domain": "kokanshakti.com", "title": "गांधीजी कोट ✒ Kokanshakti", "raw_content": "\nनक्की वाचा, गांधींजींचे महत्वाचे दहा विचार आपल्याला काय सांगतात\n‘माझं जीवन हाच माझा संदेश आहे’ असं सांगणाऱ्या महात्मा गांधीजींचे जीवन खरंच एक मोठा संदेश आहे. गांधी शरीराने संपले असले तरी त्यांचे विचार आजही त्यांना जिवंत...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/09/04/lavkr-mothe-honyasathi-ingesction/", "date_download": "2022-12-01T14:27:36Z", "digest": "sha1:KXQI4VRFZKNZWN4USH7RP2Z37WS7LI76", "length": 10637, "nlines": 55, "source_domain": "news32daily.com", "title": "या बालकलाकार अभिनेत्रीने लवकर मोठे होण्यासाठी घेतले हार्मोनल इंजेक्शन्स.. 2 वर्षांत झाला असा बदल विश्वास नाही बसणार.. - ENEWS MARATHI", "raw_content": "\nया बालकलाकार अभिनेत्रीने लवकर मोठे होण्यासाठी घेतले हार्मोनल इंजेक्शन्स.. 2 वर्षांत झाला असा बदल विश्वास नाही बसणार..\nअभिनय क्षेत्रात मग सिनेमा असो, वा नाटक किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. मग ते तरुण-तरुणी असोत, वयोवृद्ध कलाकार किंवा मग बाल-कलाकार.. गेल्या काही वर्षांत बालकलाकारांच्या अनेक भूमिका अजरामर झाल्या आहेत.\nपण काळाच्या ओघात आपण त्या कलाकारांना विसरून गेलो आहोत. पण काही कलाकार असे होते ज्यांनी आपली वाटचाल पुढे सुरू ठेवली. आज आपण अशाच एका अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत जिने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही सीरिअल्स मधून बाल कलाकार म्हणून केली.\nनंतर आपल्या अदाकारीच्या जोरावर ती चित्रपटां मध्ये ही झळकली. आणि नंतर मोठी झाल्यावरही आपला जलवा कायम ठेवला. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ही सुंदरी.. आम्ही बोलत आहोत अभिनेत्री हंसिका मोटवानी बद्दल.\nआपण सर्वांनी तिचे नाव ऐकले असेलच. जरी बॉलिवूडमध्ये हंसिकाने इतके नाव कमावले नसले, तरी दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये हंसिका ही नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. हंसिकाने बाल कलाकार म्हणून 2003 मध्ये ‘शक लका बूम बूम’ या टीव्ही सिरिअल मधून करिअरची सुरूवात केली होती.\nविशेष बाब म्हणजे आपल्या गोंडस लूक मुले हंसिका ही तिच्या पहिल्या शोपासूनच सर्वांची आवडती झाली. त्यानंतर ती सतत अनेक टीव्ही कार्यक्रम करत राहिली. देस मे निकला होगा चांद, क्योंकी सास भी कभी बहु थी, सोन परी, करिश्माका करिश्मा आणि हम दो है ना… हे टीव्ही शो आहेत ज्यामध्ये हंसिका झळकली होती.\nत्यानंतर हंसिकाने काही बॉलिवूड चित्रपटात बालकलाकार म्हणूनही काम केले. तिथेही तिने उल्लेखनीय कामगीरी केली. कदाचित आपल्याला माहीत नसेल की हंसिकाचे कुटुंबिय बौद्ध धर्माचे अनुसरण करतात. हंसिकाने मुंबईतील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर ती तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीत सामील झाली आणि ती खूप प्रसिद्ध झाली आहे.\n2003 मध्ये हंसिकाने अनेक टीव्ही कार्यक्रमानंतर हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात हंसिकाला बाल कलाकार म्हणून दिसली होती. यानंतर, 2007 मध्ये हंसिका हिमेश रेशमियाच्या ‘आपका सुरुर’ चित्रपटातून मुख्य नायिकेच्या भूमिकेत अवतरली.\nआपल्याला विश्वास नाही बसणार की ‘आप का सुरूर’ या चित्रपटात नायिका म्हणून काम करताना हंसिका फक्त 16 वर्षांची होती. यात तीने मुख्य अभिनेत्रीचे पात्र निभावले. हा चित्रपट सुपर हिट ठरला होता. त्या काळात हंसिकाने आवल्यापेक्षा 18 वर्षाने मोठ्या हिमेश रेशमियासोबत रोमान्स केला. हंसिका अचानक खूप मोठी दिसू लागली.\nत्याच वर्षी त्याने दक्षिणच्या ‘देसमदूरु’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. परंतु हंसिकाच्या यशामागे त्याच्या आईचा हात असल्याचे सांगण्यात आले. आणि ही गोष्ट हंसिकाने च वारंवार मान्य केलेली आहे.\nहंसिकाची आई पेशाने त्वचारोगतज्ज्ञ आहे आणि असे म्हटले जाते की हंसिकाच्या अचानक मोठे दिसण्याचे रहस्य तिला दिले गेले हार्मोनल इंजेक्शन्स होते जे ते होते आईने त्याला दिले होते. हंसिकाच्या आईने तिला लवकर मोठे व्हावे अशी इच्छा होती, ज्यामुळे तिने हे इंजेक्शन आपल्या मुलीला दिले. तरीही आजवर हंसिकाने याबद्दल कोणतेही विधान दिलेले नाही.\nपुन्हा एकदा ‘त्या’ अनोळखी व्यक्तीसोबत दिसली जान्हवी कपूर हातात हात घेऊन करतेय रोमांन्स…\nबीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..\nपहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अक्षयची लाडकी लेक नितारा, असे आहे या स्टारकीड चे आयुष्य\nPrevious Article दिलीप कुमारच्या मृत्यूनंतर 1 महिन्यानंतर आता पत्नी सायराबानोची बिघडली प्रकृती,आयसीयूमध्ये दाखल\nNext Article स्वतः ऐश्वर्या पेक्षाही सुंदर आहे तीची आई ,पहा फोटोस\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/soybeans-todays-market-price/", "date_download": "2022-12-01T14:15:47Z", "digest": "sha1:7VMS2ZTYDP2RWCSMVF3KB7RBK6BLKCTT", "length": 1429, "nlines": 32, "source_domain": "todaymarathi.com", "title": "Soybeans today's market price -", "raw_content": "\nहे आहेत आजचे सोयाबीन बाजार भाव\nतुळजापूर — क्विंटल 375 5000 5000 5000\nधुळे हायब्रीड क्विंटल 3 4750 4750 4750\nनागपूर लोकल क्विंटल 2397 4300 5070 4877\nहिंगोली लोकल क्विंटल 1000 4400 5005 4702\nअकोला पिवळा क्विंटल 3393 3500 4950 4350\nबीड पिवळा क्विंटल 155 3500 4850 4481\nपरतूर पिवळा क्विंटल 169 3850 5000 4800\nआष्टी-जालना पिवळा क्विंटल 50 3700 4360 4000\nउमरखेड पिवळा क्विंटल 320 5000 5200 5100\nउमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 600 5000 5200 5100\nसोनपेठ पिवळा क्विंटल 146 4290 4810 4550\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.domkawla.com/%E0%A4%98%E0%A5%82%E0%A4%AE-%E0%A4%B9%E0%A5%88-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82-trp-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T13:10:14Z", "digest": "sha1:O7SB6R4WTCGJTJONF2NN6NT7ITOLZOVP", "length": 9434, "nlines": 93, "source_domain": "www.domkawla.com", "title": "घूम है किसीके प्यार में: Trp साठी निर्मात्यांनी केली वहिनीची डिलिव्हरी भावाला, लोक म्हणतात- आता फॅमिली शो नाही - DOMKAWLA", "raw_content": "\nघूम है किसीके प्यार में: Trp साठी निर्मात्यांनी केली वहिनीची डिलिव्हरी भावाला, लोक म्हणतात- आता फॅमिली शो नाही\nघूम है किसीके प्यार में\nगुम है किसीके प्यार में: गम है किसी के प्यार है या मालिकेत एक मजेदार ट्विस्ट पाहायला मिळत आहे. नुकताच झालेला एपिसोड पाहिल्यानंतर सोशल मीडियावर लोक खूप संतापले आहेत. या एपिसोडमध्ये पाखी विराट आणि सईच्या मुलाला जन्म देणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. घरी कोणी नसताना विराटला पाखीची डिलिव्हरी करावी लागते. सई व्हिडिओ कॉलवर सूचना देते. या मालिकेत 3 इडियट्सचा सीन तयार केला जाणार आहे. यावर लोकांच्या नकारात्मक प्रतिक्रिया आहेत. व्हायरल झालेल्या क्लिपवर लोकांनी लिहिलं आहे.घरच्या सदस्यांसोबत हा शो पाहण्यासारखा नव्हता.\nमिळालेल्या माहितीनुसार, पाखी या शोमध्ये एका मुलाला जन्म देणार आहे. घरी कोणी नाही. मुसळधार पावसात रुग्णवाहिकाही येऊ शकली नाही. दरम्यान, विराट घरी पोहोचला आणि प्रसूती झाली. सई सूचना देते. सई पाखीला ढकलायला सांगते आणि विराटला तिला मदत करायला सांगते. एपिसोडमध्ये विराटला पाखी डिलिव्हरी करताना दाखवले आहे.\nब्रह्मास्त्र: अशी झाली ‘ब्रह्मास्त्र’ची सुरुवात, अयान मुखर्जीने उघड केले चित्रपटाशी संबंधित रहस्य – पाहा व्हिडिओ\nत्याच वेळी, वापरकर्ते यावर सतत संताप व्यक्त करत आहेत. त्याच वेळी, लोक म्हणतात की निर्माते टीआरपीसाठी काहीही करत नाहीत. एका यूजरने लिहिले आहे की, मेकर्स फक्त शो खराब करत आहेत. कमेंटमध्ये लिहिले आहे, आता टीआरपी घसरायला हवा, हा सीन दाखवायची काय गरज होती. भाऊ मेव्हणीची डिलिव्हरी करून घेत आहेत या एपिसोडबद्दल लोकांनी खूप नकारात्मक लिहिले आहे. हा कार्यक्रम कुटुंबासोबत पाहण्यासारखा नव्हता.\nआलिया भट्ट पहिल्यांदाच बेबी बंप फ्लॉंट करताना दिसली, वापरकर्त्यांनी सांगितले की गरोदरपणात हील घालू नका\nmahabharat star plustvs स्टार सिटीtvs स्टार सिटी प्लसtvs स्टार सिटी प्लस किंमतगुम है किसके प्यार में इंस्टाग्रामगुम है किसके प्यार में कास्टघूम है किसके प्यार में ट्विटरघूम है किसके प्यार में सीरियल गॉसिपटीव्ही हिंदी बातम्यामहाभारतस्टार प्लस अनुपमास्टार प्लस चॅनेलस्टार प्लस टीव्हीस्टार प्लस डाउनलोडस्टार प्लस मालिकास्टार प्लस शेड्यूलस्टार प्लस शेड्यूल आज भारतस्टार सिटी प्लस\nरणबीर कपूरसोबत प्रेग्नंट आलिया भट्ट दिसली होती, जाणून घ्या का झाली ती ट्रोल\nअनुपमा: पारस कालनावतने ‘अनुपमा’ विरोधात ओकले होते विष, आता रुपाली गांगुलीचा व्हिडिओ ‘समर’च्या होशावर उडाणार\nऐश्वर्या रायचे सारखेच 2 लूक, हे सोशल मीडियावर...\nगणेश चतुर्थी 2022: या बॉलिवूड स्टार्सच्या घरी ‘गजानन’चे...\n‘बिग बॉस’नंतर जस्मिन भसीनला बलात्काराच्या धमक्या, अभिनेत्रीने केला...\nफिल्मफेअर अवॉर्ड्स 2022: विकी कौशलच्या ‘सरदार उधम सिंग’ने...\nफिल्मफेअर अवॉर्ड्स 2022: फिल्मफेअर अवॉर्ड्ससाठी मैदानावर उतरले तारे,...\nसारा अली खान क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत...\n चाहत्यांची इच्छा पूर्ण, विकी कौशल आणि कतरिना...\nबॉलीवूड रॅप: आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी कमाल आर खानला...\nकमाल आर खानला अटक: वादग्रस्त ट्विटमुळे अडकलेला केआरके,...\nकटपुतली: सरगुन मेहताने रिलीजपूर्वी मोठी गोष्ट उघड केली\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-24-march/", "date_download": "2022-12-01T12:30:58Z", "digest": "sha1:EYQIAJVFNGRKG5HHLA4QMEOQOEXZXITG", "length": 9016, "nlines": 197, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२४ मार्च दिनविशेष - 24 March in History - MPSC Today", "raw_content": "\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 24 मार्च रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nजागतिक क्षयरोग (टीबी) दिन\nजागतिक क्षयरोग (टीबी) दिवस दरवर्षी 24 मार्च रोजी टीबीच्या विनाशकारी आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक परिणामांबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि जागतिक क्षयरोग महामारीचा अंत करण्यासाठी प्रयत्नांना गती देण्यासाठी पाळला जातो.\n१३०७: देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले. [चैत्र व. ४]\n१६७७: दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.\n१८५५: आग्रा आणि कलकत्ता यांदरम्यान तारसेवा सुरू झाली.\n१९२३: ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.\n१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन\n१९७७: स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.\n१९७७: मोरारजी देसाई यांचा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला व कॉंग्रेसची तीस वर्षाची सत्ता संपुष्टात झाली.\n१९९३: शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.\n१९९८: ‘टायटॅनिक‘ चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.\n२००८: भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१७७५: मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (मृत्यू: २१ आक्टोबर १८३५)\n१७९३: कागदी चलनाचे जनक समजले जाणारे थॉमस रुझवेल्ट.\n१९२४: ज्ञानपीठ विजेते बिरेंद्रकुमार भट्टाचार्य.\n१९३०: स्टीव्ह मॅकक्‍वीन – हॉलिवूड अभिनेता (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८०)\n१९५१: टॉमी हिल्फायगर – अमेरिकन फॅशन डिझायनर\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\nएलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी\n१६०३: एलिझाबेथ पहिली, इंग्लंडची राणी.\n१८४९: योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १३ डिसेंबर १७८०)\n१८८२: एच. डब्ल्यू. लाँगफेलो – अमेरिकन नाटककार व कवी (जन्म: २७ फेब्रुवारी १८०७)\n१९०५: ज्यूल्स व्हर्न – फ्रेन्च लेखक (जन्म: ८ फेब्रुवारी १८२८)\n२००७: श्रीपाद नारायण पेंडसे – मराठी कथालेखक व कादंबरीकार (जन्म: ५ जानेवारी १९१३)\n< 23 मार्च दिनविशेष\n25 मार्च दिनविशेष >\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-82/", "date_download": "2022-12-01T13:13:03Z", "digest": "sha1:F6EL7ZZJWYUB2Q4WOZOTRK52Z7O6MX7T", "length": 5025, "nlines": 117, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "आम्हां एकविध भाविकांची - संत सेना महाराज अभंग - ८२ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nआम्हां एकविध भाविकांची – संत सेना महाराज अभंग – ८२\nआम्हां एकविध भाविकांची – संत सेना महाराज अभंग – ८२\nआम्हां एकविध भाविकांची जाती \nन जाणे निश्चिती दुजें कांहीं ॥१॥\nखूण जाणे चित्तीं ्षोभ उपजेना \nकळवळुनि स्तना लाव पाळी ॥२॥\nअवघे होऊ येतें तुज वाटे चित्तें \nउपासने परतें नावडे कांहीं ॥३॥\nडोळा मुख पाहूं मुखीं नाम गाऊं\nसेना म्हणे पाहूं जळींस्थळीं ॥४॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nआम्हां एकविध भाविकांची – संत सेना महाराज अभंग – ८२\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00744.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B8/", "date_download": "2022-12-01T14:09:20Z", "digest": "sha1:YTRSEK6NNNPQJM3DGTANVCVB7VAIKZIK", "length": 10962, "nlines": 56, "source_domain": "marathitimes.in", "title": "सिंदूर मध्ये ठेवा ही एक वस्तू अखंड सौभाग्यवती भव: आशीर्वाद मिळेल. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nसिंदूर मध्ये ठेवा ही एक वस्तू अखंड सौभाग्यवती भव: आशीर्वाद मिळेल.\nमहर्षी यांनी सिंदूर चे महत्व ( सिंधुराम सौभाग्यवर्धनम ) असे सांगितले आहे. मित्रांनो सिंदूर हे एक सौभाग्यवतीच लेणं असतं. प्रत्येक स्त्री तिच्या सौभाग्याचे रक्षण करते. सिंदूर घरातील बाधा सुद्धा दूर करतात. सिंदूर लावल्यानंतर स्त्रियांचा सौंदर्य अधिकच खुलत. सिंदूर लावल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर तेज येतं. सिंदूर फक्त सौभाग्याचा रक्षण करत नाही तर त्याचे अजून बरेच फायदे देखील आहेत.\nसिंदूर लावल्यानंतर स्त्रियांचे मन स्थिर राहते. सिंदूर लावल्यानंतर त्यांच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि सोबतच घरातील दोष सुद्धा काढून टाकते. तुम्हाला जर तुमच्या सौभाग्याचा दीर्घायुष्य वाढवायचा असेल आणि घरात सुख शांती सोबतच धनलाभ हवा असेल तर सिंदूरच्या डबी मध्ये किंवा तुम्ही सिंदूर ज्या बॉक्समध्ये ठेवत असाल त्यात फक्त एक रुपयाचं नाणं ठेवा.\nयामुळे देवी पार्वतीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहतो. आणि तुमच्या सौभाग्याचा रक्षण सुद्धा देवी पार्वती करते. सिंदूर मध्ये एक रुपयाचं नाणं ठेवणं खूप शुभ मानले जाते. विशेष म्हणजे देवी पार्वती कडून तुम्हाला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद प्राप्त होतो. वैवाहिक जीवन सुखाचे होते. नवरा बायकोतील प्रेम सुद्धा घट्ट होते. म्हणून सिंदूर मध्ये एक रुपयाचं नाणं अवश्य ठेवा.\nसौभाग्यवती स्त्रियांसाठी देवी कामाख्याचे सिंदूर खूप शुभ मानले जाते. विशेष मंत्रांचा जप करून देवीचे सिंदूर बनवलेले असते. म्हणून जर तुम्ही देविका मक्याच्या दर्शनाला जात असाल तर तेथून देवीचे सिंदूर अवश्य आणा. हे सिंदूर खूप चमत्कार असते. जर कामाख्या देवीचे सिंदूर एखादी स्त्री लावते तर तिच्या घरात नेहमी आनंदाचे वातावरण राहते. आणि घरात देवीचा आशीर्वाद कायम राहतो.\nसिंदूर लावण्या बाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी- एखाद्या सणाला किंवा एखाद्या कार्यक्रमातला जर नवऱ्याने बायकोच्या भांग मध्ये सिंदूर भरले तर हे खूप शुभ मानले जाते. आणि त्यांचे प्रेम अजून वाढते. स्त्रियांनी सिंदूर लावताना नेहमी नवऱ्याच्या सुखाचा व दीर्घायुष्याचा विचार करावा ज्याने नवऱ्याचे भाग्य खुलते. सिंदूर नेहमी तुमच्या स्वतःच्या किंवा नवऱ्याच्या पैशानेच खरेदी करा.\nविवाहित स्त्रीला जर कोणी उपहार मध्ये सिंदूर दिले तर त्यांनी ते सिंदूर लावू नये. कारण हे खूप अशुभ मानले जाते. तुमचं सिंदूर कधीही कोणाला लावायला देऊ नका. व कोणाकडून घेऊ पण नका. असं केल्याने दांपत्य जीवनात क्लेश निर्माण होतो. जी स्त्री सिंदूर तिच्या केसात लपवत असेल. तर तिच्या नवऱ्याला समाजात प्रतिष्ठा मिळत नाही.\nतिचा नवरा नेहमी मागेच राहतो. व त्याला यश सुद्धा प्राप्त होत नाही. यामुळे सिंदूर नेहमी लांब व समोरच लावावा. यामुळे नवऱ्याचा भाग्य उजळून निघेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्या अनोळखी स्त्रीकडून म्हणजेच पार्लर मधून तिथल्या स्त्रीकडून सिंदूर लावून घेत असाल तर ही खूप अशुभ गोष्ट आहे.\nम्हणून कधीच कोणाकडून सिंदूर लावून घेऊ नका. आणि सिंदूर कधीच कोणासमोर लावू नका. कारण तुम्ही जर सिंदूर दुसऱ्यांसमोर लावत असाल तर तुमच्या वैवाहिक जीवनाला दृष्ट लागू शकते. म्हणून सिंदूर नेहमी एकांतात लावले पाहिजे.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/297843", "date_download": "2022-12-01T14:37:52Z", "digest": "sha1:EEOAS2CMZHIS5RE7YAHOBJ7T7ECGTYDN", "length": 2156, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स.चे ६५० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स.चे ६५० चे दशक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स.चे ६५० चे दशक (संपादन)\n१४:४१, १९ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती\n२७ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n०६:०४, २ एप्रिल २००८ ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\n१४:४१, १९ ऑक्टोबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nStigBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: gan:Category:650年代)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-01T13:05:57Z", "digest": "sha1:E7QLRTEXLQBUM2NFPMLRLGUKJUZEQORQ", "length": 13506, "nlines": 277, "source_domain": "policenama.com", "title": "औरंगाबाद पोलीस आयुक्त Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nMaharashtra Police | ‘पोलिसांच्या सगळ्या सुट्ट्या रद्द’ – पोलीस महासंचालक रजनीश सेठ\nMP Navneet Rana | पोलीस कोठडीत हीन वागणूक दिल्याचा नवनीत राणांचा आरोप, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी स्पष्टच सांगितलं\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nSanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | ‘शिवाजी महाराजांच्या मुद्यावरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपने बोम्मई यांना पुढे करुन सीमावादाचा प्रश्न काढला’\nताज्या बातम्या November 25, 2022\nKriti Sanon | प्रभासबरोबर अफेअरच्या चर्चांवर क्रिती सेनॉनचा मोठा खुलासा; इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत सोडले मौन\nताज्या बातम्या November 30, 2022\nPune Crime | पुणे शहरात मेफेड्रोन व गांजा विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून अटक, 4.70 लाखांचा मुद्देमाल जप्त\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nताज्या बातम्या December 1, 2022\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nताज्या बातम्या December 1, 2022\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nVinayak Raut | गुजरातमध्ये भाजप सत्तेत येईल, पण… – खा. विनायक राऊत\nताज्या बातम्या December 1, 2022\nKriti Sanon | क्रिती सेनॉनची ‘ती’ पोस्ट चर्चेत; केला मोठा खुलासा\nताज्या बातम्या December 1, 2022\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nक्राईम स्टोरी December 1, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22a12297-txt-ratnagiri-today-20221108112831", "date_download": "2022-12-01T14:08:07Z", "digest": "sha1:OT6Y3HNVABPJI2DZOY2KHI6QRLBNMI5T", "length": 8867, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "दापोलीत अनिश्चित काळासाठी वडाप वाहतूक बंद | Sakal", "raw_content": "\nदापोलीत अनिश्चित काळासाठी वडाप वाहतूक बंद\nदापोलीत अनिश्चित काळासाठी वडाप वाहतूक बंद\n(टुडे पान १ साठी)\nदापोलीत अनिश्चित काळासाठी वडाप वाहतूक बंद\nबाजारपेठेसह जनजीवनावर परिणाम ; व्यावसायिकांमध्ये वाद\nदाभोळ, ता. ८ ः परवानाधारक व बिगरपरवानाधारक वडाप व्यावसायिकांमध्ये झालेल्या वादावरून दापोलीत ५ नोव्हेंबरपासून अनिश्चित काळासाठी वडाप वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचा परिणाम दापोली बाजारपेठेसह खेडेगावातील जनतेवर झालेला दिसून येत आहे.\nदापोली तालुक्यामध्ये खेड, उन्हवरे, भडवळे, पालगड, मंडणगड, कांदिवली, केळशी, पाजपंढरी, बुरोंडी, दाभोळसह विविध छोट्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वडाप व्यवसाय सुरू आहे. या वाहनांची संख्या सुमारे ५०० इतकी असल्याचे सांगितले जाते. यातील दापोली-हर्णै, पाजपंढरी हा वडापचा मार्ग सर्वाधिक गर्दीचा मार्ग म्हणून ओळखला जातो. या मार्गावर १९ परवानाधारक तर १९ बिगरपरवानाधारक वडाप व्यावसायिक आहेत. यापूर्वी झालेल्या वादावेळी दापोलीतून परवानाधारक वडाप व्यावसायिकांच्या २ तर पाजपंढरी येथून परवानाधारक वडाप व्यावसायिकांच्या ३ ट्रिपा झाल्यावर १ परवानाधारक तर १ बिगरपरवानाधारक गाडी सोडण्याचा सर्वमान्य तोडगा काढण्यात आला होता; मात्र परवानाधारक वडाप व्यावसायिक आपला व्यवसाय होत नसल्याचा आणि मोठ्या प्रमाणात शासकीय कर भरण्याची जबाबदारी असल्याचे सांगतात. त्यांनी परवानाधारक वडापच्या २ गाड्या सुटल्यावर बिगरपरवानाधारक वडापची १ गाडी सोडावी, अशी मागणी केली. ती अमान्य झाल्याने या व्यावसायिकांनी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे आपले नेतृत्व दिले व त्यामुळे दापोलीतील बिगरपरवानाधारक वडाप व्यवसाय बंद झाला असल्याची चर्चा सुरू आहे.\nयापूर्वी रिक्षा संघटना व परवानाधारक वडाप व्यावसायिक यांनी केलेल्या तक्रारीनंतर दापोलीमध्ये सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते समाविष्ट असलेली वडाप व्यावसायिकांची संघटना कार्यरत झाली होती. सध्या या संघटनेचे नेतृत्व एक युवा नेता करत आहे. परवानाधारक व बिगरपरवानाधारक वडाप व्यावसायिकांच्या हर्णै पाजपंढरी मार्गावर असलेल्या वादाचा परिणाम तालुक्यातील वडाप व्यवसायावर झाला असल्याने आधीच संकटात असलेले दापोलीतील व्यापारी आणखी समस्येत गुंतले गेले आहेत.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/the-tree-plantation-activity-was-completed-today-on-29-july-2022/", "date_download": "2022-12-01T14:10:33Z", "digest": "sha1:PFPNJMWWIKNBX5XRS335VZ23ZCAHINMT", "length": 8588, "nlines": 137, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "वृक्षारोपण उपक्रम आज २९ जुलै २०२२ रोजी संपन्न झाला... - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeFeaturedराज्यवृक्षारोपण उपक्रम आज २९ जुलै २०२२ रोजी संपन्न झाला...\nवृक्षारोपण उपक्रम आज २९ जुलै २०२२ रोजी संपन्न झाला…\nरामटेक – राजु कापसे\nसामाजिक आणि पर्यावरणीयबाब स्वीकारण्याची जबाबदारी ही ईश्वराने बुध्दीमत्तेच्या कक्षात बघता मानव प्राण्यालाच दिलेली आहे. याचे दायित्व वहन करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण उपक्रम मा. औषधी निरीक्षक श्री मनीष चौधरी सर यांनी रामटेक तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेला आवाहन केले होते.\nत्यांच्या प्रेरणेने त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि मा. तहसीलदार बाळासाहेब मस्के , मा. नायब तहसीलदार गोषलकर साहेब, मा. नगरसेवक सुमित कोठारी, मा. संजय खोब्रागडे व मा. मनीष मेहाडिया यांच्या प्रमुख उपस्थितीत आज २९ जुलै २०२२ रोजी संपन्न झाला.\nउपविभागीय अधिकारी यांच्या व्यस्तेतेमुळे कार्यक्रमाला येऊ शकल्या नाही मात्र फोन वरून त्यांनी शुभेच्छा संदेश दिला. झाडे सहा ते दहा फूट उंचीची आणि त्यास ट्री गार्ड लाऊन सुरक्षित करण्यात आली. कार्यक्रमास रामटेक क्षेत्रातील जवळपास तीस ते पस्तीस औषधी विक्रेता बंधू उपस्थित होते ज्यांनी वृक्षांचे पालकत्व स्वीकारण्याची हमी दिली.\nशिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर उद्या शिंदे गटात सामील होणार…अब्दुल सत्तारांचा दावा…\nहद्दपारीचा आदेश मोडून सांगली शहरात फिरणाऱ्या एकास अटक…\n महाव्हाईस न्यूजच्या सत्काराने भारावून गेले १०७ स्वच्छता रक्षक…\nमजीद सतारमेकर यांचा सत्कार हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्या वतीने कारण्यात आला…\nमहात्मा फुले स्मारक समिती व माळी यूवक संघटनेच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/05/20/4732/", "date_download": "2022-12-01T13:58:59Z", "digest": "sha1:FT75G5RFI3UPFJAOKCL7Z554EJHBVT5Q", "length": 25399, "nlines": 149, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू नागरिकांना धान्य देण्यासाठी छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nरेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू नागरिकांना धान्य देण्यासाठी छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश\nरेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू नागरिकांना धान्य देण्यासाठी छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश\n*रेशनकार्ड नसलेल्या गरीब व गरजू नागरिकांना धान्य देण्यासाठी छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश*\n*विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्यात मिळणार प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत तांदूळ* – *ना.छगन भुजबळ*\nमुंबई दि.२० मे :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिकाधारकांना मे व जून २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो मोफत तांदूळ वितरण करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी दिली आहे.\nदेशातील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांसाठी माहे एप्रिल ते जून , २०२० या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत तसेच एपील शेतकरी योजनेत समाविष्ट न झालेल्या एपील ( केशरी ) शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जून , २०२० या दोन महिन्याच्या कालावधीत सवलतीच्या दरात अन्नधान्याचा लाभ देण्यात आला आहे. तथापि, या योजनांव्यतिरिक्त विना शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचा लाभ देण्यात आला नव्हता. रेशनकार्ड नसलेले बेघर, स्थलांतरित, कामगार व अडकून पडलेल्या गरीब आणि गरजू नागरिकांना धान्य मिळण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने नवीन दि.२१ एप्रिल रोजी केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे राज्यशासनाच्या वतीने पत्राद्वारे मागणी केलेली होती. तसेच केंद्र शासनाच्या वतीने कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या व्हिसीमध्ये याबाबत रामविलास पासवान यांच्याकडे विनंती केलेली होती. तसेच यासाठी माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार साहेब यांनी देखील केंद्र शासनाने याबाबत मागणी केलेली होती. त्यानंतर केंद्र शासनाकडून रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना मोफत तांदूळ देण्यासाठी अखेर मंजुरी दिल्यामुळे ना.छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.\nकोविड- १९ या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये विस्थापित मजुरांच्या हाल अपेष्टा कमी करण्यासाठी आत्मनिर्भर भारत वित्तीय सहाय्य पॅकेजअंतर्गत जे विस्थापित मजूर लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही योजनेच्या शिधापत्रिका नाहीत, त्यांना मे व जून २०२० या दोन महिन्याकरिता प्रतिव्यक्ती प्रतिमाह ५ किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nशासनाच्या या योजनेअंतर्गत राज्यातील ज्या नागरिकांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमधील शिधापत्रिकेसाठी अर्ज केला आहे. परंतु अद्यापपर्यंत त्यांना शिधापत्रिका प्राप्त न झालेल्या व्यक्ती, अन्न धान्याची गरज असलेले सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विस्थापित मजूर, रोजंदारी मजूर तसेच राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व इतर राज्य योजनेतील विनाशिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सदर विना शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना ऑफलाईन धान्य वितरण करण्यात येणार असून या लाभार्थ्यांकडून त्यांचा प्रमाणित आधारकार्ड नंबर किंवा शासनाकडून देण्यात आलेले कोणतेही ओळखपत्र पाहून त्याची स्वतंत्र नोंद करण्यात येणार आहे.\nमोफत तांदूळ वितरणाची कार्यपद्धती निश्चित करतांना मजुरांच्या स्थलांतरासाठी केलेल्या नियोजनामधून प्राप्त आकडेवारी कामगार, मजूर , अशा बिगर कार्डधारकांची यादी जिल्हाधिकारी यांनी निश्चित करावी. यासाठी नॅशनल डिज्स्टर मॅनेजमेन्ट ॲथोरिटी यांच्या संकेतस्थळावरील यादी तहसिलदार, जिल्हा परिषदेव्दारे, महानगरपालिकेव्दारे, यांचेकडे प्राप्त झालेल्या याद्यायाकरीता वाटप होत असलेले लाभार्थी यांच्या याद्या विचारात घ्याव्यात. अशा रितीने जिल्हा पातळीवर तयार झालेल्या लाभार्थ्यांची यादी स्वस्त धान्य दुकान निहाय व केंद्र निहाय धान्य वाटप संख्या निश्चित करावी. त्याप्रमाणे धान्याचे नियतन निश्चित करावे हे करताना त्या – त्या क्षेत्रांतील पोलीस विभाग नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कामगार विभाग व उद्योग विभागातील प्रतिनिधींचा समावेश करण्यात येणार आहे.\nप्रत्येक वितरण केंद्रावर तांदूळ वितरीत करण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची असणार आहे. याकरिता त्या-त्या क्षेत्रातील दक्षता समितीच्या सदस्यांची, महानगरपालिका क्षेत्रात सबंधित नगरसेवकांची, ग्रामीण क्षेत्रात ग्रामसेवक, सरपंच यांची मदत घेण्यात येणार आहे. प्रत्येक वितरण केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्स नियमांचे पालन करून लाभार्थ्यांना तांदूळ वितरीत करण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्या-त्या स्तरावरील केंद्र प्रमुखाची राहणार आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकाही नागरिक उपाशी राहणार नाही. यासाठी राज्यशासनाच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी विविध योजनांद्वारे राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत शिधापत्रिका नसलेल्या राज्यातील ७० लक्ष १ हजार ६३८ गरीब व गरजू नागरिकांना लाभ मिळणार असून यासाठी ३५ हजार मेट्रिक टन तांदळाचे नियतन दरमहा लागणार असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री ना.छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.\nसंपूर्ण गाव झाले कोरोना मुक्त यंत्रणेने सोडला सुटकेचा निःश्वास\nचिकटगाव येथे न्यू हायस्कूलच्या वतीने हर घर तिरंगा\nलोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी काम करावे – अजित पवार\nभाजपला धक्का : जळगाव जिल्हा बँकेवर खडसेंची अखेर बिनविरोध निवड 🛑\nBy राजेंद्र पाटील राऊत\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00745.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/ram-charan-jr-ntr-film-rrr-trailer-video-gone-and-jr-ntr-sayas-atta-mazi-satkali-ajay-devgn-film-singam-dialogue-sp-641501.html", "date_download": "2022-12-01T14:13:48Z", "digest": "sha1:TJEMYSVDPIOYGMVUPJEACNPQBWN3MNUH", "length": 9806, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sp - Video : RRR Trailer लॉंचवेळी जेव्हा ज्युनियर एनटीआर म्हणतो, 'आता माझी सटकली...' – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /\nVideo : RRR Trailer लॉंचवेळी जेव्हा ज्युनियर एनटीआर म्हणतो, 'आता माझी सटकली...'\nVideo : RRR Trailer लॉंचवेळी जेव्हा ज्युनियर एनटीआर म्हणतो, 'आता माझी सटकली...'\nएस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या बहुचर्चित मल्टीस्टारर चित्रपट 'RRR' चा (RRR Trailer) ट्रेलर व्हिडिओ यूट्यूबवर रिलीज झाला आहे. यावेळीचा ज्युनियर एनटीआरचा (Jr NTR) एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.\nएस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या बहुचर्चित मल्टीस्टारर चित्रपट 'RRR' चा (RRR Trailer) ट्रेलर व्हिडिओ यूट्यूबवर रिलीज झाला आहे. यावेळीचा ज्युनियर एनटीआरचा (Jr NTR) एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.\n'हात टुटा है, हौसला...'; बिग बॉसमधून एक्झिट घेतल्यानंतर तेजस्विनीची प्रतिक्रिया\nतुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला\nबिग बॉसच्या अनुपस्थितीत रोहित चॅलेंजर्स सोबत घेणार पंगा; काय घडणार घरात\nपुढची मुख्यमंत्री महिलाच असेल; उद्धव ठाकरेंच्या विधानाने पुन्हा चर्चांना उधाण\nमुंबई, 13 डिसेंबर - एस. एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या बहुचर्चित मल्टीस्टारर चित्रपट 'RRR' चा (RRR Trailer) ट्रेलर व्हिडिओ यूट्यूबवर रिलीज झाला आहे. प्रेक्षकांची याला चांगली पसंती मिळत आहे. दरम्यान, 'RRR'च्या ट्रेलर लॉंचदरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये ज्युनियर एनटीआर (Jr NTR) या व्हिडिओमध्ये बॉलिवू़ड स्टार अजय देवगणच्या एका सुप्रिसद्ध डायलॉगची कॉफी करताना दिसत आहे.\nआरआरआर’ चित्रपटात धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळत आहे. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त अजय देवगण (Ajay Devgn) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) सारखे स्टार्स देखील मुख्य भूमिकेत आहेत.या ट्रेलर लॉंचदरम्यान अजय देवगण ज्युनियर एनटीआरला त्यांच्या सिंघम सिनेमातील आता माझी सटकली हा डायलॉग शिकवताना दिसला. मग काय ज्युनियर एनटीआरने डोक्याला हात लावत एकदम सिंघम स्टाईल आता माझी सटकली ...हा डायलॉग म्हणाला. मग काय उपस्थित लोक लगेच वन्स मोअर असं जोरात ओरडू लागले.\nवाचा : Video : आलियाला विचारलं 'R' तुझ्यासाठी लकी आहे का\nज्युनियर एनटीआर हा साऊथचा सुपरस्टार आहे जो अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. सध्या तो त्याच्या आरआरआर या सिनेमामुळे चर्चेत आहे. यासोबतच ज्युनियर एनटीआर महागड्या कारची देखील आवड आहे. त्याच्याकडे खास कार कलेक्शन देखील आहे.\n'RRR' च्या ट्रेलर व्हिडिओबद्दल सांगायचे तर, यामध्ये ज्युनियर एनटीआर ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड करताना दिसत आहे. त्याचवेळी, राम चरण ब्रिटिश सरकारच्या अधिकृत सैन्यात नोकरीला आहे. पण हे दोन्ही कलाकार एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. व्हिडिओमध्ये अनेक ठिकाणी ट्विस्ट पाहायला मिळत आहे. एका ठिकाणी, राम चरण ज्युनियर एनटीआर (Ram charan And Jr NTR) ला अटक करताना दिसतो आणि दुसऱ्या दृश्यात तो ब्रिटीश सरकारविरुद्ध बंड करताना दिसतो. यात अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. यासोबतच अजय देवगणचा 'तान्हाजी' ’ (Tanhaji) वाला लुक आणि अॅक्शनही पाहायला मिळणार आहे. हे सर्व फक्त अद्भुत आहे. चित्रपटाचा ट्रेलर व्हिडिओला अल्पावधीतच दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathiudyojak.com/saree/", "date_download": "2022-12-01T14:09:43Z", "digest": "sha1:VRM3RYN45I6L3XGB3TPKVZGFAKABWKEY", "length": 26402, "nlines": 275, "source_domain": "marathiudyojak.com", "title": "सर्वोत्तम 10 अत्यंत फायदेशीर साडी व्यवसाय कल्पना Best 10 Highly Profitable Saree Business Ideas - मराठी उद्योजक", "raw_content": "\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nBusiness Ideas ५४ कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी Ideas मराठीमध्ये\nमोबाईल वरून घरबसल्या कमवा पैसे आणि दिवसाला कमवा 5 ते 10 हजार रुपये.\nSmall Business Idea: ही उत्पादने दररोज लागतात घरात, तुमच्या परिसरात हा व्यवसाय सुरू करा तुम्ही 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता.\nKisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा\nPaytm सक्सेस स्टोरी – ई-कॉमर्स पेमेंट सिस्टम आणि आर्थिक तंत्रज्ञान कंपनी.\nसर्वोत्तम 10 अत्यंत फायदेशीर साडी व्यवसाय कल्पना Best 10 Highly Profitable Saree Business Ideas\nतुम्हाला साडीशी संबंधित व्यवसाय सुरू करायचा आहे का होय असल्यास, या लेखात येथे शोधा, थोडे पैसे गुंतवून सर्वात फायदेशीर साडी व्यवसाय कल्पनांची यादी. saree\nसाडी होलसेलभावात खरेदीसाठी व माहितीसाठी येथे क्लिक करा\nभारतीय महिलांसाठी साडी हा सर्वात पारंपारिक पोशाख आहे. डिझायनर साड्यांची किंमत 300 रुपयांपासून अगदी 100000 रुपयांपर्यंत असते. याव्यतिरिक्त, साड्या विविध रंग, फॅब्रिक्स, डिझाइन आणि पॅटर्नमध्ये येतात. शिवाय, साडी हा आपल्या जीवनशैलीचा, संस्कृतीचा आणि वारशाचा अविभाज्य भाग आहे. देशातील महिला उद्योजकांसाठी हा कदाचित सर्वात लोकप्रिय व्यवसाय आहे.\nआजकाल स्त्रिया काही पाश्चात्य कपडे जसे की जीन्स, टॉप आणि कुर्ते त्यांचा रोजचा पोशाख म्हणून वापरत आहेत. साडी उद्योग डबघाईला येत असल्याचे दिसते. तथापि, ही वास्तविक वस्तुस्थिती नाही. अर्थात, साडी नेसण्याच्या प्रकारात निश्चित बदल झाला आहे.\nशहरी महिलांसाठी आता साडी हा दैनंदिन परिधान नाही. अधूनमधून ‘डिझायनर साडी’ वापरण्यापेक्षा. आणि हे डिझायनर साडी उद्योगात एक प्रचंड संधी निर्माण करते. saree\nयाशिवाय, तुम्हाला भारतीय साडी उद्योगाची बाजारपेठेची क्षमता सापडेल. तुम्ही यापैकी कोणताही साडीचा व्यवसाय अगदी तुमच्या घरूनही सुरू करू शकता. तसेच, महिला उद्योजक आणि फॅशन डिझायनर्ससाठी या योग्य संधी आहेत.\nहे पण वाचा :\nकपडे निर्मितीचा व्यवसाय कसा सुरू करायचा\nसाडी व्यवसाय फायदेशीर आहे का\nसामान्यतः, साडी हे भारतीय जीवनशैलीचे शैली, लवचिकता, अष्टपैलुत्व आणि कालातीतपणाचे दृश्य प्रतीक आहे. वेळ निघून गेल्याने साड्या तरुण होत आहेत आणि त्यांची मागणी प्रचंड वाढत आहे. तरुण ग्राहक स्पष्टपणे हाताने विणलेल्या वस्तूंना प्राधान्य देतात, विशेषत: सण, विवाह, विशेष प्रसंगी आणि उत्सवांसाठी.\nदेशांतर्गत बाजारपेठेव्यतिरिक्त डिझायनर साड्यांची निर्यात क्षमता चांगली आहे. भारतीय साड्या जगभरात अत्यंत लोकप्रिय आहेत आणि यूएसए, कॅनडा, यूके, फ्रान्स, जर्मनी, सिंगापूर, हाँगकाँग, मध्य-पूर्व आशिया, आफ्रिका आणि इतर अनेक देशांमध्ये नियमितपणे निर्यात केल्या जातात.\n२. बालुचारी साडी Baluchari Saree\n४. डिझायनर टॅंट साड्या Designer Tant Sarees\n५. भरतकामाची साडी Embroidery Saree\n७. कोटा डिझायनर साड्या Kota Designer Sarees\n८. कुंदन बीड एम्ब्रॉयडरी साड्या Kundan Beaded Embroidery Sarees\nऍप्लिक डिझायनर साड्या खूप लोकप्रिय आहेत. साधारणपणे हे डिझाईन कॉटनच्या साड्यांमध्ये येते. हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. तथापि, तुम्हाला साधे फॅब्रिक उत्पादकांकडून किंवा घाऊक बाजारातून खरेदी करावे लागेल.\n२. बालुचारी साडी Baluchari Saree\nबलुचारी साडी ही पश्चिम बंगालची पारंपारिक रेशमी साडी आहे. या साड्यांमध्ये अनेकदा महाभारत आणि रामायणातील दृश्यांचे चित्रण असते. उत्पादन प्रक्रियेमध्ये यार्नची पायरी प्रक्रिया, आकृतिबंध तयार करणे आणि शेवटी विणकाम यांचा समावेश होतो. ही भारताची आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त साडी आहे. saree\nहे पण वाचा :\nटिफिन सेवा व्यवसाय कसा सुरू करावा\nचिकनकारी ही लखनौची खूप जुनी पारंपारिक फुलांची भरतकाम आहे. डिझायनर साडी उद्योगात या साड्या खूप लोकप्रिय आहेत. तथापि, ही साडी विविध डिझाइन, नमुने आणि रंगांसह येते.\nसाधारणपणे, साडीवर पॅटर्न मिळविण्यासाठी, तुम्हाला लाकडी ठोकळे वापरावे लागतील. कापूस, लोकर, क्रेप, शिफॉन आणि रेशमी कपड्यांवर तुम्ही कॉन्ट्रास्ट रंगाचे धागे वापरून चिकनकारी करू शकता.\n४. डिझायनर टॅंट साड्या Designer Tant Sarees\nडिझायनर टँट साड्या खूप लोकप्रिय आहेत. तुम्ही त्या साड्या उत्पादकांकडून आणि घाऊक विक्रेत्यांकडून घेऊ शकता. फॅशनेबल लुक देण्यासाठी तुम्ही साडीवर एम्ब्रॉयडरी, मणी आणि आरशाचे काम करू शकता.\n५. भरतकामाची साडी Embroidery Saree\nभरतकामाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याशिवाय, भरतकामासाठी वेगवेगळ्या शिलाई मशीन्स मिळतील. एम्ब्रॉयडरी वर्क असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिझायनर साड्या तुम्ही बनवू शकता. तथापि, तुम्हाला फॅब्रिक आणि धागे खरेदी करावे लागतील.\nकाथा स्टिच साड्या आता ट्रेंडिंग फॅशन पोशाख आहेत. हे कॉटन आणि सिल्क अशा दोन्ही प्रकारच्या साड्यांमध्ये येते. मात्र, सिल्क काथा स्टिच साड्यांमुळे जास्त फायदा होतो. तुम्ही घाऊक बाजारातून फॅब्रिक खरेदी करू शकता. डिझाईन तयार करा आणि त्यानुसार साडी तयार करा.\n७. कोटा डिझायनर साड्या Kota Designer Sarees\nकोटा साड्यांचा उगम राजस्थानातून झाला. ते हलक्या वजनासाठी लोकप्रिय आहेत. या साड्या तुम्ही डिझाइन करू शकता. खरं तर, आजकाल डिझायनर कोटा साड्या साध्या कोटा साड्यांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत.\n८. कुंदन बीड एम्ब्रॉयडरी साड्या Kundan Beaded Embroidery Sarees\nडिझायनर साडी उद्योगात कुंदन मण्यांच्या एम्ब्रॉयडरी साड्यांचा सर्वाधिक बाजार हिस्सा आहे. तसेच, ते किमतींच्या विस्तृत श्रेणीची पूर्तता करते. साधारणपणे, किरकोळ किंमत 500 रुपयांपासून सुरू होते. तथापि, किंमत फॅब्रिक गुणवत्ता, कुंदन मण्यांची गुणवत्ता आणि भरतकामावर अवलंबून असते. saree\nमिरर वर्कच्या साड्या सध्या सर्वाधिक ट्रेंडमध्ये आहेत. शिवाय, तुम्ही सिल्क, जॉर्जेट, क्रेप, शिफॉन इत्यादी विविध प्रकारच्या फॅब्रिक्सवर काम करू शकता. मिरर वर्क स्टायलिश लुक देते. याव्यतिरिक्त, त्यात चांगली कमाई क्षमता आहे.\nते कोणत्याही कार्यासाठी, विशेषतः विवाहसोहळा आणि इतर सामाजिक प्रसंगी परिधान करण्यासाठी सुंदर आहेत. नेटच्या साडीवर लेस किंवा ट्रिम लावू शकता. तसेच, आपण ते sequins, मणी, दगड आणि बरेच काही सह सजवू शकता. हे तरुण ग्राहकांमध्ये देखील खूप लोकप्रिय आहेत.\nया यादीशिवाय, भारतात साड्यांचे बरेच प्रकार आहेत. किरकोळ बुटीक मालकांना तुमच्या साड्या विका. तसेच, तुम्ही ऑनलाइन मार्केटप्लेसमधून विक्री करू शकता. याव्यतिरिक्त, तुम्ही तुमच्या स्वतःच्या ऑफलाइन किंवा ऑनलाइन रिटेल स्टोअरमधून विक्री करू शकता.\n➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा मराठी उद्योजक व्हॉट्सॲप ग्रुप\nबिझनेस व्हिडीओ पाहणयासाठी मराठी उद्योजक Youtube चॅनल ला सबस्क्राइब करा.\n🕹️माहिती आवडल्यास पुढे शेअर करा. आणि कमेंट बॉक्स मद्ये कळवा तुम्हाला कोणता बिझनेस विषयी माहिती पाहिजे.\nएफिलिएट मार्केटिंग कसे सुरू करावे \nJSW स्टील डीलरशिप कशी सुरू करावी\nभारतात एलपीजी ची गॅस एजन्सी कशी सुरू करायची How to start an LPG Gas agency in India\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nPost Office Loan: पोस्ट ऑफिसमधून कर्ज कसे मिळवायचे, फक्त 10 मिनिटांत संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nMy business: घरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना. आणि महिन्याला कमवा 15 ते 30 हजारघरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना.\nCNG पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nPost Office Recruitment: पोस्ट ऑफिस भर्ती 2022 ऑनलाइन फॉर्म 10वी पास, 98083 पोस्ट ऑफिस रिक्त जागा\nसरकारी दारूचे ठेके उघडण्याचे नियम, परवाना, नोंदणी, नफ्याची माहिती Alcohol License\n१००व्यवसाय कल्पना (100 business Ideas)\nमॅडम मी वाघमारे संगम रामराव रा.केदारकुंटा,ता. देगलूर, जि. ना...\nसर मुद्रा लोन महाराष्ट्र साठी उपलद्ध नाही काय कोल्हापूर जिल्...\nमराठी उद्योजक WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा \nमराठी उद्योजक : संभाजी नगर\nमराठी उद्योजक : मुंबई 2\nमराठी उद्योजक : अहमदनगर 2\nमराठी उद्योजक : नाशिक 2\nमराठी उद्योजक: पुणे 2\nमराठी उद्योजक – फेसबुक गृप\nमराठी उद्योजक Telegram Group\nमराठी उद्योजक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये सामील व्हा\nDistrict * अहमदनरअकोलाअमरावतीसंभाजीनगरबीडभंडाराबुलढाणाचंद्रपूरधुळेगडचिरोलीगोंदियाहिंगोलीजळगावजालनाकोल्हापूरलातूरमुंबई शहरमुबई उपनगरनागपूरनांदेडनंदुरबारनाशिकधाराशीवपालघरपरभणीपुणेरायगडरत्नागिरीसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापूरठाणेवर्धावाशीमयवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://naukriprakashan.com", "date_download": "2022-12-01T12:30:42Z", "digest": "sha1:Z3EVMZW2LRSFSWYRSNBYU4NSTKGOAEMJ", "length": 9610, "nlines": 108, "source_domain": "naukriprakashan.com", "title": "Home", "raw_content": "\nESIS Pune Recruitment 2022 : महाराष्ट्र एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स सोसायटी हॉस्पिटल पुणे येथे भरती जाहीर २०२२ ( शेवटची तारीख ०१ डिसेंबर २०२२ )\nSAIL Recruitment 2022 : स्टिल अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ५०२ जागासाठी भरती जाहीर\nPowergrid Recruitment 2022 : पॉवर ग्रिड कॉपोर्रेशन ऑफ इंडियामध्ये तब्बल ८०० जागांसाठी भरती\nMahagenco Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत तब्बल ६६१ जागांसाठी भरती जाहीर\nITBP Recruitment 2022 : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दलात भरती जाहीर\nCISF Recruitment 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात तब्बल ७८७ जागांसाठी भरती जाहीर\nIHM Mumbai Recruitment 2022 : इन्सिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेट, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर\nBMC Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती जाहिर\nESIS Pune Recruitment 2022 : महाराष्ट्र एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स सोसायटी हॉस्पिटल पुणे येथे भरती जाहीर २०२२ ( शेवटची तारीख ०१ डिसेंबर २०२२ )\nSAIL Recruitment 2022 : स्टिल अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ५०२ जागासाठी भरती जाहीर\nPowergrid Recruitment 2022 : पॉवर ग्रिड कॉपोर्रेशन ऑफ इंडियामध्ये तब्बल ८०० जागांसाठी भरती\nMahagenco Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत तब्बल ६६१ जागांसाठी भरती जाहीर\nITBP Recruitment 2022 : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दलात भरती जाहीर\nCISF Recruitment 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात तब्बल ७८७ जागांसाठी भरती जाहीर\nIHM Mumbai Recruitment 2022 : इन्सिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेट, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर\nBMC Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती जाहिर\nPowergrid Recruitment 2022 : पॉवर ग्रिड कॉपोर्रेशन ऑफ इंडियामध्ये तब्बल ८०० जागांसाठी भरती\nनविन जाहिराती पाहण्यासाठी क्लिक करा.\nESIS Pune Recruitment 2022 : महाराष्ट्र एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स सोसायटी हॉस्पिटल पुणे येथे भरती जाहीर २०२२ ( शेवटची तारीख ०१ डिसेंबर २०२२ )\nSAIL Recruitment 2022 : स्टिल अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ५०२ जागासाठी भरती जाहीर\nPowergrid Recruitment 2022 : पॉवर ग्रिड कॉपोर्रेशन ऑफ इंडियामध्ये तब्बल ८०० जागांसाठी भरती\nMahagenco Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत तब्बल ६६१ जागांसाठी भरती जाहीर\nITBP Recruitment 2022 : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दलात भरती जाहीर\nCISF Recruitment 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात तब्बल ७८७ जागांसाठी भरती जाहीर\nESIS Pune Recruitment 2022 : महाराष्ट्र एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स सोसायटी हॉस्पिटल पुणे येथे भरती जाहीर २०२२ ( शेवटची तारीख ०१ डिसेंबर २०२२ )\nMahagenco Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत तब्बल ६६१ जागांसाठी भरती जाहीर\nITBP Recruitment 2022 : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दलात भरती जाहीर\nCISF Recruitment 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात तब्बल ७८७ जागांसाठी भरती जाहीर\nसंपूर्ण महत्त्वाच्या सरकारी नोकरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nSAIL Recruitment 2022 : स्टिल अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ५०२ जागासाठी भरती जाहीर\nसंपूर्ण मेगा भरती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nIHM Mumbai Recruitment 2022 : इन्सिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेट, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर\nसंपूर्ण खाजगी नोकरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nESIS Pune Recruitment 2022 : महाराष्ट्र एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स सोसायटी हॉस्पिटल पुणे येथे भरती जाहीर २०२२ ( शेवटची तारीख ०१ डिसेंबर २०२२ )\nSAIL Recruitment 2022 : स्टिल अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ५०२ जागासाठी भरती जाहीर\nPowergrid Recruitment 2022 : पॉवर ग्रिड कॉपोर्रेशन ऑफ इंडियामध्ये तब्बल ८०० जागांसाठी भरती\nMahagenco Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत तब्बल ६६१ जागांसाठी भरती जाहीर\nITBP Recruitment 2022 : इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दलात भरती जाहीर\nCISF Recruitment 2022 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात तब्बल ७८७ जागांसाठी भरती जाहीर\nIHM Mumbai Recruitment 2022 : इन्सिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेट, मुंबई येथे विविध पदांसाठी भरती जाहीर\nBMC Recruitment 2022 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भरती जाहिर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/07/17/lagnaadhi-garbhavati/", "date_download": "2022-12-01T12:26:44Z", "digest": "sha1:XC6MV6ESGMDIZVW2BAH6DYQVWCRJKS65", "length": 7892, "nlines": 55, "source_domain": "news32daily.com", "title": "लग्नाआधीच गर्भवती राहिल्या या बॉलिवूड अभिनेत्री,सात फेरे घेऊन काही दिवसातच दिला बाळाला जन्म!! - ENEWS MARATHI", "raw_content": "\nलग्नाआधीच गर्भवती राहिल्या या बॉलिवूड अभिनेत्री,सात फेरे घेऊन काही दिवसातच दिला बाळाला जन्म\nनताशा स्टॅनकोविच एक टीव्ही अभिनेत्री आहे. नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नताशाने जानेवारी 2020 मध्ये भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्याशी सगाई केली होती. त्याच वेळी, दोघांनीही जून 2020 मध्ये एका साध्या सोहळ्यात लग्न केले.लग्नानंतर एका महिन्यातच जुलै 2020 मध्ये नताशाने मुलगा अगस्त्यला जन्म दिला.\nहिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली महिला सुपरस्टार म्हणून श्रीदेवीची खास ओळख आहे. दुर्दैवाने श्रीदेवी आज आपल्यासमवेत नाहीये. 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईमध्ये तीचे निधन झाले. आपल्या प्रत्येक अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणार्‍या श्रीदेवीने 1996 मध्ये चित्रपट निर्माता बोनी कपूरसोबत लग्न केले. असं म्हणतात की लग्नाच्या वेळी श्रीदेवी 7 महिन्यांची गरोदर होती आणि लग्नानंतर काही आठवड्यांनी तिने मुलगी जान्हवी कपूरला जन्म दिला होता.\nया यादीमध्ये अभिनेत्री नेहा धुपियाचेही नाव सामील आहे. मे 2018 मध्ये नेहाने तिचा प्रियकर अंगद बेदीशी लग्न केले. असं म्हणतात की गर्भवती असल्याने नेहाचे घाईघाईने लग्न झाले होते. लग्नाच्या 6 महिन्यांतच नेहा आई झाली होती. तिने मुलगी मेहरला जन्म दिला होता.\nबॉलिवूडची सुंदर अभिनेत्री एव्हलिन शर्मा अजून आई झाली नाहीये, परंतु लवकरच ती मुलाला जन्म देणार आहे. नुकतीच 11 जुलै रोजी अभिनेत्रीने सोशल मिडियावर आपल्या बेबी बम्पसह फोटो पोस्ट करून ती गर्भवती असल्याचे उघड केले आहे. याच वर्षी, तिने 15 मे रोजी प्रियकर तुषान भिंडीशी लग्न केले आणि आता दोन महिन्यांतच तिने स्वत: गर्भवती असल्याची माहिती दिली आहे. एव्हलिनही लग्नाआधीच गर्भवती होती.\nदीया मिर्झाने आज तिच्या चाहत्यांमध्ये आई बनण्याविषयी माहिती शेअर केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यावर्षीच 14 मे रोजी अभिनेत्री आई बनली होती, परंतु तिने आता याबद्दल दोन महिन्यांनंतर सांगितले आहे. दीयाने यावर्षी 15 फेब्रुवारी रोजी वैभव रेखीशी लग्न केले होते आणि लग्नानंतर तीन महिन्यांनंतर ती आई बनली होती.\nपुन्हा एकदा ‘त्या’ अनोळखी व्यक्तीसोबत दिसली जान्हवी कपूर हातात हात घेऊन करतेय रोमांन्स…\nबीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..\nपहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अक्षयची लाडकी लेक नितारा, असे आहे या स्टारकीड चे आयुष्य\nPrevious Article संजय दत्तच्या मुलीने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली माझा प्रियकर दररोज….\nNext Article 14 वेळा प्रयत्न करूनही आई होऊ शकली नाही ही अभिनेत्री, सलमान खानच्या मदतीने आता आहे 2 मुलांची आई\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur/todays-latest-marathi-news-kop22a02927-txt-kopdist-today-20221006025509", "date_download": "2022-12-01T12:35:54Z", "digest": "sha1:NKFUFNIXOFE7RVXSNUTUIIYBWSHUXLGX", "length": 8049, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "इचलकरंजीचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद | Sakal", "raw_content": "\nइचलकरंजीचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद\nइचलकरंजीचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद\nइचलकरंजीचा पाणीपुरवठा पाच दिवस बंद\nकृष्णा योजनेची नवीन जलवाहिनी मुख्य प्रवाहाला जोडणार\nइचलकरंजी, ता. ६ ः शिरढोणनजिक कृष्णा योजनेची बदलण्यात आलेली नविन जलवाहिनी ही मुख्य जलवाहिनीला उद्यापासून (ता. ७) जोडण्यात येणार आहे. याबाबतचे काम तब्बल पाच दिवस चालणार आहे. या कालावधीत शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे ऐण सणासुदीत शहरात भीषण टंचाई जाणवण्याची भिती आहे.\nशहराला कृष्णा योजनेतून प्राधान्याने पाणी पुरवठा केला जातो. मात्र या योजनेची जलवाहिनी कालबाह्य झाली आहे. यातील काही किलो मिटरची जलवाहिनी यापूर्वी बदलली असून ती कार्यान्वीत केली आहे. शिरढोणजवळ आणखी दोन किलोमिटरची जलवाहिनी नविन टाकली आहे. पंचगंगा नदीपात्रातून बदललेल्या जलवाहिनीचाही यामध्ये समावेश आहे. परिसरातील जुनी जलवाहिनी खराब झाली असून तिला सातत्याने गळती लागत आहे. त्यामुळे बदललेली नविन जलवाहिनी मुख्य प्रवाह असलेल्या जलवाहिनीला जोडण्याचे काम महापालिका पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहे. उद्यापासून या कामाला प्रारंभ होणार आहे. किमान पाच दिवस या कामाला लागणार आहेत. या कालावधीत शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे यांनी दिली.\nसध्या दसरा संपला असून तोंडावर दिवाळी आली आहे. त्यामुळे ऐण सणासुदीच्या दिवसांत शहरातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कृष्णा योजनेला तात्पुरता पर्याय म्हणून पंचगंगा योजना कार्यान्वीत आहे. पण त्यातून अत्यंत कमी पाणी उपलब्ध होते. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणी पुरवठा करताना महापालिका प्रशासनाला कसरत करावी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pne22g98685-txt-pune-today-20221017034202", "date_download": "2022-12-01T12:30:24Z", "digest": "sha1:VXYBL273ONKIG5GFNCBZMEGBUJSNFZ3J", "length": 8959, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "कनिष्ठ अभियंता परीक्षेचा निकाल जाहीर | Sakal", "raw_content": "\nकनिष्ठ अभियंता परीक्षेचा निकाल जाहीर\nकनिष्ठ अभियंता परीक्षेचा निकाल जाहीर\nपुणे, ता. १७ ः पुणे महापालिकेच्या भरती प्रक्रियेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षेचा लेखी निकाल आज सोमवारी रात्री जाहीर झाला. १२ हजार ७०२ उमेदवारांपैकी गुणवत्ता यादीतील पहिल्या १५० उमेदवारांची पहिली निवड यादी कागदपत्र पडताळणीसाठी जाहीर करण्यात आली आहे. या गुणवत्ता यादीत २०० पैकी १८० हे सर्वाधिक गुण आहेत. जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरले आहेत, त्यांनी कोणत्याही आमिषास बळी पडू नये असे, आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.\nमहापालिकेतर्फे ४४८ पदांसाठी नोकरभरती करण्यात येत आहे. यामधील विविध पदांसाठी ८७ हजार ४७१ अर्ज आले होते. यापैकी ६७ हजार २५४ जणांनी परीक्षा दिली असून, सरासरी ७७ टक्के उपस्थिती होती. ही परीक्षा आयबीपीएस या संस्थेने ऑनलाइन घेतली आहे. या परीक्षांपैकी कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) या दोन परीक्षांचा निकाल पूर्वीच जाहीर झाला असून सध्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. सहाय्यक विधी अधिकारी, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदांचा निकाल येत्या आठवड्याभरात जाहीर होईल. तर लिपिक पदासाठीचा निकाल दिवाळीनंतर जाहीर केला जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.\nकनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १३५ जागा असून, त्यासाठी १२ हजार ७०२ जणांनी परीक्षा दिली होती. त्यामध्ये १८० गुणांचा पहिला उमेदवार आहे. एका जागेसाठी एकास तीन या प्रमाणे उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. एक सारखे गुण पडल्यामुळे ही संख्या काही प्रमाणात वाढू शकते.\nकनिष्ठ अभियंता (स्थापत्य) गुणवत्ता यादीत पुढे असलेल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. त्यांना ३१ ऑक्टोबर रोजी कागदपत्र पडताळणीसाठी बोलविले आहे. उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावेत.’’\n- सचिन इथापे, उपायुक्त, सेवक वर्ग विभाग\nमहापालिकेत नोकरी लावून देतो, कागदपत्र पडताळणीतील प्रक्रिया मॅनेज करून देतो, गुणवत्ता यादीत क्रमांक येईल अशी व्यवस्था करतो अशी बतावणी करून पैसे घेऊन नोकरी लावून देण्याचे अमिष दाखविण्याचे प्रकार सुरू असल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. त्यामुळे जे उमेदवार गुणवत्ता यादीत आले आहेत, त्यांनी अशा एजंटापासून सावध रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/web-story/malaika-arora-birthday-spical-her-fitness-routine-vnp98", "date_download": "2022-12-01T14:00:47Z", "digest": "sha1:T3YLRUAPVF2JPLYQYFGLWJJBPFOYJDHM", "length": 2432, "nlines": 16, "source_domain": "www.esakal.com", "title": "Malaika Arora Birthday: वयाच्या पन्नाशींच्या जवळ आलेली मलायका इतकी फिट कशी? | Sakal", "raw_content": "Malaika Arora Birthday: वयाच्या पन्नाशींच्या जवळ आलेली मलायका इतकी फिट कशी\nआज मलायका तिचा 49 वां वाढदिवस साजरा करत आहे.\nबॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते.तिचा फिटनेस आणि टोन्ड बॉडी कोणालाही आश्चर्यचकित करतो.\nती तिच्या फिटनेस आणि डाएटबद्दल मोकळेपणाने बोलत असते.\nतिच्या शरीराला टोन ठेवण्यासाठी ती व्यायामाव्यतिरिक्त चालणे, योगासने, धावणे, इत्यादी करते.\nती दिवसाच्या सुरुवात 1 लिटर पाणी पिते करते. ते मध आणि लिंबाचा रस मिसळलेले पाणी पिते. एवढेच नाही तर बॉडी डिटॉक्स ठेवण्यासाठी ती दिवसभर भरपूर पाणी पित असते.\nतिला आरोग्यदायी गोष्टी खायला आवडतात. ती तेलकट, फास्ट फूड आणि मैद्याच्या गोष्टी टाळते.\nती स्नॅक्समध्ये ताज्या फळांचा रस, ब्राऊन ब्रेड टोस्ट आणि अंड्याचा पांढरा भाग खाते आणि दुपारच्या जेवणात ती चपाती, भात, भाज्या, चिकन आणि स्प्राउट्स खाते.रात्रीच्या जेवणात मलायकाला शिजवलेल्या भाज्यांसोबत सॅलड आणि सूप प्यायला आवडते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/06/16/6382/", "date_download": "2022-12-01T14:32:32Z", "digest": "sha1:R2BHDCAWWUJXGLRT6W4LD35QAUV4GZY3", "length": 14148, "nlines": 147, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "शिवसेने तर्फे वैभवनगर येथे सँनिटाईजर, मास्क वाटप – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nशिवसेने तर्फे वैभवनगर येथे सँनिटाईजर, मास्क वाटप\nशिवसेने तर्फे वैभवनगर येथे सँनिटाईजर, मास्क वाटप\n🛑 शिवसेने तर्फे वैभवनगर येथे सँनिटाईजर, मास्क वाटप 🛑\n✍️ ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\nमुंबई,कांदिवली (पुर्व) ⭕युवासेना प्रमुख आणि मंत्री सन्माननीय #श्री_आदित्य_ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनापासून वाचण्यासाठी सॅनिटायझर आणि मास्क वाटपाची मालिका सुरू केली गेली होती.\nआज देखील याचा पुढचा टप्पा समतानगर, सरोवा इ टॉवर आणि जानूपाडा वैभवनागर या ठिकाणी #आमदार #प्रकाशदादा_सुर्वे याच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेविका माधुरीताई योगेश भोईर यांच्या निधीतून सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले.\nया वेळी आमच्यासोबत शाखाप्रमुख आत्माराम कांबळी, महिला शाखा संघटक सुरेखा मोरे, शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेना, भावीसेना,शिवसैनिक आणि सोसायटी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nमा. प्रभाग समिती अध्यक्ष..⭕\nशिवसेनने तर्फे सॅनिटायझर स्टँड मोफत वाटप\nहातकणंगले तालुक्यातील चंदुर येथील एका कॉलेज युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या\nगोणार येथे शाळा पूर्वतयारी मेळावा संपन्न.\n*राज्यात पाच महिन्यांनतर आंतरजिल्हा एस.टी.बससेवा चालू*\nदेशात १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना मिळेल मोफत करोना लस – केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/06/23/6768/", "date_download": "2022-12-01T13:08:57Z", "digest": "sha1:IGBZCILLJJ5EEEHND7TBTIFPCZIIIXJF", "length": 18853, "nlines": 149, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "पुणे – पिंपरी चिंचवडवर लाँकडाऊनचे सावट ???.. ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ) – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\nपुणे – पिंपरी चिंचवडवर लाँकडाऊनचे सावट .. ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nपुणे – पिंपरी चिंचवडवर लाँकडाऊनचे सावट .. ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\n🛑 पुणे – पिंपरी चिंचवडवर लाँकडाऊनचे सावट \n✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nपुणे :⭕पुणे शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. लॉकडाउनमध्ये शिथिलीकरणात नागरिकांची गर्दी वाढत असून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे लॉकडाउन वाढेल, अशी भीती प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहेत. तर, अधिकृत सूत्र या बाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे बोट दाखवित आहेत.\nपुण्यात कोरोनाचे रविवारी तब्बल 620 रुग्ण सापडले आहेत. तर शहरातील रुग्णांची संख्या 12 हजारांपेक्षा जास्त झाली आहे. जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर चिंता वाढली आहे. कडक उपाययोजना केल्याशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणार नाही, असाही सूर उमटत आहे\nदुसरीकडे केंद्र सरकारच्या पथकाने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढणार असून त्यानुसार काळजी घेण्याचा आदेश पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला दिला आहे. मुंबईतही परिस्थिती गंभीर होत असल्याचे रुग्णांच्या वाढत असलेल्या आकडेवारीतून उघड झाले आहे. त्यातच दोन्ही शहरांतील बाजारपेठा नागरिकांनी गजबजलेल्या आहेत. त्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांकडे डोळेझाक होत आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर होत आहे.\nनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यांत पुणे आणि पिंपरी चिंचवड येत्या दोन दिवसांत पुन्हा सील होणार आहे, तेथे पुन्हा लॉकडाउन होईल, अशा आशयाचे मेसेज व्हायरल झाले आहेत. पुण्यातही या मेसेजसचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांत भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड करताना त्यात आणखी मजकूर समाविष्ट केला जात असल्याचेही उघड झाले आहे.\nपार्श्वभूमीवर पुण्याचे पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे म्हणाले, ”लॉकडाउन वाढविण्याबाबत राज्य अथवा केंद्र सरकार निर्णय घेते. स्थानिक पातळीवर असा निर्णय होत नाही. राज्य सरकारने 1 जून रोजी दिलेल्या आदेशानुसारच सध्या काम सुरू आहे. कंटेनमेंट झोनची संख्या कमी करणे किंवा वाढविणे, हे स्थानिक प्रशासनाच्या हातात आहे. त्यामुळे काम सुरू आहे.”\nमहापालिका आयुक्त डॉ. शेखर गायकवाड यांनी, ”रुग्णांची संख्या वाढत असली तरी, केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आदेशांनुसार सध्या काम सुरू आहे. या बाबत त्यांचे सुधारित आदेश येतील, त्यानुसार अंमलबजावणी करू. स्थानिक स्तरावर लॉकडाउनचा निर्णय अद्याप झालेला नाही. ” असे सांगितले….⭕\nशिक्षण विभागाचे ८८ शिपाई कोरोनाच्या ड्यूटीवर ✍️ पुणे ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nनाशिकःसख्या भाऊ बनला पक्का वैरीःरक्ताचा वाहिला पाट ( प्रविण अहिरराव प्रतिनिधी युवा मराठा न्युज ) नाशिक मधील म्हसरुळ येथे धक्कादायक घटना घडली\n🛑 ही गोष्ट न केल्यास LPG ग्राहकांना मिळणार नाही सिलेंडर 🛑\nनांदेड कोविड” आता पर्यंत २ हजार ४२० नमुने निगेटिव्ह तर ८२ अहवाल प्रलंबित ; ९७ रुग्ण पॉझिटिव्ह ; कोरोना मुक्त एकुण ३० रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी*\n21 ला काँग्रेसचे सक्तवसुली संचनालय (ED) कार्यालय नागपूर येथे आंदोलन\nBy आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00746.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2021/04/blog-post_49.html", "date_download": "2022-12-01T14:24:51Z", "digest": "sha1:ID3G7I6OOI7MBPV3AVX6Q6VFU7ULDOIP", "length": 3182, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "आॅक्सीजन ट्रेन ग्रिन काॅरिडोर पोहचली नागपूरातः कोरोना पेशेंट ना मिळणार प्राण वायू", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजआॅक्सीजन ट्रेन ग्रिन काॅरिडोर पोहचली नागपूरातः कोरोना पेशेंट ना मिळणार प्राण वायू\nआॅक्सीजन ट्रेन ग्रिन काॅरिडोर पोहचली नागपूरातः कोरोना पेशेंट ना मिळणार प्राण वायू\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://kalakar.info/tag/ajinkya-dev/", "date_download": "2022-12-01T13:50:57Z", "digest": "sha1:3XUNDON3GUSDUUBVRWDMDAIBBHLWJOYF", "length": 8685, "nlines": 58, "source_domain": "kalakar.info", "title": "ajinkya dev Archives - kalakar", "raw_content": "\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nप्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर\nबिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..\nलग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण\nआणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क ​​​रंग लावला हो..\nविक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा.. दोघेही एकदा गाडीवर बसून मैत्रिणीला..\n​​नव्वदीमधील राजबिंडा देव​ हरपला.. ​सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त\nवयाच्या ९३ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. रमेश देव यांच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. उद्या दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रमेश देव यांनी हिंदी तसेच मराठी सृष्टीत जवळपास सहा दशके काम …\nपावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडेंना गमावल्यानंतर राजांना काय वाटले असेल… अभिनेत्याची भावनिक पोस्ट\nस्टार प्रवाह वाहिनीवर “जय भवानी जय शिवाजी” हि मालिका प्रसारित होत आहे. या मालिकेत अभिनेता भूषण प्रधान छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावत आहे. महाराजांच्या शिलेदारांवर प्रकाश टाकणारी ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडलेल्या दिसल्या या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराज यांना खंबीरपणे साथ …\nछत्रपती शिवरायांच्या भूमिकेत अभिनेता भूषण प्रधानचा दमदार अभिनय; निशिगंधा वाड, अजिंक्य देव, कश्यप परुळेकर यांचे अप्रतिम सादरीकरण\nस्वराज्याच्या यज्ञवेदीवरून काळासोबत वाघासारखा चालणारा मराठी मुलुखातील रयतेचा हा राजा, जाणता राजा छत्रपती झाला मराठी मुलुखातील रयतेचा हा राजा, जाणता राजा छत्रपती झाला कथा शिवबांच्या शिलेदारांची, अशी बाणेदार टॅग लाईन असलेली ‘जय भवानी जय शिवाजी’ हि मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर चालू आहे. जेष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड यांनी तब्ब्ल एका दशकानंतर केलेल्या पदार्पणची बातमी तुम्ही आपल्या साईटवर याअगोदर …\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8-virah-kavita-love-poems/", "date_download": "2022-12-01T14:30:54Z", "digest": "sha1:OS47Q7HG6UPGTJB2D35HCGXCA3FN3MFS", "length": 13039, "nlines": 119, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "असेच सोडून जाऊ नकोस || Virah Kavita || Love Poems || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » प्रेम कविता » असेच सोडून जाऊ नकोस || Virah Kavita || Love Poems ||\nमी म्हणालो थांब जरा असेच नाते तोडू नकोस \n असेच सोडून जाऊ नकोस \nकुठे भरकटली वाट आपली त्या वाटेस आपले करू नकोस \nमिळून बांधलेल्या घराला या असेच सोडून जाऊ नकोस \nवाईट कदाचित ही वेळ असेल उगाच सोबत घेऊ नकोस \nसुखी क्षणांच्या आठवांना तू असेच सोडून जाऊ नकोस \nबरंच काही आहे मनात मनात त्या साठवू नकोस \nभरल्या डोळ्यांनी आज तू असेच सोडून जाऊ नकोस \nमी दोन पावले पुढे येईल तूही तिथे थांबू नकोस \nजड त्या पावलांन सवे तू असेच सोडून जाऊ नकोस \nउरले फक्त माझ्यात तुझेपण तुझ्यातला मी विसरू नकोस \nरित्या या जगात तुझ्याविण असेच सोडून जाऊ नकोस \nसाद जणू आहे ही भेटीची विरह तो तू देऊ नकोस \n असेच सोडून जाऊ नकोस \nTags असेच सोडून जाऊ नकोस एकतर्फी प्रेम कविता एकतर्फी प्रेम चारोळी प्रेम कविता sms लव प्रेम विरह चारोळी विरह वेदना मराठी कविता best marathi poems Virah Kavita .\nभेटून त्या क्षणांना || मराठी कवितेच्या जगात || Marathi Poems ||\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-stotr-devotional/", "date_download": "2022-12-01T13:58:03Z", "digest": "sha1:PLWOYKQOGGWNPM36GU72I4Q3JCF4MCDV", "length": 24149, "nlines": 195, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "श्रीशाबरी स्तोत्र || Stotr || Devotional || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » अध्यात्मिक » श्रीशाबरी स्तोत्र || Stotr || Devotional ||\nॐ श्रीशाबरी देव्यै नमः \n नमन माझे साष्टांगी ॥ १ ॥\n विद्यादात्री विश्र्वाची ॥ २ ॥\nस्मरुनि त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली ॥ ३ ॥\n स्तोत्र पाठ आरंभिला ॥ ४ ॥\nसूर्य, चंद्र आणि मंगळ बुध, गुरु हा ग्रह विशाल \nशुक्र, शनी हे सकळ राहू-केतूसह वंदिले ॥ ५ ॥\n स्तोत्र प्रभावी करावया ॥ ६ ॥\n तुझे स्तोत्र गातो यथामति \nस्वीकारुनी ही माझी भक्ती मनोरथ पूर्ण करावे ॥ ७ ॥\nनामे रुपे अनंत असती एकाच शाबरी शक्तीची ॥ ८ ॥\n संशय यात नसे मुळी ॥ ९ ॥\n चतुःश्रृंगीची देवी ती ॥ १० ॥\n सप्त मातृका, चौसष्ट योगिनी \n मुंडमालाधारिणी ॥ ११ ॥\n जगी प्रसिद्ध जाहली ॥ १२ ॥\n अंबेजोगाई योगिनीचे ॥ १३ ॥\nसाडेतीन पीठे ती देवीची \n पुण्यक्षेत्रे भूवरी ॥ १४ ॥\nजेथे धैर्य, साहस, उद्यम \nसहा गुण हे सर्वोत्तम तेथेही देवी नांदते ॥ १५ ॥\n त्यांनी स्तविले नित्य तिजसी \nअष्टसिद्धी प्राप्त झाल्या त्यांसी देवीच्याच कृपेने ॥ १६ ॥\n खेळी खेळे आणि सोडी \nउगवी, वाढवी आणि तोडी लीला करी अगाध ॥ १७ ॥\nपसरिला हा तिनेच सारा ऐसी सर्वाधारा ती ॥ १८ ॥\nकर्म, भक्ती आणि ज्ञान अशा त्रिपुटी अनेक ॥ १९ ॥\nअनेक शब्द अनेक वृत्ती अनेक वाद अनेक कृती \nपरंतु यांतील मूळ तत्त्व ती शबरीदेवी जाणावी ॥ २० ॥\nदोन अंगे ही मुक्तीची तिच्याच कृपेने लाभती ॥ २१ ॥\n दिव्य शक्ती लाभली त्यांना \nत्यांचीच ही गुप्त प्रार्थना स्तोत्र रुपे प्रकटली ॥ २२ ॥\n भक्तीची मुख्य साधने तीन \n नित्यनेमे करावे ॥ २३ ॥\n जैसी श्रद्धा तैसे फळ \n श्रद्धा बैठक जीवनाची ॥ २४ ॥\nकोणी जाऊ नये विसरुन तीच सेवा देवीची ॥ २५ ॥\nहे कोरुन ठेवावे चित्ती कर्तव्यकर्म करावे ॥ २६ ॥\nशरीर आणि चंचल मन \n प्रमाणात असावे ॥ २७ ॥\nतयास देवी होते प्रसन्न आणि इच्छिलेले देतसे ॥ २८ ॥\n सत्य हेच धर्माचे मर्म \nया धर्ममर्माविरुद्ध जे कर्म ते महापातक जाणावे ॥ २९ ॥\n सत्य तेही गोड असावे \nगोड परंतु असत्य नसावे सनातन धर्म हा असे ॥ ३० ॥\nव्याघ्र वाहन, लाल वसन \nतरी त्रिलोकी करी भ्रमण तिच्या चरणी प्रणाम ॥ ३१ ॥\nत्या दोन्ही गुप्त गंगांची स्नानें घडती स्मरणमात्रे ॥ ३२ ॥\nत्रिशूळ, खङ्ग, चक्र, गदाधारिणी \n विघ्ने निवारी सर्वही ॥ ३३ ॥\nप्रत्यक्ष ब्रह्म जी शाबरी चैतन्यरुपे राहतसे ॥ ३४ ॥\n तीच आत्मशक्ती संचरे ॥ ३५ ॥\nतेव्हांच कुंडलिनी जागृत होऊन साक्षात्कार होतसे ॥ ३६ ॥\n जन्ममरण नसे तया ॥ ३७ ॥\n आणि मागावे मागणे ॥ ३८ ॥\n देई माते उदंड ॥ ३९ ॥\n वागतो मी या संसारी \n त्यांची क्षमा असावी ॥ ४० ॥\nअशुभ टळावे, मंगल व्हावे \n संतती होवो सद्गुणी ॥ ४१ ॥\n आनंदीआनंद करावा ॥ ४२ ॥\nआणि धरुनी माझा हात सन्मार्गाने चालवी ॥ ४३ ॥\n सर्वारिष्ट क्लेश नष्ट करुन \n सुखरुप ठेवी सर्वांना ॥ ४४ ॥\nऐहिक जीवनात होवो प्रगती अध्यात्मज्ञानाची व्हावी प्राप्ती ॥ ४५ ॥\nहेची दान देई देवी निरंतर तुझी कृपा असावी \n हेच माझे मागणे ॥ ४६ ॥\n यांवर एक उपाय साधा \nलाल दोरा गळ्यात बांधा शाबरी मंत्राने मंत्रुनी ॥ ४७ ॥\n दिवस असो वा रजनी \n देवी रक्षील निश्र्चये ॥ ४८ ॥\n प्रिय व्यक्तीचे व्हावया दर्शन \nस्पर्धेत मिळावे यश म्हणून स्तोत्र जवळ बाळगावे ॥ ४९ ॥\n सर्व लोक व्हावया वश \n स्तोत्र सन्निध असावे ॥ ५० ॥\n स्तोत्र अवश्य वाचावे ॥ ५१ ॥\n जो ही स्तोत्रे इतरांना वाटी \nमहत्पुण्य तो बांधी गाठी देवीकृपा होतसे ॥ ५२ ॥\nमराठी स्तोत्र केले निर्माण म्हणे मिलिंदमाधव ॥ ५३ ॥\nशके एकोणीसशे सात वर्षी मार्गशीर्ष मासी कृष्ण पक्षी \n स्तोत्र पूर्ण झाले हे ॥ ५४ ॥\nॐ शांतिः शांतिः शांतिः ॥\nभक्तकवी मिलिंदमाधवकृत प्रभावी शाबरी स्तोत्र संपूर्ण ॥\nTags श्रीशाबरी स्तोत्र DEVOTIONAL Stotr\nश्री रुद्रकवचम् || Devotional ||\nश्री ब्रह्माण्डविजय शिव कवचम् || Devotional ||\nश्री एकाक्षर गणपति कवचं || Devotional ||\nRead Previous Story अहल्याविरचितं रामचंद्रस्तोत्रं || Devotional ||\nRead Next Story श्रीमच्छंकराचार्यविरचितं चर्पटपंजरिकास्तोत्रं || Devotional ||\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/467362", "date_download": "2022-12-01T13:49:25Z", "digest": "sha1:TPZHF3FJOSFSD7WPESRTAOKID4JU7535", "length": 3040, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सदस्य:Vinod rakte\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सदस्य:Vinod rakte\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:२१, ६ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n२६६ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१९:४५, २१ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\n१३:२१, ६ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nनमस्कार, मला मराठी विकिपीडिया वर लेखन करायला आवडते.\n[[सदस्य:आपले सदस्यनाव]]: [[सदस्य:आपले सदस्यनाव/प्रकल्प बावन्नकशी २०१० | माझ्या बावन्नकशी लेखांची यादी]]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://techedu.in/2022/10/", "date_download": "2022-12-01T14:46:01Z", "digest": "sha1:FDUYBG3S2VIOLHGH7K6HYH437UZODPXB", "length": 2304, "nlines": 59, "source_domain": "techedu.in", "title": "October 2022 - Techedu.in", "raw_content": "\nTechedu.in वेबसाईटवर आम्ही नवनवीन शिक्षणातील प्रयोग , नवीन माहिती, परीक्षा पोर्टल तसेच आंतरक्रियात्मक मराठी गेम्स देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. Techedu.in एक सर्वसमावेशक “पोर्टल” आहे. हे पोर्टल आहे तुमचं…. आमचं…. सर्वांचं मराठीतलं शैक्षणिक काहीही चांगलं असेल ते ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेलं हे पोर्टल. आपल्याकडेही काही असेल चांगलं… जे आपल्याला मराठी मंडळींपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपलंही स्वागत आहे. तुमच्या सूचना आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत तरी नक्की आमच्याशी संपर्क करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/11/15/tractor-trolley-anudan-yojana/", "date_download": "2022-12-01T12:34:36Z", "digest": "sha1:DTNY6W2PZAKSJHRLORJLMSNEVVWEIRTP", "length": 6876, "nlines": 42, "source_domain": "todaymarathi.com", "title": "Tractor Trolley Anudan Yojana 2022 | ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान | ऑनलाईन अर्ज सुरू झाले -", "raw_content": "\nTractor Trolley Anudan Yojana 2022 | ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान | ऑनलाईन अर्ज सुरू झाले\nट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी 90% अनुदान\n“Tractor Trolley Anudan Yojana” पीएम नरेंद्र मोदी ने शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू केली आहे. पीएम मॉडेल ट्रॅक्टर ट्रॉली स्कॉटर 2022 सीम अंतर्गत भारताच्या राज्यामध्ये शेतकरी सब्सिडी ट्रॅक्टरट्रॉली साठी अर्ज करू शकतात. पीएम किसान ट्रॅक्टर ट्रॉली योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्यांना लाभ होतो.\nपीएम किसान ट्रॅकर ट्रॉली योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया काही राज्यांच्या जाती आहेत. सरकार 2022 तक किसानों की आय वाढवण्यासारखे अनेक महत्त्वपूर्ण कदम उचलत आहे. ही योजना देखील समान मुहीम का एक हीसा आहे, योजना अंतर्गत किसानो त्यांच्या श्रेणीनुसार नवीन ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीवर 20 ते 50 प्रतिशत की सब्सिडी मुहैया कराई सुरू करा. “Tractor Trolley Anudan Yojana”\nSoyabean market price Today 15/11/2022 | सोयाबीन भावात मोठी वाढ,पहा आजचे सोयाबीन बाजारभाव\nशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीवर 90 टक्के सवलत दिली जाणार आहे. या सवलतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला प्रथम या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. अर्जाशी संबंधित सर्व माहिती आम्ही खालील लेखात शेअर करत आहोत. त्यामुळे या योजनेची सर्व माहिती मिळवण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा. “Tractor Trolley Anudan Yojana “\nऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा\nप्रधानमंत्री किसान ट्रॅक्टर ट्रॉली योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता (Tractor Trolley Anudan Yojana)\nजर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला खालील पात्रता निकष पूर्ण करावे लागतील.\nया योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असावी.\nअर्जाच्या पहिल्या 7 वर्षांसाठी, अर्जदार कोणत्याही सरकारी योजना, केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनांचा लाभार्थी नसावा.\nअर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे\nशेतीला जोड धंधा म्हणून हे ५ व्यवसाय सुरु करा, सरकार देणार इतके अनुदान \nयोजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.\nखरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल\nजातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )\nऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा\nSoyabean market price Today 15/11/2022 | सोयाबीन भावात मोठी वाढ,पहा आजचे सोयाबीन बाजारभाव\nपेट्रोल आणि डिझेल चे आजचे बाजारभाव\n1 thought on “Tractor Trolley Anudan Yojana 2022 | ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान | ऑनलाईन अर्ज सुरू झाले”\nPingback: पेट्रोल आणि डिझेल चे आजचे बाजारभाव - Today Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-1/", "date_download": "2022-12-01T14:27:18Z", "digest": "sha1:T6CSR2VAOX3W76N7XMJ3E7WCOEVLJCVL", "length": 7631, "nlines": 126, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "विटेवरी उभा नीट - संत सेना महाराज अभंग - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nविटेवरी उभा नीट – संत सेना महाराज अभंग\nविटेवरी उभा नीट – संत सेना महाराज अभंग\nविटेवरी उभा नीट कटावरी कर \nवाट पाहे निरंतर भक्ताची गे माये ॥१॥\nश्रीमुकुट रत्नाचा ढाळ देती कुंडलांचा \nतुरा खोंविला मोत्याचा तो गे माय ॥२॥\nभक्तजनाची माउली तो गे माये ॥३॥\nसेना वंदि निरंतर तो गे माय ॥४॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nविटेवरी उभा नीट – संत सेना महाराज अभंग\n2 thoughts on “विटेवरी उभा नीट – संत सेना महाराज अभंग”\nया अभंगात श्री संत सेना महाराज सांगतात पंढरी परमात्मा हा विटेवरी उभा नीट आहे , नीट म्हणजे संतांच्या भाषेत सांगायचं तर ,समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, याप्रमाणे सम आहे, व आपल्या भक्तांचे तो आतुरतेने वाट पाहत आहे, पांडुरंगाच्या डोक्यावरती श्री मुकुट रत्नांची माळ व कानी कुंडल हे खूप शोभून दिसत आहे, आणि सर्व भक्तांची एक माऊलीच आहे, आई आहे असा पितांबर घातलेला तो परमात्मा त्याला सेना महाराज म्हणतात सदैव मी त्याला वंदन करीत राहील, त्या परमात्म्याचा सेवक आहे, 🙏राम कृष्ण हरी🙏\nया अभंगात श्री संत सेना महाराज सांगतात पंढरी परमात्मा हा विटेवरी उभा नीट आहे , नीट म्हणजे संतांच्या भाषेत सांगायचं तर ,समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, याप्रमाणे सम आहे, व आपल्या भक्तांचे तो आतुरतेने वाट पाहत आहे, पांडुरंगाच्या डोक्यावरती श्री मुकुट रत्नांची माळ व कानी कुंडल हे खूप शोभून दिसत आहे, आणि सर्व भक्तांची एक माऊलीच आहे, आई आहे असा पितांबर घातलेला तो परमात्मा त्याला सेना महाराज म्हणतात सदैव मी त्याला वंदन करीत राहील, त्या परमात्म्याचा सेवक आहे, 🙏राम कृष्ण हरी🙏\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00747.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathi.gadgetsnow.com/mobile-phones/reliance-jive", "date_download": "2022-12-01T14:54:55Z", "digest": "sha1:2LOY6L3SVTQQUAOXNPP7HNUIXHOYZIG3", "length": 9282, "nlines": 162, "source_domain": "marathi.gadgetsnow.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरिलायंस जाइव हा प्रसिद्ध फोन भारतात लाँच झाला आहे.रिलायंस जाइव मध्ये Android v4.0.4 (Ice Cream Sandwich) ही ऑपरेटिंग सिस्टम आहे.फोन कनेक्टिव्हिटीच्या बाबतीतही अद्ययावत आहे. रिलायंस जाइव 2G: Available साठीही सपोर्टेड आहे. यापुढेही जाऊन रिलायंस जाइव यामध्ये GPS, Wifi, Bluetooth, Volte इत्यादी फीचर्स मिळतील.रिलायंस जाइव ची भारतातील किंमत 0.0.\nयाच प्रकारचे आणखी गॅजेट्स\nसॅमसंग गॅलक्सी एस7 64जीबी0\nशाओमी मी 5S रॅम 128जीबी0\nऑनर नोट 8 64जीबी0\nभारतातील किंंमत ₹ 0\nऑडिओ जॅक 3.5 mm\nस्क्रीन टू बॉडी रेश्यो 57.32 %\nपिक्सल डेन्सिटी 233 ppi\nस्क्रीन रिझॉल्युशन 480 x 800 pixels\nइंटर्नल मेमरी 4 GB\nएक्सपँडेबल मेमरी Yes Up to 32 GB\nकॅमेरा फीचर्स Digital Zoom\nइमेज रिझॉल्युशन 1600 x 1200 Pixels\nयूएसबी कनेक्टिव्हिटी microUSB 2.0\nलोकप्रिय मोबाइल ची तुलना\nशाओमी रेडमी 5A 32जीबीVS\nतुलना करा रिलायंस जियोफोन vs शाओमी रेडमी 5A 32जीबी\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 5A\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs नोकिया 3310\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 5\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs मोबिस्टार CQ vs रिलायंस जियोफोन\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs नोकिया C9\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमीA2 vs जियॉक्स ओ2\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी मी नोट 3\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs सॅमसंग गॅलक्सी J7 नेक्स्ट\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs टॅम्बो A1810 vs टॅम्बो S2440\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs एसएसकेवाय S9007 vs Yuho Y1\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs नोकिया 3310 4जी\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 4A 32जीबी\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी मी A1\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs शाओमी रेडमी 4\nतुलना करा रिलायंस जियोफोन vs क्यूइन 1एस एआय फोन\nतुलना करा रिलायन्स जियोफोन 2 vs सॅमसंग मेट्रो XL\nयुझर रिव्यू आणि रेटिंग\n0 रेटिंगवर आधारित सरासरी रेटिंग\nसर्वात अगोदर रिव्यू द्या\nरिलायन्स जिओ फोन नेक्सट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T14:02:34Z", "digest": "sha1:MYACKPADXTZ2XOB2CCT4RRB6EZ35O3KL", "length": 5761, "nlines": 106, "source_domain": "m4marathi.com", "title": "गुरुवायुर – m4marathi", "raw_content": "\nगुरुवायुर मंदिर – केरळ पर्यटन स्थळ\nकेरळमध्ये गुरुवायुर नावाचे एक शहर आहे येथे असलेले गुरुवायुर मंदिर फारच प्रसिद्ध आहे. या मंदिरात कृष्णाच्या बालरुपातील मूर्ती आहे. या मंदिरात हिंदूशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नाही. कृष्णाचा अवतार मानणाऱ्यांना आणि कृष्णाची भक्ती करणाऱ्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जातो. हे मंदिर 500 वर्षे प्राचीन असून यावर करण्यात आलेले काम फार सुंदर आहे. गुरु, वायू आणि उर यापासून या परिसराला आणि मंदिराला नाव ठेवण्यात आले आहे. या मंदिराची स्थापना बृहस्पति आणि वायूदेवाने केली असा मंदिराचा इतिहास सांगते. या मंदिरामध्ये कृष्णाची बालरुपातील मूर्ती असून कृष्णाच्या बाललिलया कोरण्यात आल्या आहेत.\nगुरुवायुरमध्ये अनेक मंदिर आहेत. मॅमयुर मंदिर, श्री चामुंडेश्वरी मंदिर,श्रीपार्थसारथी मंदिर, चावकाड बीच, कोटा एलिफंट कॅम्प ही काही ठिकाणे पाहण्यासारखी आहे.\nगुरुवायुरमध्ये करण्यासारख्या गोष्टी –\nयेथील गुरुवायुर मंदिरात कायम गर्दी असते. मंदिर भेटी झाल्यानंतर तुम्ही तुमचा वेळ येथील किनाऱ्यावर घालवू शकता.\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2022-12-01T13:40:29Z", "digest": "sha1:OTITXK7KXTCY6FRIODAMPXESPZPMERCU", "length": 8974, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शांतता - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nलोमे, टोगो, आफ्रिका येथे शांती कबुतराचा पुतळा. कबूतर आणि ऑलिव्ह शाखा शांततेशी संबंधित सर्वात सामान्य चिन्हे आहेत. [१] [२]\nप्राचीन ग्रीक धर्मातील शांततेची देवी, तिचा मुलगा प्लूटोसह इरेनचा पुतळा.\nशत्रुत्व आणि हिंसाचार नसतानाही शांतता ही सामाजिक मैत्री आणि सौहार्दाची संकल्पना आहे. सामाजिक अर्थाने, शांतता म्हणजे सामान्यतः संघर्षाचा अभाव (जसे की युद्ध ) आणि व्यक्ती किंवा गटांमधील हिंसाचाराच्या भीतीपासून मुक्तता. संपूर्ण इतिहासात, नेत्यांनी वर्तनात्मक संयम स्थापित करण्यासाठी शांतता आणि मुत्सद्देगिरीचा वापर केला आहे ज्यामुळे विविध प्रकारचे करार किंवा शांतता कराराद्वारे प्रादेशिक शांतता किंवा आर्थिक वाढीची स्थापना झाली आहे. अशा वर्तणुकीवरील संयमामुळे अनेकदा संघर्ष कमी झाला, आर्थिक परस्परसंवाद वाढला आणि परिणामी भरभराट झाली.\n\"मानसिक शांतता\" (जसे की शांततापूर्ण विचार आणि भावना) कदाचित कमी चांगल्या प्रकारे परिभाषित केले जाते, तरीही \"वर्तणुकीशी शांतता\" स्थापित करण्यासाठी एक आवश्यक अग्रदूत आहे. शांततापूर्ण वर्तन कधीकधी \"शांततापूर्ण आंतरिक स्वभाव\" मुळे होते. काहींनी असा विश्वास व्यक्त केला आहे की दैनंदिन जीवनातील अनिश्चिततेवर अवलंबून नसलेल्या आंतरिक शांततेच्या विशिष्ट गुणवत्तेने शांततेची सुरुवात केली जाऊ शकते. स्वतः साठी आणि इतरांसाठी अशा \"शांततापूर्ण अंतर्गत स्वभाव\"चे संपादन अन्यथा परस्परविरोधी हितसंबंधांचे निराकरण करण्यात योगदान देऊ शकते. शांतता सहसा उत्साहाच्या स्थितीत नसते, जरी आपण उत्साही असताना आनंदी असतो, परंतु शांतता असते जेव्हा एखाद्याचे मन शांत आणि समाधानी असते.\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी ००:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-unlimited.in/2014/01/a-rainy-day-marathi-film-by-rajendra-talak/", "date_download": "2022-12-01T12:36:32Z", "digest": "sha1:XPKW5JEVAOZDJBUPFMEK4UJXEE3K4P7E", "length": 11997, "nlines": 177, "source_domain": "www.marathi-unlimited.in", "title": "A RAINY DAY : MARATHI FILM BY RAJENDRA TALAK", "raw_content": "\nमराठी चित्रपट अ रेनी डे\nप्रत्येक सामान्य माणसाला भेडसावणारी समस्या म्हणजे भ्रष्टाचार, महागाई …याच विषयावर आधारित सुबोध भावे आणि मृणाल कुलकर्णी या कसलेल्या कलाकारांचा अभिनय आणि रेसुल पोकुट्टी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकाराने केलेली संगीत रचना हे या चित्रपटाचे विशेष … या जानेवारी महिन्याच्या अखेरीस आपण हा चित्रपट पाहू शकतो राजेंद्र तालक क्रिएशन आणि आयरिस प्रॉडक्शन यांची निर्मिती असलेला ‘ए रेनी डे’लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला असताना त्याला तोंड कसे देता येईल हे सूचविण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या राजेंद्र तालक दिग्दर्शित या चित्रपटाच्या माध्यमातून आशयघन चित्रपटांच्या मालिकेत आणखी एक कलाकृती जोडली जाणार आहे.\nया चित्रपटाची कथा आहे अनिकेतची, ज्याला कुठल्याही मार्गाने लवकरात लवकर पैसा कमावून श्रीमंत व्हायचे आहे. त्याला हवंय ते मिळवण्यासाठी लोकांना लाच देणे, त्यांना भेटवस्तू देणे अशा सर्व मार्गांवर तो रूळलाय. तर दुसरीकडे आहे अनिकेतची पत्नी मुग्धा. जी मानवी मूल्य आणि सद्सदविवेकबुध्दीला प्राधान्य देते. आपल्या आईवडिलांनी केलेल्या संस्काराला बगल न देता आपल्या पतीला या गैरमार्गापासून परावृत्त करण्यासाठी ती आपला संसार पणाला लावते. भ्रष्टाचार हा आपल्या घरातून हद्दपार केला तर तो समाज आणि देशातूनही दूर जाईल असा संदेश ए रेनी डे च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.आपल्या चतुरस्र अभिनयाने सर्वांना भुरळ घालणारा सुबोध भावे आणि आपल्या संवेदनशील भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरणारी मृणाल कुलकर्णी हे दोघे प्रथमच रूपेरी पडद्यावर एकत्र येणार आहेत. सुबोधचे धीरगंभीर व्यक्तिमत्त्व आणि मृणालची सोशीक स्त्री अशी प्रतिमा या निमित्ताने एकत्र येत आहे. या दोन्ही कलाकारांच्या साथीला अजिंक्य देव, संजय मोने, मनोज जोशी, नेहा पेंडसे, किरण करमरकर आदी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारही चित्रपटात सशक्त भूमिका बजावताना दिसतील.\n‘ए रेनी डे’ची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ज्याच्या कामावर ऑस्करने मोहोर उमटवलेली आहे त्या रेसुल पोकुट्टी या गुणी संगीत रचनाकाराचे चित्रपटाला लाभलेले संगीत आणि संजय जाधव यांचे छायाचित्रदिग्दर्शन.\nमसालापटांच्या भाऊगर्दीत सर्वसामान्य माणसाच्या हृदयाला हात घालणारा ‘ए रेनी डे’ नक्कीच यशस्वी ठरेल. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन राजेंद्र तालक यांचे असून पटकथा आणि संवाद राजेंद्र तालक आणि अभिराम भडकमकर यांनी लिहीले आहेत. संगीत रचना रेसुल पोकुट्टी आणि अमृत प्रितम दत्ता यांची आहे. चित्रपटासाठी गीते रचली आहेत कवी सौमित्र यांनी तर त्याला स्वरसाज चढवला आहे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी. छायादिग्दर्शनाची जबाबदारी संजय जाधव यांनी पार पाडली असून कलादिग्दर्शन अजित दांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे संकलन विद्याधर पाठारे यांनी केले आहे. सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी, अजिंक्य देव, संजय मोने, नेहा पेंडसे, हर्ष छाया, सुलभा आर्या, मनोज जोशी या तगड्या कलाकारांच्या अभिनयाने साकारलेला ‘ए रेनी डे’ ३१ जानेवारीला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.\nगाव थोर पुढारी चोर (२०१७)\nक्षितिज – अ हॉरीझॉन (२०१६) – मराठी चित्रपट\nविक्रम गोखले मराठी अभिनेते\nमराठी अनलिमिटेड : माझा महाराष्ट्राचे सूर. इथे आपणांस मराठी भाषेतील सर्व माहिती मिळेल. मराठी भाषेतील लेख, गाणी, कविता, वाचन, पाककला, इतिहास, थोर विचारवंत, दैनिक, गाव, शहर आणि इतर माहिती मराठी भाषेमध्ये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00748.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T12:32:21Z", "digest": "sha1:RKFQTZMY7F3UK7QQXWLUYTNCRGCUS2FZ", "length": 1989, "nlines": 56, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "दिनविशेष २१ फेब्रुवारी Archives - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » दिनविशेष २१ फेब्रुवारी\nTag: दिनविशेष २१ फेब्रुवारी\n१. इस्रायली माऱ्यात लिबियन एअरक्राफ्ट कोसळले ,यामध्ये शंभरहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (१९७३)\n२. युगोस्लावियाने संविधान स्वीकारले. (१९७४)\n३. नासाने comstar D4 हे अंतराळ यान प्रक्षेपित केले. (१९८१)\n४. Soyuz TM 23 हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात आला. (१९९६)\n५. हैद्राबाद येथे आतंकवादी हल्ल्यात २१लोक मृत्यूमुखी पडले तर पन्नासहून अधिक लोक जखमी झाले. (२०१३)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2022-12-01T13:51:27Z", "digest": "sha1:UQMOHZUDQ7XO7I6UHAGQ4NTRPYM3G2F3", "length": 7983, "nlines": 83, "source_domain": "navakal.in", "title": "डास ठराविक माणसांनाच चावतात! शास्त्रज्ञांना संशोधनातून मिळाली कारणे - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nडास ठराविक माणसांनाच चावतात शास्त्रज्ञांना संशोधनातून मिळाली कारणे\nनवी दिल्ली – दरवर्षी जगभरात लाखो लोक डासांमुळे पसरणाऱ्या कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त असतात. मलेरिया हा डास चावल्यामुळे होणारा सर्वात सामान्य आणि धोकादायक रोग आहे.जेव्हा एखादा संक्रमित डास निरोगी व्यक्तीला चावतो तेव्हा त्या व्यक्तीला मलेरियाची लागण होऊ शकते.पण हे डास ठराविक माणसांनाच चावतात.त्याची कारणे आता शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून उघड झाली आहेत.ज्या व्यक्तीच्या अंगावर जास्त फॅटी अ‍ॅसिड असतात.त्यांच्याकडे डास जास्त प्रमाणात आकर्षित होतात.\nहॉवर्ड ह्युजेस वैद्यकीय संस्थेचे मुख्य वैज्ञानिक अधिकारी लेसली वॉसहॉल यांनी यासंदर्भात तब्बल तीन वर्षे संशोधन केले होते. त्यातून या डास चावण्यासंदर्भात काही शास्त्रीय माहिती हाती लागली आहे.त्यांनी आठ व्यक्तिंना वेगवेगळ्या चेंबरमध्ये ठेवले असता त्यातील काही ठराविक लोकांनाच डास चावल्याचे दिसून आले. या सर्वांना दिवसातून सहा तास नायलॉनचे कपडे घालण्यास दिले होते.तसेच त्यांच्यातील एका चेंबरमध्ये झिका, डेंग्यू, यलो फिव्हर आणि चिकन गुनिया असे विविध आजार फैलावणारे डास सोडले होते.मात्र या डासांनी ठराविक लोकांनाच दंश केल्याचे आढळून आले. ज्यांना हे डास चावले होते, त्यांच्या शरीरात त्वचेवर ५० रेणूसूत्रे सापडली. या व्यक्तींनी जास्त प्रमाणात कार्बोलिक अ‍ॅसिड बाहेर सोडले होते.त्यामुळे ते डास त्यांच्याकडे आकर्षित झाले.या संशोधनातून काही जातींच्या डासांचा अभ्यास करता आला तरी यातून आणखी काही जातींचा अभ्यास करण्याची प्रेरणा मिळून एक जागतिक सत्य उघडकीस येऊ शकते असे आता शास्त्रज्ञांना वाटू लागले आहे. दरम्यान, माणसाच्या शरीरातून बाहेर पडणारे दोन प्रकारचे वास, शरीराचे तापमान ओळखण्याची क्षमता या डासांमध्ये असते. माणसाच्या शरीरातून ओको आणि आयआर रिसेप्टर्स असे दोन प्रकारचे वास बाहेर पडत असतात.तसेच मादी डासचा माणसाला चावत असतो.\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nPrevPreviousविजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला आग\nNextदिवाळीनंतर शिधा मिळणार का शून्य नियोजन, भोंगळ कारभारNext\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/bhanudas/sant-bhanudas-abhang-38/", "date_download": "2022-12-01T13:02:33Z", "digest": "sha1:NGGR6OU5GKCQKIRRMUVDQXV7K5ET64OF", "length": 4750, "nlines": 115, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "तुमचें नाम गोड नाम - संत भानुदास अभंग नाममहिमा - ३८ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nतुमचें नाम गोड नाम – संत भानुदास अभंग नाममहिमा – ३८\nतुमचें नाम गोड नाम – संत भानुदास अभंग नाममहिमा – ३८\nतुमचें नाम गोड नाम गोड \nपुरवी कोड जीवांचें ॥१॥\nमहादोषां होय होली ॥२॥\nसुख अनुपम्य गातां नाम \nभानूदास म्हणे आम्हां विश्राम ॥३॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nतुमचें नाम गोड नाम – संत भानुदास अभंग नाममहिमा – ३८\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00749.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/467365", "date_download": "2022-12-01T13:26:09Z", "digest": "sha1:RMG63QMYVUF5KVVBHHWVFY6ZRCARRTWL", "length": 2741, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सदस्य:Vinod rakte\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सदस्य:Vinod rakte\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:२४, ६ जानेवारी २०१० ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१३:२२, ६ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\n१३:२४, ६ जानेवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n[[वर्ग:विकिपिडिया प्रकल्प सदस्य चौकट साचे|वनस्पती]]\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/dharmendras-first-wife-prakash-kaurs-photo-surfaced-bobby-wrote/", "date_download": "2022-12-01T14:04:01Z", "digest": "sha1:5PHJYHKGSW2KPXM326HXDL7VO2DLPSWJ", "length": 10606, "nlines": 132, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौरचा फोटो आला समोर...बॉबीने लिहले... - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeMarathi News Todayधर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौरचा फोटो आला समोर...बॉबीने लिहले...\nधर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौरचा फोटो आला समोर…बॉबीने लिहले…\nन्युज डेस्क – बॉबी देओलची आई आणि धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीचे नाव प्रकाश कौर आहे. धर्मेंद्र यांचे आधी प्रकाश कौर यांच्याशी लग्न झाले होते. दोघांना 2 मुलगे आणि 2 मुली आहेत. सनी आणि बॉबी देओल ही मुले आहेत. अजिता आणि विजेता या मुली आहेत. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत दुसरे लग्न केले.\nजरी त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही. धर्मेंद्र हेमा मालिनीसोबतचे फोटो शेअर करत असतात. पण पहिल्या पत्नीसोबत नाही. सनी आणि बॉबी कधीकधी आईसोबत फोटो शेअर करत असले तरी. आता बॉबीने त्याच्या आईसोबतचे स्वतःचे एक न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.\nएक फोटोत आई बॉबीला गोड मिठी मारत आहे, तर दुसया फोटोत प्रकाश बॉबीकडे मोठ्या प्रेमाने पहात आहे. बॉबीने शेअर केलेल्या फोटो मध्ये त्याने पंढरा कुर्ता पायजमा आणि लाल रंगाची पगडी घातली. फोटो शेअर करून बॉबी सहज लिहिले, लव्ह यू मा.\nबॉबीबद्दल आपण सांगूया की 1995 मध्ये त्याने बरसात या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीला अनेक हिट चित्रपट दिले. अलीकडेच, त्याने गुप्त चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली. यादरम्यान त्याच्यासोबत चित्रपटातील त्याची सहकलाकार काजोलही सहभागी झाली होती. बॉबी लास्ट लव्ह हॉस्टेलमध्ये सान्या मल्होत्रा ​​आणि विक्रांत मॅसीसोबत मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि खलनायकाच्या भूमिकेत बॉबीचे खूप कौतुक झाले.\nसध्या बॉबीकडे 3 चित्रपट रिलीजसाठी तयार आहेत ज्यात पेंटहाऊस, अपने 2 आणि एनिमल यांचा समावेश आहे. चित्रपट सुपरहिट ठरल्याने चाहते आप 2 ची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि प्रेक्षकांना धर्मेंद्र, सनी आणि बॉबी यांची केमिस्ट्री आवडली आहे. अपने 2 ची खास गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून देओल कुटुंबातील तिसर्‍या पिढीतील कलाकारही यात सहभागी होणार आहेत. वास्तविक, सनी देओलचा मुलगा करणही या चित्रपटात दिसणार असून यावेळी देओल कुटुंब काय करते हे चाहत्यांना पहायचे आहे.\nBGMI प्रसिद्ध बॅटल रॉयल गेमवर बंदी…बदल्यात ‘हा’ गेम विनामूल्य डाउनलोड करून बघा…\nतनुश्री दत्ताच्या ‘या’ पोस्टमुळे खळबळ…’मला कधी काही झाले तर नाना…\nPathaan Poster | शाहरुख खानचा पठाण तीन भाषेत रिलीज होणार…पाहा पोस्टर\nभाभीजी घरपर है मधील (विभूती) आसिफ शेखने नुडल्स खाऊन उदरनिर्वाह केला अन्…वाचा संघर्षमय जीवनगाथा\nYoutube ला लाइव्ह दरम्यान कोरियन महिलेची छेड काढणाऱ्या त्या दोघांना केली अटक…मुंबईच्या रस्त्यावरील घटना…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pro-lighting.com.cn/mr/", "date_download": "2022-12-01T13:55:50Z", "digest": "sha1:DUTM3QRC5FF76BFS2RLCKZO3NHQ5Q67E", "length": 8100, "nlines": 208, "source_domain": "www.pro-lighting.com.cn", "title": "Led Downlight, Led Track Light, Led Pendant Light - Pro.Lighting", "raw_content": "\nपेंडंट लाइट आणि हाय बे\nPRO.LIGHTING ची स्थापना 1998 मध्ये करण्यात आली, त्याची स्थापना नान्हाई, फोशान सिटी येथे झाली.आमचा कारखाना 40,000 चौरस मीटर क्षेत्र व्यापतो.स्पिनिंग, डाय कास्टिंग, पंचिंग, मोल्ड इंजेक्टिंग, रिफ्लेक्टर एनोडायझिंग आणि कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लाईट आणि एलईडी लाईट असेंबलिंगसाठी आमच्या स्वतःच्या कार्यशाळा आहेत.\nPRO.Lighting ची स्थापना मार्च, 1998 मध्ये झाली.\n40,000 चौरस मीटरपेक्षा जास्त कारखान्याची जागा, प्रगत उत्पादन उपकरणांसह आम्हाला OEM/ODM व्यवसायाची पूर्ण सेवा करण्याची आणि वेळेवर उच्च गुणवत्ता प्राप्त करण्याची क्षमता देते.\nतुमच्या बाजूने PRO.LIGHTING सह, तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुमच्याकडे प्रकाश उद्योगातील समृद्ध ज्ञान आणि अनुभव असलेले योग्य भागीदार असल्याची खात्री बाळगा. कृपया आमच्याशी संपर्क साधा.\nआमची सानुकूल प्रकाश उत्पादने मोठ्या प्रमाणावर उच्च श्रेणीतील हॉटेल, उच्च श्रेणीचे रेस्टॉरंट, व्यवसाय केंद्र, कार्यालय, निवासी अपार्टमेंट, कॅफे, दुकान, सुपरमार्केट आणि अधिकवर लागू होतात.\nतुमच्या व्यावसायिक जीवनासाठी अधिक आरामदायक आणि आनंददायी प्रकाश स्थान तयार करणे.प्रो लाइटिंगला कॉल करा.\nलोखंडी जाळीचा प्रकाश SPL4030-2\nस्पॉट लाइट DL9010 R4\nअधिक प i हा\nगंभीर IQC/OQC प्रक्रिया अंतर्गत सर्व घटक. सर्व प्रक्रिया काटेकोरपणे नियंत्रित आहे\nचाचणी उपकरणे: प्रगत चाचणी उपकरणे\nआम्ही सर्जनशील आहोत आणि आम्ही सर्वोत्कृष्ट कंपनी बनण्याचा आणि तुम्हाला संतुष्ट करण्यासाठी सर्वोत्तम उत्पादन प्रदान करण्याचा प्रयत्न करतो\nशांगन गुओजिया औद्योगिक क्षेत्र, जिनशा डंझाओ टाउन, नन्हाई फोशान शहर, ग्वांगडोंग प्रांत, चीन.\n2023 साठी ट्रेंड, कमी एलईडी लाइटिंग\nUV-C मध्ये काय फरक आहे...\nCOVID-19 सारख्या विषाणूंना मारण्यासाठी अतिनील प्रकाश वापरणे\nरंग तापमान - केल्विन Sc काय आहे...\nचॅम्पियन बुटीक मिलानमधील प्रकल्प\n© कॉपीराइट - 2010-2019 : सर्व हक्क राखीव.\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml\nस्पॉट लाइटिंग, कॉब स्पॉट लाइट, स्पॉटलाइट, एलईडी स्पॉट, आधुनिक लटकन प्रकाश, स्पॉटलाइट,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.zhakkasbahu.com/new-birthday-wishes-in-marathi/", "date_download": "2022-12-01T14:28:30Z", "digest": "sha1:IWEPDBIHGTLWXA4AYOIZHYZUXS54FF2L", "length": 16462, "nlines": 338, "source_domain": "www.zhakkasbahu.com", "title": "New Birthday Wishes In Marathi 2020-21 -Zhakkas Bahu", "raw_content": "\nAsk Question – तुमचे प्रश्न विचारा\nनव्या वर्षाच्या प्रत्येक दिवस\nसुख समृद्धीचा साथ असो\nईश्वर जेव्हा हि आनंद वाटेल\nत्यात तुमचा एक मोठा वाठा असो\nहैप्पी बर्थडे तो यु\nतुझा मी, माझी तू\nमे गोड ब्लेस यु चाल दारूचे ग्लास्सेस भरू\nपण वाढदिवसाच्या या पावन समयी\nमित्रांना हि वेळ द्या कि थोडा\nहि एकाच माझी इच्चा\nतुझ्या प्रेमाने जीवन दिले\nतुझा वाढदिवस जरा जास्त खास आहे\nतुझ्यासोबत नवे आयुष्य जगण्याची\nमनात एक सुरेख आस आहे.\nतुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,\nओली असो वा सुकी असो,\nपार्टी तर ठरलेलीच असते,\nमग कधी करायची पार्टी\nआजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,\nतुला उदंड आयुष्य लाभो,\nमनी हाच ध्यास आहे \nयशस्वी हो, औक्षवंत हो,\nआज जग मला तुमच्या नावाने ओळखतं\nपण मला खात्री आहे तुमच्याच आशीर्वादाने,\nमी इतकं कर्तृत्व करेन,\nहे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…\nतुम्ही माझ्यावर केलेले एक-एक संस्कार,\nतुम्ही पहिल्यापासून दिलेले आचार- विचार,\nया पायावर तर आयुष्य भक्कमपणे उभे आहे…\nकेवळ तुमच्यामुळेच आज माझ्या जीवनात\nआणि माझा विश्वास आहे एक दिवस मी,\nतुमची सारी स्वप्नं पूर्ण करून दाखवेन\nआपलं ज्ञान आणि आपली\nकिर्ती वृद्धिंगत होत जावो..\nआणि सुख समृद्धीची बहार\nआपणास उदंड आयुष्य देवो,\nआई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,\nआयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..\nतुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,\nप्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..\nमाझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,\nमाझ्यावर खूप प्रेम करतेस..\nतुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,\nखुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…\nनव्या स्वप्नांना बहर येऊ दे…\nतुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच\nमनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड\nनवा गंद नवा आनंद\nनिर्माण करीत प्रत्येक क्षण यावा\nव नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी\nह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा\nप्रत्येक दिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिकधिक विस्तारीत होत जावो \nतुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा \nतुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,\nएकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे \nईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो\nआपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..\nरायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,\nसिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,\nआपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…\nआई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो\nकितीही रागावले तरी समजून घेतले मला,\nरुसले कधी तर जवळ घेतले मला,\nरडवले कधी तर कधी हसवले,\nकेल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,\nवाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा\nउंबरठयावरचे माप ओलांडून वाहिनी म्हणून घरात आलीस,\nएक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस..\nमनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले,\nनणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..\nआज आला आहे एक खास दिवस,\nमाझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस…\nखूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,\nदीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते…\nकधी रुसलीस कधी हसलीस,\nराग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,\nमनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,\nपण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…\nसुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो\nतुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे . वाढदिवसाच्या शुभेच्छा देव तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा \nशिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी ,कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.\nवाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा अनेक गोष्टी वर्षानंतर चांगले वर्षी मिळत आहेत. आपण त्यापैकी एक आहेत. उत्तम हार्दिक शुभेच्छा. मी तुम्हाला पुढे एक विशेष दिवस आणि उज्ज्वल आहे इच्छा.\nआपण शंभर वर्षे राहतात आणि प्रत्येक वर्षी पेक्षा जास्त हजार दिवस आहे.\nवाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा\nआपला वाढदिवस उत्तम हार्दिक शुभेच्छा \nमी तुम्हाला तुमच्या भावी यश इच्छा.\nदेव तुम्हाला आशीर्वाद देईल \nतुमच्या सर्व इच्छा खरे येऊ शकते \nतू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/08/28/10917/", "date_download": "2022-12-01T14:36:34Z", "digest": "sha1:IIDOH6E2JIA4XMQ6D7OL7W2LZPJ4EUVK", "length": 15166, "nlines": 145, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "🛑 *महेश मांजरेकर यांना 35 कोटींच्या खंडणीची धमकी, एकाला अटक* 🛑 – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n🛑 *महेश मांजरेकर यांना 35 कोटींच्या खंडणीची धमकी, एकाला अटक* 🛑\n🛑 *महेश मांजरेकर यांना 35 कोटींच्या खंडणीची धमकी, एकाला अटक* 🛑\n🛑 *महेश मांजरेकर यांना 35 कोटींच्या खंडणीची धमकी, एकाला अटक* 🛑\n✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\nमुंबई :⭕ प्रख्यात अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना 35 कोटीच्या खंडणीची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अबू सालेमच्या टोळीतील एकाकडून ही धमकी आल्याचं कळतं. खबरदारीचा उपाय म्हणून मांजरेकर यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.\nमहेश मांजरेकर हे नाव हिंदी-मराठी इंडस्ट्रीला नवं नाही. अस्तित्व, वास्तव, दबंग, वॉंटेड, काकस्पर्श आदी अनेक सिनेमांतून त्यांनी आपल्या दिग्दर्शनाचा, अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. मांजरेकर यांना बुधवारी (२६ऑगस्ट) खंडणीच्या धमकीचा फोन आला. यात खंडणी मागणाऱ्याने ३५ कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. मांजरेकर यांनी तातडीने दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनीही तातडीने पावलं उचलत खंडणीखोराला लगेच अटक केली आहे.\nहा खंडणीखोर खेडमधल्या असल्याचं कळतं. त्याचा अबू सालेमशी खरंच संबंध आहे का, त्याने कोणत्या उद्देशाने मांजरेकर यांना धमकी दिली होती, या सर्व बाबी पोलीस लवकरच शोधून काढतील….⭕\n🛑 घरगुती गॅस सिलेंडर…. ५० रुपयांनी स्वस्त…. असे करा लवकरात लवकर, आँनलाईन बुकिंग 🛑\n🛑 बॅटऱ्या बिघडल्या, टायर खराब…. नागपूरातील अनेक बस भंगारात जाण्याच्या स्थितीत 🛑\nमाजी सैनिक, विधवांकरिता मालमत्ता कर माफीसाठी मा बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना – दादा भुसे\nराजू श्रीवास्तवच्या ब्रेन डेड नंतर आता हृदय ही करत नाही काम\nकोरोना संकटात चरस विकणाऱ्या तरुणाला अटक कारसह 1.46 लाखाचे चरस जप्त मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 8 ची कारवाई\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00750.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://gangadharmute.blogspot.com/2010/03/blog-post_2118.html", "date_download": "2022-12-01T14:29:12Z", "digest": "sha1:Y7WDOS2TE3IDEIVUO4ISN5VGDIDVLA6Y", "length": 34647, "nlines": 551, "source_domain": "gangadharmute.blogspot.com", "title": "माझी वाङ्मयशेती: हा देश कृषीप्रधान कसा?", "raw_content": "\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत *भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही......\nस्टार TV पुरस्कार प्रमाणपत्र.\nपुरस्कार वितरण दि. २६-१२-२०१०\nगगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताका\nसंगे हिमालयाला येण्यास मार हाका\nसमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nसाथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुना\nधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांना\nकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\nतारांगणे उद्याची, कक्षा तुझी असावी\nही मान भारताची, सर्वत्र उंच व्हावी\nआता अभय मनाच्या धुंदीस या जपावे\nओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....\n- गंगाधर मुटे 'अभय’\nतुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी\nजडो ध्यास हा छंद व्यासंग बोली\nतुझे शब्दलालित्य सूरास मोही\nतसा नादब्रह्मांस आनंद होई\nसुरांच्या नभी सूरगंगा नहाली\nजरी वेगळी बोलती बोलभाषा\nअनेकांत एकत्व ही प्राणभाषा\nअसे भाग्य आम्हां मराठी मिळाली\nअसा मावळा गर्जला तो रणाला\nतसा घोष \"हर हर महादेव\" झाला\nमराठी तुतारी मराठी मशाली\nअभय एक निश्चय मनासी करावा\nध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा\nसदा शब्द वाणीत ये सर्वकाली\nसुंदर ते ध्यान उभे बांधावरी\nकासे पितांबर ते फ़ाटके धोतर\nतुळशीहार जणू घामाचीच धार\nपोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥\nचेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥\nआरतीला नाही त्याची रखुमाई\nराजा शेतकरी बळीराज यावे\nसुखी झाली ती साजणी ॥१॥\nम्हणे पगारी बरवा ॥२॥\nशेती बागा त्याचे घरी\nपरी नको शेतकरी ॥३॥\nपदोपदी दिसे खूप ॥४॥\nडोहामधी डुबक्या मारा ॥५॥\nया देशाचे पालक आम्ही\nआम्हीबी हकदार रे ...........||धृ||\nआम्हीबी हकदार रे ...........||१||\nकेवळ खुर्ची बदलून केले,\nआम्हीबी हकदार रे ...........||२||\nफ़ुंकून दे तू बिगुल आता,\nनव्या युगाचा होरा घे\nआम्हीबी हकदार रे ...........||३||\nआपण येथे वाचू शकता,\nचर्चेत भाग घेऊ शकता,\nनवीन चर्चा सुरू करू शकता\nया, एक वेळ अवश्य भेट द्या.\nया जरासे खरडू काही,\nहा देश कृषीप्रधान कसा\nहा देश कृषीप्रधान कसा\n- सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत.\n- अमिताभ बच्चन शतकातील सर्वोत्कृष्ट गायक आहेत.\n- रवी शास्त्री क्रिकेटचा प्राण आहे.\n- लातूर हे जागतिक दर्जाचे शहर आहे.\nमी जर असे म्हणायला लागलो तर ते कुणालाही झेपण्याची शक्यता नाही. बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितले तरी कोणी पटवून घेईल नाहीच घेणार. कारण स्पष्ट आहे. वर उल्लेखिलेल्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात श्रेष्ठ असल्यातरीही त्यांच्या कौतुकासाठी मी वापरलेली शब्दविशेषणे अतिशयोक्तिपूर्ण आहेत. या तर्‍हेच्या भाषाप्रयोगाने संबंधित व्यक्तीचे कौतुक होण्यापेक्षा उपहासच होत असते. आणि असे गुणगौरव करणारा एकतर वेडसर किंवा निष्कारण गोडवे गाणारा “भाट” ठरतो.\nमग जर हे खरे असेल तर जेव्हा जेव्हा “भारत हा कृषिप्रधान देश आहे” किंवा “शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे” असे म्हटले जाते तेव्हा नेमके काय अपेक्षीत असते\nभारत हा कृषिप्रधान देश आहे,शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी देशाचा पोशिंदा आहे वगैरे-वगैरे बरेच काही बोलले जाते पण…..\nया देशाला कृषिप्रधान मानावे अशा कुठल्याही पाऊलखुणा प्रतिबिंबित होताना दिसत नाहीत, या देशातल्या राजकीय नेत्यांच्या डोक्यात शेतकरी प्रथमस्थानी कधीच नव्हता,आजही नाही. बुद्धिप्रामाण्यवादी,थोर-महान विचारवंताच्या वैचारिक बैठकीचा केंद्रबिंदू “शेती आणि शेतकरी” कधीच नव्हता, आजही नाही. मग हा देश कृषिप्रधान कसा\nटीव्ही मध्ये शेती हा विषय किती या विषयाचा नंबर कितवा\nवृत्तपत्रात शेती हा विषय किती या विषयाचा नंबर कितवा\nलोकसभा/राज्यसभा अधिवेशनात शेती हा विषय किती या विषयाचा नंबर कितवा\nसंसदेत पुढार्‍यांच्या भाषणामध्ये शेती हा विषय किती या विषयाचा नंबर कितवा\nअंदाजपत्रकीय ऐकून खर्चामध्ये मध्ये शेती हा विषय किती या विषयाचा नंबर कितवा\nएवढे जरी लक्षात घेतले तरी भारत हा कृषिप्रधान देश आहे,शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा आहे,असे म्हणण्याचे कोणी धाडस करेल असे मला वाटत नाही.\nभारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे असे मी सुद्धा म्हणायचो.एक दिवस विचार केला की मी असे का म्हणतो….. तर उत्तर मिळाले की पुस्तकात वाचले म्हणून म्हणतो. पुस्तकात लिहिणार्‍यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार, त्याच्या आधीच्यानेही कुठे तरी वाचले असणार म्हणून लिहिले असणार…. ही यादी किती लांब आहे देवच जाणे.\n”कोणीतरी म्हणतंय म्हणून मीही म्हणतो” असेच ना स्वत:च्या अक्कलहुशारीने कोणताही विवेकशील मनुष्य भारत देशाला ’कृषिप्रधान देश’ म्हणण्याचे धाडस करेल याला काहीही तार्कीक आधार दिसत नाही.\nदेशाचे चित्र डोळ्यासमोर ठेवून स्वयंप्रेरणेने ‘भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे’ असे ज्याला वाटते त्याच्या वैचारिक बैठकीमध्ये आणि कृतिशील हालचालीमध्ये हे प्रतिबिंब नक्कीच उमटायला हवे. पण तसे होत असताना दिसत नाही.\n“कृषीक्षेत्राला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा” मानले गेले. गेली अनेक वर्षे मी हा ‘अर्थव्यवस्थेचा कणा’ शोधायचा प्रयत्न करतोय परंतु गवसतच नाहीये. अर्थव्यवस्थेचा “दिवाळीचा सन” म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पच ना तिथे तर ह्या ‘कण्या’पेक्षा रेल्वेसुद्धा जास्त महत्त्व खाऊन जाते. रेल्वे इतका मान सुद्धा या ‘अर्थव्यवस्थेच्या कण्याला’ मिळताना दिसत नाही. धोरणात्मक निर्णयांमध्ये शेती विषयाचा शेवटून पहिला नंबर लागतो.\nआणि जर का हे खरे असेल तर शेतकर्‍याला “देशाचा राजा” म्हणणे म्हणजे शेतकर्‍यांची क्रूर थट्टाच नाही काय\nही शेतकर्‍यांची मानसिक छळना आहे असे मला वाटते.\nया देशात जसे काही लोक शेतीवर उपजीविका करतात तसेच या शेतीमुळेच अनेकांना आत्महत्याही करावी लागते.\nअसा विचार करता “भारत हा कृषिमरण देश आहे” हे जास्त संयुक्तिक नाही का\n“सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत” हा जर उपहास/व्यंग असेल तर “भारत हा कृषिप्रधान देश आहे” हे सुद्धा उपहास/व्यंगच.\n“भारत हा कृषिप्रधान देश आहे” हे जर खरेच असेल तर “सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत” हेही खरेच.\nउगीच वेगवेगळे मापदंड नकोत.\nLabels: Agriculture, Farmer, कृषी, चर्चा, मंथन, शेतकरी, शेती, शेतीविज्ञान\nगंगाधरजी, नेहमीप्रमाणेच विचारांना प्रवृत्त करणारा लेख. खूप आवडला.. \nविद्याजी,शेतकरी संघटीत होत नाही,हेच तर खरे दुर्दैव आहे.\nगंगाधरजी आपले विचार खरोखर शेतकऱ्याच्या अंत:करणातून निघालेले निखारे आहेत आणि जेव्हा मी आपले लिखाण पहिल्यांदा वाचले तेव्हापासून मी आपला fan आहें सर...\nआपल्या लिखाणातील काही भाग मी आपली परवानगी न घेता माझ्या ब्लोग वर टाकला आहें त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो.\nआणि नाही आवडले तरीही\nआपले विचार माझ्यासाठी महत्वाचे आहेत.\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा.\nवेळ : ३२ सेकंद - MP3 आकार - 1.22 MB\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन ऐका.\nसंपूर्ण मायमराठीचे श्लोक ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nही माझी छोटीसी दुनिया...\nमाझ्या छोट्याशा दुनियेत आपले\nमाझ्या काही गद्य आणि पद्य रचना..\nशेतकरी म्हणुन जगतांना (\nशेतकरी आत्महत्या आणि मानसोपचार शिबीरे\nकोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन\nशेतीवर आयकर का नको\nशिक्षणप्रणाली बदलायची गरज आहे..\nशेतीला सबसिडी कशाला हवी\n‘शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे’\nहा देश कृषीप्रधान कसा\nसहज करता येण्याजोगे शेती-उद्योग\nअंकुर साहित्य संघ (2)\nअच्छे दिन आनेवाले है (2)\nआंबेडकरी साहित्य संमेलन (1)\nडॉ. अभय बंग (1)\nदिवाळी अंक - २०११ (4)\nब्लॉग माझा स्पर्धा (3)\nमाझी गझल निराळी (8)\nमार्ग माझा वेगळा (53)\nशेतकरी साहित्य संमेलन (10)\nस्टार माझा स्पर्धा विजेता (9)\nस्वतंत्र भारत पक्ष (3)\nनैसर्गिक शेती अन तंत्रज्ञानाची फजिती.... देखिये अपना भिडू और उसका जुगाड ...\nम. गांधी-संत एकनाथ महाराजांचा जन्म-मृत्यूचा दृष्टांत - मकरंद अनासपुरे\nम. गांधी आणि संत एकनाथ महाराजांचा जन्म-मृत्यूचा दृष्टांत विनोदी शैलीत मकरंद अनासपुरे फक्त २ मिनिटांचा vdo एकदा बघा, तुमच्या आयुष्याची दिशा...\nउद्घाटन सत्र : सातवे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन\nआत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती : भाग १४\n\"आयुष्याच्या रेशीमवाटा\" : भाग १४ आत्मशक्ती हीच सर्वश्रेष्ठ शक्ती माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी अकस्मात गंभीर...\nफेसायदान आता फेसबुकात्मके देवे ना वाग्यज्ञे वैतागावे फेसायदान हे ॥१॥ जे अनेकांप्रती जळे कळे तरी ते ना वळ...\nशेतकऱ्यांच्या मनातून 'जात' का जात नाही\n*शेतकऱ्यांच्या मनातून जोपर्यंत 'जात' जात नाही तोपर्यंत.....* मराठी साहित्यक्षेत्र दरिद्री का राहिले शेतकरी आत्महत्या करतात पण कुणाच...\nपैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही - भाग १२\n\"आयुष्याच्या रेशीमवाटा\" : भाग १२ पैसा व विज्ञान हेच सर्वस्व नाही आज रोजी आपण एका विचित्र वळणावर उभे आहोत. तुलनाच करा...\nकेवळ जंतूमुळे रोग होतो\nकेवळ जंतूमुळे रोग होतो \"आयुष्याच्या रेशीमवाटा\" : भाग १३ अनावश्यकरीत्या कुठलेही डावपेच, कूटनीती, दुजाभाव, हेवा,...\nलालकिल्ल्याच्या सिंहासनाचे आम्हीबी हकदार रे\nहक्कदार लाल किल्ल्याचे ॥२८॥ या देशाचे पालक आम्ही सच्चे कास्तकार रे लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे आम्हीबी हकदार रे ...........||धृ|| लढले बापू-ल...\nएकरी ३५ क्विंटल सोयाबीन उत्पादनाचा दावा ठरला फोल \nयांना माझा ब्लॉग आवडतोय.\nरानमोगरा - वांगंमय शेती ते वाङ्मयशेती\nस्टार माझा TV-बक्षिस वितरण\nस्टार माझा TV द्वारा आयोजीत ब्लॉग माझा-३ च्या (कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम) बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या एपिसोडचे दि. २७ मार्च २०१० ला प्रसारण करण्यात आले.\nबिपाशाले लुगडं : नागपुरी तडका\nछातीचं झाकण आता बोम्लीवर आलं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE", "date_download": "2022-12-01T13:15:21Z", "digest": "sha1:Y63CIEQ7ETDVZVKNTVARL75BJBTALTJG", "length": 3586, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नकाशा Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nवादग्रस्त नकाशा नेपाळच्या कनिष्ठ सभागृहात संमत\nनवी दिल्लीः लिपूलेख, कालापानी व लिपियाधुरा हे भारताच्या हद्दीतील प्रदेश आपल्या देशाच्या नव्या नकाशात समाविष्ट करण्यासंदर्भातील विधेयक नेपाळ संसदेच्या ...\nजैविक संपदेचे १०० मारेकरी\n• जगातल्या केवळ १०० कंपन्यांकडून ७१% हरितगृह वायूचे उत्सर्जन. • या नकाशात कंपन्यांची नावे, त्यांची ठिकाणे व सीईओ यांचा उल्लेख. • १०० सीईओंच्या नजर ...\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T13:48:07Z", "digest": "sha1:XZA736L2L3J4C5JGMW32W6IAHTUBEOP4", "length": 6928, "nlines": 83, "source_domain": "navakal.in", "title": "बिल्कीस बानो प्रकरणाच्या निषेधार्थ बीडमध्ये मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nबिल्कीस बानो प्रकरणाच्या निषेधार्थ बीडमध्ये मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा\nबीड : अल्पसंख्याकांवरील वाढते हल्ले आणि बिल्कीस बानो प्रकरणी आरोपीची शिक्षा माफ केल्याच्या निषेधार्थ बीड शहरात आज मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा काढण्यात आला. संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने सकाळी साडेअकरा वाजता शहरातील मिल्लीया महाविद्यालय परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली. हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर उतरल्या.\nबीड जिल्ह्यात संविधान बचाव संघर्ष समितीने विविध मागण्यांसंदर्भात १५ सप्टेंबर रोजी मोर्चाची हाक दिली होती. त्यानुसार,संविधान बचावच्या मागणीसाठी शहरासह जिल्हाभरात तालुक्याच्या ठिकाणी देखील मोर्चे काढण्यात आले. मोर्चाच्या अनुषंगाने मुस्लिम महिला किल्ला मैदान येथे मोठ्या संख्येने जमा झाल्या होत्या. बीड शहरामध्ये ठीक ठिकाणी काळे झेंडे लावून प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. या अनुषंगाने निषेध मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून बीड जिल्हा पोलीस प्रशासनाने तगडा बंदोबस्त ठेवला होता. बीड शहरातील किल्ला मैदान कारंजा रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये प्रामुख्याने बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, मुस्लिम धर्मगुरूंबाबत वारंवार केल्या जाणाऱ्या वक्तव्याचा निषेध देखील यावेळी करण्यात आला.\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nPrevPreviousरेणकापूरात गोठ्याला भीषण आग चार जनावरांचा होरपळून मृत्यू\nNextशिरुरमध्ये भाजपचा खासदार करण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे सूतोवाचNext\n३ वेळा विश्वविजेते ठरलेले महान\nफुटबॉलपटू पेलेची कॅन्सरशी झुंज\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/adani-wilmer/", "date_download": "2022-12-01T12:52:11Z", "digest": "sha1:WHIF5ZHQ6QU35ZDDJD3OXSCX6L4MNMQP", "length": 12986, "nlines": 277, "source_domain": "policenama.com", "title": "Adani Wilmer Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nRaj Thackeray | ‘आपल्याकडील इतिहास हा मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी….’ – राज ठाकरे\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nMultibagger Stock | ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदार बनले मालामाल; एका महिन्यात दुप्पट पैसे, जाणून घ्या\nEdible Oil Prices | सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा खाद्यतेल झाले स्वस्त, प्रमुख कंपन्यांनी किमतीत केली कपात; जाणून घ्या\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Crime | पुणे पोलिसांची मोठी कारवाई व्हेल माशाची उलटी विकण्यासाठी आलेल्या 5 जणांना अटक; 5 कोटींचा मुद्देमाल जप्त\nVikram Gokhale | विक्रम गोखलेंच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; ‘सूर लागू दे’ लवकरच थिएटरमध्ये धडकणार\nताज्या बातम्या November 30, 2022\nAnshula Kapoor | बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर चर्चेत; ‘या’ सेलिब्रिटीला करतेय डेट\nताज्या बातम्या November 29, 2022\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nताज्या बातम्या December 1, 2022\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nRaj Thackeray | ‘आतापर्यंतची आपण ऐकलेली ती सर्व काल्पनिक नावं आहेत’; ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबद्दल राज ठाकरेंनी दिलेली माहिती शरद पवारांना मान्य\nताज्या बातम्या December 1, 2022\nAnees Bazmee | अनीस बज्मी यांनी धुडकावली ‘या’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची ऑफर; दिले ‘हे’ कारण\nताज्या बातम्या December 1, 2022\nNarayan Rane | उद्धव ठाकरेंच्या विरोधात आक्षेपार्ह विधानासंदर्भात नारायण राणे यांची आज सुनावणी\nक्राईम स्टोरी December 1, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/nivruttinath/sapt-patale-ekvis/", "date_download": "2022-12-01T12:57:02Z", "digest": "sha1:ECI2CBYTMWFPHR7BUOMOOLUDVCH2CTQF", "length": 7060, "nlines": 124, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "सप्त पाताळें एकवीस - संत निवृत्तीनाथ अभंग - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nसप्त पाताळें एकवीस – संत निवृत्तीनाथ अभंग\nसप्त पाताळें एकवीस – संत निवृत्तीनाथ अभंग\nसप्त पाताळें एकवीस स्वर्गे पुरोनि उरला हरि \nकाया माया छाया विवर्जित दिसे तो आहे दुरी ना जवळी गे बाईये ॥ १ ॥\nप्रत्यक्ष हरितो दाविपा डोळां \nऐसा सद्‍गुरु कीजे पाहोनि \nतनु मन धन त्यासि देऊनी \nवस्तु ते घ्यावी मागोनि गे बाईये ॥ २ ॥\nपावाडां पाव आणि करी परवस्तुसि भेटी \nसद्‍गुरुविण मूढासि दर्शन कैचें \nऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥ ३ ॥\nएक मंत्र एक उपदेशिती गुरु \nनिवृत्ति म्हणे तत्त्व साक्षित्वें दावी \nऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥ ४ ॥\nअर्थः एकविस स्वर्ग व सप्त पाताळा भरुन तो हरि उरला आहे. त्या काया, माया व छाया नाहीत तो निर्गुण आहे. तो लांब ही नाही व जवळ ही नाही. सदगुरुकृपे मुळे तो हरि प्रत्यक्ष पाहता आला. त्याला तन मन धन सर्वकाही देऊन ती परमात्म वस्तु मागुन घेता येते. पावाडा म्हणजे झाडावर चढण्यासाठी पाय ठेवायला केलेली खाच, जसे झाडावर त्या पावाड्यातुन पाय देऊन चढणारे इच्छित फल प्राप्त करतात. तसाच तो आहे. व सदगुरुवाचुन म्हणजे सदगुरुने केलेल्या पावाड्या मधून त्या परमात्मारुपी झाडावर चढ़ता येते हे एक आश्चर्यच आहे. जे लोक गुरुने दिलेला मंत्र न जपता इतर मंत्र जपतात ते भूमीला भार असतात. निवृत्तिनाथ म्हणतात, श्री गुरुमुळे ते तत्व साक्षीत्वाने दिसते ते ही एक आश्चर्यच आहे.\nसप्त पाताळें एकवीस – संत निवृत्तीनाथ अभंग\nसंत निवृत्तीनाथ अँप डाउनलोड करा\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00751.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/mamata-banerjee-sacks-minister-partha-chatterjee-ssc-scam-ed", "date_download": "2022-12-01T12:36:21Z", "digest": "sha1:TMLWOUQ2GF6KIX5DS4I7SLUMQGIRTPS4", "length": 7040, "nlines": 72, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "बंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांना मंत्रिमंडळातून काढले - द वायर मराठी", "raw_content": "\nबंगालचे मंत्री पार्थ चटर्जी यांना मंत्रिमंडळातून काढले\nकोलकाताः शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीने अटक केलेले प. बंगालचे मंत्री व तृणमूल काँग्रेसचे नेते पार्थ चटर्जी यांना गुरुवारी मंत्रिमंडळातून काढण्यात आले. चटर्जी यांच्याकडे राज्याचे उद्योग, वाणिज्य, उद्यम विभाग, माहिती तंत्रज्ञान व इलेक्ट्रॉनिक्स, विधीमंडळ कामकाज विभाग व सार्वजनिक उद्योग व औद्योगिक पुनर्निर्माण खाती होती. ही सर्व खाती त्यांच्याकडून काढून घेण्यात आली आहेत.\nबुधवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असे एका सरकारी कार्यक्रमात वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर लगेच कारवाई करण्यात आली.\nगेल्या २३ जुलैला पार्थ चटर्जी यांना ईडीने शिक्षक भरती घोटाळ्यात अटक केली होती. ईडीने चटर्जी यांच्यासह अन्य १२ जणांच्या घरांवर छापेही टाकले होते. एका छाप्यात चटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरातून २० कोटी रु.च्या नोटा व अन्य मालमत्ता जप्त करण्यात आली होती.\nअर्पिता यांच्या दुसऱ्या घरातूनही २७ कोटी ९० लाख रु. व ६ किलो सोने सापडले होते. त्यामुळे पार्थ चटर्जी यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करण्याव्यतिरिक्त ममता बॅनर्जी यांच्यापुढे पर्याय नव्हता.\n२०१४ ते २०२१ या काळात पार्थ चटर्जी हे प. बंगालचे शिक्षणमंत्री होते. या काळात त्यांनी शिक्षक भरती घोटाळा केला होता. गेल्या एप्रिल व मे महिन्यात सीबीआयने चटर्जी यांची चौकशी सुरू केली होती.\n८ वर्षांत केंद्राकडे आले २२ कोटी नोकरीचे अर्ज, भरती ७ लाख पदांची\nशेतकऱ्यांना ५० हजार रु.ची प्रोत्साहनपर लाभ योजना\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE%E0%A5%8D-devotional/", "date_download": "2022-12-01T13:59:19Z", "digest": "sha1:FUZK67JJUASLNM73L4TEMYIROTSXEXWS", "length": 20460, "nlines": 167, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "श्रीदेव्यथर्वशीर्षम् || Devotional || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » अध्यात्मिक » श्रीदेव्यथर्वशीर्षम् || Devotional ||\nश्रीदेव्यथर्वशीर्षम् || Devotional ||\nॐ सर्वे वै देवा देवीमुपतस्थुः कासि त्वं महादेवीति ॥ १ ॥\n शून्यं चाशून्यं च ॥ २ ॥\nअहमखिलं जगत् ॥ ३ ॥\n अधश्चोर्ध्वं च तिर्यक्चाहम् ॥ ४ ॥\n अहमिन्द्राग्नी अहमश्विनावुभौ ॥ ५ ॥\nअहं सोमं त्वष्टारं पूषणं भगं दधामि \nअहं विष्णुमुरुक्रंमं ब्रह्माणमुत प्रजापतिं दधामि ॥ ६ ॥\nअहं दधामि द्रविणं हविष्मते सुप्राव्ये यजमानाय सुन्वते \nअहं राष्ट्री सङ्गमनी वसूनां चिकितुषी प्रथमा यज्ञियानाम् \nअहं सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वन्तः समुद्रे \n स दैवीं सम्पदमाप्नोति ॥ ७ ॥\nते देवा अब्रुवन् —\nनमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः \nनमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ॥ ८ ॥\nतामग्निवर्णां तपसा ज्वलन्तीं वैरोचनीं कर्मफलेषु जुष्टाम् \nदुर्गां देवीं शरणं प्रपद्यामहेऽसुरान्नाशयित्रै ते नमः ॥ ९ ॥\nदेवीं वाचमजनयन्त देवास्तां विश्वरुपाः पशवो वदन्ति \nसा नो मन्द्रेषमूर्जं दुहाना धेनुर्वागस्मानुप सुष्टुतैतु ॥ १० ॥\nकालरात्रीं ब्रह्मस्तुतां वैश्र्णवीं स्कन्दमातरम् \nसरस्वतीमदितिं दक्षदुहितरं नमामः पावनां शिवाम् ॥ ११ ॥\nमहालक्ष्म्यै व विद्महे सर्वशक्त्यै च धीमहि \nतन्नो देवी प्रचोदयात् ॥ १२ ॥\nअदितिर्ह्यजनिष्ट दक्ष या दुहिता तव \nतां देवा अन्वजायन्त भद्रा अमृतबन्धवः ॥ १३ ॥\nकामो योनिः कमला वज्रपाणिर्गुहा हसा मातरिश्वाभ्रमिन्द्रः \nपुनर्गुह्य सकला मायया च पुरुच्यैषा विश्वमातादिविद्योम् ॥ १४ ॥\nय एवं वेद स शोकं तरति ॥ १५ ॥\nनमस्ते अस्तु भगवति मातरस्मान् पाहि सर्वतः ॥ १६ ॥\nसैषा विश्वेदेवाः सोमपा असोमपाश्च \nसैषा यातुधाना असुरा रक्षांसि पिशाचा यक्षाः सिद्धाः \n तामहं प्रणौमि नित्यम् ॥\nअनन्तां विजयां शुद्धां शरण्यां शिवदां शिवाम् ॥ १७ ॥\nअर्धेन्दुलसितं देव्या बीजं सर्वार्थसाधकम् ॥ १८ ॥\nएवमेकाक्षरं ब्रह्म यतयः शुद्धचेतसः \nध्यायन्ति परमानन्दमया ज्ञानाम्बुराशयः ॥ १९ ॥\nवाङ्माया ब्रह्मसूस्तस्मात् षष्ठं वक्त्रसमन्वितम् \nनारायणेन सम्मिश्रो वायुश्चाधरयुक् ततः \nविच्चे नवार्णकोऽर्णः स्यान्महदानन्ददायकः ॥ २० ॥\nत्रिनेत्रां रक्तवसनां भक्तकामदुधां भजे ॥ २१ ॥\nनमामि त्वां महादेवीं महाभयविनाशिनीम् \nमहादुर्गप्रशमनीं महाकारुण्यरुपिणीम् ॥ २२ ॥\nयस्याः स्वरुपं ब्रह्मादयो न जानन्ति तस्मादुच्यते अज्ञेया ॥\nयस्या अन्तो न लभ्यते तस्मादुच्यते अनन्ता ॥\nयस्या लक्ष्यं नोपलक्ष्यते तस्मादुच्यते अलक्ष्या ॥\nयस्या जननं नोपलभ्यते तस्मादुच्यते अजा ॥\nएकैव सर्वत्र वर्तते तस्मादुच्यते एका ॥\nएकैव विश्वरुपिणी तस्मादुच्यते नैका ॥\nअत एवोच्यते अज्ञेयानन्तालक्ष्याजैका नैकेति ॥ २३ ॥\nमन्त्राणां मातृका देवी शब्दार्चां नां ज्ञानरुपिणी \nज्ञानानां चिन्मयातीता शून्यानां शून्यसाक्षिणी \nयस्याः परतरं नास्ति सैषा दुर्गा प्रकीर्तिता ॥ २४ ॥\nतां दुर्गां दुर्गमां देवीं दुराचारविघातिनीम् \nनमामि भवभीतोऽहं संसारार्णवतारिणीम् ॥ २५ ॥\nइदमथर्वशीर्षं योऽधीते स पञ्चाथर्वशीर्षजपफलमाप्नोति \nइदमथर्वशीर्षमज्ञात्वा योऽर्चां स्थापयति —शतलक्षं प्रजपत्वापि\nशतमष्टोत्तरं चास्य पुरश्चर्याविधिः स्मृतः \nदशवारं पठेद् यस्तु सद्यः पापैः प्रमुच्यते \nमहादुर्गाणि तरति महादेव्याः प्रसादतः ॥ २६ ॥\nसायमधीयानो दिवसकृतं पापं नाशयति \nप्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति \nसायं प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति \nनिशीथे तुरीयसन्ध्यायां जप्त्वा वाक्सिद्धिर्भवति \nनूतनायां प्रतिमायां जप्त्वा देवतासांनिध्यं भवति \nप्राणप्रतिष्ठायां जप्त्वा प्राणानां प्रतिष्ठा भवति \nभौमाश्विन्यां महादेवीसंनिधौ जप्त्वा महामृत्युं तरति \nश्री रुद्रकवचम् || Devotional ||\nश्री ब्रह्माण्डविजय शिव कवचम् || Devotional ||\nश्री एकाक्षर गणपति कवचं || Devotional ||\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A5%AA-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-01T14:05:02Z", "digest": "sha1:FMJ33DRB7DNATUTTL3G6Q7DGJ3CHNTVC", "length": 1760, "nlines": 56, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "दिनविशेष ४ जून Archives - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » दिनविशेष ४ जून\nTag: दिनविशेष ४ जून\n१. घाना देशात लष्करी उठाव झाला. (१९७९)\n२. फ्रान्सने व्हिएतनामला स्वातंत्र्य बहाल केले. (१९५४)\n३. टोंगा हा देश ब्रिटिश सत्तेतून स्वतंत्र झाला. (१९७०)\n४. मालदीवने आपले संविधान स्वीकारले. (१९६४)\n५. इराकमध्ये झालेल्या कार बॉम्ब स्फोटात २०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर १५०हून अधिक लोक जखमी झाले. (२०१२)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2022-12-01T13:46:28Z", "digest": "sha1:XODVRQ5DFV2CJ7HTMV6HHDSB4INDJLI2", "length": 5609, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॉस्को राज्य विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nलोमोनोसोव्ह मॉस्को राज्य विद्यापीठ तथा मॉस्को विद्यापीठ हे रशियाची राजधानी मॉस्कोमधील विद्यापीठ आहे. याची गणना जगातील सर्वोत्तम विद्यापीठांत होते.\nयाची स्थापना २५ जानेवारी, १७५५ रोजी मिखाइल लोमोनोसोव्हने केली. १९४०नंतर या विद्यापीठाचे नाव लोमोनोसोव्ह विद्यापीठ होते.\nइ.स. १७५५ मधील निर्मिती\nमाहितीचौकटीची आवश्यकता असणारे लेख\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०२० रोजी ०२:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/5-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T13:18:06Z", "digest": "sha1:SN2WGYQ7DZDDWB6KZZJ72E4UWXODESDM", "length": 6924, "nlines": 82, "source_domain": "navakal.in", "title": "5 खासदारांच्या पत्रानंतर काँग्रेसने अध्यक्षपद निवडणुकीतील नियम बदलले - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\n5 खासदारांच्या पत्रानंतर काँग्रेसने अध्यक्षपद निवडणुकीतील नियम बदलले\nनवी दिल्ली- पुढील महिन्यात होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल झाला आहे.5 खासदारांच्या पत्रानंतर काँग्रेस पक्षाने निवडणूक प्रक्रियेबाबत निर्णय घेतला, निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेल्या सर्व पक्षाच्या नेत्यांना इलेक्टोरल कॉलेजमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व 9 हजार प्रतिनिधींची यादी पाहण्यास मिळेल. ही यादी 20 सप्टेंबरपासून पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाकडे उपलब्ध होईल. असे काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितले.\nकाँग्रेसच्या 5 खासदारांनी निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली होती. शशी थरूर, कार्ती चिदंबरम, मनीष तिवारी यांच्यासह पाच काँग्रेस खासदारांनी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याची मागणी केली होती. त्यांच्या पत्राला उत्तर देताना मधुसूदन निस्त्री म्हणाले की, जर एखाद्या नेत्याला वेगवेगळ्या राज्यातून 10 समर्थकांची उमेदवारी मिळवायची असेल तर 20 सप्टेंबरनंतर काँग्रेसच्या दिल्लीतील माझ्या कार्यालयात सर्व 9 हजार प्रतिनिधींची यादी उपलब्ध असेल. उमेदवारी अर्ज भरण्यास इच्छुक नेते या यादीतून त्यांचे 10 समर्थक निवडू शकतात आणि त्यांची स्वाक्षरी करून पाठिंबा मिळवू शकतात. त्यानंतर 24 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल.\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nPrevPreviousअंधेरीच्या राजाचे मंगळवारी संकष्टी चतुर्थी दिवशी विसर्जन\nNextगुरुदासपूर सीमेवर पाक ड्रोनची घुसखोरी बीएसएफने गोळीबार करत प्रत्युत्तर दिलेNext\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/category/pik-vima/", "date_download": "2022-12-01T14:04:30Z", "digest": "sha1:HPKDSU5FLLCJSSHHU43F7KG6HTRBBNWF", "length": 8609, "nlines": 118, "source_domain": "shetkaree.com", "title": "Pik Vima - शेतकरी", "raw_content": "\nआता बँक कर्जाकरिता सातबारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही \nशेतकरी मित्रांनो आपल्याला जर सातबारा पाहिजे असल्यास, आपल्याला हात तलाठी कार्यालय मध्ये जाण्याची गरज नाही, कशी…\nPik Vima 2022 लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी : शेतकऱ्यांना झाला 39.17 कोटी पिक विमा…\nसातबारा दुरुस्त कसा करायचा Satbara Kasa Durust karayacha\nनमस्कार शेतकरी मित्रांनो जर आपल्याकडे सातबारा आहे आणि तो दुरुस्त करायचा असेल तर, आपण कसा करू…\nLast Will and Testament | आजोबांच्या मालमत्तेवर नातवाचा किती अधिकार आहे\nLast Will and Testament संपत्तीवरून अनेक ठिकाणी वाद होत असताना दिसतात काही ठिकाणी आपल्याला लोक एकमेकांना…\nDigital Satbara सातबारा उतारा मोबाईल नंबर टाकून कसा काढायचा\nशेतकऱ्यांना सातबारा Digital Satbara काढण्यासाठी आता तलाठी कार्यालयांमध्ये ये-जा करण्याची गरज नाही. कारण ऑनलाइन डिजिटल पद्धतीने…\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.domkawla.com/%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%88-%E0%A4%B8-2/", "date_download": "2022-12-01T12:30:48Z", "digest": "sha1:IUA6FDFL54NYYW2DTEOJCJOMIWVMRSNM", "length": 9119, "nlines": 95, "source_domain": "www.domkawla.com", "title": "ये रिश्ता क्या कहलाता है स्पॉयलर: अक्षरा आणि अभिमन्यू दु:खाचा डोंगर फोडणार आहेत - DOMKAWLA", "raw_content": "\nये रिश्ता क्या कहलाता है स्पॉयलर: अक्षरा आणि अभिमन्यू दु:खाचा डोंगर फोडणार आहेत\nये रिश्ता क्या कहलाता है\nये रिश्ता क्या कहलाता है स्पॉयलर: स्टार प्लसचा लोकप्रिय शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ हा सर्वात जास्त काळ चालणारा टीव्ही शो बनला आहे. अभिमन्यू आणि अक्षरा आपल्या रोमान्सने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. शोमध्ये हर्षद चोप्रा अभिमन्यूच्या भूमिकेत आहे तर प्रणाली राठोडने अक्षराची भूमिका केली आहे.\nहा शो आगामी भागांमध्ये काही हाय व्होल्टेज ड्रामा आणण्यासाठी सज्ज आहे.\nअलीकडेच, आमच्या लक्षात आले की मंजरी डीएनए अहवालाने नाखूष आणि थोडी अस्वस्थ आहे आणि तिला होत असलेल्या चिंतेने ती ग्रासली आहे. स्थापना दिनी, अक्षरा अहवाल पाहते. तथापि, आरोहीला नीलबद्दलचे सत्य कळते कारण त्याला अहवालाची माहिती आहे. ती अक्षराला सांगते की नील हा हर्षचा अवैध मुलगा आहे.\nतसेच, येत्या एपिसोडमध्ये अक्षरा मंजरीशी भिडते हे आपण पाहणार आहोत. जेव्हा अक्षरा मंजरीचा सामना करते तेव्हा ती त्याला सत्य सांगण्यापासून थांबवते. आरोहीने हे ऐकले आणि नीलला याबद्दल माहिती दिली.\nत्यानंतर नीलला हे कळते अभिमन्यूला. हे पाहून अक्षराला धक्काच बसला. सत्य जाणून घेतल्यानंतर अभिमन्यू तुटतो. नील अभिमन्यूचा द्वेष करतो आणि त्याला जोरात ढकलतो आणि अभिमन्यूला शिवी देतो. त्यामुळे अभिमन्यूला खूप दुखापत झाली.\nहे पण वाचा –\nप्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण व्ही ग्रोवरने गर्लफ्रेंडसोबत गुपचूप लग्न केले\nइमली ट्विस्ट : वट सावित्री पूजेदरम्यान चिंच बेहोश होईल, उघड होईल हे मोठे रहस्य\nAnupamaa Spoiler Alert: मुस्लिम मुलगा बनणार अनुपमाचा जावई पाखीच्या बॉयफ्रेंडसोबत होणार नवीन ड्रामा\nअक्षरा अभिमन्यूचा प्रणयअक्षरा महाकाव्य कठोर उत्तरअक्षराने नीलचे सत्य उघड केलेकरिश्मा सावंतटीव्ही गप्पाटप्पाटीव्ही बातम्याटीव्ही हिंदी बातम्यानील आणि अभिमन्यू सत्यप्रणाली राठोडमनोरंजन गप्पाटप्पामनोरंजन बातम्याये रिश्ता क्या कहता है 6 जून 2022ये रिश्ता क्या कहलाता हैये रिश्ता क्या कहलाता है आजचा एपिसोडये रिश्ता क्या कहलाता है मोहित उर्फ ​​आयुषविझचे लग्नये रिश्ता क्या कहलाता है व्हिडिओ व्हायरलये रिश्ता क्या कहलाता है स्टार्ससचिन त्यागीहर्षद चोपडाहेतू\nकार्तिक आर्यननंतर आदित्य रॉय कपूरही आले कोरोनाच्या विळख्यात, अभिनेत्याने स्वतःला केले क्वारंटाइन\nविक्रम बॉक्स ऑफिस कलेक्शन: कमल हसनच्या ‘विक्रम’ने कमाईचा विक्रम, पहिल्याच दिवशी कमावले इतके कोटी\nऐश्वर्या रायचे सारखेच 2 लूक, हे सोशल मीडियावर...\nगणेश चतुर्थी 2022: या बॉलिवूड स्टार्सच्या घरी ‘गजानन’चे...\n‘बिग बॉस’नंतर जस्मिन भसीनला बलात्काराच्या धमक्या, अभिनेत्रीने केला...\nफिल्मफेअर अवॉर्ड्स 2022: विकी कौशलच्या ‘सरदार उधम सिंग’ने...\nफिल्मफेअर अवॉर्ड्स 2022: फिल्मफेअर अवॉर्ड्ससाठी मैदानावर उतरले तारे,...\nसारा अली खान क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत...\n चाहत्यांची इच्छा पूर्ण, विकी कौशल आणि कतरिना...\nबॉलीवूड रॅप: आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी कमाल आर खानला...\nकमाल आर खानला अटक: वादग्रस्त ट्विटमुळे अडकलेला केआरके,...\nकटपुतली: सरगुन मेहताने रिलीजपूर्वी मोठी गोष्ट उघड केली\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/09/blog-post_45.html", "date_download": "2022-12-01T14:47:44Z", "digest": "sha1:WOJFGVKKP7DEQLPR6GSSGBXCRAVPUOYO", "length": 7053, "nlines": 36, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "लोकहिताच्या कामांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून गतीने कामे करावीत; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nलोकहिताच्या कामांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून गतीने कामे करावीत; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश\nसप्टेंबर २६, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा दि. 26 : राज्य सरकार गतीने नागरिकांच्या हिताचे निर्णय घेत आहे. हे सर्व सामान्याचे सरकार आहे. सर्व विभाग प्रमुखांनी लोकहिताच्या कामांकडे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून गतीने कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.\nजिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा श्री. देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात घेतला. यावेळी श्री. देसाई बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव, जिल्हा पुनर्वसन अधिकारी किर्ती नलवडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nजिल्हा वार्षिक योजनेची बैठक येत्या 30 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित करावी, अशा सूचना करुन श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील आमदार महोदयांकडून त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांच्या याद्या घ्या अशा सूचनाही त्यांनी केल्या.\nपाटण विधानसभा मतदारसंघातील मातोश्री पाणंद रस्त्यांचा आढावा\nश्री. देसाई यांनी पाटण विधानसभा मतदार संघातील मातोश्री पाणंद रस्त्यांचा आढावा ही घेतला. सन 2021-22 मधील अपूर्ण कामे व सन 2022-23 मधील कामे कालमर्यादेत पूर्ण करा. पाणंद रस्ते तयार करीत असताना प्राधान्याने अतिक्रमणे काढा, अशा सूचनाही श्री. देसाई यांनी केल्या.\nउत्तर मांड व महिंद प्रकल्पांतर्गत प्रलंबित पुनर्वसनाचा आढावा\nउत्तर मांड प्रकल्पांतर्गत माथनेवाडी व महिंद प्रकल्पांतर्गत बोरगेवाडी गावाच्या पुनर्वसनाच्या अपूर्ण कामासंदर्भातही आढावा श्री. देसाई यांनी घेतला. माथनेवाडी ता. पाटण येथील काही प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही त्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ जलसंपदा विभागाकडे पाठविण्याच्या सूचनाही श्री. देसाई यांनी केल्या.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00752.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/eclipse/", "date_download": "2022-12-01T12:39:54Z", "digest": "sha1:ULXLQXCZKPYYW2EFGFBIUU7KC2DU6AAI", "length": 2621, "nlines": 54, "source_domain": "kokanshakti.com", "title": "eclipse ✒ Kokanshakti", "raw_content": "\nSolar Eclipse 2022 :भारतात सूर्यग्रहण कुठे आणि कधी दिसणार\nSolar Eclipse 2022 : आज खंडग्रास सूर्यग्रहण (Continental Solar Eclipse) आहे. हे सूर्यग्रहण भारतासह जगातील अनेक भागांमध्ये पाहता येणार आहे. हे ग्रहण भारतात दुपारनंतर दिसणार आहे....\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathiudyojak.com/my-business-profile/", "date_download": "2022-12-01T14:01:37Z", "digest": "sha1:XE54GTAWGLLO6GA7KNAX2PGOVFZXPTVR", "length": 19750, "nlines": 258, "source_domain": "marathiudyojak.com", "title": "My business: कमी गुंतवणुकीत हा फायदेशीर व्यवसाय सुरू करा, केंद्र सरकारही तुम्हाला मदत करेल - मराठी उद्योजक", "raw_content": "\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nBusiness Ideas ५४ कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी Ideas मराठीमध्ये\nमोबाईल वरून घरबसल्या कमवा पैसे आणि दिवसाला कमवा 5 ते 10 हजार रुपये.\nSmall Business Idea: ही उत्पादने दररोज लागतात घरात, तुमच्या परिसरात हा व्यवसाय सुरू करा तुम्ही 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता.\nKisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा\nPaytm सक्सेस स्टोरी – ई-कॉमर्स पेमेंट सिस्टम आणि आर्थिक तंत्रज्ञान कंपनी.\nHome/उद्योग कल्पना ( Business Ideas )/My business: कमी गुंतवणुकीत हा फायदेशीर व्यवसाय सुरू करा, केंद्र सरकारही तुम्हाला मदत करेल\nMy business: कमी गुंतवणुकीत हा फायदेशीर व्यवसाय सुरू करा, केंद्र सरकारही तुम्हाला मदत करेल\nलघु व्यवसाय कल्पना: फायदेशीर व्यवसाय सुरू करा आणि पैसे कमवा\nमी कोणता व्यवसाय सुरू करू शकतो\nआपण कोणती उत्पादने तयार करू शकता\nलघु व्यवसाय कल्पना: फायदेशीर व्यवसाय सुरू करा आणि पैसे कमवा\nबँकेकडून मुद्रा कर्जासाठी अर्ज कसा करावा\nmy business: जर तुम्ही कमी पैशात लहान व्यवसायाची कल्पना शोधत असाल किंवा व्यवसाय सुरू करण्याची योजना आखत असाल, (my business) तर पहिली पायरी म्हणजे व्यवसायाबद्दल जितके शिकता येईल तितके शिकणे.\nMudra लोन ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा\nआज आम्ही अशाच एका व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगला नफा कमवू शकता.\nहा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही पैसे गुंतवावे लागतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे रोख रकमेची कमतरता असेल तर तुम्ही केंद्र सरकारचीही मदत घेऊ शकता. या छोट्या फायदेशीर व्यवसायाबद्दल आम्ही तुम्हाला सर्व काही सांगतो. business ideas\nमी कोणता व्यवसाय सुरू करू शकतो\nआम्ही तुम्हाला सांगतो की, आज प्रत्येक घरात कटलरीची मागणी कायम आहे. त्यामुळे हँड टूल बनवण्याचा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. google my business\nया व्यवसायात तुम्ही हाताची साधने आणि शेतीमध्ये वापरण्यात येणारी काही महत्त्वाची साधने बनवू शकता. तसेच तुम्ही तुमचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर निर्यात करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही इतर साधने जसे की कलम चाकू, छाटणी चाकू आणि सेकेटर्स देखील बनवू शकता.\nहे पण वाचा :\nPost office : पोस्ट ऑफिस फ्रँचायझी योजना: फक्त 5000 रुपयांमध्ये तुमचा व्यवसाय कसा सुरू करायचा\nआपण कोणती उत्पादने तयार करू शकता\nया व्यवसायात तुम्ही हाताची साधने बनवू शकता आणि शेतीमध्ये वापरली जाणारी काही महत्त्वाची साधने देखील बनवू शकता. याशिवाय या प्रकारच्या हँड टूल्सनाही खूप मागणी आहे. my business login\nया व्यवसायाच्या सेटअप खर्चासाठी, तुम्हाला सुमारे 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करावे लागतील. यासाठी तुम्हाला ड्रिलिंग मशीन, वेल्डिंग सेट, हँड ड्रिलिंग, बफिंग मोटर, बेंच, पॅनेल बोर्ड, बेंच ग्राइंडर, हँड ग्राइंडर आणि इतर साधने आवश्यक असतील.\nयाशिवाय तुम्हाला कच्च्या मालावर 1 ते 1.25 लाख रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर काम करणाऱ्या कामांच्या पगारावर दरमहा २० ते ३५ हजार रुपये खर्च करावे लागतील. google my business login\nतुमच्या एकूण सेटअप खर्चापैकी किंवा खेळत्या भांडवलापैकी तुम्हाला स्वतःहून 1.20 लाख रुपये खर्च करावे लागतील.\nयाशिवाय, मुदत कर्ज आणि खेळत्या भांडवलासह उर्वरित गुंतवणुकीसाठी तुम्ही सरकारची मदत घेऊ शकता. भारत सरकारने दिलेल्या मुद्रा कर्जाअंतर्गत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. my business\n➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा मराठी उद्योजक व्हॉट्सॲप ग्रुप\nबिझनेस व्हिडीओ पाहणयासाठी मराठी उद्योजक Youtube चॅनल ला सबस्क्राइब करा.\n🕹️माहिती आवडल्यास पुढे शेअर करा. आणि कमेंट बॉक्स मद्ये कळवा तुम्हाला कोणता बिझनेस विषयी माहिती पाहिजे.\nहस्तनिर्मित व्यवसाय कल्पना Handmade Business Ideas\nMy business: घरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना. आणि महिन्याला कमवा 15 ते 30 हजारघरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना.\nकुक्कुटपालन व्यवसाय कसा सुरू करावा..\nसंगणक टायपिंग संस्था कशी सुरू करावी How To Start Computer Typing Institute\nभारतात रिलायन्स जिओ फ्रँचायझी कशी सुरू करावी How to Start Reliance Jio Franchise in India\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nPost Office Loan: पोस्ट ऑफिसमधून कर्ज कसे मिळवायचे, फक्त 10 मिनिटांत संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nMy business: घरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना. आणि महिन्याला कमवा 15 ते 30 हजारघरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना.\nCNG पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nPost Office Recruitment: पोस्ट ऑफिस भर्ती 2022 ऑनलाइन फॉर्म 10वी पास, 98083 पोस्ट ऑफिस रिक्त जागा\nसरकारी दारूचे ठेके उघडण्याचे नियम, परवाना, नोंदणी, नफ्याची माहिती Alcohol License\n१००व्यवसाय कल्पना (100 business Ideas)\nमॅडम मी वाघमारे संगम रामराव रा.केदारकुंटा,ता. देगलूर, जि. ना...\nसर मुद्रा लोन महाराष्ट्र साठी उपलद्ध नाही काय कोल्हापूर जिल्...\nमराठी उद्योजक WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा \nमराठी उद्योजक : संभाजी नगर\nमराठी उद्योजक : मुंबई 2\nमराठी उद्योजक : अहमदनगर 2\nमराठी उद्योजक : नाशिक 2\nमराठी उद्योजक: पुणे 2\nमराठी उद्योजक – फेसबुक गृप\nमराठी उद्योजक Telegram Group\nमराठी उद्योजक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये सामील व्हा\nDistrict * अहमदनरअकोलाअमरावतीसंभाजीनगरबीडभंडाराबुलढाणाचंद्रपूरधुळेगडचिरोलीगोंदियाहिंगोलीजळगावजालनाकोल्हापूरलातूरमुंबई शहरमुबई उपनगरनागपूरनांदेडनंदुरबारनाशिकधाराशीवपालघरपरभणीपुणेरायगडरत्नागिरीसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापूरठाणेवर्धावाशीमयवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.mahavoicenews.com/ashok-gehlot-is-out-of-the-race-for-congress-president-now-the-names-of-these-leaders-are-in-discussion/", "date_download": "2022-12-01T14:00:58Z", "digest": "sha1:VNO33Q7XAZPO6S6AKGRVB6RGZKSWRNFG", "length": 12660, "nlines": 138, "source_domain": "www.mahavoicenews.com", "title": "अशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर…आता 'या' नेत्यांची नावे चर्चेत… - MahaVoiceNews", "raw_content": "\nHomeMarathi News Todayअशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर…आता 'या' नेत्यांची नावे चर्चेत…\nअशोक गहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर…आता ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत…\nराजस्थानच्या राजकीय संकटामुळे काँग्रेस अध्यक्षपदाची शर्यत रंजक बनली आहे. अशोक गहलोत यांच्या मुख्यमंत्रिपदाचे आकर्षण त्यांच्यावर पडल्याचे दिसत असून ते काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की अशोक गहलोत यांनी हायकमांडच्या इच्छेविरुद्ध 82 आमदारांचा राजीनामा देण्याची केलेली बोली गांधी कुटुंबाला आवडली नाही. अशा स्थितीत गांधी घराणे आता जोखीम पत्करत नसल्याने ते आता अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत. एवढेच नाही तर आता आणखी एका नेत्याला मुख्यमंत्रिपदावर आणण्याचीही चर्चा आहे.\nआता मल्लिकार्जुन खर्गे, मुकुल वासनिक, कमलनाथ यांसारखे नेतेही अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर दिग्विजय सिंह अध्यक्षपदासाठीही निवडणूक लढवू शकतात. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल हेही अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा यावर सध्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी मंथन करत असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी गांधी परिवाराने अशोक गहलोत यांच्याबाबत निर्णय घेतला होता, मात्र त्यांच्या या कृत्यामुळे त्यांचा अपमान आणि विश्वासाला धक्का बसला आहे.\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार होती, मात्र आजपर्यंत कोणीही अर्ज केला नाही. राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगामुळे अध्यक्षपदाची शर्यतही गुंतागुंतीची झाली आहे. एकीकडे राजस्थानबाबत संभ्रमाची स्थिती आहे, तर अध्यक्षपदावरही आता हायकमांड अधिक विश्वासार्ह व्यक्तीवर सट्टा लावण्याच्या विचारात आहे. आतापर्यंत केसी वेणुगोपाल यांचे नाव या शर्यतीत नव्हते, मात्र अचानक त्यांचेही नाव चर्चेत आले आहे. याचे कारण ते राहुल गांधींच्या जवळचे आहेत आणि दक्षिण भारतातून आले आहेत, जिथे काँग्रेस स्वतःला मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे.\nआता राहुल गांधींच्या हातात काँग्रेस जाणार का\nअध्यक्षपदाच्या शर्यतीत केसी वेणुगोपाल यांचे नाव आल्यापासून या चर्चांना सुरुवात झाली आहे. याचे कारण केसी वेणुगोपाल राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जातात. अनेक वर्षांपासून केसी वेणुगोपाल यांनी पक्षाच्या महत्त्वाच्या कारभारात भूमिका बजावली असून ते राहुल गांधी यांच्या जवळचे आहेत. अशा स्थितीत त्यांचे अध्यक्षपदावर येणे म्हणजे एक प्रकारे राहुल गांधींची पकड मजबूत होणार आहे. अशोक गहलोत, कमलनाथ यांसारखे नेते सोनिया गांधींच्या जवळचे मानले जातात. आता केसी वेणुगोपाल अध्यक्ष झाल्यामुळे पक्ष युवा नेत्यांना पुढे घेऊन जात असल्याचा संदेशही जाईल.\nफेक न्यूज चालविणाऱ्या १० यूट्यूब चॅनेल आणि ४५ व्हिडिओंवर सरकारने घातली बंदी…\nदिंडनेर्ली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला सीसीटीव्ही कँमेरे बसवले…भिम ब्रिगेडने मागणी केली होती…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nआ देखे जरा, किसमे कितना है दम..\n मशीदीत पोलीस भर्ती सेमिनार…प्रा.सय्यद सलमान सरांचा अनोखा उपक्रम…\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभीमान असेल तर सत्ताधारी आमदार-खासदारांनी तात्काळ राजीनामे द्यावेत \nरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन अमर आहेत की काय.. दुसऱ्या महायुद्धातील सैनिकाचा फोटो पाहून लोक झाले आश्चर्यचकित…\nव्हॉट्सॲपवर या गोष्टींची काळजी न घेतल्यास काय होणार\nआकोट | वनरक्षक प्रियकराच्या मदतीने वनरक्षक पत्निने केली प्राध्यापक पतीची हत्या…पोपटखेड...\nTwin Tower | १५ सेकंदात ट्विन टॉवर केले जमीनदोस्त…पाहा Video\n५ लाखाची खंडणी मागणाराच्या आवळल्या मुसक्या…आकोट पोलीसांनी अवघ्या २४ तासात फत्ते...\n'महाव्हॉइस न्यूज' ही गुगल अधिकृत न्यूज पब्लिशर ऑनलाईन आघाडीची मराठी न्यूज वेबसाइट आहे, जी महाराष्ट्रीयनांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत ग्रामीण,ते शहरी भागातील बातम्या पुरवते. यात राजकारण, क्रीडा, मनोरंजन बातम्यांचे कव्हरेज असलेले विविध प्रोग्रामिंग मिश्रण देखील आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00753.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/attack-army-dog-training/", "date_download": "2022-12-01T13:24:30Z", "digest": "sha1:5BXY5JSNPLY2S3Q5D6X7RSAXLYIVZIP6", "length": 23216, "nlines": 115, "source_domain": "bolbhidu.com", "title": "गोळ्या लागूनसुद्धा लढलेल्या आर्मीतल्या श्वानांना ट्रेनिंग असं दिलं जातं....", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nगोळ्या लागूनसुद्धा लढलेल्या आर्मीतल्या श्वानांना ट्रेनिंग असं दिलं जातं….\n‘श्वानपथक’ लष्कराच्या पथकातील एक महत्वाचा भाग आहे ज्याच्याशिवाय तपासाला नवी दिशा मिळत नाही. पोलिसांकडे असणाऱ्या श्वानांबद्दल आपल्याला एवढंच माहिती असतं कि हे कुत्रे वासावरून संशयित गोष्टींचा सुगावा लावतात. त्यांनाच विशेष स्निफिंग डॉग्ज म्हणलं जातं. पण स्निफर डॉग्ज फक्त वासावरून तपासात सहभाग घेत नाहीत. तर त्यांना गनपावडर शोधण्यापासून ते स्वतःचा बचाव आणि शत्रूंवर हल्ला करण्यापर्यंतचे सगळं ट्रेनिंग दिलं जातं. तपास यंत्रणांमधील श्वानांबद्दल आज बोलण्याचं निमित्त म्हणजे, जम्मू- काश्मीरमध्ये घडलेली घटना.\n९ ऑक्टोबरच्या रात्री जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातील एका भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. लष्कराने तात्काळ शोधमोहीम सुरू केली. या शोधमोहीमेत लष्कराने आपल्या ‘असॉल्ट डॉग’ म्हणजेच लष्करातील ‘झूम’ नावाच्या कुत्र्याला देखील सामील केले होते. ‘झूम’ला एका घरात दहशतवादी शोधायचे होते. त्याने आपले काम चोखपणे बजावत दहशतवाद्यांना ओळखले आणि दहशतवाद्यांवर हल्ला केला, मात्र यादरम्यान ‘झूम’ सुद्धा दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झाला.\nपरंतू त्याच्या मदतीने लष्कर-ए-तोयबा च्या दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले आहे. त्याच झूम वर आता श्रीनगरमध्ये लष्कराच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nमहत्वाचं म्हणजे, जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येक दहशतवादविरोधी मोहिमेमध्ये भारतीय लष्कराची कॅनाइन टीम आघाडीवर असते. या ऑपरेशन्सचे यश मुख्यतः भारतीय लष्कराच्या श्वान पथकातील उच्च प्रशिक्षित श्वानांवर अवलंबून असते.\nलपून बसलेल्या दहशतवाद्यांचे ठिकाण आणि त्यांच्याकडे असलेली शस्त्रे आणि दारूगोळा शोधण्यासाठी युनिटमधील श्वानांना प्रथम पाठवले जाते. या श्वानांवर कॅमेरे बसवलेले असतात आणि कॅमेऱ्यांच्या आधारे फीडवर नियंत्रण कक्षातून नजर ठेवली जाते. या श्वानांना लपून बसलेल्या दहशतवाद्यांच्या नकळत त्यांच्या जागी घुसण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या ऑपरेशन्स दरम्यान भुंकू नये यासाठी त्यांना वेगळे प्रशिक्षण दिले जाते.\nहे श्वान लपून बसलेल्या अतिरेक्यांच्या लक्षात आले आणि त्यांच्यावर हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर सुद्धा देतात. त्यावेळी त्यांचा सांभाळ करणारा व्यक्ती नेहमीच अशा परिस्थितीवर बारीक नजर ठेऊन असतो.\nअसॉल्ट डॉग असलेल्या झूम ने दक्षिण काश्मीरमध्ये अनेक ऍक्टिव्ह ऑपरेशनमध्ये भाग घेतला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार झूम हा उच्च प्रशिक्षित, आक्रमक आणि निष्ठावान श्वान आहे. लपलेल्या दहशतवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराच्या या असॉल्ट डॉग्सला उच्च प्रतीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.\nडॉग युनिटमध्ये भारतीय प्रजातीचे मुधोळ हाउंड शारिरीक तंदुरुस्तीच्या बाबतीत सरस असतात.\nभारतीय लष्कराच्या डॉग युनिटमध्ये कुत्र्यांच्या अनेक प्रजाती आहेत. त्यामध्ये लॅब्राडॉर, जर्मन शेफर्ड्स, बेल्जियन मालिनॉइस आणि ग्रेट माउंटन स्विस डॉग्स यांचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त भारतीय जमातीच्या मुधोळ हाउंडचाही यात समावेश आहे.\nडिसेंबर २०१७ पासून भारतीय सैन्य दलात पहिल्यांदाच एका देशी श्वानाचा म्हणजे मुधोळ हाऊंडचा समावेश करण्यात आला.\nस्फोटके हुंगण्याची त्यांची क्षमता इतर कुत्र्यांपेक्षा किती तरी पटीने जास्त आहे हे अभ्यासाअंती सिद्ध झाले. शिवाय कोणत्याही वातावरणात सहज जुळवून घेण्याची क्षमता या श्वानात आहे. सहजासहजी ते आजारी पडत नाही.\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या…\nएकदा प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला एक अजब सल्ला दिला होता. काँग्रेस नेत्यांना देशभक्ती आणि निष्ठा शिकायची असेल, तर भारतीय प्रजातीच्या मुधोळ हाउंड कुत्र्यांकडून देशभक्ती शिका. मुधोळ हाउंड ही भारतीय कुत्र्यांची एकमेव भारतीय जात आहे जी भारतीय सैन्यात सामील झाली आहे. या जातीच्या कुत्र्यांचा भारतीय लष्करात समावेश होण्याचे कारण म्हणजे हे कुत्रे सीमावर्ती भागात शत्रूच्या हालचाली, स्फोटक साहित्य इत्यादी अतिशय लवकर ओळखू शकतात.\nमुधोळ हाउंडची पाहण्याची क्षमता इतकी तीक्ष्ण आहे की तो वास घेण्यापेक्षा दुरून पाहून त्याच्या शिकारावर हल्ला करतो. जे काम जर्मन शेफर्ड कुत्रे ९० सेकंदात पूर्ण करतात, मुधोळ हाउंड ते काम अवघ्या ४० सेकंदात पूर्ण करतात. सुरक्षा दलाच्या जवानांना या कुत्र्यांसह शोधमोहीम राबवणे सोपे जाते. भारतीय प्रजातीचे हे कुत्रे वेग, ताकद, चपळता आणि संयम यासाठी ओळखले जातात. सडपातळ दिसणारे मुधोळ हाउंड हे उंच असतात आणि त्यांचे जबडे मजबूत असतात, जेणेकरून एकदा पकडल्यानंतर ते त्यांचे शिकार सोडत नाहीत.\nशारीरिक तंदुरुस्तीच्या बाबतीतही मुधोळ शिकारी कुत्र्यांच्या इतर जातींपेक्षा सरस आहेत. म्हणून, ते कोणत्याही ऋतूमध्ये राहण्यास अनुकूल आहेत. त्यांची देखभाल करणे सोपे असते. परदेशी जातीच्या इतर कुत्र्यांप्रमाणे त्यांना दररोज आंघोळ किंवा स्वच्छ करण्याची गरज नसते. परंतु आठवड्यातून फक्त एक किंवा दोन दिवस त्यांची देखरेख करणे गरजेचे असते.\nआर्मीच्या श्वानांना मेरठमधील रिमाउंट आणि व्हेटरनरी कॉर्प्स सेंटर आणि स्कूलमध्ये प्रशिक्षण दिले जाते.\nसैन्यातील प्रत्येक कुत्र्याची काळजी घेण्यासाठी जबाबदारी हँडलरची असते. त्याला कुत्र्याच्या खाण्या-पिण्यापासून स्वच्छतेची काळजी घ्यावी लागते आणि ड्युटीवर असताना सर्व कामे करून घेण्याची जबाबदारी हँडलरची असते. कुत्र्यांच्या जाती आणि पात्रतेनुसार त्यांना सैन्यात भरती करण्यापूर्वी अनेक गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते.\nत्यांना आवाजाऐवजी डोळ्यांच्या इशारे समजून घेण्यास आणि काम करण्यास शिकवले जाते. हँडलर त्यांना इतके प्रशिक्षण देतात की अडचणीच्या वेळी कुत्र्यांना हुकूम देण्याची गरज नाही, उलट ते न बोलता काम करू लागतात. हे कुत्रे निवृत्त होण्यापूर्वी सुमारे आठ वर्षे सेवेत असतात. लष्करात भरती झालेल्या श्वानांचाही त्यांच्या सेवेबद्दल गौरव केला जातो.\nइंग्रजांच्या काळापासून भारतीय लष्करात श्वानांना दयामृत्यू दिला जायचा.\nलष्कराला भीती असायची की हे कुत्रे चुकीच्या लोकांच्या हाती आले तर. या कुत्र्यांना लष्कराच्या गुप्त जागांची माहिती असायची. त्यामुळे कुत्र्यांचा वापर चुकीच्या पद्धतीनं झाला तर. याशिवाय कुत्र्यांना गंभीर दुखापत झाली, ते आजारी पडले तर त्यांना मारलं जायचं.\nसुरुवातीला अशा कुत्र्यांवर उपचार केले जायचे. पण काही सुधारणा झाली नाही तर त्यांना गोळी मारली जायची. फक्त कुत्रेच नाही तर घोडे, गाढवं यांनाही उपयोग संपल्यावर मारलं जायचं. याला अॅनिमल युथेनेशिया म्हणतात.\nलष्कराच्या कुत्र्यांना दत्तक का दिलं जात नाही \nत्यामागे असाही विचार असायची की लष्करानं तयार केलेल्या कुत्र्यांना सामान्य माणसांसोबत कसं ठेवणार पुन्हा सैन्यात त्यांना जेवढी सुविधा मिळते, तेवढी दुसरीकडे मिळणं शक्य नाही.\n२०१५ मध्ये सरकारने सांगितलं अशा कुत्र्यांना न मारता त्यांना दत्तक देता येईल, अनेक देशांत असे कायदे सुद्धा आहेत. नंतर हे प्रकरण दिल्ली हायकोर्टात गेलं होतं.\nकोर्टानं कुत्र्यांना ठार करणं हे कायद्याचं उल्लंघन म्हटलं होतं. २०१७ मध्ये मेरठमध्ये कुत्र्यांसाठी ‘एज होम वॉर डॉग ट्रेनिंग स्कूल’ स्थापन केलं गेलं. यावेळी लष्कर अधिकाऱ्याने सांगितलं, वैद्यकीय उपचार संपतात तेव्हाच कुत्र्यांना मारलं जातं. भारतात कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांत कुत्र्यांना दत्तक घेण्याची सोय आहे.\nहे ही वाच भिडू :\nअमेरिकेनं लाखो गोळ्यांचा साठा केलाय, अणुबॉम्बच्या पुढे ही गोळी महत्त्वाची आहे ती यामुळे…\nBTS बँडचा मेंबर किंवा कुणीही, दक्षिण कोरियात सगळ्यांना आर्मीत सहभागी व्हावं लागतंच…\nमराठा संस्थांनचा वारसा असणारे ‘मुधोळ हाऊंड’ भारतीय लष्करात पराक्रम गाजवत आहेत.\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला घाम फोडू…\nभारतात विमानाचं उत्पादन का होत नाही \n“2014 : 2 कोटी नोकऱ्या” ; “2022 : 10 लाख नोकऱ्या” : मोदींचा…\nनागरिकशास्त्रात शब्द ऐकत आलोय पण अँग्लो इंडियन्सचं आपल्या देशात काय स्थान आहे \nऊठसूट नेहरूनामाचे तुणतुणे ; काश्मीर प्रश्न हाताळण्यात खरंच नेहरूंची चूक झाली होती का…\nहे ही वाच भिडू\nगुजरात मध्ये भाजपचं नाही तर काँग्रेसने सुद्धा मुस्लिम…\nटोयोटा भारतात आलं, वाढलं अन् रुजलं ते विक्रम…\nभीतीमुळे मंत्रालयातील केबिन नंबर ६०२ मध्ये बसायला…\nटीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७…\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण \nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/was-nehru-really-wrong-in-handling-the-kashmir-issue/", "date_download": "2022-12-01T13:40:02Z", "digest": "sha1:G4Z5QCBNW4IPSXFF3MPCZT5QKTYMZ3MJ", "length": 31053, "nlines": 121, "source_domain": "bolbhidu.com", "title": "ऊठसूट नेहरूनामाचे तुणतुणे ; काश्मीर प्रश्न हाताळण्यात खरंच नेहरूंची चूक झाली होती का ?", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nऊठसूट नेहरूनामाचे तुणतुणे ; काश्मीर प्रश्न हाताळण्यात खरंच नेहरूंची चूक झाली होती का \nBy बोल भिडू कार्यकर्ते On Oct 13, 2022\nनिवडणूका आल्या कि पंतप्रधान मोदींच्या भाषणात नेहरूंचा उल्लेख येतोच येतो अशी त्यांच्यावर जी टीका होते त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला तो गुजरातमध्ये..इथल्या भाषणात मोदींनी दोन गोष्टी काढल्या एक त्यांची जात आणि दुसरे म्हणजे नेहरू.\nमोदी सध्या गुजरातच्या दौऱ्यावर आहेत, त्यात गुजरात विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आहेत.. त्यामुळे मोदी भाषणात जे काही बोलतील त्यातला शब्दन् शब्द महत्वाचा आहे.\nतर मोदी बोलले, “स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी पूर्वीच्या संस्थानांच्या विलीनीकरणाचे सर्व प्रश्न सोडवले होते.. पण काश्मीरची जबाबदारी ‘दुसऱ्या एका व्यक्तीकडे’ होती आणि त्यांना काश्मीरचा प्रश्न सोडवता आलेला नाही”\nनेहरूंचं नाव न घेता अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आणि पुन्हा एकदा भाजपने राजकारणात नेहरूंना चर्चेत आणलं. साहजिकच त्याबाबत प्रतिक्रिया उमटल्या.\n“नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य, पण मोदी सरकारने त्याच प्रश्नावर मते मागितली. सत्ता मिळविली, मग गेल्या आठ वर्षांत नेहरूंची कश्मीरबाबतची चूक सुधारण्यासाठी तुम्ही काय केलेत ऊठसूट नेहरूनामाचे तुणतुणे का वाजवायचे ऊठसूट नेहरूनामाचे तुणतुणे का वाजवायचे असा प्रश्न शिवसेनेनं सामनातून विचारला आहे.\nपण राजकारणाच्या केंद्रस्थानी कायमच चर्चेत राहिलेला काश्मीर प्रश्न हाताळण्यात नेहरूंची चूक झाली होती का याचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करूया,\nतर गोष्ट आहे १९४७ सालची.\nभारताला ब्रिटिशांच्या मगरमिठीतून स्वातंत्र्य मिळाले होते. पण धूर्त इंग्रजांनी हे स्वातंत्र्य देताना फाळणीची मेख मारून ठेवली. मोहम्मद अली जिना यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने मुसलमानांचा वेगळा पाकिस्तान बनवला. भारताला तुकड्यात स्वातंत्र्य मिळाले. भारत-पाकिस्तान या दोन देशांसह इंग्लंडच्या अधिपत्याखाली असणारे सर्व संस्थानिक देखील स्वतंत्र झाले. त्यांना देखील वेगळं राहण्याचा अधिकार होता.\nमात्र भारताचे उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे ५५० हून अधिक संस्थानाचा विषय आला तेव्हा त्यांनी साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर करून संस्थाने भारतात विलिन करण्याचा सपाटा लावला. जुनागड, हैद्राबाद आणि काश्मीर ही तीन राज्य सोडली तर बाकीच्यांना पटेलांनी बरोबर भारतात आणलेलं होतं.\nपण जेंव्हा काश्मीर संस्थानाचा प्रश्न समोर आला तेंव्हा नेहरू समोर आले. काश्मीरचा राजा हिंदू होता तर प्रजा मुस्लिम बहुसंख्य. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांनी काश्मीर वर दावा सांगितला होता. पण तिथला राजा हरिसिंग याची दोन्ही देशात विलीन न होता आपले संस्थान स्वतंत्र ठेवावे अशी इच्छा होती. आणि त्यातूनच या महाभारताची सुरुवात झाली.\nमात्र तिकडं जिन्हा काश्मीरसाठी हट्ट करून बसले होते. त्यांनी मग नव्यानंच जन्मलेल्या पाकिस्तानच्या सैन्यातील ब्रिटिश अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर पाकिस्ताननं कबिल्यांच्या नावाखाली सैन्य घुसवलं आणि मग शेवटी हरीसिंग यांना भारताकडेच मदत मागायला यावं लागल. काश्मीरचा राजा भारताच्या बाजूने झुकत आहे हे बघून पाकिस्तानच्या जिना यांनी लष्करी कारवाई करून काश्मीर ताब्यात घेण्याचे ठरवले.\nपण त्यावेळी त्यांची आर्मी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली होती यामुळे पाकिस्तानने अतिरेकी काश्मीरमध्ये घुसवले. या दबावामध्ये हरिसिंगने भारतात विलीनीकरण करण्याच्या निर्णयावर सही केली. २७ ऑक्टोबर १९४७ ला भारतात सामील होण्याचं ऍग्रिमेंट आणि शेख अब्दुल्ला यांच्याकडे सत्ता सोपवण्याचा विचार करण्याच्या आश्वासनानंतर भारतीय सैन्य श्रीनगरमध्ये उतरले.\nजम्मू आणि लडाखला तर भारतातच राहायचं होतं पण प्रश्न होता तो काश्मीर खोऱ्याचा आणि इथे प्रभाव होता नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला यांचा. १९५१ च्या काश्मीरच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पक्ष बिनविरोध निवडून आला होता. पुढे नेहरूंच्या इच्छेनुसार, शेख अब्दुल्ला यांनी आपत्कालीन प्रशासनाचे प्रमुख म्हणून आणि काही महिन्यांनंतर राज्याचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. शेख अब्दुल्ला म्हणजे काश्मीर आणि काश्मीर म्हणजे शेख अब्दुल्ला असं समीकरणच त्या काळात रूढ झाले होते. आणि हेच अब्दुल्ला नेहरूंच्या जवळ होते.\nत्यामुळे काश्मीरमधून सार्वमत घेण्यासाठी नेहरूंना केवळ शेख अब्दुल्ला यांचा ऑप्शन बेस्ट वाटत होता. अब्दुल्ला यांच्यामुळे भारताच्या बाजूने कौल मिळेल, अशा समजुतीवर आधारित नेहरुंची ध्येयधोरणे होती.\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या…\nनेहरुंनी अब्दुल्ला यांना संपूर्ण काश्मीरचे सर्वेसर्वा व सर्वश्रेष्ठ पुढारी मानले आणि केवळ त्यांच्यावर पूर्णत: विसंबून राहून काश्मीरच्या सर्व धोरणांची मांडणी केली.\nपण खरं तर अब्दुल्ला यांचं नेतृत्व हे काश्मीर खोऱ्यापुरतेच मर्यादित होतं. जम्मू, लडाख, पाकिस्तानच्या ताब्यात असलेला काश्मीर राज्याचा भाग, तसेच चीनच्या ताब्यात असलेला काश्मीर राज्यांमध्ये त्यांचा प्रभाव नव्हता. पण अब्दुल्ला यांची राजकीय महत्वाकांक्षा देखील होतीच. शेख अब्दुल्लांना मनापासून फक्त काश्मीर खोऱ्यापुरतेच स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र पाहिजे होते. ते नेहरुंच्या जवळ होते हे खरे, पण त्याबरोबरच त्यांचे जिना व पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान लियाकत अली खान यांच्यासोबतचे संबंध अजिबात चांगले नव्हते. स्वत:च्या राजकीय भवितव्यासाठी त्यांना पाकिस्तानात जायचं नव्हतं म्हणून ते भारताच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेत होते.\nप्रश्न जम्मू व लडाखचा नव्हताच त्यांना भारतात राहायचे होते पण काश्मीर खोऱ्याचा प्रश्न होता.\nइथे सार्वमत घेतले तर या खोऱ्याचा कौल भारताच्या बाजूने जाईल कि पाकिस्तानच्या बाजूने जाईल याबाबत सरदार वल्लभभाई पटेल आणि नेहरू यांना खात्री वाटत नव्हती. मग शेवटी सार्वमत घेण्याऐवजी काश्मीरचे विभाजन करून हा प्रश्न सोडवावा असं नेहरूंना वाटत होतं. हे विभाजन प्रत्यक्ष ताबा रेषेच्या अनुषंगाने व्हावी आणि काही भाग पाकिस्तानला देऊन हा प्रश्न कायमचा मिटवावा, असा प्रयत्न नेहरुंनी अनेक वर्षे केल्याचं अभ्यासक सांगतात. यासाठी पाकिस्तानबरोबर चर्चेसाठी अनेक फेऱ्याही झाल्या, पण पाकिस्तानला काश्मीरचे खोरं पाहिजे होतं आणि ते देण्याची भारताची तयारी नव्हती.\nहे सगळं चालू असताना भारताचे पाकिस्तानला हुसकवूं लावण्याचे प्रयत्न चालूच होते. त्याचवेळी ब्रिटीश सरकार आणि लॉर्ड माउंटबॅटन जे १५ ऑगस्ट १९४७ ते २१ जून १९४८ पर्यंत स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते त्यांना वाटत होतं की तत्कालीन नव्याने स्थापन झालेली संयुक्त राष्ट्र काश्मीर विवाद सोडविण्यात मदत करू शकते. त्यात पाकिस्तानच्या लियाकत अली यांच्याशी झालेल्या चर्चेतूनही काही मार्ग निघत नव्हता.\nप्रकरण संयुक्त राष्ट्रात नेल्याशिवाय सुटणार या विचारात नेहरूंनी काश्मीरचा विषय UN मध्ये नेला…\n३१ डिसेंबर १९४७ ला नेहरूंनी युनाइटेड नेशनला पत्र लिहलं आणि त्यात पाकिस्तानाने जम्मू काश्मीरमधल्या अस्थिरतेचा फायदा घेत आपलं सैन्य तिथं घुसवलं आहे. पाकिस्तानाने केलेलं आक्रमण मागे घ्यावं. आणि मग त्यानं तसं केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जनमत चाचणी घेण्यात येइल आणि मग जम्मू काश्मीरचे लोकंच ठरवतील की त्यांना कोणत्या देशात जायचं आहे.\nभारताने १ जानेवारी १९४८ रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये या काश्मीर समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली. मग युनाइटेड नेशनच्या सुरक्षा समितीने युनायटेड नेशन्स कमिशन फॉर इंडिया अँड पाकिस्तान च्या स्थापनेनंतर, २१ एप्रिल १९४८ रोजी एक ठराव मंजूर केला. या ठरवाने दोन्ही देशांत तात्काळ युद्धविराम लागू केला आणि पाकिस्तान सरकारला माघार घेण्याचे आवाहन केले. भारत सरकारला देखील जम्मू काश्मीरमधील आपले सैन्य कमी करण्यास सांगितले आणि मग त्यानंतर ‘भारत किंवा पाकिस्तानमध्ये राज्याच्या प्रवेशाच्या प्रश्नावर सार्वमत घेण्याची सूचना करण्यात आली’.\nयाच सगळ्या गोष्टीत काश्मीर प्रश्नाचं मूळ आहे. प्रश्न संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये गेला आणि काश्मीरचा मुद्दा अंतरार्ष्ट्रीय बनला. त्यामुळे झालं काय तर नव्याने स्वतंत्र झालेल्या दोन देशांच्या भांडणाचा फायदा तर महासत्ता देश आपल्या स्वार्थसाठी करून घेणार होते आणि झालंही तसंच अमेरिका आणि ब्रिटन यांनी यात पाकिस्तानची बाजू घेण्यास सुरवात केली. मुद्दा काश्मीर पुरताच मर्यदित नं ठेवता भारत आणि पाकिस्तान यांच्या विवादित संबंधांवर नेला आणि प्रश्न लांबत गेला.\nमग हे नेहरूंना याची कल्पना नव्हती का तर होती. मग ते संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये गेलेच कशाला \nतर त्याच उत्तर म्हणजे, नेहरूंचा असा कयास होता की पाकिस्तान पण संयुक्त राष्ट्रात जाणार आहे. नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररीच्या माजी संचालक मृदुला मुखर्जी म्हणतात की, जर भारत यूएनमध्ये गेला नसता, तर पाकिस्तानला जाण्याची शक्यता होती. आमची केस कथित “आक्रमक” म्हणून नव्हे तर “पीडित” म्हणून ऐकली जाईल याची खात्री असल्याने नेहरूंनी UN ची वाट धरली. नेहरूंना विश्वास होता कि हा प्रश्न इथं सोडवला जाईल.\nभारताने डिसेंबर, १९४७ मध्ये संयुक्त राष्ट्रांशी संपर्क साधला तरीही जानेवारी, १९४९ पर्यंत युद्धविराम झाला नव्हता. वाटाघाटींसह युद्ध चालू होते. परंतु वर्षभराहून अधिक काळ युद्ध करूनही भारताला पाहिजे तसं यश मिळत नव्हतं. त्यामुळे चर्चेतून किंवा डिप्लोमसीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा नेहरूंचा प्लॅन होता. पण तो काय यशस्वी झाला नाही.\nआंतरराष्ट्रीय पातळीवर हा काश्मीर मुद्दा नेल्यानंतर तो अजूनच किचकट झाला आणि यामुळेच नेहरूंच्या या निर्णयाच्या आजही चुका काढल्या जातात. त्या म्हणजे, डिप्लोमसीचं मुख्य तत्व आहे की एकदा तुम्ही तुमचा वाद उघडपणे बाहेर काढला का जगातला प्रत्येकजण मोकळेपणाने हस्तक्षेप करतो.काश्मीर प्रकरणातही तेच झालं.\nपहिल्यांदा ब्रिटनच्या आडमुठेपणामुळे आणि नंतर पाकिस्तानसोबत केलेल्या लष्करी करारांमुळे अमेरिकेने भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये वाढता रस घेण्यास सुरुवात केली. असं राजीव डोग्रा आपल्या India’s World: How Prime Ministers Shaped Foreign Policy या पुस्तकात सांगतात.\nदुसरी आजून एक चूक सांगितली जाते ती म्हणजे नेहरूंनी आपल्या सैन्यावर विश्वास दाखवायला हवा होता. त्यावेळचे भारतीय सैनिक उंच पर्वतीय युद्धासाठी सुसज्ज नव्हते. त्यामुळं मग जगातील सर्वात उंच पर्वत असलेल्या संपूर्ण प्रांतावर आपला हक्क सांगणे आणि त्याचे रक्षण करणे भारताला जड गेलं असतं. म्हणून नेहरूंनी युध्दविरामच्या निर्णय घेतला पण त्यांच्या या निर्णयाला त्यावेळी जनरल करिअप्पा यांनी विरोध केल्याचं सांगण्यात येतं.\nIndia’s Wars: A Military History 1947-1971 या पुस्तकात अर्जुन सुब्रमनियम सांगतात जर भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने केलेला युद्धविराम स्वीकारला नसता, तर करिअप्पा यांनी हिवाळ्यात पद्धतशीरपणे सैन्ये तयार केली असती. कारण तोपर्यंत लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांनी लष्करी कारवाईची संपूर्ण जबाबदारी घेतली होती. त्यामुळे करीअप्पांच्या नेतृत्वाखालील सैन्याने युद्ध चालू ठेवलं असतं तर आज कदाचित काश्मीर पूर्णपणे भारतात असता.\nहे ही वाच भिडू :\nमहाविकास आघाडीची ही चौथी पोटनिवडणूक, पहिल्या तीन निवडणुकांचा स्कोअर १-२ आहे…\nऋतुजा लटके प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात नेमकं काय झालं\nम्हणून केरळच्या राजकारणात कालपासून नरेंद्र दाभोलकरांच्या नावाची चर्चा सुरु आहे\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nअमेरिकेचं २ टक्के महागाईदराचं टार्गेट सगळ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला घाम फोडू…\nभारतात विमानाचं उत्पादन का होत नाही \n“2014 : 2 कोटी नोकऱ्या” ; “2022 : 10 लाख नोकऱ्या” : मोदींचा…\nनागरिकशास्त्रात शब्द ऐकत आलोय पण अँग्लो इंडियन्सचं आपल्या देशात काय स्थान आहे \nगोळ्या लागूनसुद्धा लढलेल्या आर्मीतल्या श्वानांना ट्रेनिंग असं दिलं जातं….\nहे ही वाच भिडू\nभीतीमुळे मंत्रालयातील केबिन नंबर ६०२ मध्ये बसायला…\nमहाराष्ट्रात घुसून झेंडा फडकावलेल्या कन्नड रक्षण वेदिका…\nबाकी निवडणुकांप्रमाणेच गुजरातच्या निवडणुकीत सुद्धा…\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण \nछत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात फक्त कोश्यारीच पुढे…\nनदाव लॅपिडचे स्टेटमेंट आणि सिनेमे इस्राईलमध्ये सुद्धा…\nNDTV सोडलंय पण आता रवीशकुमार युट्युबवर राडा घालणारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/7045", "date_download": "2022-12-01T13:39:20Z", "digest": "sha1:3G6U33KA2F5VNGNTZL7CGJWUQYJDTYCZ", "length": 10564, "nlines": 136, "source_domain": "dhanlabh.in", "title": "एसबीआय मॅग्नम: ईएसजी निकषांवर आधारित देशातील पहिला फंड – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nएसबीआय मॅग्नम: ईएसजी निकषांवर आधारित देशातील पहिला फंड\nईएसजी निकषांवर आधारित देशातील पहिला फंड बनण्याचा मान एसबीआय म्युच्युअल फंडाला मिळला आहे. नवीन फंडाअंतर्गत ज्या कंपन्या सामाजिक, पर्यावरणविषयक आणि सरकारी धोरणांचे कठोर पालन करतात अशा कंपन्यांचा मिळून पोर्टफोलिओ बनवण्यात येणार आहे. त्यासाठी एसबीआयने आपल्या ‘एसबीआय मॅग्नम इक्विटी फंडाचे’ नाव बदलून ‘एसबीआय मॅग्नम इक्विटी ईएसजी फंड असे ठेवले आहे.\nआर्थिक धोरणांबरोबरच सामाजिक, पर्यावरणविषयक आणि सरकारी धोरणांचे पालन करणे हा यामागचा दृष्टिकोन आहे. ३१ मे रोजी या फंडाचा ‘एयुएम’ २११६ कोटी एव्हढा होता.\nदीर्घकालीन गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने ईएसजी धोरण फायद्याचे ठरणार असल्याचे एसबीआय म्युच्युअल फंडाने म्हटले आहे.\nएसबीआयची नवी कर्ज योजना\nस्वयंसेवी संस्थासाठी महत्वाचे —\nएलआयसीची पॉलिसी आधारशी जोडणे अनिवार्य\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/tag/%E0%A4%93%E0%A4%A2/", "date_download": "2022-12-01T14:36:18Z", "digest": "sha1:XOWA44NWUVLN6JX3RRUYPUQOO22CQYK3", "length": 4890, "nlines": 118, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "ओढ Archives - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nइथे जराशी थांब सखे\nचिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी\nथोडी वाट ती भिजूदे ..\nनकोच आता भार आठवांचा\nनकोच ती अधुरी नाती\nनकोच ती सावली आपुल्यांची\nनकोच त्या अधुऱ्या भेटी\nबरेच उरले हातात त्या\nरिक्त राहिली तरीही नाती\nवेदनेची गोष्ट ती कोणती\n“मनातले सखे कितीदा सांगुनी\nप्रेम तुझ माझे कळलेच का नाही\nहळव्या क्षणांची ती साथ तुझ भेटून\nत्या डोळ्यात तू शोधलेच का नाही\n“न उरल्या कोणत्या भावना\nशेवट असाच होणार होता\nवादळास मार्ग तो कोणता\nत्यास विरोध कोणता होता\nराहिल्या तुटक्या काहीं आठवणी\nत्यास आधार काहीच नव्हता\nकोणताच अर्थ उरला नव्हता\nअसं नाही की तुझी आठवण येत नाही\nपण आता तुझ्या आठवणीत मी रमतही नाही\nसमजावतो या मनास आता पण ते ऐकत नाही\nक्षणभर तरी ते तुला भेटल्या शिवाय राहत नाही\nउगाच भांडत बसत ते माझ्याशी\nआणि तुला बोलल्या शिवाय राहत नाही\nसांग मी काय करू आता माझच मन माझे ऐकत नाही\nशब्दही का भिजून गेले\nहळूच मग ते विरून गेले\nविसरून जाशील मला तू\nकी विसरून जावू तुला मी\nभाव या मनीचे बोलताना\nखरंच न कळले शब्द ही\nवाट ती रुसली माझ्यावरी\nकी वाट ती अबोल तुलाही\nसुकून गेले ते फुलंही\nकधी कधी भास तुझे ते\nउगाच तुला शोधतात सखे\nपण ते मनातल्या मृगजळा सवे\nमला स्वप्नात घेऊन जातात\nहवंय काय या मनाला तरी\nविचारलं मी कित्येक वेळेस\nआणि हे मन मला तेव्हा\nतुझ्याच प्रेमात घेऊन जातात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/category/entertainment/page/22/", "date_download": "2022-12-01T13:15:57Z", "digest": "sha1:FRNCAFJRJ2D5AQNXGYDLK5ZR53TQ4ZI4", "length": 4911, "nlines": 59, "source_domain": "news32daily.com", "title": "ENTERTAINMENT Archives - Page 22 of 22 - ENEWS MARATHI", "raw_content": "\nखूपच हॉ-ट आहे तारक मेहता मालिकेमधील नवीन ‘ अंजली भाभी ‘ तिचे बो- ल्ड फोटोस पाहून थक्क व्हाल\nसुनैना फौजदार ने काही काळाआधीच तारक मेहता का उल्टा चश्‍मा मालिकेमध्ये पदार्पण केले आहे. मालिकेमध्ये …\nभारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या ड्राइवर आणि नोकरदारांना आहे एव्हडा पगार….\nदेशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण आशियातील श्रीमंत व्यक्ती आहेत.अब्जावधी मालमत्तेचे …\nआज एका भागासाठी करोडो घेणारे हे तारक मेहेता का उल्टा चश्मा मधील कलाकार एके काळी करत होते 50,60 रुपये घेऊन काम\n‘तारक मेहता का औलता चश्मा’ शोमध्ये मऊ हत्तीची भूमिका साकारणार्‍या अंबिका रांजणकर यांना पहिल्यांदा पगार …\nतारक मेहता मध्ये वृध्द दिसणाऱ्या चंपक चाचाचे वय आहे फक्त इतके, खूपच तरुण व सुंदर आहे त्यांची पत्नी\nविनोदाबद्दल बोलताना आपल्या डोक्यात सर्वात आधी ‘ तारक मेहता का उल्टा चष्मा ‘ या मालिकेचे …\n‘कौन बनेगा करोडपती’ या शो मध्ये 5 कोटी जिंकलेला सुशील कुमार झाला कंगाल, म्हणाला “शो जिंकल्यानंतर झाला विनाश\nकौन बनेगा करोडपती शोने देशातील अनेकांना करोडपती केले आहे. हा कार्यक्रम दरवर्षी येतो आणि या …\nलॉकडाउन दरम्यान गुपचूप लग्न करणाऱ्या या अभिनेत्रीने दिला एका गोंडस मुलाला जन्म\nलॉकडाउनच्या वेळेमुळे बर्‍याच छोट्या पडद्यावरील कलाकारांना आनंद घेऊन आले आहेत. कुणी लग्नात बांधलेगेले तर कुणीच्या …\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.govnokri.in/iift-results/", "date_download": "2022-12-01T13:11:14Z", "digest": "sha1:RQD2PCZM4ISUVNRRSR5SOEXHKVPZBKAF", "length": 22300, "nlines": 248, "source_domain": "www.govnokri.in", "title": "IIFT Results : IIFT 2021 परीक्षेचा निकाल जाहीर", "raw_content": "\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\nIIFT 2022- IIFT परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर,\nIIFT 2022- IIFT परीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर,\nIIFT Final Answer Key: दीर्घ प्रतीक्षेनंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आयआयएफटी परीक्षेची (IIFT Exam) अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key) जाहीर केली आहे. या परीक्षेत सहभागी झालेले उमेदवार एनटीएची अधिकृत वेबसाइट iift.nta.nic.in वर जाऊन उत्तरतालिका तपासू आणि डाउनलोड करू शकतात. आयआयएफटीच्या अधिकृत वेबसाइटवर देखील उत्तरतालिका उपलब्ध आहे.\nTalathi Bharti -राज्यात 4122 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा\nShikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार\n१७१३० पदांच्या पोलीस भरतीस अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर\nसरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच\nमहाराष्ट्र वन विभागा मार्फत परीक्षेचे वेळापत्रक जाहीर\nMaharashtra SRPF १२०१ पदांची भरती करण्यास मुदतवाढ\nआरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर\nआपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स -येथे पहा\nIIFT अंतिम उत्तरतालिका: अशी करा डाऊनलोड\nखाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन उमेदवार IIFT परीक्षेची अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात.\nसर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट iift.nta.nic.in वर जा.\nआता होमपेजवर दिसणार्‍या IIFT परीक्षेच्या अंतिम उत्तरतालिकेच्या लिंकवर क्लिक करा.\nआता तुमच्या समोर स्क्रीनवर उत्तर की पीडीएफ स्वरूपात दिसेल.\nउत्तरतालिका तपासल्यानंतर डाउनलोड करा आणि भविष्यातील प्रिंट आउट देखील घ्या.\nअधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा\nIIFT answer key 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) आयआयएफटी २०२२ तात्पुरती उत्तरतालिका (provisional answer key) जाहीर केली आहे. या परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइट- iift.nta.nic.in वर जाऊन IIFT उत्तरतालिकेची पीडीएफ डाउनलोड करू शकतात. आयआयएफटी उत्तरतालिका २०२२ (IIFT Answer Key 2022) डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्ड हे लॉगिन क्रेडेंशियल भरावे लागेल.\nआयआयएफटी एनटीए २०२२ (IIFT NTA) ची अधिकृत वेबसाइट iift.nta.nic.in वर जा.\nउमेदवारांना एका नवीन पेजवर पुनर्निर्देशित केले जाईल जेथे उमेदवारांना त्यांचा आयआयएफटी २०२२ (IIFT 2022) अर्ज क्रमांक आणि पासवर्ड भरा.\nअर्ज क्रमांक आणि पासवर्ड भरल्यावर एक नवीन पेज उघडेल\nजेथे उमेदवारांना एनटीए आयआयएफटी ( NTA IIFT) उत्तरतालिकेच्या टॅबवर क्लिक करा\nआयआयएफटी २०२२ तात्पुरती उत्तरतालिका कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसेल.\nअधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा\nIIFT 2021 परीक्षेचा निकाल जाहीर\nIIFT 2021 परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने हा निकाल एजन्सीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला आहे. निकाल पाहण्याची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे…\nनॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) IIFT 2021 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. IIFT MBA 2021 चा निकाल अधिकृत संकेतस्थळ iift.nta.nic.in असे आहे. या संकेतस्थळावर ऑनलाईन मोडमध्ये स्कोअर कार्ड मध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड (आयआयएफटी) परीक्षा मॅनेजमेंट प्रोग्राम्समधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते.\nज्या उमेदवारांनी २४ जानेवारी रोजी परीक्षा दिली होती ते सर्व IIFT 2021 चा निकाल iift.nta.nic.in द्वारे पाहू आणि अपलोड करू शकणार आहेत. आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख आदी माहितीच्या सहाय्याने स्कोअर कार्ड मिळवू शकतात.\nआयआयएफटी 2021 स्कोअर कार्ड: स्कोअर कार्ड कसे डाऊनलोड करावे\n– प्रथम अधिकृत वेबसाइट iift.nta.nic.in वर जा.\n– यानंतर, आयआयएफटी 2021 एनटीए स्कोअरच्या टॅबवर क्लिक करा.\n– नवीन विंडो उघडल्यावर आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.\n– आता आपण आयआयएफटी एमबीए 2021 चे स्कोअर कार्ड डाउनलोड करुन प्रिंटआउट घेऊ शकता.\nआयआयएफटी 2021 निकालाच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.\nQualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) ✅ १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)\n✅बँक जॉब्स (Bank Jobs) ✅सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)\n✅इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) ✅ फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)\n✅सरकारी जॉब्स (Government Jobs) ✅आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)\n✅पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) ✅प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)\n✅मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) ✅MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)\n✅ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) ✅पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)\nDistrict Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nप्रिय दोस्तों, हमारी यही कोशिश रहती है हम आपको हमेशा जॉब संबंधित या अन्य न्यूज के बारे मे सही जानकारी देते रहे| हमारी जानकारी के स्त्रोत ज्यादातर समय सरकारी विभाग कि ऑफिशियल वेबसाईट या फिर बँक अथवा संबंधित विभाग कि ऑफिशियल वेबसाइट अथवा खबरों की वेबसाइट या फिर अखबार होता है| हम आपको अपने लेखों या जाणकारी में संबंधित अधिकृत वेबसाइट कि लिंक भी देते हैं, यह आपक कर्तव्य (दायित्व) है कि आप इनका इस्तेमाल करके वहां से अधिकृत और नयी जानकारी लेते रहे| दोस्तों यदि आधिकारिक वेबसाइट मैं कोई भी बदलाव होता है, तो हम आपको उसकी जानकारी देने की पूरी कोशिश करेंगे, परंतु फिर भी यह आपका दायित्व है कि आप अपनी सुजभूज का इस्तमाल करते हुए दियी गयी जाणकारी को ऑफिशियल(आधिकारीक) वेबसाइट से दि गयी जाणकारी सत्यापित कर ले| ऐसी स्थिति में यदि आप किसी असुविधा या किसीभी स्वरुप मे नुकसान का सामना करते हैं, या कोई विवादास्पद स्थिती निर्माण होती है तो उसके जिम्मेदार हम नहीं होंगे| इसी लिये इस वेबसाईट का उपयोग अपने पुरे विवेकसे हि करे|\nयदि आप किसी भी आर्टिकल से संबंधित परेशानी पा रहे हैं ,तो आप हमारे कमेंट बॉक्स में जाकर कमेंट कर सकते हैं| हम आपकी मदद करने की कोशिश जरूर करेंगे या हमें [email protected] इस इमेल संपर्क करे.\nआपल्या जिल्ह्यातील जॉब्स शोधा\nWhatsApp ला जॉईन व्हा\nPractice Paper – महत्वाचे संभाव्य प्रश्नसंच\nसरकारी नोकरी व्हाट्सअप्प अपडेट्स\nसरकारी नोकरीचे सर्व अपडेट्स रोज व्हाट्सअँप वर मिळवा \n✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा\nआपल्या जिल्हातील जॉब्स पहा\nशैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://www.srtmun.ac.in/mr/about-srtmun/mission-and-vision.html", "date_download": "2022-12-01T12:31:23Z", "digest": "sha1:ZMMUYQDRCMPM4TVCCKRB66FD5EZF3Z2F", "length": 9427, "nlines": 192, "source_domain": "www.srtmun.ac.in", "title": "ध्येय आणि दृष्टीकोन", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भारत\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता\nनॅक पुर्नमुल्यांकन \"ब++\" दर्जा CGPA 2.96\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nशैक्षणिक कार्यक्रम / संस्था\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक (मान्यता ) विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nएनआयआरएफ व एआरआयआयए (स्वारातीमवि)\nवित्त व लेखा विभाग\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nकॉपीराइट © 2020 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00754.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.nationalindianews.in/world/advocacy/writer-siddharth-ramu/?lang=mr", "date_download": "2022-12-01T13:22:57Z", "digest": "sha1:JDFE7K4TQNU3N2P2PV4JW24F5BYR6UJD", "length": 27892, "nlines": 225, "source_domain": "www.nationalindianews.in", "title": "आजच्या युगातील गुन्हेगार, बलात्कारी, दंगलीचा नायक म्हणून उच्च पदांवर कब्जा केला - राष्ट्रीय भारत बातम्या", "raw_content": "\nजेव्हा हे मुस्लिमांकडे येते तेव्हा पोलिस आनंदाने सहमत असतात ...\nविजय Dashami खरे नाव “अशोक विजयदशमीR...\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, संपूर्ण इतिहास समजून घ्या.\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत ...\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता होईल.\nजयंती विशेष: बहुजन क्रांतीचे संत बाबा गाडगे ...\nरामदेव हा चीनचा व्यवसाय मित्र आहे \nParinirvan दिवस ( 28 नोव्हेंबर 1890) स्वदेशी भारतातील ...\nरिअल “महिला दिन, शिक्षक दिनाच्या” ...\nएका महिन्यात नऊ स्वच्छता कामगार दिल्लीत..\nछत्तीसगडमध्ये सतनामी समाज का संतापला आहे ...\nअधिक जाणून घ्या 25 वयाच्या वयात बिरस सुपरहिरो कसा झाला ...\nबहुजन मुले मजुरी आणि निरक्षरतेच्या शिखरावर...\nबलात्कार हा मुद्दा आहे 'मीडियाचे लोक.. व्वा तुम्ही काय म्हणता’\nजात म्हणजे जात नाही - हरियाणाच्या पानिपतमध्ये बहुजन युवकाचा तलवारीने कापलेला हात…\nरामासामी पेरियार आणि डॉ.. आंबेडकरांच्या पुस्तकांवरील बंदीविरोधात ललायसिंह यादव यांच्या संघर्षाची गाथा- नक्की वाचा\nआजच्या युगातील गुन्हेगार, बलात्कारी, दंगलीचा नायक म्हणून उच्च पदांवर कब्जा केला\nहातरस प्रकरण दडपण्याचे षड्यंत्र,वकिलाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nडॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nडॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nऑगस्ट 15, 2022 भारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nऑगस्ट 15, 2022 अस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nएप्रिल 11, 2022 त्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nमार्च 9, 2022 प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nफेब्रुवारी 28, 2022 डॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nफेब्रुवारी 28, 2022 डॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nफेब्रुवारी 13, 2022 हिजाब वाद, हिजाब वाद\nजानेवारी 26, 2022 माध्यमांवर आणि न्यायव्यवस्थेवर उच्चवर्णीयांचे वर्चस्व हा राष्ट्र उभारणीतील सर्वात मोठा अडथळा बनला आहे.\nजानेवारी 25, 2022 एथनोक्रसी भारताच्या लोकशाहीवर आक्रमण करत आहे\nजानेवारी 11, 2022 सम्राट अशोकाचा अपमान राष्ट्रासाठी घातक आहे\nडिसेंबर 26, 2021 आंबेडकरांच्या मनुस्मृतीचे दहन डॉ: जाचक ऑर्डरचा पाया हलवत आहे\nडिसेंबर 18, 2021 कलिंग फाउंडेशनने डॉ मनीषा बांगर यांना पद्म पुरस्कारांसाठी नामांकित केले, ती हिपॅटायटीस मुक्त भारत आणि सर्वांसाठी आरोग्याची आवाज आणि योद्धा आहे\nडिसेंबर 10, 2021 पद्म पुरस्कार आणि बहुजन – सखोल नजरेवर\nडिसेंबर 5, 2021 पद्म पुरस्कार | तेलंगणातून असंतोषाचे आवाज उठले\nनोव्हेंबर 16, 2021 डॉ. मनीषा बांगर यांना पद्मश्री पुरस्कारासाठी राष्ट्रीय ओबीसी संघटनांची स्थापना\nनोव्हेंबर 15, 2021 बिरसा मुंडा यांना समर्पित ही रचना\nनोव्हेंबर 10, 2021 ओबीसी संघटनांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी केलेल्या विशेष प्रयत्नांसाठी डॉ. मनीषा बांगर यांना पद्मश्रीसाठी नामांकित केले\nसप्टेंबर 22, 2021 पा रणजीतच्या चित्रपटातील स्त्री पात्रांचे चित्रण\nसप्टेंबर 22, 2021 कर्णन यांनी गंभीर सिनेमासाठी एक बेंचमार्क सेट केला आहे\nसप्टेंबर 22, 2021 ओबीसी प्रतिनिधीत्व त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात असावे\nसप्टेंबर 17, 2021 ई. व्ही. रामासामी पेरियार जयंती विशेष : आम्ही जाणून काय पेरियार\nघर आंतरराष्ट्रीय पुरस्कार आजच्या युगातील गुन्हेगार, बलात्कारी, दंगलीचा नायक म्हणून उच्च पदांवर कब्जा केला\nपुरस्कार - पर्यावरण - हिंदी - मानवी हक्क - राजकीय - सामाजिक - सप्टेंबर 3, 2021\nआजच्या युगातील गुन्हेगार, बलात्कारी, दंगलीचा नायक म्हणून उच्च पदांवर कब्जा केला\nराष्ट्रीय भारत बातम्या सप्टेंबर 3, 2021\n0 864 3 दुसरा वाचन\nवर सामायिक करा फेसबुक\nवर सामायिक करा ट्विटर\nआज देशद्रोही सारखे, आज देशद्रोही सारखे, आज देशद्रोही सारखे, तसे, असुर-राक्षस-राक्षसी ही संज्ञा देखील तयार केली गेली. त्याच्या काळातील सर्वोत्तम लोकांना खलनायक म्हटले जात असे., असुर आणि राक्षस-राक्षस घोषित करण्याची प्रदीर्घ प्रक्रिया आहे. त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणजे आजचे सर्वोत्तम लोक देशद्रोही आहेत, समाजविरोधी, समाजविरोधी,नक्सली और माओवादी ठहराना और इस युग के सबसे बदत्तर इंसानों को नायक या महानायक बनाना\nइतिहास के हर युग में उस युग के सबसे बेहतरीन इंसानों को खलनायक के रूप में उस युग की अन्यायी शक्तियों ने प्रस्तुत किया जैसे आज के युग के सबसे बेतरीन इंसानों को देशद्रोही, समाज के लिए खतरनाक, नक्सली , माओवादी और आतंकी ठहराया जा रहा है जैसे आज के युग के सबसे बेतरीन इंसानों को देशद्रोही, समाज के लिए खतरनाक, नक्सली , माओवादी और आतंकी ठहराया जा रहा है इनमें कुछ मारे जा चुके हैं, कुछ जेलों में है और कुछ पर गिरफ्तारी की तलवार लटक रही है और कुछ जमानत पर बाहर हैं इनमें कुछ मारे जा चुके हैं, कुछ जेलों में है और कुछ पर गिरफ्तारी की तलवार लटक रही है और कुछ जमानत पर बाहर हैं इसमें भीमा कोरेगांव केस के 15 लोग भी शामिल हैं, जिनमें अधिकांश जेल में है इसमें भीमा कोरेगांव केस के 15 लोग भी शामिल हैं, जिनमें अधिकांश जेल में है जिसमें से एक फादर स्टेन स्वामी की संस्थागत हत्या कर दी गई\nजो लोग यह मानते हैं कि ये लोग आज के युग के सबसे बेहतर इंसानों में हैं, उन्हें भी शायद यह स्वीकार करने में दिक्कत हो कि जिन्हें वेदो, पुराणों और महाकाव्यों में असुर कहा गया है, वे लोग अपने युग के सबसे बेहतर इंसान थे, चाहे वे वेदों के असुर हों, मार्कण्डयपुराण या दुर्गा सप्तसती के महिसाषुर, विष्णु पुराण के हिरण्यकशिपु या महाबलि आज के युग की सोनी सूरी जैसी महिला को ही उस उस युग में होलिका या ताड़का ठहराया गया था आज के युग की सोनी सूरी जैसी महिला को ही उस उस युग में होलिका या ताड़का ठहराया गया था असुरों और राक्षस-राक्षसी के बरक्स जिन्हें देवता बताया गया है, वे सभी अन्यायी चरित्र के हैं असुरों और राक्षस-राक्षसी के बरक्स जिन्हें देवता बताया गया है, वे सभी अन्यायी चरित्र के हैं जिन्होंने छल से असुरों या राक्षसों की हत्या की जिन्होंने छल से असुरों या राक्षसों की हत्या की चाहे वह इंद्र हो, विष्णु या दुर्गा चाहे वह इंद्र हो, विष्णु या दुर्गा इंद्र के छली और व्यभिचारी चरित्र से सभी परिचित है इंद्र के छली और व्यभिचारी चरित्र से सभी परिचित है विष्णु ने छल से वामन के रूप में महाबलि को ठगा और हिरण्याकश्यपु की हत्या की विष्णु ने छल से वामन के रूप में महाबलि को ठगा और हिरण्याकश्यपु की हत्या की विष्णु के अवतार के रूप में राम ने शंबूक की हत्या की\nवैसे ही आज भी अपराधी, हत्यारे, बलात्कारी, दंगे कराने वाले और नरसंहार कराने वाले नायक के रूप में शीर्ष पदों पर विराजमान हैंसबसे दुखद यह है कि कुछ प्रगतिशील व्यक्ति और संगठन भी, आज के समय में देशद्रोही, नक्सली और माओवादी ठहराए जा रहे लोगों को न्याय के लिए लड़ने वाले बेहतर इंसानों का दर्जा दते हैं, जो की ठीक भी है, उनमें से भी बहुत सारे लोग भारतीय अतीत के सबसे बेहतर इंसानों को असुर और राक्षस-राक्षसी मानते हैं \nलेखक और वरिष्ठ पत्रकार\nवर सामायिक करा फेसबुक\nवर सामायिक करा ट्विटर\nमागील लेख हातरस प्रकरण दडपण्याचे षड्यंत्र,वकिलाला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या\nपुढील लेख रामासामी पेरियार आणि डॉ.. आंबेडकरांच्या पुस्तकांवरील बंदीविरोधात ललायसिंह यादव यांच्या संघर्षाची गाथा- नक्की वाचा\nनॅशनल इंडिया न्यूज द्वारे अधिक\nआजच्या युगातील गुन्हेगार, बलात्कारी, दंगलीचा नायक म्हणून उच्च पदांवर कब्जा केला\nभीमा-कोरेगाव प्रकरण आताः भीमा-कोरेगाव डिजिटल कट रचला प्रकरण’ सांगितले पाहिजे\nहिंदू कोड बिल- ब्राह्मणवादी पितृसत्ताच्या तावडीतून स्त्रियांना मुक्तीचे विधेयक.\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nत्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nडॉ आंबेडकरांचे भारतातील मुस्लिमांचे विश्लेषण\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nसरस्वती विद्या मंदिरात अनुसूचित जाती समाजातील मुलाची हत्या…\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nत्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nप्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती – प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती “प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये आधुनिक विज्ञान शोधण्यासाठी कोविड महामारीमध्ये स्यूडो-सायन्सची प्रगती”\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\nभारतीय लोकांच्या मनापासून, सम्राट अशोक अतिशय हुशारीने आणि हुशारीने होते …\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता मोठी कारवाई केली जाईल\nजयंती विशेष: संत बाबा गाडगे हे बहुजन क्रांतीचे सूरमा होते\nभारताच्या आरोग्य आणि अन्न प्रणाली, रिफ्लेक्शन आणि रिअॅलिटी चेकचे पुनरावलोकन करा\nअस्पृश्यता आणि जातिभेदाची सर्रास प्रकरणे\nत्याचं नाव म्हणायला ज्योती होतं, पण तो ज्वालामुखी होता…\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nएनआयएन (राष्ट्रीय भारत बातम्या) भारतातील त्या कोट्या-सुविधा वंचितांचा आवाज आहे, शतकानुशतके लोकशाही समाजात जगण्याचे स्वप्न अद्याप अपूर्ण आहेत .\n. कॉपीराइट 2020 - राष्ट्रीय भारत बातम्या | रचना व विकसित निर्मिती\nकर्णन चित्रपटाचा बहुजन आढावा\nशिवाजी महाराज – बहुजनांचा उपकारकर्ता\nसचिन पलट कॉंग्रेसमध्ये परतले, कामगारांमध्ये आनंदाची लाट\nBitkoyn चलन सायबर खंडणी\nविजय Dashami खरे नाव “अशोक DussehraNew” आहे. हे लक्षात घ्या सम्राट अशोकाच्या लपलेली इतिहास\n9 ऑगस्ट मध्ये जागतिक Mulnivsi दिवस, इतिहास विचार\nजगदेव प्रसाद कुशवाह बहुजन क्रांतिकारक आहेत\nजय भीमा बोलण्यावरही पोलिस कठोर,आता मोठी कारवाई केली जाईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathisky.com/category/festival/", "date_download": "2022-12-01T14:39:08Z", "digest": "sha1:TBGXWC3STG5XIE3QHNFNFLU4EUU65FZC", "length": 3764, "nlines": 71, "source_domain": "marathisky.com", "title": "Festival Archives - मराठी स्काइ", "raw_content": "\nPateti festival information in Marathi : नमस्कार मित्रांनो, या लेखात पतेती बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत, पतेती हा पारशी लोकांचा सण …\nस्वातंत्र्यदिनाचा इतिहास काय आहे\nIndependence Day Information In Marathi – आपल्या भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले. म्हणून आपण भारताचा स्वातंत्र्य दिन हा …\nनागपंचमीचे महत्व काय आहे\nNag Panchami Information In Marathi – आपल्या भारतात अनेक सण आपण दरवर्षी साजरा करत असतो, त्यापैकीच एक म्हणजेच नागपंचमी हा …\nवटपौर्णिमेची संपूर्ण माहिती Vat Purnima Information In Marathi\nVat Purnima Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात वटपौर्णिमा बद्दल आपण माहिती पाहणार आहोत, वटपौर्णिमा याला वाट …\nAkshaya Tritiya Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखात अक्षय तृतीय बद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत. अक्षय …\nGudipadawa Information In Marathi Gudipadawa हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. मित्रानो Gudipadawa हा सण maharastra तर नव्हेच तर संपूर्ण भारतात …\nस्क्वॅश खेळाची संपूर्ण माहिती Squash Game Information in Marathi\nअलेस्सांद्रो व्होल्टा यांचे जीवनचरित्र Alessandro Volta Information in Marathi\nकांद्याची संपूर्ण माहिती Onion Information in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B9/", "date_download": "2022-12-01T13:00:06Z", "digest": "sha1:7IXSDL3DER2WNUBLQRJHYOWSGBB6UBC6", "length": 6920, "nlines": 55, "source_domain": "marathitimes.in", "title": "उद्या सकाळी डोळे उघडताच होईल मोठा चमत्कार. कुंभ आणि तुळ साडेसाती आणि दरिद्री सर्वकाही संपेल. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nउद्या सकाळी डोळे उघडताच होईल मोठा चमत्कार. कुंभ आणि तुळ साडेसाती आणि दरिद्री सर्वकाही संपेल.\nकुंभ आणि तुळ राशी उद्या सकाळी डोळे उघडताच होईल चमत्कार साडेसाती आणि सर्व समस्या त्यांच्या संपनार. माणसाच्या आयुष्यातील परिस्थिती काळानुसार बदलत असते.\nज्योतिषशास्त्रानुसार रोज ग्रह नक्षत्राच्या स्थितीत बरेच बदल होत असतात. त्यानुसार एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात सुख आणि दुःख सहन कराव लागते.\nया जगात प्रत्येक लोकांचे राशिचक्र भिन्न असतात. आणि ग्रह नक्षत्राची बदलती हालचाल देखील सर्व लोकांच्या जीवनावर भिन्न प्रभाव पाडते. ग्रहांच्या शुभ व अशुभ स्थानानुसार माणसाला आपल्या जीवनात फळ मिळते.\nकुंभ राशी- प्रभावशाली लोकांशी संपर्क साधला जाऊ शकतो. ज्याचा चांगला फायदा होईल भविष्यात संमिश्र परिणाम मिळेल. नशीब तुमच्या बाजूने असणार बहुतेक जुनी कामे खूप रखडली जात असतील तर ती पूर्ण होतील.\nकामाच्या ठिकाणी तुमचे चांगले कौतुक होईल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असेल. आपण आपल्या गोड आवाजाने अनेकांची मन जिंकू शकणार. प्रेम आयुष्य अनुकूल राहील. तुमचे नाते अधिक दृढ होतील.\nतूळ राशी- विवाहित मुलं आपल्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा प्रयत्न करतील. आपल्याला आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवावा लागेल. आपण आपली सर्व कामे स्वतः पूर्ण करतात.\nकामाचे वातावरण चांगले राहील जर तुम्ही एखाद्याला कर्ज दिलेला असेल तर ते पैसे परत भेटू शकतात. तुम्हाला मित्रांचे चांगले सहकार्य मिळेल.\nतुम्ही व्यवसायात नवीन कोणतेही तंत्रज्ञान वापरू शकतात. ज्याचा तुम्हाला भविष्यात चांगला फायदा होईल. काही लोक तुमच्या चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात.\nम्हणून सावधगिरी बाळगा इतरांच्या असल्याचे पालन करून कुठेही पैसे गुंतवणूक करू नका. आणि आता तुम्हाला खूप नुकसान सहन करावं लागेल.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A6/", "date_download": "2022-12-01T13:01:31Z", "digest": "sha1:BBXWVUHQYP5CENE5WQ7CHUJ727PT7F5S", "length": 7078, "nlines": 83, "source_domain": "navakal.in", "title": "आयसीसीचे माजी अंपायर असद रऊफ यांचे निधन - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nआयसीसीचे माजी अंपायर असद रऊफ यांचे निधन\nमुंबई – आयसीसीचे माजी अंपायर आणि पाकिस्तानचे प्रथम श्रेणी क्रिकेटपटू असद रऊफ यांचं निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूची माहिती भाऊ ताहिर रौफ यांनी दिली. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ते लाहोरमधील दुकान बंद करून ते घरी परतत होते, तेव्हाच त्यांच्या छातीत दुखू लागले, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.\nबीसीसीआयने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये अंपायरिंगवर बंदी घातल्यानंतर असद रऊफ लाहोरच्या लांडा बाजारात कपड्यांचे आणि शूजचे सेकंडहँड दुकान चालवत होते.असद रऊफ यांची अंपायरिंग कारकीर्द २००० ते २०१३ अशी होती.ते आयसीसीच्या एलिट अंपायरिंग पॅनेलचे सदस्यही होते.रऊफ यांचा अंपायर म्हणून प्रवास १९९८ मध्येच सुरू झाला.पण २००० साली पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यातून तो प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ते मैदानावर उतरले.\nत्यानंतर ४ वर्षांनंतर म्हणजेच २००४ मध्ये आयसीसीने त्यांटा आंतरराष्ट्रीय पॅनेलमध्ये समावेश केला.सर्व काही सुरळीत सुरू असताना २०१३ मध्ये त्याच्यावर आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाला होता आणि इथेच त्यांच्या कारकिर्दीने यू-टर्न घेतला.आयसीसी अंपायरमधून तो मुंबई पोलिसांना वॉन्टेड आरोपी बनला.फिक्सिंगचा आरोप झाल्यानंतर रऊफ यांनी आयपीएलच्या मध्यावर भारत सोडला.यानंतर त्याच वर्षी आयपीएलनंतर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही त्यांना वगळला आले.२०१६ मध्ये बीसीसीआयने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवून ५ वर्षांची बंदी घातली होती\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nPrevPreviousनवापूर आणि विसरवाडीतील जनावरांचा बाजार बंद आदेश\nNextमराठा समाजा विषयीचे वक्तव्य भोवले पोलिस निरीक्षक किरणकुमार निलंबीतNext\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00755.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/t20-world-cup-2021/", "date_download": "2022-12-01T14:36:36Z", "digest": "sha1:DFFNIXZ2UCBQU6UOKTFYRCT7Y2OGSM3S", "length": 3243, "nlines": 57, "source_domain": "kokanshakti.com", "title": "T20 World Cup 2021 ✒ Kokanshakti", "raw_content": "\nLive TV शोमध्ये शोएब अख्तरचा अपमान… शो अर्ध्यावरच सोडला\nपाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पाकिस्तानी चॅनल पीटीव्ही स्पोर्ट्सच्या लाइव्ह शोदरम्यान भडकला आणि तो शो मध्येच सोडून गेला. शोएब अख्तरसोबत या शोमध्ये वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज...\nT20 World Cup 2021: टीम इंडियाला नवी जर्सी, पाहा फोटो\nमुंबई: टी 20 वर्ल्ड कप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवपलं आहे. UAE मध्ये टी 20 वर्ल्ड कपचे सामने खेळवले जाणार आहेत. त्याआधी टीम इंडियाला नवीन जर्सी...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A5%A8%E0%A5%AC-%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A8-%E0%A5%AF%E0%A5%AF-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T14:06:54Z", "digest": "sha1:WNNFP6OCP6KPF6TBSJOSBLN3UM4QPJZ7", "length": 8617, "nlines": 55, "source_domain": "marathitimes.in", "title": "२६ मे २०२२- ९९ वर्षांनी महासंयोग अपरा एकादशी पासून या ४ राशी सोन्याच्या गादीवर बसणार. – मराठी टाइम्स", "raw_content": "\n२६ मे २०२२- ९९ वर्षांनी महासंयोग अपरा एकादशी पासून या ४ राशी सोन्याच्या गादीवर बसणार.\nमित्रांनो २६ मे रोजी अपरा एकादशी आहे. या एकादशीचे उपवास व्रत केल्याने चंद्राचा अशूभ प्रभाव टाळता येतो. हेच कारण आहे की एकादशी व्रताचे पूजन केल्याने भगवान विष्णूची पूजा केल्याने माणूस नेहमी सुखी राहतो. अपरा एकादशीचे सांगायच झाल तर हे व्रत केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात. आणि त्याच्या प्रभावाने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला ही शांती मिळते.\nया अपरा एकादशी चा महिमा खुद्द भगवान शिव विष्णूने पांडवांना सांगितला आहे. या एकादशीच्या प्रभावाने ब्रह्महत्येचे स्त्रीचा अवमान करणे, खोटे बोलणे, खोटी साक्ष देणे या सर्व महा पापांचा नाश होतो. त्यामुळे या एकादशीला भगवान श्रीविष्णूची पूजा केली जाते.\nया एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य कधी भूत योनीत जन्म घेत नाही. एकादशीच्या दिवशी गंगेत जाऊन किंवा त्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी ही गंगेचे पाणी आणून स्नान करावं. आपले बाहेर जाणं शक्य नसल्यास गंगा स्नानासाठी घरी गंगाजल आणाव.\nआंघोळीच्या पाण्यात थोडासा गंगाजल टाकून स्नान करावा आणि त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी. आणि तुळशीचे पान त्यांना अर्पण कराव. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये म्हणून त्या दिवशी तुळशीचे पाणे न तोडता आधीच तोडून ठेवावीत.\nआणि ती तुळशीची पानं भगवान विष्णूंना अर्पण करावी. यावेळी अपरा एकादशी २५ मे ला सकाळी १०:३४ पासून सुरू होईल आणि २६ मे ला सकाळी १०:५६ पर्यंत चालेल. अपरा एकादशीच्या दिवशी म्हणजेच २६ मे ला सर्व तीर्थी सिद्धि योग तयार होत आहे. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न असणार आहेत.\nआई लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या कृपेने काही विशेष राशी आहेत. ज्यांचे भाग्य चमकणार आहे. त्यांना मोठा फायदा होणार आहे आणि अमाप संपत्ती प्राप्त होणार आहे. त्यांच्या जीवनात संपत्ती माण सन्मान सर्व काही असेल. त्याचा अनेकांना फायदा होताना दिसेल. उत्पन्नाचे साधन वाढू शकतील.\nआपण ज्या ४ राशींविषयी बोलत आहोत त्या आहेत- मकर, मीन, मेष, कुंभ.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.naukrikendra.in/2021/10/mpsc-rajyaseva-exam-2022.html", "date_download": "2022-12-01T14:04:43Z", "digest": "sha1:7PXAXCC2KM7GNJVM5W5I75YEU2GXP2NS", "length": 12959, "nlines": 231, "source_domain": "www.naukrikendra.in", "title": "MPSC Rajyaseva Exam 2021: महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा 2022 - Naukri kendra", "raw_content": "\nJoin Whatsapp Group : जॉईन व्हाट्सएप ग्रुप\nMPSC Rajyaseva Exam 2021: महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा 2022\n(MPSC) महाराष्ट्र राज्यसेवा मार्फत पूर्व परीक्षा 2022/मुख्य परीक्षा 2022 ची जाहिरात प्रसिध्द\nMPSC Rajyaseva Exam 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 290+ पदांसाठी भरती 2021-22 जाहीर झाली आहे. ही भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा 2022 व महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुख्य परीक्षा 2022 मार्फत उप उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधिक्षक, सहायक राज्य कर आयुक्त इ. पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने शेवट तारखेच्या आत अर्ज करावा. MPSC मार्फत परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. पूर्व परीक्षा- 02 जानेवारी 2022/ मुख्य परीक्षा- 07, 08 & 09 मे 2022 या तारखांना महाराष्ट्रातील 37 केंद्रावर परीक्षा होईल शेवट तारखेच्या आत अर्ज करावा. MPSC भरती 2022/ महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा 2022.\nविभागाचे नाव- महाराष्ट्र राज्य सेवा आयोग\nपदाचे नाव/ शैक्षणिक पात्रता/पदसंख्या-\n1) उप जिल्हाधिकारी, गट-अ- 12 जागा\n2) पोलीस उप अधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त,\n3) सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ- 16 जागा\n4) गट विकास अधिकारी व तस्यम पदे,\n5) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा,\n55% गुण घेऊन B.Com अथवा\n6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ- 04 जागा\nअभियांत्रिकी पदवी/ तंत्रज्ञान पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी\n7) सहायक कामगार आयुक्त,\n8) उपशिक्षणाधिकारी व तस्यम पदे,\nमहाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब- 25 जागा\n9) कक्ष अधिकारी, गट-ब- 39 जागा\n10) सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी,\nभौतिकशास्त्र व गणित, विज्ञान/ अभियांत्रिकी पदवी\n11) सहायक गटविकास अधिकारी, व तस्यम पदे,\n12) सहायक निबंधक सहकारी संस्था,\n13) उप अधीक्षक, भूमि अभिलेख,\n14) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,\n15) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क,\n16) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता\nमार्गदर्शन अधिकारी, गट-ब-16 जागा\n17) सरकारी कामगार अधिकारी,\nएकूण पदे- २९० जागा\nवयाची अट- 19 ते 38 वर्षापर्यंत\n(मागासवर्गीय- 5 वर्षे सूट)\nअर्ज करण्याची शेवट तारीख-\nपूर्व परीक्षा 2022 तारीख- 02 जानेवारी 2022\nमुख्य परीक्षा 2022 तारीख- 7/8/9 मे 2022\nफी- अमागासवर्गीय- 544रु. (मागासवर्गीय- 344रु.)\nटीप: कृपय खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचा\nमहाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल भरती 2022: Maharashtra SRPF Bharti 2022\nMaharashtra ZP Mega Bharti 2022: महाराष्ट्र जिल्हा परिषद मेगा भरती\nभारतीय प्रादेशिक सेना भरती\nमहिला बालविकास विभाग भरती\nरयत शिक्षण संस्था भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-75/", "date_download": "2022-12-01T14:34:17Z", "digest": "sha1:MY3Y45K56MCUGEOLQZEQFLT76AHEG533", "length": 5142, "nlines": 118, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "योगियाचा राजा कैलासवासी - संत सेना महाराज अभंग - ७५ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nयोगियाचा राजा कैलासवासी – संत सेना महाराज अभंग – ७५\nयोगियाचा राजा कैलासवासी – संत सेना महाराज अभंग – ७५\nयोगियाचा राजा कैलासवासी गे माये\nगाती नारद तुंबर पुढे बसवा आहे ॥१॥\nगळां रुंडमाळा वासुकीचें भूषण \nअंगी भस्माचें लेपन ॥२॥\nवास अंगीं गिरिजा देवी जटा गंगा वाहे\nभोंवतें गण गंधर्व जोडोनि पाणि उभे राहे ॥३॥\nसेना म्हणे जेणे भाळी चंद्र धरियेला \nनमस्कार माझा तया आदि नाथाला ॥४॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nयोगियाचा राजा कैलासवासी – संत सेना महाराज अभंग – ७५\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00756.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mr.hymicrofiber.com/super-absorbent-microfiber-shower-cap-product/", "date_download": "2022-12-01T13:34:48Z", "digest": "sha1:YF3MNCROITHEVGCA4BXIWF2MK524MZQQ", "length": 12727, "nlines": 227, "source_domain": "mr.hymicrofiber.com", "title": "घाऊक सुपर शोषक मायक्रोफायबर शॉवर कॅप निर्मिती आणि कारखाना |हुआनयांग टेक्सटाइल", "raw_content": "\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nसिंगल साइड ट्विस्ट लूप मायक्रोफायबर टॉवेल\nएजलेस कोब्रा मायक्रोफायबर टॉवेल\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nमल्टीफंक्शनल हाय/लो पाइल्स टॉवेल\nमायक्रोफायबर वॅफल पॅटर्न गोल्फ टॉवेल\nमायक्रोफायबर स्पोर्ट्स जिम ट्रॅव्हल क्लॉथ\nपुरुषांचा रॅप टॉवेल शॉवर\nक्विक-ड्राय मायक्रोफायबर अॅडल्ट बाथ टॉवेल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसुपर शोषक मायक्रोफायबर शॉवर कॅप\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nसिंगल साइड ट्विस्ट लूप मायक्रोफायबर टॉवेल\nएजलेस कोब्रा मायक्रोफायबर टॉवेल\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nमल्टीफंक्शनल हाय/लो पाइल्स टॉवेल\nमायक्रोफायबर वॅफल पॅटर्न गोल्फ टॉवेल\nमायक्रोफायबर स्पोर्ट्स जिम ट्रॅव्हल क्लॉथ\nपुरुषांचा रॅप टॉवेल शॉवर\nक्विक-ड्राय मायक्रोफायबर अॅडल्ट बाथ टॉवेल\nउत्पादनाचे वर्णन: केस वाळवण्याच्या टोप्या बनविल्या जातात ...\nवर्णन साहित्य: मायक्रोफायबर(८०% पॉलिस्टर+२...\nवर्णन साहित्य: मायक्रोफायबर मिश्रण: 80% pol...\nवर्णन साहित्य: मायक्रोफायबर मिश्रण: 80% पोल...\nउत्पादनाचे वर्णन: धाररहित मायक्रोफायबर क्ल...\nसुपर शोषक मायक्रोफायबर शॉवर कॅप\nसाहित्य: 80% पॉलिस्टर 20% पोयामाइड\nवापरा: होम आणि स्पा\nकेस वाळवण्याच्या टोप्या मायक्रोफायबर टॉवेलने बनविल्या जातात;त्यात मजबूत पाणी शोषण आहे, केस गमावत नाहीत, मऊ, सौम्य आणि कोरडे, केसांचे संरक्षण करू शकतात, दुखापत नाही;हे वापरण्यास देखील सोयीचे आहे;हे धुणे देखील सोपे आहे, तुम्ही मशिन वॉश आणि हँड वॉश करू शकता. निवडण्यासाठी विविध रंग आणि आकार आहेत, कृपया तुम्हाला अनुकूल असलेला आकार आणि तुम्हाला आवडणारा रंग निवडा.तुम्हाला मायक्रोफायबर हेअर ड्रायर कॅप्समध्ये स्वारस्य असल्यास, तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आम्ही कधीही तुमच्या सेवेत असू.\nकेसांची काळजी घेण्याच्या टिप्स\nमायक्रोफायबर कोरड्या केसांची टोपी:\nहाय टेंपरेचर हेअर ड्रायरने केस फुंकल्याने केसांमधील ओलावा आणि तेल सहज निघून जाईल, ज्यामुळे केस कोरडे आणि कुरकुरीत होतील.बहुतेक पाणी शोषण्यासाठी प्रथम मायक्रोफायबर हेअर ड्रायर वापरा आणि नंतर केसांचे नुकसान कमी करण्यासाठी थंड हवेने केस सुकविण्यासाठी हेअर ड्रायर वापरा;\nमायक्रोफायबर हेअर ड्रायर कॅपच्या तपशीलांचे स्पष्टीकरण;\nमजबूत बकल रस्सी डिझाइन आहे;एक सूक्ष्म हेमिंग कारागिरी आहे;मऊ स्पर्श आहे.\nओले केस घेऊन झोपल्याने केसांची गुणवत्ता खराब होते आणि केस गळतात.पांढरे केस वाढणे सोपे आहे.त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी केस धुतल्यानंतर शक्य तितक्या लवकर हेअर ड्रायरने केस सुकवावेत.\nमायक्रोफायबर कोरड्या केसांची टोपी कशी वापरावी:\nपहिल्या चरणात, तोंड खाली करा, केसांना नैसर्गिकरीत्या झडू द्या आणि केसांना आतून गुंडाळण्यासाठी मायक्रोफायबर हेयर ड्रायर कॅप घाला.दुस-या पायरीमध्ये, मायक्रोफायबर हेअर ड्रायर कॅपसह केसांना काही वेळा वळवा आणि घट्ट करा आणि मध्यभागी डोक्याच्या मागच्या बाजूला ओढा.तिसर्‍या चरणात, दुसरा हात खाली पडण्यासाठी समोरच्या बाजूच्या गार्डला पकडतो, स्क्रॅम्बल आणि मागील लवचिक बँडला बकल करतो आणि आकार समायोजित करतो.\nमागील: मायक्रोफायबर स्पोर्ट्स जिम ट्रॅव्हल क्लॉथ\nपुढे: निवड पुरुष ओघ टॉवेल शॉवर\nउन्हाळी Fouta बीच बाथ गोल टॉवेल\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nहॉट सेल बेस्ट-सेलिंग मायक्रोफायबर मेकअप रिमूव्हर...\nक्विक-ड्राय मायक्रोफायबर अॅडल्ट बाथ टॉवेल कस्टम से...\nनिवड पुरुष ओघ टॉवेल शॉवर\nकार साफ करणारे मायक्रोफायबर कापड\nघरगुती स्वच्छता मायक्रोफायबर कापड\nआमच्याशी संपर्क साधा:+८६ १३५८२१२४८६४\n© कॉपीराइट 20102022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/hiware-bazar-information-in-marathi/", "date_download": "2022-12-01T12:30:22Z", "digest": "sha1:YI32K5F2L7XP62BNNW4XRV53IQXMNBNM", "length": 8716, "nlines": 103, "source_domain": "m4marathi.com", "title": "पाण्याच्या योग्य नियोजनाने केली दुष्काळावर मात…. – m4marathi", "raw_content": "\nपाण्याच्या योग्य नियोजनाने केली दुष्काळावर मात….\nपावसाचे प्रमाण कमी-अधिक झाले की शेतीव्यवसायावर लगेच त्याचा परिणाम जाणवतो. गेल्या वर्षी राज्यात झालेल्या अत्यल्प पावसामुळे भीषण दुष्काळाला राज्याला तोंड द्यावे लागले. आता पावसाळा सुरु आहे. एकंदरीत राज्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक वाटत असले तरीही बऱ्याच ठिकाणी आजही समाधानकारक पाऊस झाला असे म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीतही शेतीव्यवसायाला नवसंजीवनी कशी द्यावी असा प्रश्न पडला असेल तर त्याकरीता हिवरेबाजार जि. अ. नगर ह्या गावाचे अनुकरण करणे गरजेचे आहे.\nइतर ठिकाणांप्रमाणे गेल्यावर्षी ह्याही गावी पावसाचे प्रमाण अत्यल्पच होते. मात्र तरीही ह्या गावातील शेतकऱ्यांनी अशा प्रतिकूल परिस्थितीत नियोजनबद्ध काम करून तब्बल पांच कोटींचे उत्पन्न घेतले. इथला शेतीव्यवसाय मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. कोरडवाहू शेती असल्याने उन्हाळ्यात हातांना काम मिळणे दुरापास्त. मग येथील ग्रामस्थ उसतोडणी कामासाठी इतर जिल्ह्यात जायचे. गावात विपुल मनुष्यबळ असूनही केवळ पाण्याअभावी कामासाठी इतर जिल्ह्यात जाण्यापेक्षा सिंचनाकरिता पाणी उपलब्ध झाले तर स्थलांतराची नामुष्की गावकऱ्यांवर येणार नाही. ह्या गावातील प्रगतीशील शेतकरी पोपटराव पवार यांनी ही बाब अचूक हेरली. त्यांनी पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेतला. पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविला. त्याचबरोबर परिसरात वृक्षारोपणही केले. याच्या परिणामस्वरूप उन्हाळ्यातही त्यांच्या गावात मुबलक पाणी उपलब्ध होते. पावसाचे पाणी जमिनीत जीरविल्यामुळे विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली. जनावरांना विपुल प्रमाणात चारा उपलब्ध झाल्याने जनावरे चरण्यास जंगलात जाण्याची गरज पडत नाही. सर्वच मोसमात शेतकऱ्यांना पिक घेणे शक्य झाल्याने उन्हाळ्यात कामाकरिता स्थलांतर करणेही बंद झाले आहे.\nहाच कार्यक्रम महाराष्ट्रातील इतर गावांमध्ये राबविला तर सिंचनाअभावी शेती पडीक राहणे तर बंद होईलच मात्र दुष्काळाची दाहकताही जाणविणार नाही. पावसाचे प्रमाण निसर्गावर अवलंबून आहे. आपण पावसाकरिता अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम काही वर्षांनंतर निश्चितच जाणवतील. त्याकरिता ह्या गावचा आदर्श घेणे निश्चितच गरजेचे वाटते.\nस्माराकावरून वाद निर्माण होणे गैर\nआता ग्रामपंचायतच बनेल ‘बँक’….\nराष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे अकाली निधन….\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/cow-bufello-subsidy-maharashtra/", "date_download": "2022-12-01T13:15:25Z", "digest": "sha1:JVEZPGLWG2NHOPFJJCLSSLOFN7C3AMFN", "length": 14130, "nlines": 127, "source_domain": "shetkaree.com", "title": "Cow Bufello Subsidy Maharashtra| गाई म्हशी अनुदान - शेतकरी", "raw_content": "\nCow Bufello Subsidy Maharashtra गाई, म्हशी अनुदान योजनेत झाला नवा बद्दल…\nजाणून घ्या काय आहे हा नवीन बदल\nमित्रांनो मराठवाडा धर्तीवर राबवल्या जाणाऱ्या गाई, म्हशी वाटप अनुदान योजनेच्या संदर्भात हे एक महत्वपूर्ण शासन निर्णय 25 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दलची माहिती आजच्या पोस्टच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे ही माहिती पूर्ण वाचा.\nआपण पाहतो 2017 मध्ये शासन निर्णय घेऊन राज्यांमध्ये मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्प्यामध्ये उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये दोन देशी संकरित गाई आणि म्हशी च्या खताचे वाटप करणे ही योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली होती आणि योजना राबवत असताना घेण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये या योजनेच्या अंतर्गत गाई म्हशींची खरेदी आहे ही परराज्यातून करण्यात यावी अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली होती. या सूचनेच्या अंतर्गत आपण जर पाहिले तर दोन देशी संकरित गाईसाठी प्रति 51 हजार रुपये, असे 1 लाख 2 हजार रुपये आणि दोन म्हशीच्या खरेदीसाठी प्रति 17 हजार रुपये असे एकूण 1 लाख 22 हजार रुपयांचा प्रकल्प खर्च करण्यात आलेला होता.\nयामुळे आपण तर पाहिलं तर देशी गायीच्या खरेदीसाठी त्यांच्या खरेदीसाठी वाहतुकीचा खर्च हा प्रति 5 हजार रुपये असा एकूण गाई म्हशीसाठी असा 10 हजार रुपये ग्राह्य धरण्यात आले व त्यांनी एकूण 1 लाख 12 हजार रुपये गाईसाठी तर 1 लाख 32 हजार रुपये म्हशीसाठी यांच्या 50 टक्के अनुदान लाभार्थ्याना दिले जाणार होतं, त्याच्या अंतर्गत दोन देशी गाईसाठी 56 हजार रुपये तर दोन म्हशीसाठी 66 हजार रुपये एवढे अनुदान या ठिकाणी दिले जाणार होते. ज्याच्यामध्ये 10 हजार रुपये ठिकाणी वाहतुकीचा खर्च वाचणार होता.\nमित्रांनो 25 फेब्रुवारी 2022 रोजी घेण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार याच्यामध्ये बदल करून या योजनेअंतर्गत खरेदी करावयाच्या देशी संकरित गाई व म्हशी राज्यातून किंवा परराज्यातून खरेदी करण्यात यावे अशा प्रकारचे बदल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये म्हशी जर राज्यातून खरेदी केल्या असेल तर अशा प्रकारे परराज्यातूनही असलेला वाहतुकीचा खर्च अनुज्ञेय राहणार नाही. अशा प्रकारची सूचना देखील देण्यात आली.\nज्याच्यामुळे या योजनेअंतर्गत राज्यातून जर गट खरेदी केला तर 10 हजार रुपये वाहतुकीचा खर्च आहे. हा वाहतुकीचा खर्च अनुदान म्हणून लाभार्थ्यांना दिला जाणार नाही. राज्यातून गाई खरेदी केल्या तर अनुदानासाठी 46 हजार रुपये आणि म्हशी खरेदी केल्या तर 56 हजार रुपये असे अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण mharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहू शकता. तर असा हा शासन निर्णय आम मध्ये झालेला बदल तुम्हाला कळलंच असेल.\nCow Bufello Subsidy Maharashtra तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.\nCycle Subsidy for School Girls | महाराष्ट्र सरकार कडून मुलींना सायकल करता 5 हजार रुपये अनुदान\nआता बँक कर्जाकरिता सातबारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही \nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/11/20/petrol-and-diesel-prices-in-india/", "date_download": "2022-12-01T12:33:34Z", "digest": "sha1:42D5ELXZGZU2UYJTSNFKT4HGID3BLBRC", "length": 6488, "nlines": 30, "source_domain": "todaymarathi.com", "title": "Petrol and Diesel Prices in India | पेट्रोल आणि डिझेल चे आजचे बाजारभाव -", "raw_content": "\nPetrol and Diesel Prices in India | पेट्रोल आणि डिझेल चे आजचे बाजारभाव\n“Petrol and Diesel Prices in India” मित्रांनो पेट्रोलचे दर 110 रुपये लिटर पर्यंत गेले असं अचानक काय झालं एकदम चाळीस रुपयांनी पेट्रोल इतका स्वस्त का झालं तर जाणून घेऊया सर्व गोष्टी सविस्तरपणे माहिती पेट्रोल वाढ ही फक्त भारताची समस्या नसून ही पूर्ण जगभराची समस्या आहे एक तर कोरोनाचे संकट जात नाही तर दुसरे युक्रेन व रशियाचे युद्ध या दोन संकटामुळे आर्थिक व्यवस्था पूर्णपणे खचून गेलेली आहे “Petrol and Diesel Prices in India”\n👉येथे क्लिक करून पहा पेट्रोल आणि डिझेल चे आजचे बाजारभाव👈\nयामुळे पेट्रोलचे दर हे भारतात 110 रुपये लिटर पर्यंत चढले होते. आता इतके पेट्रोलचे आजचे दर आणि त्यात ही बातमी पेट्रोलचे दर 40 रुपयांनी स्वस्त ग्राहकांना मिळाला अतिशय मोठ्या प्रमाणात दिलासा पुढे जाणून घेऊयात काय आहे सत्य बातमी भारता शेजारील देश श्रीलंका श्रीलंका देशातील पेट्रोलचे दर अचानक चाळीस रुपयांनी स्वस्त केल्यामुळे ग्राहकांना झाला मोठ्या प्रमाणात फायदा त्या सरकारने अशी घोषणा केल्यामुळे ग्राहकांचा आनंद हा गगनातही मावेनासा झाला\nकर्ज माफीच्या नवीन याद्या आल्या जिल्ह्यानुसार गावानुसार याद्या पहा\nपेट्रोलचे भाव 40 रुपयांनी कमी\nमित्रांनो पेट्रोल जरी कमी झाले असले तरी याचा फायदा फक्त ग्राहकांना होत आहे जे व्यवसाय करत आहेत त्यांचा मात्र तोटाच आहे मित्रांनो पेट्रोल जरी स्वस्त झाले असले तरी श्रीलंकेमध्ये डिझेलचे आजचे भाव 430 रुपये प्रति लिटर आहे तर पेट्रोलचे दर 410 रुपये लिटर झालेले आहेत पेट्रोलचे दर कमी केल्याने व्यापाऱ्यांना इम्पोर्ट आणि आउटपुट साठी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे “Petrol and Diesel Prices in India”\nआता प्रत्येक शेतकऱ्याला लोखंडी कुंपणासाठी मिळणार 90 टक्के अनुदान\nकोरोना महामारी मध्ये श्रीलंका ची अर्थव्यवस्था खूप हादरून गेली होती ती अजूनही रुळावर आलेली नाही चीन सारख्या मोठ्या देशातून घेतलेले कर्ज अजूनही श्रीलंकेने चीनला वापस केलेले नाही त्यामुळे श्रीलंकेत महागाईचा दर 68.8% वाढला आहे श्रीलंकेचा मित्र चीन पण टाईम आला तर चीननेही मदत करण्यास पाठ फिरवली आहे आणि भारताने श्रीलंकेला बऱ्याच प्रमाणात आर्थिक मदत केलेली आहे\nबाजार समितीमध्ये कापसाला मिळाला इतका भाव येथे पहा आजचे कापुस बाजार भाव\nCrop Loan List 2022 | कर्ज माफीच्या नवीन याद्या आल्या जिल्ह्यानुसार गावानुसार याद्या पहा\nFree Pithachi Girani Yojana 2022 | महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ऑनलाईन अर्ज सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mpsctoday.com/dinvishesh-24-april/", "date_download": "2022-12-01T14:31:28Z", "digest": "sha1:IDZAGBXLGSHAFU3ERHSZWEBA6J6ID4UG", "length": 10345, "nlines": 201, "source_domain": "www.mpsctoday.com", "title": "२४ एप्रिल दिनविशेष - 24 April in History - MPSC Today", "raw_content": "\n२४ एप्रिल दिनविशेष – 24 April in History\nराष्ट्रीय पंचायती राज दिवस\n3 जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n4 मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n6 महिना वार दिनविशेष\nहे पृष्ठ 24 एप्रिल रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात.\nप्रजासत्ताक दिन – गाम्बिया.\nराष्ट्रीय पंचायती राज दिवस\n१६७४: भोर-वाई प्रांतातील केंजळगड शिवाजी महाराजांनी स्वारी करुन जिंकला.\n१७१७: खंडेराव दाभाडे यांनी अहमदनगर येथे मोगलांचा पराभव केला.\n१८००: अमेरिकेतील महाप्रचंड अशा लायब्ररी ऑफ काँग्रेसची (Library of Congress) स्थापना झाली. हे जगातील सर्वोत्तम ग्रंथालय आहे.\n१९६७: वेळेवर पॅराशूट न उघडल्यामुळे व्लादिमिर कोमारोव्ह हा मरण पावणारा पहिला अंतराळवीर ठरला.\n१९६८: मॉरिशस संयुक्त राष्ट्रांचा (United Nations) सदस्य बनला.\n१९७०: गाम्बिया प्रजासत्ताक बनले.\n१९९०: डिस्कव्हरी या अंतराळयानातुन हबल ही दुर्बिण सोडण्यात आली.\n१९९३: इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट ४२७ या दिल्लीहून श्रीनगरला जाणार्‍या विमानाचे ३ अतिरेक्यांनी अपहरण केले. ब्लॅक कॅट कमांडोजनी केलेल्या कारवाईत तिन्ही अतिरेकी ठार झाले व सर्व १४१ प्रवाशांची सुखरुप मुक्तता झाली.\nजन्मदिवस / जयंती / वाढदिवस:\n१८९६: रघुनाथ वामन दिघे – रसाळ लेखन करणारे कादंबरीकार. ’पाणकळा’, ’सराई’, ’पड रे पाण्या’, ’आई आहे शेतात’, ’गानलुब्धा’, ’मृगनयना’ वगैरे त्यांच्या कादंबर्‍या अतिशय गाजल्या. (मृत्यू: ४ जुलै १९८०)\n१८८९: सर स्टॅफोर्ड क्रिप्स – इंग्लिश राजकारणी (मृत्यू: २१ एप्रिल १९५२)\n१९१०: राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९७९)\n१९२९: राजकुमार – कन्नड चित्रपट अभिनेता व गायक (मृत्यू: १२ एप्रिल २००६)\n१९४२: बार्बारा स्ट्रायसँड – अमेरिकन अभिनेत्री, गायिका, चित्रपट निर्माती व दिग्दर्शिका\n : वसंतराव पटवर्धन – बँकिंग तज्ञ\n१९७०: डॅमियन फ्लेमिंग – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू\nसचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतर‍त्‍न\n१९७३: सचिन तेंडुलकर – महान क्रिकेटपटू, भारतर‍त्‍न\nमृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:\n१९४२: मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (जन्म: २९ डिसेंबर १९००)\n१९६०: लक्ष्मण बळवंत तथा अण्णासाहेब भोपटकर – नामवंत वकील, महाराष्ट्र मंडळाचे एक संस्थापक, केसरीचे संपादक आणि हिंदू महासभेचे नेते (जन्म: \n१९७२: जामिनी रॉय – चित्रकार (जन्म: ११ एप्रिल १८८७)\n१९७४: रामधारी सिंह ’दिनकर’ – देशभक्त व हिन्दी साहित्यिक (जन्म: २३ सप्टेंबर १९०८)\n१९९४: शंतनुराव किर्लोस्कर – पद्मभुषण पुरस्कार विजेते उद्योगपती, किर्लोस्कर उद्योगसमूहाचे आधारस्तंभ (जन्म: २८ मे १९०३)\n१९९९: सुधेन्दू रॉय – चित्रपट व कला दिग्दर्शक (जन्म: १९२१ – पाबना, पश्चिम बंगाल)\nजामिनी रॉय – चित्रकार\n२०११: सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू (जन्म: २३ नोव्हेंबर १९२६)\n< 23 एप्रिल दिनविशेष\n25 एप्रिल दिनविशेष >\nMPSC Current Affairs चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी MPSC Today ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमराठी व्याकरण Quiz for MPSC\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-106/", "date_download": "2022-12-01T14:17:57Z", "digest": "sha1:KKOL5TRVVH3SUBTV6MPGUC6KJJLXF4RO", "length": 4923, "nlines": 119, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "आम्ही वारीक वारीक - संत सेना महाराज अभंग - १०६ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nआम्ही वारीक वारीक – संत सेना महाराज अभंग – १०६\nआम्ही वारीक वारीक – संत सेना महाराज अभंग – १०६\nकरूं हजामत बारीक ॥ १॥\nविवेक दर्पण आयना दाऊं\nवैराग्य चिमटा हालऊं ॥२॥\nउदक शांती डोई घोळू \nअहंकाराची शेंडी पिळूं ॥३॥\nकाम क्रोध नखें काढू ॥४॥\nसेना राहिला निवांत ॥५॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nआम्ही वारीक वारीक – संत सेना महाराज अभंग – १०६\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00757.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/memories-of-patangrao-kadam02/", "date_download": "2022-12-01T14:57:06Z", "digest": "sha1:L7VZP4SYDCYPB3ZYCTFY4W2HC3GYYBVU", "length": 11042, "nlines": 96, "source_domain": "bolbhidu.com", "title": "रस्त्याच्या दोन टोकांना जोडणारा प्रवास म्हणजे, \"पतंगराव कदम\"", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nरस्त्याच्या दोन टोकांना जोडणारा प्रवास म्हणजे, “पतंगराव कदम”\n२०१७ सालच्या नोव्हेंबर महिन्यात पतंगराव कदमांची तासगाव शेजारी असणाऱ्या कवठ्यात सभा होती. स्टेजवर सांगली जिल्हाचं संपुर्ण राजकारण बसलेलं होतं आणि स्टेजवर बोलतं होते ते राज्याचं राजकारण कोळून पिलेले पतंगराव कदम.\nनुकतच पतंगरावांना पलूसमध्ये झालेल्या कार्यक्रमाचं निमंत्रण नाकारलं गेलं होतं. पतंगराव नेहमीप्रमाणं जोशात होते, ते उभा राहिले आणि पहिलच वाक्य बोलले,\nमी कुणाच्या आड येत नाही, आणि बोलवल्याशिवाय कुठं जात नाही \nपतंगरावाचं राजकारण सांगायला हे वाक्य पुरेसं आहे. तुम्ही कधी पुण्याच्या अलका टॉकीजच्या चौकात गेलात तर तिथ तुम्हाला दिसते ती पाच सहा मजली भारती विद्यापीठाची मुख्य इमारत. या इमारतीच्या पुढच्या चौकातून एक रस्ता टिळक रोडच्या दिशेने जातो. रस्ता म्हणजे छोटसं बोळच, या बोळात एक दहा बाय दहा ची खोली दिसते. दुसऱ्या मजल्यावर असणारी ती खोली.\nया खोलीवर मोठ्या अक्षरात लिहलं आहे. भारती विद्यापीठाची स्थापना येथे झाली. रस्त्याच्या या दोन टोकांना जोडणारा प्रवास म्हणजे पतंगराव कदम.\nसांगली जिल्ह्याच्या निम्या भागातून सागरेश्वरचा डोंगर जातो. एका बाजूला विस्तीर्ण कृष्णा नदीचं खोरं तर दूसऱ्या बाजूला घाटावरची लोकं. एका बाजूला ताकारीसारखं कृष्णेच्या काठावरचं गाव तर दूसऱ्या बाजूला कुसळात वसलेलं सोनसळ सारखं गाव. पतंगराव कदम याच सोनसळचे. एवढं सगळ सांगायचं कारण म्हणजे पतंगराव घाटावरचा माणूस. आजही नदीपट्यातील माणसं घाटावर मुली देत नाहीत.\nमग जावयापेक्षा नेता जवळचा वाटणाऱ्या या जिल्ह्यानं पतंगराव सारखा घाटावरचा नेता कसा जन्माला घातला हे एक कोडच वाटतं.\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा…\nहरहर महादेव सिनेमावर आक्षेप का घेतला जातोय \nसभेत उभा राहिलं की पतंगरावांच एक वाक्य नेहमी ठरलेलं असायचं,\nते म्हणजे विश्वाची उत्पत्ती झाल्यापासून गावचा पहिला पदवीधर मीच.\nखरतर हा विश्वास होता सामान्य कष्टकरी पोरानं एका कष्टकऱ्याच्या मनात पेरलेला. पतंगरावांनी कोणत्या वर्षी विद्यापीठ स्थापन केलं हे सगळेच सांगतील पण कोणी सांगणार नाही की, हा माणूस एस्टीचे पैसै वाचवायला चालत सोनसळ मधून कुंडलला जायचा. खूप कमी जणांना माहित असेल एस्टी चुकली म्हणून या माणसानं विट्याच्या पाण्याच्या टाकीवर रात्र काढली होती. खूप कमी लोकं येताजाता ती दहा बाय दहा ची खोली पहात असतील जिथं अजूनही लिहलं आहे,\n“भारती विद्यापीठाची स्थापना येथे झाली”.\nपतंगरावांच्या जाण्यानं कॉंग्रेसचं काय नुकसान झालं हे आज सांगण अवघड आहे, महाराष्ट्राचं काय नुकसान झालं याची गणित अनेकजण मांडत देखील असतील पण सामान्य घरातला पोरगा “पतंगराव कदम” होवू शकतो हे स्वप्न मात्र कोणीच साकार करु शकणार नाही अस वाटतं.\nमहाराष्ट्राचा मांझी : ज्यांनी एकट्याच्या जीवावर अभयारण्य निर्माण केलं \nकुस्ती आणि क्रांतिकार्याची परंपरा हातात हात घालून उभं असलेलं कुंडलचं कुस्ती मैदान\nहे ही वाच भिडू\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\nनेहरूंनी आधी शांततेचा मार्ग निवडला पण वेळेवर मिलिटरी…\nछत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात फक्त कोश्यारीच पुढे…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते…\nगहलोत पायलट यांना गद्दार म्हणाले; पण वादाला खरी सुरुवात…\nयामुळे फुटबॉल मॅच सुरु होण्यापूर्वी प्लेयर सोबत लहान…\nटीम इंडिया लक्ष देईना, पण ऋतुराज गायकवाडनं ७ बॉल ७…\nगुजरातमध्ये आपने उतरवलेल्या ओटीपी फॉर्म्युलामुळे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/decision-of-maharashtra-goverment-about-shetsara/", "date_download": "2022-12-01T13:42:29Z", "digest": "sha1:2BM3VFE4XRDVKSEW2KDEIWJB64RQ7HPQ", "length": 10745, "nlines": 113, "source_domain": "shetkaree.com", "title": "Decision of Maharashtra Goverment about Shetsara | महाराष्ट्र सरकारचा शेतसाराबद्दल निर्णय - शेतकरी", "raw_content": "\nDecision of Maharashtra Goverment about Shetsara शेतसारा न भरल्यास शेतजमिनी सरकार दरबारी जमा…. सरकारचा मोठा निर्णय….\nसरकारने महसूल वाढीसाठी नवे धोरण अवलंबले आहे. त्यामध्ये जमिन शेतसाऱ्या विषयी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजे शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे. निफाड तालुक्यात याबाबतच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे. थकबाकीदारांना नोटीस पाठवूनही दुर्लक्ष होत असल्याने कारवाईला गती देण्यात आली आहे.\nआता सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासन लिहिण्याचे आदेश देण्यात आले आहे. शेतसारा न भरल्यास शेतकऱ्यांची शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे. निफाड तालुक्यातील थकबाकीदारांना वेळोवेळी नोटीस पाठवूनही खातेदार दुर्लक्ष करत असल्याने, त्यांच्या सातबाऱ्यावर ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव लावण्याची कारवाई सुरू आहे. निफाड तहसीलदार शरद घोरपडे यांनी तालुक्यातील तलाठी कार्यालयांना असे आदेश दिले.\nRead Mgnrega Wage for Maharashtra | मनरेगा अनुदान विहीर खोदकाम योजना\nज्या शेतकऱ्यांच्या शेतसारा बाकी असेल त्या शेतकऱ्यांनी तात्काळ शेतसारा भरावा. असे आवाहन तलाठी कार्यालयाकडून करण्यात आले आहे मात्र अद्यापि जे शेतसारा भरणार नाहीत, अशा शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासनाचे नाव नोंदविण्यात येणार आहे. काही ठिकाणी ‘महाराष्ट्र शासन’ हे नाव सातबाऱ्यावर चढविण्यात आले आहे.\nतुम्ही हे जरा भरला नसेल तर शेतसारा भरून घ्या व ही माहितीa इतरांना शेअर करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.\nबायोग्राफी करिता आमच्या biographyof.in या ब्लॉगला अवश्य भेट द्या.\nDrone Farming in India | कृषी सेवेमध्ये आता होणार ड्रोनचे आगमन\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.bluepad.in/article?id=148363", "date_download": "2022-12-01T13:05:19Z", "digest": "sha1:42S6CCXPGH6C24B4BGEFHFUPW7RA6YDT", "length": 1222, "nlines": 31, "source_domain": "www.bluepad.in", "title": "Bluepad", "raw_content": "\nचव म्हणतात ती असते का सुखाला\nचव असते ती हिम्मतिच्या सुखाला\nनसते ती साऱ्यांच्याच मुखाला\nमेहनत व्यस्तता पळवते दुःखाला\nतव्यावर दुसर्‍याच्या किती शेकणार रोट्या\nओरबाडून दुसर्‍याचे तिजोरी भरत नाही रे खोट्या\nचव चाखायची असेल जर जीवनाची\nस्वताच्या मेहनतीने सोय कर जेवणाची\nतरच कळेल असते का चव सुखाला\nजुने बोल धोंडा निजेला अणि कोंडा भुकेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00758.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80-2/", "date_download": "2022-12-01T13:36:08Z", "digest": "sha1:KSN4VSNJSQ75LI2OMOFNPE7Q6OF5WK53", "length": 12349, "nlines": 128, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "आठवणी || AATHVANI || MARATHI POEM|| - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nहळुवार त्या पावसाच्या सरी\nकुठेतरी आजही तशाच आहेत\nतो ओलावा आणि त्या आठवणी\nआजही मनात कुठेतरी आहेत\nचिंब भिजलेले ते क्षण\nआजही पुन्हा भेटत आहेत\nपण त्या पावसात आज मला\nत्या सरी का शोधत आहेत\nहरवलो असेन मी कुठेतरी\nत्या प्रत्येक थेंबाशी बोलत आहेत\nमाझेच मला मी न सापडावे\nइतके का ते मला अबोल आहेत\nपण तुझ्या असण्याचे ते आज\nसर्व काही सांगत आहेत\nप्रत्येक सरीत त्या आठवणी\nतुलाच का पहात आहेत\nहे मन माझे वेडे\nतुझेच भास होत आहेत\nप्रत्येक क्षणात चिंब भिजुन\nतुझ्याच आठवणीत रहात आहेत\nका अशा ह्या पावसाच्या सरी\nफक्त तुझ्याच आठवणी सांगत आहेत\nजणु तो ओलावा आणि त्या आठवणी\nचिंब पावसात भिजत आहेत\nरात्र वेडी गंधाळूनी || रात्र मराठी कविता || Marathi Kavita ||\nभेटून त्या क्षणांना || मराठी कवितेच्या जगात || Marathi Poems ||\nRead Next Story त्या वाटेवरती…\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathiudyojak.com/sbi-atm-franchise/", "date_download": "2022-12-01T12:35:53Z", "digest": "sha1:3HVFV6QK3VINRCATZ2KN7Y3CMJOSKAPT", "length": 19437, "nlines": 250, "source_domain": "marathiudyojak.com", "title": "SBI ATM Franchise: तुम्ही SBI ATM फ्रँचायझी घ्या, दरमहा 90 हजार रुपये कमवा, सर्व काही जाणून घ्या - मराठी उद्योजक", "raw_content": "\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nBusiness Ideas ५४ कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्यासाठी Ideas मराठीमध्ये\nमोबाईल वरून घरबसल्या कमवा पैसे आणि दिवसाला कमवा 5 ते 10 हजार रुपये.\nSmall Business Idea: ही उत्पादने दररोज लागतात घरात, तुमच्या परिसरात हा व्यवसाय सुरू करा तुम्ही 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता.\nKisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा\nPaytm सक्सेस स्टोरी – ई-कॉमर्स पेमेंट सिस्टम आणि आर्थिक तंत्रज्ञान कंपनी.\nHome/उद्योग कल्पना ( Business Ideas )/SBI ATM Franchise: तुम्ही SBI ATM फ्रँचायझी घ्या, दरमहा 90 हजार रुपये कमवा, सर्व काही जाणून घ्या\nSBI ATM Franchise: तुम्ही SBI ATM फ्रँचायझी घ्या, दरमहा 90 हजार रुपये कमवा, सर्व काही जाणून घ्या\nजर तुम्हाला कमी खर्चात व्यवसाय सुरू करायचा असेल, तर एटीएम हा फ्रँचायझीपेक्षा चांगला पर्याय नाही. फ्रँचायझीसाठी काय करावे याचे संपूर्ण तपशील वाचा. SBI ATM Franchise\nचान्स, चान्स, चान्स… तुम्हाला घरबसल्या कमाई सुरू करायची असेल, तर देशातील सर्वात मोठी बँक तुम्हाला ही संधी देत ​​आहे. SBI जॉईन करून पैसे कमावता येतात. हे फ्रँचायझी व्यवसाय मॉडेल आहे. तुम्ही कमाईचा मार्ग शोधत असाल, तर तुम्ही तुमच्या ठिकाणी एटीएम बसवून कमाई करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम (एसबीआय एटीएम) ची बँक एटीएम फ्रँचायझी घेऊन तुम्ही मोठी कमाई करू शकता. दरमहा सुमारे 45 ते 90 हजार रुपये कमावता येतात.\nएटीएम फ्रँचायझीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा\nबँक एटीएम चार्ज करत नाही. ते बसवण्याचे काम इतर कंपन्या करतात. या कंपन्यांना बँकांच्या वतीने एटीएम बसविण्याचे कंत्राट दिले जाते. मात्र, यासाठी तुम्हाला बँकेकडेच अर्ज करावा लागेल. बँकेच्या काही अटी आणि पडताळणी आहेत. यानंतर तुम्हाला फ्रँचायझी मॉडेलनुसार एटीएम फ्रँचायझी मिळेल.\nएटीएम फ्रँचायझीसाठी अर्ज कसा करावा\nकंपन्यांच्या अधिकृत वेबसाइटवरून एसबीआय एटीएम फ्रँचायझीसाठी ऑनलाइन अर्ज केला जाऊ शकतो. एटीएम बसवणाऱ्या कंपन्या वेगळ्या आहेत. यातील बहुतांश करार इंडिकॅश, मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएमसोबत आहेत.\nतपशील येथून पाहता येईल\nATM फ्रँचायझीसाठी तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल\nएसबीआय एटीएम फ्रँचायझी आवश्यकता\n50-80 चौरस फूट जागा असावी.\nइतर ATM पासून अंतर 100 मीटर असावे.\nजागा तळमजल्यावर आणि चांगली दृश्यमानता असावी.\n२४ तास वीजपुरवठा असावा. 1 किलोवॅट वीज कनेक्शन आवश्यक.\nएटीएममध्ये दररोज सुमारे 300 व्यवहार करण्याची क्षमता असावी.\nएटीएमच्या जागेवर काँक्रीटचे छत असावे.\nV-sat स्थापित करण्यासाठी सोसायटी किंवा प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र (NOC) आवश्यक आहे.\nHDFC बँक एटीएम फ्रँचायझीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा\nकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत\nआयडी प्रूफ – आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड\nपत्ता पुरावा – रेशन कार्ड, वीज बिल\nबँक खाते आणि पासबुक\nछायाचित्र, ई-मेल आयडी, फोन नं.\nतुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल\nतुम्ही इंडियाकॅश वेबसाइटवरून एसबीआय एटीएम फ्रँचायझीसाठी अर्ज करू शकता. ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी कंपनी आहे. एसबीआयच्या एटीएमसाठी 2 लाखांची सुरक्षा ठेव ठेवावी लागेल. ते पूर्णपणे परत करण्यायोग्य आहे. याशिवाय 3 लाख रुपयांचे खेळते भांडवल आवश्यक आहे. एकूण गुंतवणूक 5 लाखांपर्यंत असेल.\nकमाईचे सूत्र काय आहे\nएसबीआय एटीएम फ्रँचायझीमध्ये, प्रत्येक रोख व्यवहारावर रु.8 आणि नॉन-कॅश व्यवहारावर रु.2 उपलब्ध आहेत. गुंतवणुकीवरील परतावा वार्षिक आधारावर 33-50% आहे. जर दररोज 250 व्यवहार होत असतील, ज्यामध्ये 65 टक्के रोखीचे आणि 35 टक्के नॉन-कॅश व्यवहार असतील, तर मासिक उत्पन्न 45 हजार रुपयांच्या जवळपास असेल. त्याचबरोबर दररोज 500 व्यवहारांवर सुमारे 88-90 हजार कमिशन मिळणार आहे. SBI ATM Franchise\n➡️ बिझनेस विषयी माहितीसाठी व मदतीसाठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा मराठी उद्योजक व्हॉट्सॲप ग्रुप\nबिझनेस व्हिडीओ पाहणयासाठी मराठी उद्योजक Youtube चॅनल ला सबस्क्राइब करा.\n🕹️माहिती आवडल्यास पुढे शेअर करा. आणि कमेंट बॉक्स मद्ये कळवा तुम्हाला कोणता बिझनेस विषयी माहिती पाहिजे.\nATM: तुम्ही SBI ATM फ्रँचायझी घ्या, दर महिना 90 हजार रुपये कमवा.\nआधार कार्ड फ्रँचायझी किंवा नावनोंदणी केंद्र कसे सुरू करावे\nआधार कार्ड फ्रँचायझी किंवा नावनोंदणी केंद्र कसे सुरू करावे\nLED Bulb व्यवसाय बद्दल सविस्तर माहिती .\nTiles: टाइल्सचा ‘फरशीचा’ व्यवसाय कसा सुरू करावा\nPost Office Loan: पोस्ट ऑफिसमधून कर्ज कसे मिळवायचे, फक्त 10 मिनिटांत संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या\nAtal Pension Yojana प्रत्येक महिन्याला घरात येतील 10000 रुपये, वेळेत या शासकीय योजनेचा लाभ घ्या\nMushroom farming idea: जबरदस्त बिझनेस प्लॅन, या व्यवसायात 1 लाख गुंतवा आणि दरमहा 10 लाख रुपये कमवा\nLand Records पारदर्शकतेसाठी सरकार जमीन रेकॉर्डशी Aadhar लिंक करणार आहे.\nMy business: घरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना. आणि महिन्याला कमवा 15 ते 30 हजारघरी बसलेल्या महिलांसाठी व्यवसाय कल्पना.\nCNG पंप डीलरशिप ऑनलाइन अर्ज 2022 / पात्रता / परवाना खर्च / गुंतवणूक खर्च\nPost Office Recruitment: पोस्ट ऑफिस भर्ती 2022 ऑनलाइन फॉर्म 10वी पास, 98083 पोस्ट ऑफिस रिक्त जागा\nसरकारी दारूचे ठेके उघडण्याचे नियम, परवाना, नोंदणी, नफ्याची माहिती Alcohol License\n१००व्यवसाय कल्पना (100 business Ideas)\nमॅडम मी वाघमारे संगम रामराव रा.केदारकुंटा,ता. देगलूर, जि. ना...\nसर मुद्रा लोन महाराष्ट्र साठी उपलद्ध नाही काय कोल्हापूर जिल्...\nमराठी उद्योजक WhatsApp ग्रुप मध्ये सामील व्हा \nमराठी उद्योजक : संभाजी नगर\nमराठी उद्योजक : मुंबई 2\nमराठी उद्योजक : अहमदनगर 2\nमराठी उद्योजक : नाशिक 2\nमराठी उद्योजक: पुणे 2\nमराठी उद्योजक – फेसबुक गृप\nमराठी उद्योजक Telegram Group\nमराठी उद्योजक WhatsApp ब्रॉडकास्ट लिस्ट मध्ये सामील व्हा\nDistrict * अहमदनरअकोलाअमरावतीसंभाजीनगरबीडभंडाराबुलढाणाचंद्रपूरधुळेगडचिरोलीगोंदियाहिंगोलीजळगावजालनाकोल्हापूरलातूरमुंबई शहरमुबई उपनगरनागपूरनांदेडनंदुरबारनाशिकधाराशीवपालघरपरभणीपुणेरायगडरत्नागिरीसांगलीसातारासिंधुदुर्गसोलापूरठाणेवर्धावाशीमयवतमाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://navakal.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T13:13:14Z", "digest": "sha1:JKLC7FLIOAX2VPQXHGDJA53X5N7PKRF7", "length": 6300, "nlines": 82, "source_domain": "navakal.in", "title": "पालघरमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या आमदाराच्या बहिणीचा पराभव - Navakal", "raw_content": "\nसंपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे\nपालघरमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या आमदाराच्या बहिणीचा पराभव\nपालघर- महाराष्ट्रातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे एकमेव आमदार असलेले आणि पत्र्याच्या घरात राहत साधेपणाने जगणारे विनोद निकोले यांच्या बहिणीचा उर्से ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याची निराशजनक घटना घडली आहे.आमदार विनोद निकोले यांच्या बहिण विद्या निकोले यांचा अपक्ष उमेदवार अनुसया अनंता गुहे यांनी ६० पेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला आहे.\nआमदार विनोद निकोले हे डहाणू विधानसभा मतदारसंघातून माकपचे एकमेव कॉम्रेड आमदार म्हणून निवडून आले आहेत.त्यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता.त्यांनी भाजपच्या पास्कल धनारे यांचा ४ हजाराहून अधिक मताने पराभव केला आहे.ते पत्र्याच्या घरात राहत असून आपल्या साध्या राहणीसाठी सर्वाना परिचित आहेत.ते सर्वात गरीब आमदार असल्याचे त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून दिसून येते. अशी साधी राहणी असणाऱ्या आमदाराच्या बहिणीला मात्र ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यांचे सरपंच बनण्याचे स्वप्न अधुरे राहिले आहे.भाऊ आमदार असतानाही त्यांचा पराभव झाल्याने लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nPrevPreviousपावसाने कापसाच्या वाती झाल्या बीडमध्ये शेतकरी महिलेची आत्महत्या\nNextराज्यात कोरोनाच्या नव्या तीन विषाणूंचा शिरकावNext\nओझरमधील बैलगाडा शर्यत रद्द\nकपिल देव बनले कर्जतचे ‘ रहिवाशी”\nतब्बल २५ एकर जमिन खरेदी केली\nलेबनॉनमध्ये मुसळधार पावसाने गंभीर पूरस्थिती\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गावरील\nभुयारीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण\nमहिलेच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी मल्याळम अभिनेता विजय बाबूला अटक #VijayBabu\nईडी चौकशीसाठी गैरहजर राहिलेल्या राऊतांना 14 दिवसांची मुदतवाढ #SanjayRaut\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/23796/", "date_download": "2022-12-01T14:27:55Z", "digest": "sha1:STCFYBOAHIKSXVVZMEX7W6QMVY2MEFMT", "length": 31414, "nlines": 235, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "हॅमिल्टन, सर विल्यम रोवान – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nहॅमिल्टन, सर विल्यम रोवान\nहॅमिल्टन, सर विल्यम रोवान\nहॅमिल्टन, सर विल्यम रोवान : (४ ऑगस्ट १८०५–२ सप्टेंबर १८६५). आयरिश गणिती व ज्योतिर्विद. त्यांनी बीज-गणिताच्या विकासातील लक्षणीय घटना ठरलेला चतुर्दलींचा सिद्धांत विकसित केला, तसेच प्रकाशकीतील शंक्वाकार प्रणमन हा आविष्कार शोधून काढला. शिवाय त्यांनी केलेल्या गतिकी व प्रकाशकी यांच्या एकत्रीकरणाचा गणितीय भौतिकीवर कायमचा ठसा उमटला. असेअसले, तरी त्यांच्या कार्याचे महत्त्व पुंजयामिकी पुढे येईपर्यंत लक्षात आले नव्हते.\nहॅमिल्टन यांचा जन्म डब्लिन (आयर्लंड) येथे झाला. काका जेम्स यांच्या मार्गदर्शनाखाली विल्यम यांची प्रगती झपाट्याने झाली. वयाच्या तिसऱ्या वर्षीच त्यांनी अंकगणितात प्रगती केली होती. पाचव्या वर्षी ते लॅटिन, ग्रीक व हिब्रू भाषांतील लेखनाचा इंग्रजीत अनुवाद करू शकतहोते. कुमार वयातच त्यांनी सिरियाक भाषेचे व्याकरण संकलित केले,तसेच पर्शियन भाषेतही पुरेसे प्रावीण्य मिळविले होते. तोंडी हिशेब करण्यात निष्णात असलेले अमेरिकन झेराह कोलमन यांच्या सान्निध्यातून हॅमिल्टन यांना गणित विषयात रस निर्माण झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी हॅमिल्टन यांनी ⇨ प्येअर सीमाँ मार्की द लाप्लास यांचा सेलेशियल मेकॅनिक्स( ५ खंड, १७९८–१८२७) हा ग्रंथ चिकित्सकपणे वाचून त्यांच्या युक्ति-वादातील दोष दाखविले. हॅमिल्टन यांनी १८२२ मध्ये भूमितीय प्रकाशकीविषयीचा आपला लेख जॉन ब्रिंक्ले या ज्योतिर्विदाकडे पाठविला. या लेखामुळे ब्रिंक्ले थक्क झाले होते व हॅमिल्टन हे त्या काळातील पहिले गणिती असल्याचे त्यांचे मत बनले.\nहॅमिल्टन १८२३ मध्ये ट्रिनिटी कॉलेजात दाखल झाले. तेथे त्यांनी अभिजात वाङ्मय व गणित या दोन विषयांतील सर्वोच्च सन्मान मिळविले. तरीही त्यांनी प्रकाशकीतील संशोधन चालू ठेवले होते. त्यांनी एप्रिल १८२७ मध्ये ‘थिअरी ऑफ सिस्टिम्स ऑफ रेज’ हा शोधनिबंध रॉयल आयरिश ॲकॅडेमीला सादर केला. या शोधनिबंधामुळे भूमितीय प्रकाशकीचे नवीन गणितीय शास्त्रात परिवर्तन झाले. कारण यामुळे या क्षेत्रातील सर्व समस्या सोडविण्यासाठी एक समान पद्धत रूढ झाली. एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जाण्यासाठी प्रकाशाला शक्यतो किमान वेळ लागतो – नंतर हा मार्ग सरळ किंवा वक्रीभवनाने वक्र झालेला असतो – हे तत्त्व ⇨ प्येअर द फेर्मा यांनी सतराव्या शतकात प्रथम सांगितले होते. या तत्त्वापासून सुरुवात करून हॅमिल्टन यांनी आपली पुढील कल्पना मांडली : काल (किंवा क्रिया नावाची संबंधित राशी) हे ज्या बिंदूमधून प्रकाश जातोत्या अंत्य बिंदूंचे फलन आहे, असे मानायला हवे. अंत्य बिंदूंचे सह-निर्देशक बदलतात तेव्हा ही राशी बदलते, असे यावरून त्यांना दाखवायचे होते. ज्या नियमाने सहनिर्देशक बदलतात, त्या नियमाला त्यांनी बदलत्याक्रियेचा नियम म्हटले होते. किरणांच्या प्रणालींच्या संपूर्ण सिद्धांताचासंक्षेप या वैशिष्ट्यपूर्ण फलनाच्या साहाय्याने करता येतो, असे त्यांनी दाखविले. सदर शोधनिबंध सादर केल्यावर पदवीधर नसलेले हॅमिल्टन ट्रिनिटी कॉलेजात ज्योतिषशास्त्राचे अँड्रज प्राध्यापक व ब्रिंक्ले यांच्यानंतर आयर्लंडचे राजज्योतिषी झाले. ते डब्लिन जवळच्या डन्सिंक वेधशाळेचे ज्योतिषशास्त्रज्ञ होते (१८२७–६५).\nहॅमिल्टन यांच्या प्रकाशकिरणांविषयीच्या सिद्धांताची पुरवणी १८३२ मध्ये प्रसिद्ध झाली. प्रकाशकिरण द्वि-अक्षीय स्फटिकांतून जाताना संकेंद्रीय कड्यांचे दोन संच असलेल्या व्यतिकरण आकृत्या निर्माण करतील. हा प्रकाशाच्या प्रणमनाच्या (वक्रीभवनाच्या) बाबतीत पूर्णपणे अनपेक्षित आविष्कार या पुरवणी सिद्धांताचा परिणाम म्हणून आढळेल, असे भाकीत यात केले होते. पुष्कराज (टोपॅझ) खनिजाच्या स्फटिकांसारखे या प्रकारचे विशिष्ट स्फटिक प्रत्येक पतन किरणासाठी प्रणमन झालेले दोन किरण निर्माण करतात. हा द्विप्रणमनाचा सिद्धांत आग्यूस्तीन झां फ्रेनेलयांनी काही वर्षे आधीच विकसित केला होता. हॅमिल्टन यांनी पुढीलगोष्ट शोधून काढली : विशिष्ट परिस्थितीत पडलेल्या प्रकाशाच्या एका आपाती किरणामुळे द्वि-अक्षीय स्फटिकांत अनंत प्रणमन झालेले किरण निर्माण होतील व त्यांचा शंकू तयार होईल. शंक्वाकार प्रणमनाचे भाकीतही हॅमिल्टन यांची प्रकाशकीतील सर्वांत महत्त्वाची कामगिरी आहे.याची खातरजमा त्यांचे सहकारी हंफ्री लॉइड यांनी दोन महिन्यांच्या आत प्रयोगांद्वारे केली.\nहॅमिल्टन यांनी प्रकाशकी व गतिकी यांच्या एकत्रीकरणाचे कामकेले असून त्यांचे हे कार्य शंक्वाकार प्रणमनाच्या कार्यापेक्षा अधिक महत्त्वाचे मानतात. ‘ऑन ए जनरल मेथड इन डायनॅमिक्स’ (१८३५)या संशोधनपर लेखात त्यांनी आपली लक्षण फलनविषयक संकल्पना पिंडांच्या प्रणालीच्या गतीमध्ये वापरली आणि गतीविषयक समीकरणेएका आकृतीत (रूपात) व्यक्त केली. या आकृतीमुळे एका गतिकीय प्रणालीच्या संवेगाचे घटक आणि त्याचे स्थान निश्चित करणारे सहनिर्देशक यांच्यामधील द्वित्व उघड झाले. हे द्वित्व व्यक्त करणारी त्यांची विहित समीकरणे आणि संपूर्ण गतिकीचा चलनकलन शास्त्रातील एका समस्येत संक्षेप करणारे त्यांचे तत्त्व या गोष्टी गतिकीच्या विद्यार्थ्यांना दीर्घकाळा-पासून परिचित होत्या. त्यांनी शोधून काढलेला द्वित्वाचा सखोल आशय जवळजवळ शंभर वर्षे लक्षात आला नाही. मात्र, पुंजयामिकी पुढे आल्यावर त्याचे महत्त्व लक्षात आले.\nहॅमिल्टन यांनी बीजगणितातील चतुर्दलींचा प्रसिद्ध शोध १८३५ मध्येच लावला होता. समता, बेरीज व गुणाकार यांचे खास नियम पाळणारे चार सामान्य संख्यांचे क्रमित संच म्हणजे चतुर्दली होत. त्रिमितीय अवकाशात मूल्य व दिशा असलेल्या [→ सदिश] राशींचा अभ्यास करण्यासाठी चतुर्दली उपयुक्त आहेत, हा शोध एक क्रांतिकारक टप्पा ठरला. कारण यामुळे गुणाकाराच्या क्रमनिरपेक्षी (म्हणजे ब वेळा अ हे अ वेळा ब एवढेच असते) गृहीत तत्त्वापासून बीजगणिताची सुटका झाली. ज्यांच्यात एकच संख्या नव्हे तर क्रमित संख्यांच्या जोड्या मूलभूत बाबी असतात. अशा संख्यांच्या बैजिक जोड्यांवरील मूलभूत लेख लिहून हॅमिल्टन यांनी बीजगणितातील अनुसंधानाची सुरुवात केली होती – १ चे वर्गमूळअसलेल्या सदसत् संख्यांचा बिनचूक सिद्धांत विकसित करण्यासाठी त्यांनी ही कल्पना वापरली. बीजगणिताची भूमितीप्रमाणे स्वयंसिद्धक आधारावर मांडणी करण्याच्या लक्षणीय आद्य प्रयत्नाचा त्यांचा हा लेख निदर्शक आहे. सदसत् संख्यांची भूमिती म्हणजे एका प्रतलातील द्विमितीय सदिशांची भूमिती होय. त्रिमितीय अवकाशासाठी यासारखे तंत्र विकसित करण्याच्या प्रयत्नाला हॅमिल्टन यांना एका मूलभूत अडचणीमुळे अनेक वर्षे विलंब झाला. त्यांनी आपले लक्ष त्रिक् किंवा त्रयी संख्यांपुरते मर्यादित करेपर्यंत ही मूलभूत समस्या सुटू शकली नाही. १६ ऑक्टोबर १८४३ रोजी याचा निर्वाह त्यांना अचानक सुचला. त्रिमितीय अवकाशविषयक भूमितीच्या कृतींमध्ये त्रिक् संख्यांची नव्हे, तर चतुष्कांची गरज असते. याचे कारण असे आहे एक गुणक व एक कोन यांना समतुल्य असलेले बैजिकयुग्म प्रतलामध्ये पुरेसे असते. असे असले तरी त्रिमितीमध्ये प्रतलाची प्रत्यक्ष दिक्स्थिती हीच चल (बदलणारी) राशी असल्याने आणखी संख्यांची गरज निर्माण होते. या शोधाने हॅमिल्टन एवढे उत्तेजित झालेकी, ब्रोघॅम ब्रिज या पुलावरून जाताना पुलाच्या दगडी बांधकामावर त्यांनी i2 = j2 = l2 ijk = -1 ही चतुर्दलींची मूलभूत सूत्रे कोरली.\nहॅमिल्टन यांचा चतुर्दलीचा शोध म्हणजे गणितीय परंपरेमधील एकखंड ठरला. चतुर्दलींचे बीजगणित व त्याच्या अनुप्रयुक्ती (व्यावहारिकउपयोग) यांसाठी त्यांनी विशेष काम केले. त्यांचे हे कार्य त्यांच्या निधनानंतर द एलेमेंट्स ऑफ क्वाटर्नियन्स (१८६६) या ग्रंथात प्रसिद्ध झाले. अनुप्रयुक्त गणितातील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने चतुर्दलीआदर्श प्रकारे सोयीच्या आहेत, असा त्यांचा विश्वास होता परंतु हॅमिल्टन यांचे हे कार्य म्हणजे जोसिआ विलर्ड गिब्ज यांच्या सदिश विश्लेषण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कार्याची सुलभ केलेली आवृत्ती होती आणि सरतेशेवटी गणितीय भौतिकीविदांनी सदिश विश्लेषण स्वीकारले. हॅमिल्टन यांच्या शोधाचे मोल आधुनिक अमूर्त बीजगणिताच्या विकासावर पडलेल्या प्रभावामधूनही दिसते.\nहॅमिल्टन हे ब्रिटिश ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या डब्लिनमधील बैठकीचे प्रमुख स्थानिक संघटक होते (१८३५). त्यावेळी लॉर्ड लेफ्टनंटने त्यांना नाइट (सर) हा किताब दिला. हॅमिल्टन हे रॉयल आयरिश ॲकॅडेमीचे अध्यक्ष होते (१८३७–४५). १८४३ मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना वर्षाला २०० पौंडाचे सिव्हिक लिस्ट निवृत्तिवेतन दिले. अमेरिकेच्या नॅशनल सायन्स ॲकॅडेमीने निवडलेल्या परदेशी सदस्यांच्या पहिल्या यादीत हॅमिल्टन यांचे नाव अग्रस्थानी होते.\nहॅमिल्टन यांचे डब्लिन येथे निधन झाले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.marathi-unlimited.in/2021/11/best-hospitals-in-wardha/", "date_download": "2022-12-01T13:14:53Z", "digest": "sha1:26QRTOKZTPG6GW2CIKDMJS6VRJXTQQQT", "length": 14991, "nlines": 182, "source_domain": "www.marathi-unlimited.in", "title": "Best Hospitals In Wardha", "raw_content": "\nराज्यातील लोकांना पुरेशी आणि गुणात्मक प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सेवा प्रदान करणे.\nवैद्यकीय संस्थांना शक्य तितक्या लोकांच्या जवळ आणून किंवा मोबाईल हेल्थ युनिट्सद्वारे, विशेषत: कमी सेवा असलेल्या आणि मागासलेल्या जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये अधिक प्रवेश सुनिश्चित करणे.\nमाता आणि बालमृत्यू कमी करण्याच्या दृष्टीकोनातून माता आणि बाल आरोग्य सुधारणे.\nपायाभूत सुविधा आणि कर्मचारी या दोन्ही बाबतीत दुय्यम स्तरावर रुग्णालयातील सेवा सुधारणे.\nडॉक्टर, परिचारिका आणि इतर पॅरामेडिकल कर्मचार्‍यांना त्यांच्या कौशल्य आणि ज्ञानात सुधारणा करून राज्यातील आरोग्य सेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षण देणे. इमारतींची देखभाल सुधारणे. विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम राबविणे. समाजाचे ज्ञान, वृत्ती आणि वर्तन सुधारण्यासाठी आरोग्य शिक्षण देणे\nपत्ता: PJQ3+55G, महादेवपुरा, वर्धा, महाराष्ट्र 442001\n2)आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय (Acharya Vinoba Bhave Rural Hospital)\nआम्ही, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात, आमच्या रूग्णांच्या आणि त्यांच्या प्रियजनांच्या सुखसोयी आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून, आंतररुग्ण आणि बाह्यरुग्ण सुविधांमध्ये उत्कृष्टता प्रदान करतो. सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय रूग्णांना परवडणाऱ्या किमतीत उत्कृष्ट आरोग्य सेवा देण्याचे आमचे ध्येय आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी जुळणारी आमची पायाभूत सुविधा आणि सुविधा आम्हाला भारतातील अग्रगण्य आणि सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक बनवतात.AVBRH हॉस्पिटल मध्य भारतातील एक आघाडीची आरोग्य सेवा प्रदाता आहे. रुग्णालयाच्या आरोग्यसेवा वर्टिकलमध्ये प्रामुख्याने क्लिनिकल, डायग्नोस्टिक्स, सपोर्ट आणि डे केअर स्पेशॅलिटी सेवा आणि सुविधा यांचा समावेश होतो. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाला आरोग्य सेवा क्षेत्रातील ३० वर्षांचा अनुभव आहे. दयाळू आणि समर्पित वैद्यकीय व्यावसायिकांच्या टीमद्वारे समर्थित, दर्जेदार आरोग्य सेवा आणि मौल्यवान सेवा प्रदान करण्यात हे तज्ञ आहे. हे रूग्ण आणि त्यांच्या प्रियजनांच्या आराम आणि सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करून, रूग्ण आणि बाह्य रूग्णांच्या अत्याधुनिक सुविधा देते.\nपत्ता: दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, वर्धा, महाराष्ट्र ४४२००१\nरामनगर, वर्धा येथील संजीवन हॉस्पिटलमध्ये सर्व आधुनिक उपकरणांसह सुसज्ज क्लिनिक आहे. क्लिनिकमध्ये स्वतंत्र प्रतीक्षा आणि सल्लामसलत क्षेत्रे आहेत ज्यामुळे रुग्णांना क्लिनिकमध्ये सोयीस्करपणे प्रतीक्षा करण्यासाठी पुरेशी जागा मिळते. विशेष रुग्णालये असल्याने, डॉक्टर अनेक वैद्यकीय सेवा देतात. क्लिनिक 00:00 – 23:59 दरम्यान कार्यरत आहे. रामनगर, वर्धा येथील संजीवन हॉस्पिटलचा पत्ता आणि संपर्क तपशीलांसाठी कृपया वर स्क्रोल करा.\nपता:ज़मीन सर्कस के पास रामनगर वर्धा, महाराष्ट्र 442001\nवर्धा येथील कॉर्टेक्स हॉस्पिटल. पत्ता, संपर्क क्रमांक, फोटो, नकाशे असलेली रुग्णालये. कॉर्टेक्स हॉस्पिटल, वर्धा पहा. वर्ध्यात कॉर्टेक्स हॉस्पिटल हे रूग्ण सेवेतील एक ओळखले जाणारे नाव आहे. हे 2015 मध्ये सुरू करण्यात आले होते. ते नागपूर रोड येथील सुप्रसिद्ध रुग्णालयांपैकी एक आहेत. रूग्ण सेवेमध्ये सर्वोत्कृष्ट ऑफर करण्याच्या दृष्टीकोनासह आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत आरोग्य सुविधांनी सुसज्ज, ते आरोग्य सेवा उद्योगातील आगामी नावांपैकी एक आहेत. मध्ये स्थित, हे रुग्णालय विविध वाहतुकीच्या साधनांनी सहज उपलब्ध आहे. सुप्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, गैर-वैद्यकीय कर्मचारी आणि अनुभवी क्लिनिकल तंत्रज्ञांची टीम तातडीच्या सेवा, O.P.D यांचा समावेश असलेल्या विविध सेवा देण्यासाठी चोवीस तास काम करतात.\nपत्ता: सुदामपुरी, वर्धा, महाराष्ट्र ४४२००१\nवर्धा येथील सेवाग्राम रोड येथील वर्मा नर्सिंग होममध्ये सर्व आधुनिक उपकरणांसह सुसज्ज क्लिनिक आहे. क्लिनिकमध्ये स्वतंत्र प्रतीक्षा आणि सल्लामसलत क्षेत्रे आहेत ज्यामुळे रुग्णांना क्लिनिकमध्ये सोयीस्करपणे प्रतीक्षा करण्यासाठी पुरेशी जागा मिळते. एक विशेष दंतवैद्य असल्याने, डॉक्टर अनेक वैद्यकीय सेवा देतात.\nपत्ता : 343, वर्धा – सेवाग्राम आरडी, स्नेहलनगर, नलवाडी, वर्धा, महाराष्ट्र 442001\nतंत्रशिक्षण संचालनालय महाविद्यालये औरंगाबाद\nश्री घृष्णेश्वर बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक\nतंत्रशिक्षण संचालनालय महाविद्यालये वर्धा\nवर्धा जिल्ह्यातील महत्वाचे दूरध्वनी क्रमांक\nतंत्रशिक्षण संचालनालय महाविद्यालये भंडारा\nभंडारा मधील सर्वोत्तम रुग्णालये\nचांदपूर निसर्गानी नटलेल निसर्गरम्य ठिकाण\nविक्रम गोखले मराठी अभिनेते\nमराठी अनलिमिटेड : माझा महाराष्ट्राचे सूर. इथे आपणांस मराठी भाषेतील सर्व माहिती मिळेल. मराठी भाषेतील लेख, गाणी, कविता, वाचन, पाककला, इतिहास, थोर विचारवंत, दैनिक, गाव, शहर आणि इतर माहिती मराठी भाषेमध्ये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00759.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2020/10/blog-post_15.html", "date_download": "2022-12-01T14:44:57Z", "digest": "sha1:2KX7PFQHPLJOWBFVXHUB6M3WQHPLUXFL", "length": 8847, "nlines": 53, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत:-जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हा जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत:-जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर\nजिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत:-जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर\nजिल्ह्यातील तलाव, बंधारे, मध्यम प्रकल्प व मोठे प्रकल्प यातील पाणीसाठा व सुरक्षिततेबाबत दक्षता घ्यावी\nजिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी आणि कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी यांनी अतिवृष्टीनेे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले.\nभारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिनांक 17 ऑक्टोबर पर्यंत अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे त्यानुषंगाने सर्व तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यामध्ये तालुकास्तरीय बैठका घेऊन सगळ्यात जास्त नुकसान झालेल्या गावांचा अंदाज घ्यायचा. कोणत्या पद्धतीने सर्व नुकसानग्रस्त गावाचे पंचनामे तातडीने होतील यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दिले. तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी आपापल्या गावात थांबून नुकसानीचा व्यवस्थित अंदाज घ्यायचा व अतिवृष्टीच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावयाची आहे असेही त्यांनी सूचित केले.\nशेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करताना सर्व संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांचे दुःख समजून घ्यावे, संवेदनशील असले पाहिजे. त्यासाठी नियमाने व अधिक गतीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले.\nतसेच जिल्ह्यातील सर्व पाणी प्रकल्पाशी संबंधित अधिकारी व जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेले मोठे, मध्यम प्रकल्प व बंधारे यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याकडील पाणी प्रकल्पात किती पाणी आहे. तसेच त्या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात किती पाऊस झालेला आहे त्याचा अंदाज घेऊन धोक्याची पातळी ओलांडली जात असल्यास कधी पाणी सोडणे गरजेचे आहे या सगळ्याचा लेखी अंदाज घ्यावयाचा आहे. तसेच त्याबाबतचा अहवाल संबंधित तहसीलदार यांना सादर करावा. जेणेकरून योग्य ते निर्णय घेणे सोयीचे होणार आहे. सर्वांनी अत्यंत दक्ष राहून काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केले.\nजिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी मुख्यालयी थांब याबाबत यापूर्वीच निर्देशित करण्यात आलेले आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी आपापल्या विभागाच्या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असे पाहायचे आहे.\nजिल्ह्यातील तलाव, बंधारे, मध्यम प्रकल्प व मोठे प्रकल्प यातील पाणीसाठा व सुरक्षितता यांचा विचार करून आवश्यक खबरदारी करण्यात यावी असे निर्देश जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी दिले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathi.thewire.in/author/anurag-ekka-and-cpa-project", "date_download": "2022-12-01T12:50:55Z", "digest": "sha1:GOCQC6CQCWJULAFWUK3E4XPNXW5IOBR7", "length": 3244, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अनुराग एक्का आणि सिपीए प्रकल्प, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nAuthor: अनुराग एक्का आणि सिपीए प्रकल्प\nचित्रकथा – पोलिसांच्या क्रोधाचा सामना करणार्‍या फुल्लोबाई\nअनुराग एक्का आणि सिपीए प्रकल्प 0 March 10, 2021 1:33 am\n‘द क्रिमिनल जस्टिस अँड पोलिस अकाउंटेबिलिटी’ या भोपाळमधील संशोधन गटाने मध्य प्रदेशात पोलिसांच्या कारवाई आणि अटकेसंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हा ...\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A9-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-dinvishesh-23-november/", "date_download": "2022-12-01T13:12:06Z", "digest": "sha1:57B6WOCEWVYYNL34CTJ4QDTJZZQNPSJV", "length": 14998, "nlines": 120, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "दिनविशेष २३ नोव्हेंबर || Dinvishesh 23 November || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » दिनविशेष » दिनविशेष २३ नोव्हेंबर || Dinvishesh 23 November ||\n१. अमृता खानविलकर, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८४)\n२. फ्रँकलिन पिर्से, अमेरिकेचे १४वे राष्ट्राध्यक्ष (१८०४)\n३. अक्किनेनी नागा चैतन्य, भारतीय दाक्षिणात्य चित्रपट अभिनेते (१९८६)\n४. जोहंनेस व्हॅन देर वाल्स, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१८३७)\n५. ना. सं. इनामदार, भारतीय लेखक (१९२३)\n६. कार्ल ब्रंतींग, नोबेल पारितोषिक विजेते राजकीय नेते (१८६०)\n७. निराद चौधुरी, भारतीय लेखक (१८९७)\n८. साजिद खान, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (१९७१)\n९. सत्य साई बाबा, भारतीय धर्मगुरू (१९२६)\n१०. निकोलस मादुरो, व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष (१९६२)\n११. हर्षल पटेल, भारतीय क्रिकेटपटू (१९९०)\n१२. मिले सायरस, अमेरिकन अभिनेत्री, गायिका (१९९२)\n१३. गीता दत्त, भारतीय चित्रपट अभिनेत्री,गायिका (१९३०)\n१४. वालचंद हिराचंद दोशी, भारतीय उद्योगपती (१८९७)\n१. कुमुद सदाशिव पोरे, भारतीय अर्थतज्ञ, सामाजिक कार्यकर्त्या (१९९९)\n२. जगदीशचंद्र बोस, नोबेल पारितोषिक विजेते वनस्पतीशास्त्रज्ञ (१९३७)\n३. मरले ओबर्नोन, भारतीय अमेरिकेन चित्रपट अभिनेत्री (१९७९)\n४. सीन ओकेली, आयर्लंडचे राष्ट्राध्यक्ष (१९६६)\n५. युसुफ बिन इशाक, सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष (१९७०)\n६. इद्रिस शाह, भारतीय लेखक (१९९६)\n७. प्रकाश शास्त्री, भारतीय राजकीय नेते (१९७७)\n८. नगुयेन व्हॅन टम, व्हिएतनामचे पंतप्रधान (१९९०)\n९. दासरी योगानंद, भारतीय चित्रपट दिग्दर्शक (२००६)\n१०. बाबुराव सडवेलकर, भारतीय चित्रकार, महाराष्ट्राचे कलासंचालक (२०००)\n११. डग्लास नॉर्थ, नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ (२०१५)\n१. चीनने संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत पहील्यांदाच भाग घेतला. (१९७१)\n२. डकॉस दू हॉरोन यांनी कलर फोटोग्राफ बनवण्याच्या प्रक्रियेचे पेटंट केले. (१८६८)\n३. जॉन ली लव यांनी पेन्सिल शार्पनरचे पेटंट केले. (१८९७)\n४. लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून प्रकाशित झाले. (१९३६)\n५. आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला. (१९९२)\n६. एमीले जान्सन हे बेल्जियनचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९३७)\n७. कोकोज आयलंडस या द्वीप समूहाचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला. (१९५५)\n८. अफगाणिस्तानमध्ये व्हॉलीबॉल प्रतियोगितेत झालेल्या तीव्र बॉम्बस्फोटात ४०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२०१४)\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AD-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-01T13:54:03Z", "digest": "sha1:23A65EJYU4Q3BEI4IPGCPMG46ZCKSA7D", "length": 12563, "nlines": 57, "source_domain": "marathitimes.in", "title": "तूळ आणि कुंभ राशी, गुरुवर्याने पकडले आपले हात १० दिवसाच्या आत भाग्य सोन्यासारखे चमकणार. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nतूळ आणि कुंभ राशी, गुरुवर्याने पकडले आपले हात १० दिवसाच्या आत भाग्य सोन्यासारखे चमकणार.\nग्रह नक्षत्राची स्थिती बदलत असते त्यानुसार माणसाच्या जीवनामध्ये सकारात्मक अथवा नकारात्मक बदल घडून येत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्याच्या जीवनामध्ये ग्रह नक्षत्रांची स्थिती योग्य असेल तर मनुष्याला त्याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतात.\nमात्र ही स्थिती योग्य असेल तर मनुष्याला आयुष्यामध्ये खूप संकट आणि समस्यांचा सामना करावा लागतो. बदलाव हा निसर्गाचा नियम आहे आणि याला थांबवणे कधीही शक्य नाही. मित्रांनो आज आम्ही तुम्हाला तूळ आणि कुंभ राशीबद्दल सांगणार आहे. तुम्हाला कोणत्याही समस्यांमध्ये तुमच्या गुरुवर्याची साथ मिळणार आहे.\nतूळ राशी- चांगल्या व सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा म्हणजे सकाळी सकाळी तुम्ही थोडीशी वॉकिंग करत जा. सकाळी सकाळी फ्रेश हवा असते त्यामुळे वॉकिंग केल्याने तुमच्या शरीरातील जो काही फॅट आहे तो निघून जातो. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारामध्ये घाटा होऊ शकतो म्हणून व्यापार पुन्हा उभारण्यासाठी तुमच्या जवळील पैसे खर्च होऊ शकतात. कौटुंबिक व्यवसाय प्रकल्प सुरू करण्यासाठी शुभ दिवस आहेत.\nचांगले यश मिळवण्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांची मदत द्या. कारण कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम मध्ये मदत करण्यासाठी तत्पर असतील. आपल्या प्रिय व्यक्तीच्या फोन आल्यामुळे आपला दिवस खूपच उत्साहपूर्वक असेल. आपल्या हाताखालचे सहकारी वर्ग खूपच सहकार्य करतील. अनोळखी लोकांसोबत गप्पा करणे ठीक आहे परंतु आपल्या जीवनातील गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवू नका.\nतुमचे व्यवहारिक आयुष्य किती सुखी आहे याची प्रचिती तुम्हाला होईल. धर्म पारायण व व्यक्तीचे शुभ आशीर्वाद तुम्हाला मनशांती मिळवून देतील. आर्थिक पक्ष मजबूत बनण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसा दिलेला आहे तर तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गोष्टींना आठवण्यासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. तुमच्या योजना अयशस्वी ठराव्या म्हणून कोणी तरी प्रयत्न करेल.\nम्हणून तुमच्या अवतीभवती ची माणसे काय करत आहेत याच्याकडे बारकाईने नजर ठेवा. तुमची खूप व्यस्त दिनचर्या असूनही तुम्ही आपल्यासाठी रिकामा वेळ काढण्यासाठी समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेमध्ये तुम्ही आपल्या कुटुंबासोबत गप्पा करू शकतात. तुम्हाला आनंदी करण्यासाठी तुमचा जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.\nकुंभ राशी- मैदानी खेळ तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगा याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही इतरांवर खर्च करण्यासाठी पुढाकार घ्या. परदेशात असलेल्या नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूने तुम्हाला आनंद होईल. डोळे कधीच खोटे बोलत नाहीत आणि आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे डोळे काहीतरी विशेष सांगणार आहे. तुम्ही केलेल्या एखाद्या चांगल्या कृतीमुळे कामाच्या ठिकाणी तुमचे असलेले शत्रू आज मित्र बनतील.\nआजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण आहे परंतु आजच्या दिवशी जेव्हा तुमच्याजवळ स्वतःसाठी वेळ असेल तेव्हा तुमच्या जोडीदाराचे आंतरिक सौंदर्य बाहेर पडेल. तुमचे व्यक्तिमत्त्व एखाद्या अत्तरा सारखे काम करेल झटपट पैसा कमावण्याची तुमची इच्छा होईल. कुटुंबातील सदस्य तुमच्या विचारांना पाठिंबा देतील. आपल्या प्रिय व्यक्तीशी सूड भावनेने वागल्यास काहीही सिद्ध होणार नाही. त्यापेक्षा शांत मनाने आपल्या सर्व भावना नीटपणे सांगणे योग्य ठरेल.\nऑफिस मध्ये तुम्हाला स्थितीला समजून घेऊन व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. जिथे तुम्हाला बोलण्याची गरज नाही तेथे बोलू नका कारण जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकता. सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी दिवस उत्तम आहे तुमच्या जोडीदारा मुळे तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. तर मित्रांनो अशा प्रकारे तूळ आणि कुंभ राशीसाठी पुढील दिवस असणार आहे.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.\nटीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.\nटीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/maharashtra-mlc-election-2022-news-today-marathi/", "date_download": "2022-12-01T13:02:59Z", "digest": "sha1:UCFKDPV5BMPN3AFHC5GUEH36K7J2SCMB", "length": 15313, "nlines": 296, "source_domain": "policenama.com", "title": "Maharashtra MLC Election 2022 news today marathi Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nMaharashtra MLC Election-2022 | भाजप खासदाराच्या ट्विटमुळे राजकारणात खळबळ; म्हणाले – ‘मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार’\nMaharashtra MLC Election-2022 | पुण्याच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी मुंबईकडे रवाना; म्हणाल्या…\nMaharashtra MLC Election-2022 | ‘सत्तेचा माज चालणार नाही, आम्हीच जिंकणार, मला मुळीच चिंता वाटत नाही’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n म्हणाले – ‘जे बाळासाहेबांचे विचार विसरले तेच आघाडीच्या उमेदवाराला मतदान करतील’\nMaharashtra MLC Election 2022 | विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांना CM उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ संदेश\nMaharashtra MLC Election 2022 | ‘अपक्षांना राष्ट्रवादीकडे वळवण्यासाठी रणनीती’ – अजित पवार\nMaharashtra MLC Election 2022 | विधानपरिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेची खबरदारी; उचललं मोठं पाऊल\nMaharashtra MLC Election 2022 | ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा आमदारांना फोन, विधानपरिषदेसाठी दबाव’; नाना पटोलेंचा आरोप\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPCMC Rapido | पिंपरी चिंचवडमध्ये ‘रॅपिडो’ला ब्रेक, RTO कडून गुन्हा दाखल\nताज्या बातम्या November 29, 2022\nDeepika Kakkar | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडिओवर भडकले लोक; म्हणाले “इतका अहंकार चांगला नाही”\nताज्या बातम्या November 25, 2022\nKriti Sanon | क्रिती सेनॉनची ‘ती’ पोस्ट चर्चेत; केला मोठा खुलासा\nताज्या बातम्या December 1, 2022\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nताज्या बातम्या December 1, 2022\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nताज्या बातम्या December 1, 2022\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nAnees Bazmee | अनीस बज्मी यांनी धुडकावली ‘या’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची ऑफर; दिले ‘हे’ कारण\nताज्या बातम्या December 1, 2022\nRavrambha | ‘रावरंभा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील कलाकार साकारणार महत्त्वाची भूमिका\nताज्या बातम्या December 1, 2022\nPune Crime | तडीपार गुन्हेगाराला हत्यारासह मुंढवा पोलिसांकडून अटक\nक्राईम स्टोरी December 1, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T14:13:36Z", "digest": "sha1:6GUMYY4R3ZDOZI4QY5AEPO5EYZS6TEK4", "length": 8447, "nlines": 115, "source_domain": "shetkaree.com", "title": "पी एम किसान योजना - शेतकरी", "raw_content": "\nपी एम किसान योजना\nTag: पी एम किसान योजना\nPmaymis Gov In PM Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजना 2022 मित्रांनो जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत…\n2 लाख अपात्र शेतकऱ्यांकडून 193 कोटी वसूल करणार PM Kisan Yojana\nअल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी…\nपी एम किसान योजनेत 6 मोठे बदल, सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होणार.\nपी एम किसान योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होईल शेतकरी मित्रांनो किसान सन्मान योजनेत…\nपी एम किसान योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला\nपी एम किसान योजना अंतर्गत दोन लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट दोन…\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/11/19/tar-kumpan-yojana-maharashtra-2/", "date_download": "2022-12-01T14:33:39Z", "digest": "sha1:UDOKMWSCAI7E7IUTBR6RNVH4Z4763QN5", "length": 14058, "nlines": 59, "source_domain": "todaymarathi.com", "title": "Tar Kumpan Yojana Maharashtra | आता प्रत्येक शेतकऱ्याला लोखंडी कुंपणासाठी मिळणार 90 टक्के अनुदान -", "raw_content": "\nTar Kumpan Yojana Maharashtra | आता प्रत्येक शेतकऱ्याला लोखंडी कुंपणासाठी मिळणार 90 टक्के अनुदान\n“Tar Kumpan Yojana Maharashtra” नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/सरकारी नोकरी या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण Tar Kumpan Yojana Maharashtra बद्दल माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण् या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. पोस्ट आवडल्यास आमच्या व्हाटसाप ग्रुप ला नक्की जॉइन व्हा. “Tar Kumpan Yojana Maharashtra”\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\nTar Kumpan Yojana Maharashtra शेतकरी हे आपल्या देशाचे अन्नदाता आहेत आणि आपल्या कष्टाने अन्नधान्य पिकवतात. सीमेवर जसा सैनिक देशाचे रक्षण करतो. त्याचप्रमाणे अन्नधान्य उत्पादनासाठी शेतकरीही कष्ट करतो. वाढत्या महागाईचा परिणाम आता शेतीवरही दिसून येत आहे. शेतीची साधने महाग झाली आहेत, त्यामुळे जे गरीब शेतकरी आहेत त्यांना आजही जुन्या पद्धतीने शेती करावी लागत आहे. ‘Tar Kumpan Yojana Maharashtra’\n“Tar Kumpan Yojana Maharashtra” हे लक्षात घेऊन सरकारने सन २०२० मध्ये सॅम योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्याला कृषी उपकरणांसाठी 90 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळेल. जर तुम्हाला सोप्या भाषेत समजले तर समजा एका कृषी उपकरणाची किंमत 100 रुपये असेल तर त्यासाठी शेतकऱ्याला फक्त 10 रुपये मोजावे लागतात. “Tar Kumpan Yojana Maharashtra”\nघरी बसून मिळवा मोफत ड्रायव्हिंग लायसन्स ते सुद्धा अगदी काही मिनिटात\nतार कुंपन या योजनेचे फायदे\nया योजनेमुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे खरेदी करण्यास मदत होणार आहे.\nचांगल्या उपकरणांच्या मदतीने उत्पन्न देखील वाढेल आणि उत्पन्न देखील जास्त होईल.\nया योजनेंतर्गत उपकरण खरेदीसाठी 50 ते 80 टक्के अनुदान उपलब्ध आहे.\nया योजनेचा लाभ फक्त ओबीसी, एससी, एसटी समाजातील लोकांनाच मिळणार आहे.\nशेतकऱ्याला त्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करूनच या योजनेचा लाभ मिळणार आहे.\nबाजार समितीमध्ये कापसाला मिळाला इतका भाव येथे पहा आजचे कापुस बाजार भाव\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\nया योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे\nअर्जदाराचे ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड)\nसर्वप्रथम अर्जदाराला Agri machinery.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.\nमुख्यपृष्ठावरच नोंदणी पर्याय दिसेल.\nनोंदणीसाठी 4 पर्याय असतील, अर्जदाराला शेतकऱ्यावर क्लिक करावे लागेल.\nयानंतर, नोंदणी फॉर्म खुले होईल.\nफॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक आणि काळजीपूर्वक भरा आणि सबमिट करा.\nत्यानंतर, तुमचा अर्ज स्वीकारला जाईल.\nभारतीय रेल्वे विभागात 65 हजार 636 जागांसाठी मेगा भरती\n“Tar Kumpan Yojana Maharashtra” यशस्वी जीवनासाठी एक गुप्त जादूचे औषध आणि आम्हाला आमचे ध्येय साध्य करण्यात मदत करते – आमचे विचार. आपले मन एक शक्तिशाली ‘विचार जनरेटर’ आहे आणि बहु-दिशात्मक विचार करण्यास सक्षम आहे. जे विचार आपण आपल्या मनात निर्माण करतो तेच आपले जीवन चालवतात. हे विचार यश मिळवणार्‍याला साध्य करत राहण्यासाठी आणि अकार्यक्षम व्यक्तीला जीवनात हार मानण्यास निर्देशित करतात. बेलगाम मन सर्व प्रकारचे विचार निर्माण करू शकते – सकारात्मक ते नकारात्मक किंवा नकारात्मक ते सकारात्मक. “Tar Kumpan Yojana Maharashtra”\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\n“Tar Kumpan Yojana Maharashtra” तथापि, विविध कारणांमुळे आपण त्याची मूलभूत क्षमता किंवा आपल्या मनाची शक्ती – विचार मर्यादित करतो. एक प्रकारे, आपण त्याच्या मुक्त विचारशक्तीच्या किंवा त्याला ‘पॅरापेटाइज’ करण्याच्या सीमारेषा आखतो. हे तुमच्या मनाला बेड्या घालते आणि मनाची खरी क्षमता मर्यादित करते – बहुदिशात्मक आणि विचारांच्या विस्तृत क्षितिजावर विचार करण्याची. हे तुमचे खरे ‘कॉलिंग’ शोधण्याची संधी देखील अस्पष्ट करते. “Tar Kumpan Yojana Maharashtra”\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चालक-वाहक भरती\nलोखंडी कुंपणासाठी मिळणार 90 टक्के अनुदान\n“Tar Kumpan Yojana Maharashtra” शंका, भीती, अविश्वास आणि काळजी यासारखे स्व-कंडिशनिंग. तसेच, निश्चितता, आत्मविश्वास आणि विजय. पर्यावरण कंडिशनिंग व्यक्तीच्या अनुभवांशी संबंधित आहे जसे की एखाद्या व्यक्तीच्या सभोवतालच्या सकारात्मक वातावरणामुळे सकारात्मक विचार निर्माण होतात आणि एक प्रकारे, अनिष्ट नकारात्मक वातावरण अनिष्ट विचारांना कारणीभूत ठरते. विचार निर्मितीची प्रक्रिया अखंड किंवा गतिमान स्वरूपाची असते, या दोन घटकांचा प्रभाव असतो. विचार निर्माण करताना एक किंवा दोन्ही घटकांचा प्रभाव असू शकतो – परिस्थिती/स्थितीनुसार निसर्ग. “Tar Kumpan Yojana Maharashtra”\n“Tar Kumpan Yojana Maharashtra” आपण कोणत्याही प्रकारच्या विचारांची सदस्यता घेऊ शकत नाही किंवा सदस्यता रद्द करू शकत नाही; हा मनाचा मूळ स्वभाव किंवा क्षमता आहे. त्याऐवजी सकारात्मक विचार करण्यासाठी मनाची प्रगल्भता निर्माण करावी लागेल. कृपया लक्षात ठेवा की तुमचे मन नेहमीच सुंदर आणि रंगीत चित्र रंगवू शकत नाही, तुम्ही ते करा. स्वतःला आणि तुमचे मन ट्रॅकवर ठेवण्यासाठी तुम्हाला स्वतःशीच लढाई करावी लागेल. याची सोपी समज आहे: आनंदी मन आनंदी जीवन. “Tar Kumpan Yojana Maharashtra”\nSoyabean market price Today 15/11/2022 | सोयाबीन भावात मोठी वाढ,पहा आजचे सोयाबीन बाजारभाव\n👉ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈\nDriving Licence 2022 | घरी बसून मिळवा मोफत ड्रायव्हिंग लायसन्स ते सुद्धा अगदी काही मिनिटात\nCrop Loan List 2022 | कर्ज माफीच्या नवीन याद्या आल्या जिल्ह्यानुसार गावानुसार याद्या पहा\n1 thought on “Tar Kumpan Yojana Maharashtra | आता प्रत्येक शेतकऱ्याला लोखंडी कुंपणासाठी मिळणार 90 टक्के अनुदान”\nPingback: Crop Loan List 2022 | कर्ज माफीच्या नवीन याद्या आल्या जिल्ह्यानुसार गावानुसार याद्या पहा - Today Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00760.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/sports/5747/", "date_download": "2022-12-01T13:33:58Z", "digest": "sha1:HJ6FTYXD7SRIWSJF47YSMDZFIIXPNJXT", "length": 7997, "nlines": 104, "source_domain": "mnews.esy.es", "title": "करोनाग्रस्तांसाठी वर्ल्ड कप जिंकलेल्या जर्सीचा लिलाव! | Maharashtra News", "raw_content": "\nHome Sports करोनाग्रस्तांसाठी वर्ल्ड कप जिंकलेल्या जर्सीचा लिलाव\nकरोनाग्रस्तांसाठी वर्ल्ड कप जिंकलेल्या जर्सीचा लिलाव\nलंडन: करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी अनेक खेळाडू मदत करत आहेत. जगभरातील क्रिकेटपटू देखील आर्थिक स्वरुपात मदत देत आहेत. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली, रोहित शर्मा आदी क्रिकेटपटूंनी काही लाखांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारांना मदत केली आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत एका क्रिकेटपटूने मोठा निर्णय घेतला आहे.\nइंग्लंडचा क्रिकेटपटू आणि फलंदाज जोस बटलरने करोना विरुद्धच्या लढाईसाठी निधी गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्यांना रुग्णालयांना मदत करण्यासाठी बटलरने २०१९च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये घातलेली जर्सीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या जर्सीच्या लिलावातून मिळणारे पैसे करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी वापरले जाणार आहेत. यासाठी बटलरने तातडीने लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे.\nईबे वेबसाइटवर बटलरने त्याची वर्ल्ड कप फायनलमधील जर्सी लिलावासाठी ठेवली आहे. एक एप्रिल रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजेपर्यंत ५६ लोकांनी या जर्सीवर बोली लावली होती. आतापर्यंत या जर्सीला ५६ लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली आहे. जर्सीवर पुढील ६ दिवस बोली लावली जाणार आहे. त्यानंतर या लिलावातून किती पैसे मिळतील हे कळणार आहे.\nगेल्या वर्षी १४ जुलै रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप फायनल झाली होती. दोन्ही संघांनी ५० षटकात समान धावा केल्याने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. सुपर ओव्हरमध्ये देखील सामना टाय झाल्यावर सर्वाधिक चौकार मारणाऱ्या इंग्लंड संघाला विजेतेपद देण्यात आले होते.\nPrevious articleफॅक्ट चेकः पोलिसांनी खरंच, 'अशी' शिक्षा दिलीय\nNext articleLive: महाराष्ट्रातील करोना रुग्णांचा आकडा ३२० वर\n या क्रिकेटपटूंना खेळवलं तरच जिंकू शकतो वर्ल्ड कप, वाचा कोण आहेत...\ndavid beckham five star hote rate, फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी दिवसाला २० लाख रुपयांचे भाडे देतोय स्टार खेळाडू; सुविधा वाचाल तर… – fifa world cup...\nmexican fan used marriage money travel qatar, भावी पत्नीला म्हणाला, मला माफ कर; लग्नासाठी साठवलेले पैसे घेऊन थेट गाठलं… – fifa world cup mexican...\nसायबरसुरक्षा तज्ञांनी तुमच्यासाठी ‘स्पायडर-मॅन’ चेतावणी दिली आहे\nप्रेग्नंसीवर बोलली करिना, सैफने देशाच्या लोकसंख्येत खूप योगदान दिलं\nIPO सूचीमध्ये रु. 2 लाख कोटींची घसरण झाली आहे, टेक स्टार्टअप्सचा वाटा निम्मा आहे\nजवानांनो संपूर्ण देशाचं लक्ष आपल्यावर आहे, लष्कर प्रमुखांनी भरला जोश\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://bolbhidu.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T14:35:35Z", "digest": "sha1:XW4Z2DC46EMJEDMJM43EZQIH2GYGYBQT", "length": 11688, "nlines": 99, "source_domain": "bolbhidu.com", "title": "सचिन तेंडूलकर Archives - BolBhidu.com", "raw_content": "\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nBol Bhidu - विषय हार्ड\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका व्यवहार काय आहे \nबाळासाहेबांच्या आतला कलाकार शेवटपर्यंत जिवंत होता, हे या एका उदाहरणावरुन कळतं\nशनिवार वाड्यासमोरचा दर्गाच नाही, एका ब्रिटिशाने अख्खा वाडा पाडायचा प्लॅन केला होता\nसचिनने मुलाखतीमध्ये मान्य केलं, “या बॉलरला खेळायची मला भीती वाटायची”\nसचिन तेंडूलकर हा निर्विवादपणे जगातला सर्वोत्तम फलंदाज. आधुनिक युगातला डॉन ब्रॅडमन १९८९ ते २०१३ या आपल्या क्रिकेटिंग कारकिर्दीत त्याने अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली. या काळात त्याने जेवढया बॉलरची पिसे काढली, तेवढी इतर कुठल्याच बॅटसमनने…\nसंघाला २ वर्ल्ड कप जिंकून दिले, पण त्याचं योग्य श्रेय गंभीरला मिळालंच नाही \n२ एप्रिल २०११. मुंबईचं वानखेडे स्टेडीयम. महेंद्र सिंग धोनीने श्रीलंकेच्या नुवान कुलशेखराला ग्राउंडच्या बाहेर फेकलं आणि भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला. २८ वर्षांच्या विश्वविजयाचा दुष्काळ संपवत भारतीय संघाने विश्वचषकावर आपलं नाव…\nमोहोम्मद कैफच्या त्या ‘कॅच’ने पाकिस्तानच्या घशातला ‘मॅच’ हिसकावला होता \nमोहोम्मद कैफ. राहुल द्रविड जर भारतीय बॅटिंग ऑर्डरची ‘वॉल’ होता, तर तेच मोहोम्मद कैफच्या फिल्डिंगच्या बाबतीतही तसंच म्हंटलेलं अतिशयोक्ती ठरत नाही. कैफच्या हातात बॉल असताना रन चोरण्याचा विचार बॅटसमन स्वप्नात देखील करू शकायचे नाहीत,…\nधोनीच्या याच इनिंगने त्याला बॉलचा ‘हार्ड हिटर’ म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये प्रस्थापित…\n३१ ऑक्टोबर २००५. आजपासून बरोबर १३ वर्षांपूर्वीची गोष्ट. जयपूरचं सवाई मानसिंग स्टेडीयम. तो दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर होणार होता. तो दिवस भारतीय क्रिकेटला एक नवीन सुपरस्टार आणि भविष्यातला ‘कॅप्टन कूल’ देणार होता. हा तोच…\nसचिन,सौरव,राहूल आऊट झाले की मॅच संपायची अशा काळात ‘वाघ’ आला होता.\n‘मुलतानचा सुलतान’ आणि ‘नजफगडचा नवाब’ अशी ओळख मिरवणाऱ्या त्याच्याबद्दलची एक दंतकथा काही वर्षांपूर्वी फेमस झाली होती. अनेकजण अजून देखील त्याच्याबद्दल बोलताना त्या किस्स्याचा उल्लेख कधीतरी करतातच. किस्सा असा की कौंटी क्रिकेटमध्ये खेळताना…\nसचिनच्या अनेक ऐतिहासिक खेळ्यांना या दोघांनी कॉमेंट्रीच्या माध्यमातून अविस्मरणीय बनवलं \nदोघांचाही जन्मदिवस एकच. क्रिकेटमधील महान ऑल-राउंडर खेळाडूंच्या यादीतील दोघांचंही नाव पहिल्या फळीत. ऑल-राउंडर खेळाडू म्हणून कारकिर्दीची सुरुवात केलेल्या दोघांनीही आपापल्या संघाचे कॅप्टन म्हणून संघाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवण्यात महत्वाची…\nश्री रेड्डीने सचिनवर केलेला हा आरोप म्हणजे फक्त ‘पब्लिसिटी स्टंट’ आहे का..\nसचिन तेंडूलकर म्हणजे भारतीय क्रिकेट रसिकांसाठी देव. अगदीच देव्हाऱ्यात नाही पण अनेक क्रिकेट फॅन्सच्या मना-मनात सचिन तेंडूलकरला पूजले जाते. अशा देवावर जर कोणी आरोप केले तर त्या व्यक्तीची खैर विचारू नकात. गल्लीतल्या कट्ट्यापासून ते सोशल…\nसचिनची शिकवणी घेणारा ‘मास्तर’ गेला \nइंग्लंडला इंग्लंडमध्ये हरवणं ही किती मोठी गोष्ट आहे, हे आपल्याला भारतीय संघाच्या सध्याच्या इंग्लंड दौऱ्यावरून लक्षात यावं. पण ही किमया अजित वाडेकरांनी घडवून आणली होती. त्यामुळेच आपल्याला अजित वाडेकर हे परदेशी भूमीवर भारतीय संघाला…\nगेल्या २० वर्षांपासून या सुरक्षित हातात आहे भारतीय क्रिकेट संघाचं ‘स्टेअरिंग’\n१९९९ सालापासून भारतीय क्रिकेट संघ जेव्हा कधी इंग्लंडच्या दौऱ्यावर जातो त्यावेळी संघात बऱ्याचशा गोष्टी बदललेल्या असतात. प्रत्येक दौऱ्यात संघाचा कॅप्टन वेगळा असतो, कधीकधी कोच बदललेले असतात. आधीच्या दौऱ्यातील अनेक खेळाडूंच्या जागी…\nहे ही वाच भिडू\nधारावीचा पुर्नविकास तर अदानी करणारेत पण तिथल्या लोकांना…\nआणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला…\nऔरंगाबादला वर्ल्ड हेरिटेज सिटी बनवायचं फडणवीसांनी ठरवलं…\nमराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तेलंगणात जावंसं वाटतंय ते…\nरवीश कुमारांनी राजीनामा दिला, पण अदानी-NDTV मधला नेमका…\nबाकी निवडणुकांप्रमाणेच गुजरातच्या निवडणुकीत सुद्धा…\nनेहरूंनी आधी शांततेचा मार्ग निवडला पण वेळेवर मिलिटरी…\nविध्यार्थ्यांच्या समस्येची जाण असणारा कुलगुरू कोण \nमौत का सौदागर ते फेकू अशी अनेक नावं काँग्रेसने मोदींना…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-GOS-IFTM-hot-b-town-actresses-still-single-5816392-PHO.html", "date_download": "2022-12-01T14:11:53Z", "digest": "sha1:NOHUH532UFMNSAOS3UNILQY24SLKCK6I", "length": 3353, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बॉलिवूडच्या या 17 HOT अभिनेत्रींचे अद्याप झाले नाहीत दोनाचे चार हात, आहेत अविवाहित | 17 Hot B-Town Actresses Still Single - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबॉलिवूडच्या या 17 HOT अभिनेत्रींचे अद्याप झाले नाहीत दोनाचे चार हात, आहेत अविवाहित\nमुंबईः बॉलिवूड अभिनेत्री आपल्या दिलखेचक अदा आणि बोल्ड अंदाजाने चाहत्यांना भूरळ घालत असतात. मात्र या अभिनेत्रींना भूरळ घालणारा अर्थातच त्यांच्या स्वप्नातील राजकुमार अद्याप त्यांना गवसलेला नाही. तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या या अभिनेत्रींना अद्याप त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळालेला नाही. बॉलिवूडमधील अनेक सुंदर अभिनेत्री अद्याप सिंगल आहेत.\nआज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशाच 17 अभिनेत्रींविषयी सांगत आहोत, ज्या अद्याप अविवाहित आहेत. यापैकी काही जणी रिलेशनशिपमध्ये आहेत, तर काही जणी पडद्यावर तर रोमान्स करताना दिसतात, मात्र खासगी आयुष्यात त्यांना रोमान्स करायला अद्याप कुणी मिळालेला नाही.\nजाणून घ्या, या अभिनेत्री आहेत तरी कोण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://kalakar.info/tanvi-mundle-pahile-na-mi-tula/", "date_download": "2022-12-01T12:22:47Z", "digest": "sha1:54S5RIIEUWZ7DOIYXD3N6KMPOEEBMBNF", "length": 10893, "nlines": 78, "source_domain": "kalakar.info", "title": "पाहिले न मी तुला मालिकेतील मनूची रिअल लाईफ स्टोरी... - kalakar", "raw_content": "\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nप्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर\nबिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..\nलग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण\nआणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क ​​​रंग लावला हो..\nविक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा.. दोघेही एकदा गाडीवर बसून मैत्रिणीला..\nHome / मराठी तडका / पाहिले न मी तुला मालिकेतील मनूची रिअल लाईफ स्टोरी…\nपाहिले न मी तुला मालिकेतील मनूची रिअल लाईफ स्टोरी…\nझी मराठी वाहिनीवर पाहिले न मी तुला ही मालिका प्रसारित होत आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मने देखील जिंकून घेतली आहेत. मानसी आणि अनीकेत यांची लव्हस्टोरी या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. शशांक केतकरने प्रथमच या मालिकेतून विरोधी भूमिका साकारली आहे त्यामुळे त्याला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तर तन्वी मुंडले आणि आशय कुलकर्णी हे दोघे कलाकार प्रमुख नायक नायिकेची भूमिका बजावत आहेत. आज अभिनेत्री “तन्वी मुंडले” हिच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊयात…\nतन्वीने मुंबई विद्यापीठातून फिजिक्स मधून बीएस्सीची पदवी प्राप्त केली आहे. अभिनयाची आवड असलेल्या तन्वीने ललित कला केंद्र मध्ये प्रवेश मिळवला होता. ‘अ रिस्पेक्टेबल वेडिंग’, ‘कुणाचा कुणाला मेळ न्हाई’ अशा नाटकांतून तीने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. याचबरोबर येत्या २ जुलै २०२१ रोजी सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर यांची प्रमुख भूमिका असलेला “COLORफुल” हा चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटात तन्वी देखील एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. हा तिने अभिनित केलेला पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे. झी मराठीची पाहिले न मी तुला या मालिकेतून प्रथमच ती छोट्या पडद्यावर झळकत आहे. त्यामुळे पदर्पणातली ही पहिली वहिली मालिका तिच्यासाठी खूप खास ठरत आहे. महेश कोठारे यांनी आपल्या मालिकेतून तन्वीला प्रमुख नायिकेची भूमिका साकारण्याची संधी दिली. मानसीच्या निरागस भूमिकेमुळे तन्वी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेसाठी आणि तिच्या पुढील वाटचालीसाठी तन्वीला खूप खूप शुभेच्छा…\nसंकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.\nPrevious “घोss नाही आणि ळाss नाही”.. मराठी सृष्टीतला आगळा वेगळा कलाकार\nNext देवमाणूस मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप….\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nप्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathi.my-tasty-recipe.com/prawns-masala-curry-recipe-in-marathi/", "date_download": "2022-12-01T14:15:05Z", "digest": "sha1:UQLVP5RHM3SW3W4IJ44VF6WGUT6IYR2P", "length": 4204, "nlines": 93, "source_domain": "marathi.my-tasty-recipe.com", "title": "prawns masala curry recipe in marathi - प्रॉन मसाला रेसिपी", "raw_content": "\nप्रॉन करी मसाला रेसिपी मराठी\nएक वाटी नारळाचा दूध\nएक चमचा आलं पेस्ट\nएक चमचा लसूण पेस्ट\nसगळ्यात पहिल्यांदा गॅस चालू करून घेणे. त्यावर एक पेन pan ठेवणे .\nत्यानंतर त्यामध्ये तेल ओतून गरम करणे. त्यानंतर त्यामध्ये मोहरी , कढीपत्ता, कापलेला कांदा घालून चांगले फ्राय करून घेणे.\nत्याच्यानंतर मधून कापलेली हिरवी मिरची आणि आलं लसूण पेस्ट घालून चांगले फ्राय करून घेणे.\nहे सगळे मसाले तयार झाल्यानंतर प्रोन् prawn चांगले धुवून घेणे. प्रोन् धून झाल्यानंतर पेन मधल्या मसाल्यामध्ये प्रोन् घालने.\nआता पॅनमध्ये प्रोन घातल्यानंतर ते दोन ते तीन मिनिटांसाठी चांगले हलवत राहणे. How to remove spectacle marks in hindi.\nनंतर त्यामध्ये कापलेला टोमॅटो घालने आणि मिक्स करून सगळा मसाला चांगला व्यवस्थित पाच मिनिटसाठी फ्राय करून घेणे.\nचांगला फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मीठ , हळद आणि नारळाचं दूध मिक्स करून त्याला चांगले शिजवून घेणे. तुमची प्रॉन करी मसाला तयार आहे . गरमागरम सर्व करणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://m4marathi.com/category/health-tips-in-marathi/health-related-articles/page/6/", "date_download": "2022-12-01T12:20:49Z", "digest": "sha1:4OIXDBSC52SQM4KRTZ7HTLPABIO7JTOQ", "length": 8422, "nlines": 131, "source_domain": "m4marathi.com", "title": "आरोग्य विषयक लेख – Page 6 – m4marathi", "raw_content": "\nCategory: आरोग्य विषयक लेख\nऋतू बदलाच्या काळात संसर्गाचं प्रमाण वाढतं. त्यात डोळ्यांना संसर्ग होण्याचं प्रमाण मोठं आहे. संसर्गाशिवाय काही पदार्थांच्या अथवा घटकांच्या अँलर्जीमुळेही डोळे प्रभावित होतात. डोळे जळजळणे, लालसर होणे, डोळ्यातून पाणी\nव्यायाम म्हटले की काहीजणांच्या अंगावर काटा येतो, लवकरच उठून पायपीट करणं अथवा जीममध्ये घाम गाळणं त्यांच्या प्रवृत्तीतच नसतं. अशांसाठी पोहण्याचा व्यायाम सर्वोत्तम आहे. पोहण्यानं शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम\nउन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी….\nउन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी…. उन्हाळा म्हटला की अंगाची लाही-लाही होते. जबरदस्त उष्णतेमुळे चक्कर येणे, ताप येणे, अशक्तपणा ह्याचबरोबर उष्माघात होण्याचादेखील संभव असतो, ज्यामुळे रुग्ण दगावूदेखील शकतो. त्याकरीता योग्य\nआजकाल धावत्या युगातही काही जण कटाक्षाने आपल्या शरीराकडे, तसेच तब्येतीकडे विशेष लक्ष देताना दिसतात, पण हे सगळं करत असताना काही साध्या-साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. याचेच उदाहरण म्हणजे\nजेवण केल्यानंतर हे कराच .\nजेवण केल्यानंतर तोंडात पाणी टाकून चूळ भरतो. त्याला आपण गुळण्या करणे, असे म्हणतो. त्यामुळे तोंड स्वच्छ राहते व शरीरही स्वस्थ राहते. गुळण्या केल्याने तोंडामध्ये दातांत अडकलेले अन्नाचे कण\nकेसांची समस्या कोणालाही हैराण करणारी आहे. यामुळे व्यक्तिमत्त्वावर विपरित परिणाम होत असल्यामुळे काळजी वाढते. रसायनांचा अतिरेकी वापर आणि वाढत्या प्रदूषणाचा परिणाम यामुळे केस शुष्क होतात आणि टोकं दुभंगतात.\nसध्या सर्वच क्षेत्रात कामाचं स्वरूप बदललं आहे. ठरावीक वेळी काम आणि उरलेला वेळ स्वत:साठी राखून ठेवणं हे नियोजन आता करता येत नाही. बहुतांश क्षेत्रात कामाच्या वेळा वाढल्या आहेत.\nआरोग्यासाठी पाण्याचे उपयोग पाणी म्हणजे जीवन आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आरोग्यासाठी पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माणसाच्या शरीररचनेत मोठी जागा ही पाण्याने व्यापलेली असते. शरीराच्या विविध क्रियांमध्ये\nबाई बी ‘मानुस’ असती …..\nपरत प्रेमात पडणार नाही..\nभारतीय स्त्रियांमध्ये कँसरचे वाढते प्रमाण\nगुटखा बंदी फक्त कागदावरच …\nमतदान करावं तरी कुणाला \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://npnews24.com/marathi/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-01T12:34:17Z", "digest": "sha1:CKDV3X4JLSH7UH7JRM2P76LZED22UAWQ", "length": 8628, "nlines": 65, "source_domain": "npnews24.com", "title": "आरोग्य Archives - marathi", "raw_content": "\nDiabetes | झोपण्यापूर्वी डायबिटीज रूग्णांनी ‘ही’ 5 कामे आवश्यक करावी, अन्यथा होईल…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात (Blood Sugar Level Control) राहण्यासाठी अनेक गोष्टी टाळल्या पाहिजेत. अनेकदा असे दिसून आले आहे की आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) आपण असे…\nHome Remedies For Constipation | बद्धकोष्ठता पासून सुटका मिळवायची असेल तर खा ‘या’ 4…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - Home Remedies For Constipation | आपल्या पोटचा आपल्या आरोग्यासोबत घट्ट नातं आहे. त्यामुळेच अनेकदा चुकीच्या खाण्याने आरोग्याच्या समस्या सुरू होतात. पोट साफ होत नाही आणि पोट साफ न झाल्यास अ‍ॅसिडीटी, जळजळ आणि आंबट…\nOmicron Covid Variant | ओमिक्रॉनपासून वाचण्यासाठी कोणती फळे आणि भाज्यांचे सेवन आवश्यक\nएन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम - Omicron Covid Variant | कोरोनाच्या काळात निरोगी राहण्यासाठी, immunity मजबूत करणे ही प्राथमिकता आहे. कोरोनाच्या बदलत्या स्वरूपाने लोक हैराण झाले आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट (delta variant) नंतर आता ओमिक्रॉन…\nMoola In Winters | हिवाळ्यात मुळा खाल्ल्याने होतील ‘हे’ 5 जबरदस्त फायदे\nएन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम - Moola In Winters | हिवाळा सुरू झाला की, प्रत्येकाला मुळ्याचे पराठे, सॅलड, लोणचे आणि खुप काही खावेसे वाटते. मुळा हिवाळ्यातच येतो आणि या काळात तुम्ही तो जरूर खावा. कारण चवीसह त्याचे शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात.…\nSpinach Nutrient Rich Soup Recipe | हिवाळ्यात प्या पोषक तत्वांनी भरलेले ‘हे’ चीज सूप,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - Spinach Nutrient Rich Soup Recipe | हिवाळ्यात संसर्गजन्य रोगांचा धोका जास्त असतो (Risk of infectious diseases in winter). अशा परिस्थितीत तुम्ही पोषक तत्वांनी युक्त पालक सूप (Spanich Soup) बनवून पिऊ शकता. याचे सेवन…\nSide Effects of Long Sitting | दिर्घकाळ एकाच ठिकाणी बसण्याने अवेळी मृत्यूचा धोका 30% जास्त,…\nएन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम - Side Effects of Long Sitting | एकाच जागी जास्त वेळ बसल्याने (Long Sitting) आरोग्याचे अनेक प्रकारचे नुकसान होते. मधुमेह (Diabetes), लठ्ठपणा (Obesity), कर्करोग (Cancer) यांसारख्या अनेक आजारांना दीर्घकाळ एकाच ठिकाणी…\n हिवाळ्यात हृदयाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका, ‘या’ गोष्टींची…\nएन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम - Heart Patients Winter | हिवाळा सुरू झाला की अनेक आजार वाढतात. हिवाळ्यात सर्वात जास्त त्रास वृद्ध लोक आणि लहान मुलांना होतो. सर्दी झाल्यानंतर अनेक लोकांना हृदयाशी संबंधित समस्या वाढतात. तज्ज्ञांच्या मते,…\n उपाशी पोटी झोपणे शरीरासाठी अत्यंत धोकादायक, होते…\nएन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम - Disadvantages Of Sleeping Empty Stomach | निरोगी जीवनशैलीसाठी, खाण्यापिण्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी न्याहारी राजाप्रमाने आणि रात्रीचे जेवण गरीबासारखे करावे, अशी एक म्हण आहे. या…\nExercise Mistakes | एक्सरसाईज करताना नेहमी लोक करतात ‘या’ 4 चूका, जाणून घ्या कोणत्या\nएन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम - Exercise Mistakes | जर तुम्ही वजन नियंत्रित ठेवण्यासाठी व्यायाम करत असाल किंवा फिटनेस प्रेमी असाल आणि फिट राहण्यासाठी जिममध्ये तासनतास व्यायाम करत असाल तर व्यायामादरम्यान काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.…\nDiabetes | सकाळी उशिरापर्यंत झोपणारी किशोरवयीन मुले मधुमेहाला पडू शकतात बळी, जाणून घ्या काय सांगते…\nएन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम - Diabetes | रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे हे केवळ प्रौढांसाठीच फायदेशीर नाही, तर ही सवय लहान मुलांनाही फायदेशीर ठरते. अमेरिकेतील ब्रिघम यंग युनिव्हर्सिटी (Brigham Young University) च्या संशोधकांच्या मते,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/11/blog-post_10.html", "date_download": "2022-12-01T12:43:09Z", "digest": "sha1:KDC2CXM4DDLWIFLFTX5Z5ZCGKTRLODXD", "length": 7784, "nlines": 36, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "यशवंत फळे फुले भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी प्रा.संजय जोतिराम थोरात यांची बिनविरोध निवड.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nयशवंत फळे फुले भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी प्रा.संजय जोतिराम थोरात यांची बिनविरोध निवड.\nनोव्हेंबर १०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:\nयशवंत फळे फुले भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी संस्था मर्यादित कराडचे चेअरमन पदी प्रा.संजय जोतिराम थोरात यांची तर व्हॉइस चेअरमनपदी अविनाश हणमंतराव पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.\nयशवंत फळे फुले भाजीपाला खरेदी-विक्री सहकारी संस्थेच्या सन 2021-22 ते सन 2026-27 या पाच वर्षासाठी कराडच्या अध्यासी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौ एस.पी.भागवत यांचे अध्यक्षतेखाली तसेच शेतीमित्र अशोकराव थोरात यांचे मार्गदर्शनाखाली या निवडी श्री मळाई टॉवर मलकापूर या ठिकाणी नुकत्याच संपन्न झाल्या.\nत्याचबरोबर नवीन संचालकांचीही निवड करण्यात आली .त्यामध्ये शेतीमित्र अशोकराव थोरात, मानाजी विलासराव थोरात, शिवाजी निवृत्ती भोसले, आप्पासो जगन्नाथ पाटील,सुधीर अरविंद चिवटे, शहाजी शामराव पाटील, सौ शिला दिलीप पाटील, सौ सुजाता सुनील शिंदे, विठ्ठल दादू येडगे, सुधीर शिवाजी लादे, दिलीप श्रीपती शिर्के या सर्वांचा यामध्ये समावेश आहे.\nसंस्थेच्या नवनिर्वाचित चेअरमन पदी संजय थोरात व्हाईस चेअरमन अविनाश पाटील यांच्या निवडीबद्दल अशोकराव थोरात यांनी त्यांचे अभिनंदन केले व ते पुढे म्हणाले संस्थेची सद्य आर्थिक स्थिती अतिशय उत्तम आहे. संस्थेच्या माध्यमातून शेतकरी व शेतीपूरक व्यवसायांना, पर्यावरण पूरक प्रक्रियांना चालना देण्यासाठी विविध प्रकारच्या संधी शोधून त्यामध्ये कौशल्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव करून त्या वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.\nनवनिर्वाचित चेअरमन प्राध्यापक संजय थोरात म्हणाले, शेतमाल विक्री करणारे फुुटपाथवर बसून भाजीपाला विक्री करणारे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना संरक्षण व मार्गदर्शन करून त्यांच्या व्यवसायांना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्हाईस चेअरमन अविनाश पाटील म्हणाले, शेतमाल खरेदी विक्री करण्यासाठी संस्था स्वतःचा व्यवसाय स्व मालकीच्या जागेत सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nकराडच्या अध्यासी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौ भागवत एस पी यांना सहकार परिषद निमंत्रण देतानाअधिकारी सौ. एस.पी.भागवत, कार्यक्रमास सर्जेराव शिंदे,सौ.गौरी जाधव ,दत्तात्रय शितोळे, सौ. अनुराधा घोडके, गणेश पोतदार,एम.पी.फराळे इ.उपस्थित होते.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00761.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/6008", "date_download": "2022-12-01T13:08:40Z", "digest": "sha1:TU7Y27I7EYZYWRT74O4HCMOPCZYAFNZP", "length": 15482, "nlines": 142, "source_domain": "dhanlabh.in", "title": "‘कल करे सो आज कर, आज करे सो अब….!’ – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\n‘कल करे सो आज कर, आज करे सो अब….\nआतापासूनच करा करबचतीचे नियोजन\nप्राप्तिकर बचतीचे नियोजन हा आर्थिक नियोजनातील एक महत्त्वाचा भाग आहे. ज्याप्रमाणे आर्थिक नियोजनामध्ये लवकर सुरवात करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, तोच नियम करबचतीच्या नियोजनासही लागू होतो. एप्रिलपासूनच करबचतीचे नियोजन केले, तर करदात्यांच्या फायद्याचे ठरते. कारण करबचतीचे नियोजन ही आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजे फेब्रुवारी-मार्च महिन्यात करण्याची गोष्ट आहे, असा सर्वसाधारण समज आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात प्राप्तिकर वाचविण्यासाठी धावपळ करून केलेली गुंतवणूक अथवा प्राप्तिकर कापला गेल्यामुळे हातात आलेला तुटपुंजा पगार, हा नेहमीचा अनुभव आहे. त्यावर मात करायची असेल तर खालील ‘अर्थ’पूर्ण संकल्प करता येतील.\n१) आपण वर्षभरात किती गुंतवणूक करू शकतो, याचा अंदाज करसल्लागार अथवा गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने घ्यावा. कोणकोणत्या योजना करबचतीसाठी उपलब्ध आहेत, त्यांचे फायदे-तोटे काय आहेत, याची माहिती करून घ्यावी.\n२) पूर्ण वर्षाचा कालावधी उपलब्ध असल्यामुळे दर महिन्याला थोडी-थोडी रक्कम करबचतीसाठी गुंतवता येऊ शकते. म्युच्युअल फंडाच्या करबचतीच्या योजनेत नियोजनबद्ध मासिक गुंतवणूक (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन- एसआयपी) करण्याची सोय असते. त्यामुळे टप्प्याटप्प्याने गुंतवणूक होते; ज्याचा आपल्यावरही जास्त बोजा पडत नाही.\n३) सहसा करबचतीसाठी पात्र असलेल्या योजनेत मिळणारा परतावा बचत खात्यावरील व्याजदरापेक्षा जास्त असतो व त्यावर चक्रवाढीचा फायदाही मिळतो. करबचतीसाठी लागणारी रक्कम बचत खात्यावर ठेवून कमी व्याज घेऊन नंतर करबचतपात्र गुंतवणूक करण्यापेक्षा शक्‍य तेवढ्या लवकर गुंतवणूक करणे चांगले.\n४) आयुर्विम्याकडे जोखीम संरक्षण म्हणून बघण्यापेक्षा करबचतीसाठी करावी लागणारी गुंतवणूक असा दृष्टिकोन बहुतेकांचा असतो. त्यामुळे बहुसंख्य लोक जानेवारी-मार्चदरम्यान पॉलिसी घेतात. तसे न करता आधी पुरेसे विमा संरक्षण घेण्याला प्राधान्य द्यायला हवे आणि त्या बरोबरीने येणारा करबचतीचा लाभ हा दुय्यम हेतू ठेवला पाहिजे.\n५) टर्म इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स, पीपीएफ आणि टॅक्‍स सेव्हिंग इक्विटी म्युच्युअल फंड (ईएलएसएस), नॅशनल पेन्शन सिस्टीम (एनपीएस) हे किमान पाच घटक प्रत्येक कमावत्या व्यक्तीकडे असलेच पाहिजेत. ते नसतील, तर नव्या आर्थिक वर्षात त्यांची पूर्तता करण्याचा अवश्‍य प्रयत्न करा.\n६) करबचतीच्या; तसेच अन्य विविध प्रकारच्या गुंतवणुकीचे तपशील जपून ठेवा व त्याचा तिमाही आढावा घेत राहा. फोटो, पॅनकार्ड, आधारकार्डच्या छायाप्रतींबरोबरच ही सर्व कागदपत्रे ‘स्कॅन’ करून साठवून ठेवा. ही सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळाल्याने आपले काम सुकर होते.\nवर उल्लेख केलेले नव्या आर्थिक वर्षाचे संकल्प हे उदाहरणादाखल आहेत. आपण आपल्या गरजेनुसार, वयानुसार, उत्पन्नानुसार असे विविध संकल्प राबवू शकता; ज्यामुळे पुढील येणारी सर्व आर्थिक वर्षे आपणास सुखा-समाधानाची ठरतील. तेव्हा ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब….\nरिलायन्स पॉवर अॅण्ड इन्फ्रा फंड\nतुम्हीही मुकेश अंबानी बना \nआपण कोणती कर प्रणाली निवडावी\nडेट फंडाविषयी अधिक काही —\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/astrology/horoscope/todays-sagittarius-horoscope-in-marathi-14-05-2021/", "date_download": "2022-12-01T13:50:28Z", "digest": "sha1:YPPC36HXWV3WPWTFOQTGBZYH4LIRVODH", "length": 13636, "nlines": 184, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Todays dhanu (Sagittarius) Horoscope in Marathi on News18 Lokmat", "raw_content": "\nइंग्लंडने पाकिस्तानच्या गोलंदाजीची काढली पिसे, ११२ वर्षांनी घडवला इतिहास\nतुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला\nअजगराचा 5 वर्षाच्या मुलावर हल्ला, त्याला स्विमिंग पूलमध्ये ओढलं आणि मग...\nबिग बॉसच्या अनुपस्थितीत रोहित चॅलेंजर्स सोबत घेणार पंगा; काय घडणार घरात\nपुढची मुख्यमंत्री महिलाच असेल; उद्धव ठाकरेंच्या विधानाने पुन्हा चर्चांना उधाण\nबैलगाडा शर्यतीचं इतकं खूळ का आहे या शर्यतीची सुरुवात ते वाद, सर्वकाही...\nVideo : झोप नाही, गाडी चालवायची कशी एसटी ड्रायव्हरची अवस्था पाहून बसेल धक्का\nNo Shave November: कोल्हापूरच्या तरुणांनी गोळा केली कॅन्सरग्रस्तांसाठी मदत,Video\nनार्को टेस्टमध्ये आफताबची कबुली, श्रद्धाचा मोबाईल अन् कपड्यांबाबत सांगितलं\n सापडलेली सोन्याची चैन केली परत, मालकाने काय केलं पाहा\nलग्नानंतर वर्षातच तरुणीचा शेवट; आई-वडिलांनीच हत्या करून मृतदेह बॅगेत भरला अन्...\nनार्को टेस्टमध्ये गुन्हेगार सत्य सांगतात या प्रश्नांमुळे आफताबचा पर्दाफाश होणार\nबिग बॉसच्या अनुपस्थितीत रोहित चॅलेंजर्स सोबत घेणार पंगा; काय घडणार घरात\nआई तशी मुलगी; मायराच्या आईबरोबर हटके पोझेस\nसमांथा रुथ प्रभूची प्रकृती खालावली; उपचारांसाठी थेट गाठणार 'हा' देश\nराणा दा पाठक बाईंचा खास लुक; ग्रँड हळदी सेलिब्रेशनची पहिली झलक पाहाच\nइंग्लंडने पाकिस्तानच्या गोलंदाजीची काढली पिसे, ११२ वर्षांनी घडवला इतिहास\nBCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीत भारताच्या ३ माजी क्रिकेटपटूंची वर्णी\nस्टीव्ह स्मिथने डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी केली बरोबरी, हिटमॅनला दिलं आव्हान\nबांगलादेश दौऱ्यानंतर ३ सामन्यात का खेळणार नाहीत विराट, रोहित\nरिटेल Digital Rupee म्हणजे काय क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल रुपीमधला फरक\nतुमचं या बँकेत Loan आहे का भरावा लागणार जास्त EMI\nफेक सल्लागारांवर SEBIची मोठी कारवाई, तुम्ही तर पैसे गुंतवले नाही ना\nAirport शेजारी घर असेल तर मिळणार नाही ही सुविधा, तुमचं होऊ शकतं नुकसान\nतुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला\nअंजलीला लागली राणादाची हळद आणि मेहंदी; पण लग्नापूर्वी का लावली जाते माहितीये\nहिवाळ्यात खा हे 10 सुपरफूड; आजार राहतील दूर, तज्ञांनीच दिला सल्ला\n...म्हणून लोकांना आवडते जुनी दारू; तुम्हाला माहितीये का कारण\nHealth Tips : निरुपयोगी समजून फेकू नका आल्याची बहुमोल साल, असा करा उपयोग\nक्रिकेटपासून हिंदूहृदयसम्राटांपर्यंत; पु. ल. देशपांडेंचे 7 भन्नाट किस्से\nहरपलं देहभान... विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन वारकरी; पहा वारीचे सुंदर PHOTO\nया आहेत बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडांच्या जोड्या...पाहा PHOTO\nतुम्ही जे म्हणाल ते तो ऐकेल; नवरा-BF ला मुठीत ठेवण्याचे ऑनलाईन धडे देते महिला\nअजगराचा 5 वर्षाच्या मुलावर हल्ला, त्याला स्विमिंग पूलमध्ये ओढलं आणि मग...\nगोठलेल्या तलावात अडकली महिला आणि मुलगा... रेस्क्यूऑपरेशनचा Video Viral\nआपल्याच भावासोबत रिलेशनशिपमध्ये तरुणी, एका गोष्टीने पलटलं नात्याचं समीकरण\nयंदा 7 डिसेंबरला आहे दत्त जयंती; जाणून घ्या श्रीदत्तात्रेयाचे अवतार, धार्मिक कथा\nसंध्याकाळच्या वेळेस चुकून पण ही कामं करू नयेत; त्याचं वास्तुशास्त्र समजून घ्या\n'पंचका'मध्ये कोणाचा मृत्यू झाल्यास काय करावं अंत्यसंस्कारावेळी करा हे काम\n2023 हे वर्ष `या` पाच राशींसाठी असेल विशेष शुभफलदायी\nहोम » अ‍ॅस्ट्रोलॉजी »\nआपली रास निवडा मेष; वृषभ; मिथुन; कर्क; सिंह; कन्या; तूळ; वृश्चिक; धनू; मकर; कुंभ; मीन;\nदैनंदिन मराठी राशीभविष्य(धनू राशी)\nदैनंदिन साप्ताहिक मासिक वार्षिक\nआज आपण गूढविद्या व आध्यात्मिकता यात मग्न राहाल. भावंडांशी चांगले वर्तन राहील. आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यासाठी चांगला आहे. मित्रांशी संवाद होईल. कामात यशस्वी व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. लहान प्रवास संभवतो. भाग्यवृद्धी बरोबरच समाजात मान - सन्मान होतील असे श्रीगणेश सांगतात.\nधनु राशीचा स्वामी गुरू असतो. धनु राशीचे लोक प्रभावी आणि सकारात्मक दृष्टिकोन असणारे असतात. धनु राशीचे लोक धार्मिक आणि बुद्धिमानही असतात. सामान्यपणे या राशीच्या व्यक्तींना फॅशनची आवड असते आणि ते प्रामाणिक असतात.\nबुधाच्या संक्रमणाने तयार होतोय भद्रराज योग; या 3 राशीच्या लोकांसाठी सोनेरी दिवस\nया 6 राशींसाठी बुधादित्य योग भाग्यशाली; नोकरी-व्यवसायात मिळतील सुखद वार्ता\nया 5 राशींचे लोक असतात जरा जास्तच इमोशनल; भावनिक निर्णयाचा बसतो फटका\nआजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी\n21 मार्च - 20 एप्रिल\n21 एप्रिल - 21 मे\n22 जून - 22 जुलै\n23 जुलै - 21 ऑगस्ट\n22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर\n24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर\n24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर\n23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर\n23 डिसेंबर - 20 जानेवारी\n21 जानेवारी - 19 फेब्रुवारी\n20 फेब्रुवारी - 20 मार्च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%83-stuti-devotional/", "date_download": "2022-12-01T14:27:59Z", "digest": "sha1:OYR7BNARKCBRRKEUWY3WQSP2LLUGXBUX", "length": 11305, "nlines": 94, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "चिदम्बरस्तुतिः || Stuti || Devotional || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » अध्यात्मिक » चिदम्बरस्तुतिः || Stuti || Devotional ||\nचिदम्बरस्य चिन्ता नो जाड्यं हित्वा व्यदर्शयत् \nसर्वव्यापकतां तच्च चिन्तनीयं चिदम्बरम् ॥ १ ॥\nउदयास्तमया भावा सती चित्स्वप्रभाद्वया \nअम्बराभा सुखा तच्च चिन्तनीयं चिदम्बरम् ॥ २ ॥\nसुखं नित्यं निरुत्कर्ष भूमैव निरुपाधिकम् \nस्वरुपमेव यत्तच्च चिन्तनीयं चिदम्बरम् ॥ ३ ॥\nशेषशायिप्रभृतिपुंदोषहारिसुरावृतम् ॥ ४ ॥\n॥ इति श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य\nश्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं श्रीचिदम्बरस्तुतिः संपूर्णा ॥\nश्री रुद्रकवचम् || Devotional ||\nश्री ब्रह्माण्डविजय शिव कवचम् || Devotional ||\nश्री एकाक्षर गणपति कवचं || Devotional ||\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/09/blog-post_29.html", "date_download": "2022-12-01T13:39:38Z", "digest": "sha1:4I7UUCGRVM5CCYXLXOMSNZKXSFWULOMM", "length": 18016, "nlines": 40, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सांगली येथे राज्यस्तरीय महाअधिवेशन : अशोकराव थोरात", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nमहाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सांगली येथे राज्यस्तरीय महाअधिवेशन : अशोकराव थोरात\nसप्टेंबर २९, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nमहाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहेत व भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ही नूकताच संपन्न झाला. या दोन्ही ऐतिहासिक घटनांचे औचित्य साधून महात्मा गांधी जयंती दिनी महामंडळाचे राज्यस्तरीय महाधिवेशन सांगली येथे 2 ऑक्टोंबर रोजी आयोजित केल्याची माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nदिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या हस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री दीपक केसरकर, सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील,आ. विश्वजीत कदम राजेंद्र पाटील यड्रावकर, सतेज पाटील,खा. संजयकाका पाटील हे प्रमुख पाहुणे असणार आहेत तर या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्षा खा. सुप्रिया सुळे असणार आहेत. वसंतदादा पाटील नगर, धनंजय गार्डन सांगली-कर्नाळ रोड सांगली येथे हे महाधिवेशन होणार असून राज्यभरातून विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे ही थोरात यांनी सांगितले.\nराज्यस्तरीय महाअधिवेशन घेण्यामागचा उद्देश सांगताना अशोकराव थोरात यांनी सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर विचार मंथन करण्यासाठी तसेच संभाव्य शिक्षणातील बदल यावर परखड भाष्य केले. शिक्षण क्षेत्राची सद्यस्थिती व भविष्यकाळ लक्षात घेता या पुढील काळात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. अर्ज विनंत्या प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन ही करावे लागेल. ज्ञानरचनावादी शिक्षणावर भर देऊन गुणवत्ता वाढीचे अनेक उपक्रम राबवावे लागतील. यासाठी अधिवेशन हे संस्थाचालकांचे बलस्थान आहे. एकत्र येणं वैचारिक देवाण-घेवाण व संवाद या बाबी शैक्षणिक परिवर्तनात मोलाची भूमिका बजावतात. आपल्या संस्थांना, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नावर एकत्र येऊन चर्चेतून ठराव पारित करून शासन दरबारी आवाज उठवण्याची उठवण्यासाठी आपण सर्वांनी या अधिवेशनात सहभाग घ्यावा असे आव्हान ही अशोकराव थोरात यांनी केले आहे\nमहाराष्ट्राची गेली २०-२२ वर्षे शिक्षण क्षेत्रात पिछेहाट सुरू आहे. विदयार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत नाही, पालकांना आपल्या पाल्याला शिक्षण देणे परवडत नाही. शिक्षक व कर्मचा-यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. एकूणच शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक गंभीर समस्या उभ्या राहिल्या आहेत.\nमहाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था ही पूर्णपणे ढासळत चालली असून अशैक्षणिक धोरणामुळे विदयार्थी व पालक उध्वस्त होवू लागले आहेत. आज यूतीचे सरकार हे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अशी घोषणा करून प्रत्यक्ष या धोरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ६० ते ६५ टक्के विदयार्थी व पालकांचे नुकसान करत आहे. यापूर्वी सन १९९५ ते १९९९ या दरम्यान यूतीच्या शासनाने शिक्षण व्यवस्था खिळखिळी करण्याचे पहिले पाऊल उचलले. राज्य घटनेच्या विरोधी जावून विनाअनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळा देण्याची सुरवात केली. १९९९ ते २०१४ या १५ वर्षात कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडीच्या सरकारने गरीब व श्रीमंताच्या शिक्षणामध्ये दरी निर्माण केली. शिपाई, क्लार्क, शिक्षक भरती बंद केली. वेतनेतर अनुदान बंद केले.\nमराठी माध्यमाच्या शाळा, अनुदानित व शासकीय शाळा हळूहळू बंद पडतील अशी व्यवस्था करून व शिक्षणामध्ये खाजगीकरण करून सरकार शिक्षण क्षेत्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. यातून मागासवर्गीय, आल्पसंख्यांक, गरीब, भटके कष्टकरी व शेतक-यांच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळणार नाही अशीच व्यवस्था केली जात आहे.\nमहाविदयालयीन पॉलिटेक्नीक, आयटीआय यासारख्या महत्वाच्या शिक्षण क्षेत्रामध्ये सुध्दा सरकारने गुणवत्ता वाढीसाठी काहीही केलेले नाही. महाविद्यालयीन व विद्यापीठीय समस्या तर फारच गंभीर आहेत. आजचे यूतीचे सरकार त्यांच्याही पूढे जावून गरीब व मध्यमवर्गाना गुणवत्तापूर्ण मोफत व सक्तीचे शिक्षण देवू इच्छित नाही असे दिसते. प्रत्येकवेळी गोड बोलून, थापा मारून संघटनामध्ये फुट पाडून शिक्षणक्षेत्र उध्दवस्त करण्याचे काम सुरू आहे.\nबालवाडीपासून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविदयालयीन, तांत्रिक, व्यावसायिक शिक्षणामध्ये कुठलाही घटक समाधानी नाही. शाळा आकृतीबंध दुरूस्ती करणे, गृहपाठ बंद करणे, वेतनेतर अनुदान कपात करणे, विनाअनुदानितच्या शिक्षकांना अजिबात पगार न देणे, मुख्याध्यापक पदे रदद करणे, अर्धवेळ ग्रंथपाल, पूर्णवेळ ग्रंथपाल यांच्या मागण्या प्रलंबित ठेवणे, प्रयोगशाळा परिचर, शिक्षकेतर कर्मचारी यांना सर्व लाभापासून वंचित ठेवणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावणे असे मनमानी उदयोग शिक्षणमंत्र्यांचे सुरू आहेत. उच्च माध्यमिकच्या विनाअनुदानित शिक्षकांना पगार न देणे सुरू आहे. शिक्षकावर सेल्फीची सक्ती करणे, शाळा डिजीटल करण्यासाठी शिक्षकांना वेठीस धरणे. पाठयपुस्तक व गणवेश न देता खात्यावर पैसे जमा करण्याचा निर्णय घेणे असे घातक निर्णय घेतले जात आहेत. पण महत्वाचा घटक विदयार्थी यांना कसे शिकविले जाते व त्यांची गुणवत्ता सुधारली का तपासणे यासाठी काहीही निर्णय शिक्षण खात्याकडून घेतले जात नाहीत. सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षण संस्था चालकांना बदनाम करावयाचे. शिक्षण संस्था हया फक्त विशिष्ठ पक्षाच्या आहेत असा प्रचार करून संघटनेत फूट पाडण्याचा डाव मा. मंत्रीमंडळ खेळत आहेत.\nवास्तविक पाहता या सगळया समस्या निर्माण होण्याचे कारण म्हणजे केंद्र व राज्य शासनाचे शिक्षणावर गुंतवणूक म्हणजेच खर्च कमी प्रमाणात करण्याचे धोरण आहे. राज्य घटनेनप्रमाणे केंद्र व राज्य सरकारने आपल्या सकल उत्पन्नाच्या किमान ६ टक्के रक्कम शिक्षणामध्ये खर्चाच्या रूपाने गुंतवली पाहिजे. आज ती ३ टक्के च्या जवळपासच आहे. मा. नरेंद्र मोदीजी पंतप्रधान यांनी शिक्षणावर दरवर्षी जादा खर्च करू असे आश्वासन दिले होते व एकूणच G.D.P च्या ६ टक्के खर्च करू असे आश्वासन २०१४ ला दिले होते.\nएकूणच महाराष्ट्रातील समग्र शिक्षणामधील सध्याच्या महाराष्ट्र शासनाने घातलेला गोंधळ व बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवण्याची खेळी रोखणे आवश्यक आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळातील सर्व शिक्षण संस्थांचे पदाधिकारी यांनी गांधी जयंती दिवशी २ ऑक्टोंबर २०२२ ला सांगली येथे शिक्षण संस्था महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी महाअधिवेशनाला सर्व शिक्षक, संस्था पदाधिकारी, महाराष्ट्रातील मुख्याध्यापक संघटनेचे सदस्य व पदाधिकारी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी संघटना, प्रयोगशाळा संघटना, ग्रंथपाल संघटना, विनाअनुदानित शिक्षक संघटना, कला व क्रीडा शिक्षक संघटना, महाविदयालयीन शिक्षक संघटना सहभागी होणार आहेत. सर्वाना आवाहन करणेत येते की, विदयार्थी व पालक यांच्या हितासाठी व आपल्या प्रत्येकाच्या चांगल्या जगण्याच्या हक्कासाठी संघटित व्हा व संघर्ष करा असे ठाम मत थोरात यांनी यावेळी व्यक्त केले.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00762.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://crcanagpur.com/ac_testimonial_category/row-1/", "date_download": "2022-12-01T13:27:58Z", "digest": "sha1:CZLHELRJEPPBEZ5LF65VYIHEJWI5XLFB", "length": 3249, "nlines": 64, "source_domain": "crcanagpur.com", "title": "Row 1 - CRC Academy", "raw_content": "\nCRC ACADEMY हे फक्त क्लास नाही तर सर्वोतोपर मार्गदर्शन करणारे स्थान आहे. ते मार्गदर्शन फक्त करिअर बद्दल नव्हेच तर संपूर्ण जीवनाचा पाया रचण्याबद्दल चे आहे. या मार्गदर्शनाचे सर्व श्रेय आमचे लाडके सर नितीन मुरमे सर यांना देऊ इच्छितो, कारण आमचे हे लाडके सर एक ऑलराऊंडर प्रकारचे व्यक्तिमत्व स्वाभाविक असून ते प्रत्येक अडचणींना तोंड देऊन त्यावर […]\nमहाराष्ट्र विद्यालय खापरखेडा येथे आईसाहेब प्रशिक्षण संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ\nआदिवासी हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर\n2300 वर्षापूर्वीचे नंदिकावर्धन राज्याच्या अवशेषांना भेट\nलातूर पुणे येथील भरगोस यश व प्रतिसादानंतर आमचे स्वप्न होते ते विदर्भातील नागपूर येथे स्पर्धा परीक्षा विश्व निर्मितीचे. आमच्या स्वप्नांना पंख दिले ते CRC च्या ध्येयवादी तरुण विद्यार्थ्यांनी. आज त्यांचाच अथक प्रयत्नाने हे यश संपादन करता आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A5%A7%E0%A5%A9-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-dinvishesh-13-april/", "date_download": "2022-12-01T13:39:26Z", "digest": "sha1:MYRXE2DDIVKEO4LUJUAFOEI7LSP5VEYQ", "length": 15236, "nlines": 121, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "दिनविशेष १३ एप्रिल || Dinvishesh 13 April || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » दिनविशेष » दिनविशेष १३ एप्रिल || Dinvishesh 13 April ||\n१. सतीश कौशिक, भारतीय चित्रपट अभिनेते (१९५६)\n२. रॉजर डे रेबुटिन, फ्रेंच लेखक (१६१८)\n३. दिनेश हिंगू, भारतीय चित्रपट अभिनेते (१९४०)\n४. के सी करियप्पा, भारतीय क्रिकेटपटू (१९९४)\n५. विद्या प्रकासानंदा स्वामी, हिंदु धर्मगुरू (१९१४)\n६. दादासाहेब तोरणे, भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता (१८९०)\n७. फ्रेडरिक नॉर्थ, ब्रिटनचे पंतप्रधान (१७३२)\n८. थॉमस जेफरसन, अमेरीकचे राष्ट्राध्यक्ष (१७४३)\n९. नजमा हेपतुल्ला, मणिपूरच्या राज्यपाल (१९४०)\n१०. सुनील अरोरा, २३ वे भारताचे चीफ इलेक्शन कमिशनर (१९५६)\n११. पीटर शोर्ड्स जर्बांडी , नेदरलँड्चे पंतप्रधान (१८८५)\n१२. रॉबर्ट वॉटसन वॅट, भौतिकशास्त्रज्ञ (१८९२)\n१३. कार्लटन चॅपमन, भारतीय फुटबॉलपटू (१९७१)\n१४. रेणे प्लेवेन, फ्रान्सचे पंतप्रधान (१९०१)\n१५. सॅम्युएल बॅकेट, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (१९०६)\n१६. ज्युलियस न्येरेर, टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष (१९२२)\n१७. सिअमुस हिअनेय, नोबेल पारितोषिक विजेते साहित्यिक लेखक (१९३९)\n१८. गॅरी कॅस्परोव, वर्ल्ड चॅम्पियन बुद्धिबळपटू (१९६३)\n१. बलराज सहानी, भारतीय चित्रपट अभिनेते दिग्दर्शक (१९७३)\n२. ऍनी जंप कॅन्नोन, अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ (१९४१)\n३. दशरथ पुजारी, संगीतकार (२००८)\n४. अनंत काकबा प्रियोळकर, लेखक , भाषा अभ्यासक (१९७३)\n५. डॉ हिरोजी बळीरामजी उलेमाले , डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू (१९९९)\n६. बाबू गुलाबराई, हिंदी भाषेतील लेखक (१९६३)\n७. अब्दुल सलाम आरीफ, इराकचे राष्ट्राध्यक्ष (१९६६)\n८. लुईस सोमोझा डेबाईल, निकॅरागुआचे राष्ट्राध्यक्ष (१९६७)\n९. बाळासाहेब पंतप्रतिनिधी , औंध संस्थांचे मुख्य (१९५१)\n१०. हिरामण बनकर , महाराष्ट्र केसरी (१९८८)\n११. मल्लंपल्ली सरबेश्र्वर सर्मा , लेखक , कवी (२००७)\n१२. गुंतर ग्रास, नोबेल पारितोषिक विजेते लेखक (२०१५)\n१. जालियनवाला बाग हत्याकांडात तीनशेहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर हजारहून अधिक लोक जखमी झाले. (१९१९)\n२. पहिल्यांदाच भारतातून अमेरिकेत हत्ती नेहण्यात आले. (१७९६)\n३. गुरू गोबिंद सिंग यांनी खालसा हे गुरू पंथ तयार केले. (१६९९)\n४. जॉर्ज वेस्टीहाऊस यांनी स्टीम पॉवर ब्रेकचे पेटंट केले. (१८६९)\n५. छत्रपति संभाजी महाराज आणि छत्रपती शाहु महाराज यांच्यात वारणेचा तह झाला. (१७३१)\n६. मगणलाल बागडी आणि पंडीत श्याम नरेन कश्मिरी यांनी हिंदुस्तानी लाल सेनेची स्थापना केली. (१९३९)\n७. पेशावर पाकिस्तान येथे बस मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटात आठ लोक मृत्यूमुखी पडले. (२०१३)\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mmfr.org/mmf-sankrant/", "date_download": "2022-12-01T14:13:10Z", "digest": "sha1:2J6TNQ5E6NQROBJE634Q4CWYLPPBAOCY", "length": 9546, "nlines": 69, "source_domain": "mmfr.org", "title": "पॅरिस मध्ये फ्रेंच मराठी मैत्रीच्या पतंगाचा उंच झेप - Maharashtra Mandal France", "raw_content": "\nपॅरिस मध्ये फ्रेंच मराठी मैत्रीच्या पतंगाचा उंच झेप\nमकर संक्रांत म्हणजे तिळगूळ घ्या आणि गोड बोला. त्याप्रमाणे फ्रासच्या महाराष्ट्र मंडळानेपॅरिसमधील फ्रेंच आणि इतर भारतीय लोंकाना बोलावून संगीत समारंभामध्ये तिळगूळ देण्याचा मोठा दणदणीत कार्यक्रम शनिवार १५ जानुवारीला साजरा केला. ह्या प्रसंगाला जवळजवळ १०० लोकांनी भाग घेतला आणी त्यामध्ये फ्रेंच लोकांची जास्त संख्या होती.\nप्रथम गायत्री टिळक हिने सर्व प्रेक्षकांचे सुस्वागतम केले. नंतर मंडळाचे अध्यक्ष शशी धर्माधिकारी ह्यांनी मराठी, फ्रेंच आणि इंग्लिश मधून सर्वाना महाराष्ट्र मंडळाची माहिती दिली. इंग्लंडमधील मराठी मंडळाला आज ७५ वर्ष झाली आहेत, तर परीसचे मंडळ फक्त ३ वर्षाचे आहे पण तरी ते अत्यंत गतीमान असून त्याचा उत्साव अत्यंत जमाकदार आहे. जेव्न्हा २००७ साली त्याचा जन्म झाला त्यावेळी त्याचे फक्त १५ सदस्य होते पण आज त्याची संख्या ४० च्या पुढे झाली आहे व ती दिवसे दिवस पुढी वाढत आहे. फ्रान्सच्या मराठी मंडळाचे बोधवाक्यच असे आहे की मराठी पाउल पुढे पडते. आणि महत्वाचे म्हणजे नवीन सदस्य अत्यंत तरुण असल्यामुळे प्रत्येक समारंभामध्ये नवीन चैतन्य उत्पन होते.\nनंतर माजी अध्यक्ष चंद्रशेखर राजगुरू ह्यांनी मकर संक्रांतीच्या दिवसाबद्दल माहिती दिली, व त्यानंतर मंडळाच्या तीन वर्षामधील महत्वाच्या प्रसंगाचे झलक दाखविण्यात आले.\nपुढच्या कार्यक्रमात मंडळाची तरुण सदस्य गायत्री कोटबागी हिने कथक नृत्य करुन सर्व प्रेक्षकाना खूष करून टाकले. तिने प्रथम भगवान कृष्णाचे भजनावर कथक नृत्य केले. त्यानंतर गायत्रीने प्रसिध्य गोवर्धन डोंगरच्या इतिहासावर नृत्य करून शेवटी पांडव–कौरवांच्या युद्धामधील कृष्णाने सांगितलेल्या भगवतगीतावर सुंदर कथक नृत्य सादर केले. शेवटी तराना आणि ठुमरी ह्या प्रसिध्य नृत्याने गायत्रीने सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले.\nकार्यक्रमाच्या दुसर्या भागात पॅरिसमध्ये स्थायिक झालेले मराठी संगीतकार पंडित शिवकुमार ह्यांच्या शास्त्रीय संगीताचा खास कार्यक्रम सादर करण्यात आला. पंडित शिवकुमार ह्यांनी पार ना पायो ह्या गावती रागाने मैफिलची सुरुवात केली व नंतर देखी एक चतुर नार हे सोहनी रागमधील एक सुंदर गाणे गायिले. त्यानंतर रंगी सारी गुलाबी चुनरिया रे ह्या मस्तीमान गाण्याने सभागृहामध्ये एकदम मोहक वातावरण निर्माण केले. पण हे वातावरण निर्भय निर्गुण गुण रे गाउन्गा हे कबीर ह्यांचा भजानानंतर एकदम वेगळे झाले. पंडित शिवकुमार ह्यांनी शेवटी वीर सावरकर ह्यांचे शत जन्मा शोधिताना हे नाट्यगीत गावून सर्वांचे मन काबीज केले. सर्व प्रेक्षकांनी त्यांचे उत्स्फूरता कौर्तूक करून मोठ्या टाळ्या वाजूवून पंडित शिवकुमार ह्यांच्यावर खुशीचा गजरा टाकला.\nकार्यक्रमाच्या शेवटी मंडळाच्या मुख्य सचिव आशा राजगुरू ह्यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. ह्या कार्यक्रमानंतर फ्रेंच प्रेक्षक एवढे खुश झाले की त्यांनी मंडळाचा पुढला कार्यक्रम केंव्हा आहे आणि त्यावेळेस आम्ही जरूर येवू असा उत्सुकतेने प्रश्न विचारला. महाराष्ट्र मंडळाने पुढच्या कार्यक्रमासाठी सर्वाना मराठी जेवण देण्याचे ठरविले आहे.\nमकर संक्रांतीचा कार्यक्रम यशस्वी करून मंडळाने फ्रेंच आणि मराठी ह्यांमध्ये मैत्रीचा पतंग बनवून तो उंच उडवण्यास सुरवात केली आहे. हे प्रेम असेच पुढे वाढत जाईल अशा नवीन वर्षाच्या शुभेच्छा.\nभावपूर्ण श्रद्धांजली: भारतरत्न पंडित भीमसेन जोशी\nमहाराष्ट्र मंडळ फ्रान्स- दिवाळी २०१९\nमहाराष्ट्र मंडळ फ्रान्स- दिवाळी २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.accessoryruihexuan.com/finished-metal-button", "date_download": "2022-12-01T14:30:18Z", "digest": "sha1:JYVBCPXGRQWF7BR2SAKRIHXYWG3T3ERZ", "length": 13851, "nlines": 186, "source_domain": "mr.accessoryruihexuan.com", "title": "चीन फिनिश्ड मेटल बटण उत्पादक आणि कारखाना - रुईहेक्सुआन", "raw_content": "\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nघर > उत्पादने > समाप्त मेटल बटण\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nजीन्स बटणाचा मागील भाग\nमेटल बटण कच्चा माल\nराळ बटण कच्चा माल\nसामान आणि बॅग मेटल अॅक्सेसरीज\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\nप्लेटिंग मशीन आणि साहित्य\nअॅल्युमिनियम जीन्स बटण नखे\nअॅल्युमिनियम रिव्हेट बटण खिळे\nस्टेनलेस स्टील जीन्स बटणाचा मागील भाग\nअॅल्युमिनियम जीन्स बटणाचा मागील भाग\nसमाप्त मेटल बटण उत्पादक\nZhejiang Ruihexuan Import & Export Co., Ltd एक व्यावसायिक आहेसमाप्त मेटल बटणसंपूर्ण चाचणी उपकरणे आणि प्रगत तंत्रज्ञानासह मेटल बटणांचा निर्माता.\nआम्ही मेटल गारमेंट अॅक्सेसरीजमध्ये माहिर आहोत, जसे की आयलेट्स, प्रॉन्ग स्नॅप बटणे, स्नॅप बटणे, रिंग बटणे, जीन्स बटणे, रिवेट्स, अॅग्लेट्स, बकल्स इ.\nसर्व उत्पादने युरोप आणि अमेरिकेतील ROHS आणि रीचच्या पर्यावरणीय मानकांची पूर्तता करू शकतात आणि त्यांनी OEKO-TEX ® मालिका प्रमाणपत्र.\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. चीनमधील एक व्यावसायिक ब्रास स्नॅप बटण निर्माता आणि पुरवठादार आहे. बटण डिझाइन, उत्पादन, आयात आणि निर्यात व्यापार, बटणाशी संबंधित उत्पादन उपकरणे उत्पादन आणि विक्री यासह आमचे मुख्य प्रकल्प.\nस्टेनलेस स्टील स्नॅप बटण\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणात स्टेनलेस स्टील स्नॅप बटण उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nपितळ पोकळ प्रॉन्ग स्नॅप बटण\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणावर ब्रास होलो प्रॉन्ग स्नॅप बटण निर्माता आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि ते दक्षिणपूर्व आशियाई बाजारपेठा व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nस्टेनलेस स्टील पोकळ प्रॉन्ग स्नॅप बटण\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. चीनमधील एक व्यावसायिक स्टेनलेस स्टील होलो प्रॉन्ग स्नॅप बटण निर्माता आणि पुरवठादार आहे. बटण डिझाइन, उत्पादन, आयात आणि निर्यात व्यापार, बटणाशी संबंधित उत्पादन उपकरणे उत्पादन आणि विक्री यासह आमचे मुख्य प्रकल्प.\nपितळ झाकलेली टोपी प्रॉन्ग स्नॅप बटण\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणावर ब्रास कव्हर्ड कॅप प्रॉन्ग स्नॅप बटण निर्माता आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि दक्षिणपूर्व आशियाई बाजारातील बहुतांश बाजार ते व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nस्टेनलेस स्टीलने झाकलेली कॅप प्रॉन्ग स्नॅप बटण\nZhejiang Ruihexuan Import and Export Co., Ltd. ही चीनमधील मोठ्या प्रमाणावर स्टेनलेस स्टील कव्हर्ड कॅप प्रॉन्ग स्नॅप बटण निर्माता आणि पुरवठादार आहे. आम्ही बर्याच वर्षांपासून कपड्यांचे सामान आणि संबंधित यंत्रसामग्री आणि उपकरणांमध्ये विशेष आहोत. आमच्या उत्पादनांचा किमतीचा चांगला फायदा आहे आणि दक्षिणपूर्व आशियाई बाजारातील बहुतांश बाजार ते व्यापतात. आम्ही चीनमध्ये तुमचे दीर्घकालीन भागीदार बनण्यास उत्सुक आहोत.\nRuihexuan अनेक वर्षांपासून समाप्त मेटल बटण उत्पादन करत आहे आणि चीनमधील व्यावसायिक समाप्त मेटल बटण उत्पादक आणि पुरवठादारांपैकी एक आहे. शिवाय, आम्ही प्रमाणपत्रे उत्तीर्ण केली आहेत. आमचे उत्पादन समाप्त मेटल बटण केवळ उच्च गुणवत्तेचे नाही तर कमी किमतीला देखील समर्थन देते. तुम्हाला आमच्या उत्पादनांमध्ये स्वारस्य असल्यास, आम्ही तुम्हाला समाधानकारक किंमत देऊ आणि किंमत सूची देऊ. सल्लामसलत आणि वाटाघाटीसाठी आमच्या कारखान्याला भेट देण्यासाठी आम्ही नवीन आणि जुन्या ग्राहकांचे मनापासून स्वागत करतो.\nअर्ध-तयार धातूची बटणे आणि कच्चा माल\nबटण मशीन आणि बटण मोल्ड्स\nजिपर मशीन्स आणि जिपर मोल्ड्स\nपेंटिंग मशीन आणि साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/10/23/ananya-pande-in-ncb/", "date_download": "2022-12-01T14:12:14Z", "digest": "sha1:4VSU4UIIWAIDODHIFBNHNZXIPX5OJMWM", "length": 8781, "nlines": 50, "source_domain": "news32daily.com", "title": "आर्यन खान नंतर ए'नसी'बीच्या प्रश्नांना सामोरे जाण्यापूर्वी वडिलांना मिठी मारून रडली अनन्या पांडे - ENEWS MARATHI", "raw_content": "\nआर्यन खान नंतर ए’नसी’बीच्या प्रश्नांना सामोरे जाण्यापूर्वी वडिलांना मिठी मारून रडली अनन्या पांडे\nसध्या ना’र्को’टिक्स कं’ट्रोल ब्युरो (N’CB) आर्यन ड्र* ग्ज प्रकरणी सतत कारवाई करत आहे. होय, एकीकडे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पोलिसांच्या ताब्यात आहे, तर दुसरीकडे बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडेही आता ड्र* ग्ज प्रकरणी एन’सीबीच्या तावडीत अडकली आहे. NCB ने यापूर्वी ‘स्टुडंट ऑफ द इयर’ अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला होता, त्यानंतर तिचा फोन जप्त करण्यात आला होता.\nत्यानंतर अनन्याला चौकशीसाठी ए’नसीबी कार्यालयात बोलावण्यात आले आणि यादरम्यान अभिनेत्री खूपच घाबरलेली दिसली. मात्र, या कठीण काळात चंकी पांडे मुलीच्या पाठीशी उभा होता. त्याचवेळी, एन*सीबी कार्यालयातील चौकशी कक्षात प्रवेश करण्यापूर्वी, अनन्या पांडे तिचे वडील चंकी पांडे यांना मिठी मारुन खूप रडली आणि नंतर अनन्या एकटीच चौकशी कक्षात गेली जिथे एनसीबी अधिकाऱ्याने तिची चौकशी केली.\nगुरुवारी एन’सी’बीने आर्यन खान ड्र* ग्ज प्रकरणी अनन्या पांडेची 2 तास चौकशी केली. ए’नसी*बीला ड्र* ग्जबाबत आर्यन आणि अनन्या यांच्यात गप्पा संभाषण झालेेले सापडले. त्यानंतर ए’नसी’बीने अनन्याची ड्रग्जबाबत चौकशी केली. मीडिया रिपोर्टनुसार, आर्यन खान आणि अनन्या पांडे यांच्या गप्पांमध्ये एका ठिकाणी आर्यन अनन्याशी गां*जाबद्दल बोलत होता. आर्यन विचारत होता की, काही जुगाड करता येईल का. अशा स्थितीत अनन्याने उत्तर दिले की, मी व्यवस्था करेन…\nत्याचवेळी, N’CB ने अनन्याला ही चॅट दाखवली आणि प्रश्न विचारला, ज्यावर अनन्या म्हणाली की ती फक्त विनोद करत होती. अनन्या पांडेने ए’नसी’बी अधिकाऱ्यांना सांगितले की, आर्यनसोबतच्या तिच्या गप्पा ड्र*ग्ज’बद्दल नसून सिगारेटबद्दल होत्या. दोघांमध्ये सिगारेटबाबत संभाषण झाले. अनन्या पुढे म्हणाली की तिने कधीही ड्र* ग्जचे सेवन केले नाही. याशिवाय, ए*नसी’बीच्या म्हणण्यानुसार, अनन्याने आर्यनसाठी कधीही ड्र*ग्ज’ची व्यवस्था केल्याचे दाखवणारा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही.\nत्याचवेळी, आर्यन-अनन्यामध्ये एकदा नव्हे तर अनेक वेळा नशेबद्दल संभाषण झाले आहे. तसेच पहिल्या दिवसाच्या चौकशीत अनन्या तिचे वडील चंकी पांडे यांच्यासोबत ए’नसी’बी कार्यालयात पोहोचली होती. चौकशी कक्षात प्रवेश करण्यापूर्वी अनन्या खूप घाबरली होती व तिचे वडील चंकी पांडे यांना मिठी मारून रडली होती. नंतर अनन्या एकटीच चौकशी कक्षात गेली. जिथे तिने ए’नसी’बीच्या अधिकाऱ्यांना प्रश्नांची उत्तरे दिली.\nपुन्हा एकदा ‘त्या’ अनोळखी व्यक्तीसोबत दिसली जान्हवी कपूर हातात हात घेऊन करतेय रोमांन्स…\nबीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..\nपहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अक्षयची लाडकी लेक नितारा, असे आहे या स्टारकीड चे आयुष्य\nPrevious Article केवळ काही पैशांसाठी बॉलिवूडच्या या टॉपच्या अभिनेत्रीने ठेवले होते अं’डरवर्ल्ड डॉ’न दाऊद सोबत संबंध\nNext Article 23 वर्षांपूर्वी गायब झाली होती अक्षयची बहीण, आता घटस्फोटित पुरुषासोबत कमावतेय करोडो रुपये…\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.domkawla.com/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%8B-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%91%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-01T12:50:32Z", "digest": "sha1:JF5XC4UJ4KOVQJNXBVQNYKNFGZ7N5II7", "length": 9807, "nlines": 97, "source_domain": "www.domkawla.com", "title": "जुग जुग जीयो बॉक्स ऑफिस कलेक्शन: वरुण धवन आणि कियारा अडवाणीच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी बंपर कमाई केली - DOMKAWLA", "raw_content": "\nजुग जुग जीयो बॉक्स ऑफिस कलेक्शन: वरुण धवन आणि कियारा अडवाणीच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी बंपर कमाई केली\nजग जुग्ग जीयो बॉक्स ऑफिस कलेक्शन\nजुग जुग जीयो बॉक्स ऑफिस कलेक्शन: बॉलीवूड कलाकार वरुण धवन (वरुण धवन) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (कियारा अडवाणी)चा शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आपले प्रभावी अभिनय कौशल्य दाखवून वरुणने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एकाच वेळी एकनिष्ठ मुलगा, आदर्श भाऊ आणि धडपडणाऱ्या पतीची भूमिका निभावणाऱ्या वरुण उर्फ ​​कुकूने या चित्रपटात आपल्या अष्टपैलू अभिनेत्याची झलक दाखवली आहे.\nया चित्रपटाने पहिल्याच दिवशी इतके कोटींची कमाई केली\nप्राथमिक आकडेवारीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सुमारे 9.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर सांगितले की, “जुग जुग जिओ अपेक्षित मार्गावर उघडतो, सकाळी लवकर उघडल्यानंतर संध्याकाळी वेग वाढवतो. शुक्रवारी या चित्रपटाने भारतात ९.२८ कोटींचा व्यवसाय केला.\nराज मेहता दिग्दर्शित जुग जुग जिओ हा एक कौटुंबिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे जो विवाह, घटस्फोट आणि गुंतागुंतीच्या नातेसंबंधांभोवती फिरतो.\nवरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्याशिवाय या चित्रपटात अनिल कपूर, नीतू कपूर, मनीष पॉल आणि प्राजक्ता कोळी यांच्याही मुख्य भूमिका आहेत. कळवतो की हा चित्रपट २४ जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता.\nहे पण वाचा –\nपठाण: बॉलीवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण झाल्यामुळे शाहरुख खानने शेअर केला पठाणचा दमदार लूक, या स्टाईलमध्ये दिसला किंग खान\n‘हेरा फेरी 3’ बाबत निर्मात्यांकडून मोठे अपडेट, अक्षय, परेश आणि सुनील शेट्टी पुन्हा एकदा दिसणार\nलाल सिंग चड्ढाचं ‘फिर ना ऐसी रात आयेगी’ हे नवीन गाणं रिलीज, आमिर खान जिंकतोय मनं\nकार्तिक आर्यनला भारतातील पहिली मॅक्लारेन जीटी भेट म्हणून मिळाली, अभिनेत्याने आणखी एक मोठी मागणी केली\nजुग जुग जीयो चित्रपटाचा आढावा: वरुण धवनच्या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे\nbhool bhulaiyaa 2 चे बॉक्स ऑफिस कलेक्शनbookmyshowकियारा अडवाणीचित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घ्याजग जुग जीयोजग जुग जीयो बजेटजग जुग जीयो बॉक्स ऑफिस कलेक्शनजग जुग्ग जीयो बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस पहिलाबॉक्स ऑफिसबॉक्स ऑफिस अंदाज दिवसबॉक्स ऑफिस कलेक्शनबॉक्स ऑफिसचा अंदाज दिवस 1बॉलिवूड हिंदी बातम्याभेडिया चित्रपटाचे बजेटवरुण धवनहिंदीहिंदीत बातम्या\nपठाण: बॉलीवूडमध्ये 30 वर्षे पूर्ण झाल्यामुळे शाहरुख खानने शेअर केला पठाणचा दमदार लूक, या स्टाईलमध्ये दिसला किंग खान\nवीकेंड अविस्मरणीय बनवण्यासाठी OTT वर हे छान चित्रपट पहा, भरपूर मनोरंजन मिळेल\nऐश्वर्या रायचे सारखेच 2 लूक, हे सोशल मीडियावर...\nगणेश चतुर्थी 2022: या बॉलिवूड स्टार्सच्या घरी ‘गजानन’चे...\n‘बिग बॉस’नंतर जस्मिन भसीनला बलात्काराच्या धमक्या, अभिनेत्रीने केला...\nफिल्मफेअर अवॉर्ड्स 2022: विकी कौशलच्या ‘सरदार उधम सिंग’ने...\nफिल्मफेअर अवॉर्ड्स 2022: फिल्मफेअर अवॉर्ड्ससाठी मैदानावर उतरले तारे,...\nसारा अली खान क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत...\n चाहत्यांची इच्छा पूर्ण, विकी कौशल आणि कतरिना...\nबॉलीवूड रॅप: आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी कमाल आर खानला...\nकमाल आर खानला अटक: वादग्रस्त ट्विटमुळे अडकलेला केआरके,...\nकटपुतली: सरगुन मेहताने रिलीजपूर्वी मोठी गोष्ट उघड केली\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2020/10/9-9-OLOIBu.html", "date_download": "2022-12-01T14:00:53Z", "digest": "sha1:5KOZX5RWXPIKRZ25MFVL2XBPGZBH5WGO", "length": 27787, "nlines": 76, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "दुकानांची व मार्केटची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत तर;आठवडी बाजार उघडण्यास परवानगी : जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nदुकानांची व मार्केटची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत तर;आठवडी बाजार उघडण्यास परवानगी : जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश\nऑक्टोबर १५, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nदुकानांची व मार्केटची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत तर;आठवडी बाजार उघडण्यास परवानगी\nजिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश\nसातारा दि. 15 (जिमका): शासनाकडील कोविड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सुधारीत सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार असलेल्या अधिकारान्वये सातारा जिल्हयात दि. 15/10/2020 रोजीचे 00.00 वाजले पासून ते दिनांक 31/10/2020 रोजीचे 24.00 वा. पर्यंत खालीलप्रमाणे आदेश देत आहे.\nसातारा जिल्हा कार्यक्षेत्रात खालील बाबींना मनाई करणेत येत आहेत\nसर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्ट्युटयुट या बंद राहतील. तथापी ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षणास परवानगी राहील.\nऑनलाईन शिक्षण /दुरध्वनी आणि संबंधित कार्यासाठी शाळेत 50 टक्के शिक्षकांना व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परवानगी राहील. त्यासाठी शिक्षण विभागाने, आरोग्य व सुरक्षततेबाबत निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.\nराष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औदयोगिक प्रशिक्षण उपक्रम (आयटीआय), राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ किंवा राज्य कौशल्य विकास मंडळ किंवा भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारच्या इतर मंत्रालयामध्ये, नोंदणीकृत अल्पकालीन प्रशिक्षण केंद्रांमध्ये कौशल्य किंवा उदयोजकता प्रशिक्षण घेण्यास परवानगी राहील. राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था (NIESBUD), भारतीय उदयोजक संस्था आणि त्यांचे प्रशिक्षण प्रदाते यांना देखील परवानगी राहील. त्यासाठी आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.\nउच्च शिक्षण संस्थामध्ये ऑनलाईन/ दुरस्थ शिक्षण हे प्राधान्यप्राप्त अध्यापनाचे साधन असेल आणि त्यास प्रोत्साहित केले जाईल. तथापी, केवळ उच्च शिक्षण संस्था (पी.एच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रवाहातील पदव्युत्तर विदयार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील/प्रयोगात्मक कामांसाठी परवानगी राहील.\n1. केंद्रीय वित्तपुरवठा उच्च शिक्षणासाठी संस्था, संस्था प्रमुख यांची स्वत:ची खात्री झाले नंतरच प्रयोगशाळा / प्रयोगात्मक कामांसाठी विदयार्थांना बोलवणेस परवानगी राहील.\n2. इतर सर्व उच्च शैक्षणिक संस्था उदा. राज्य विदयापीठे, खाजगी विदयापीठे, इत्यादी, ते केवळ संशोधन अभ्यासक (पी.एच.डी.) आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानातील पदव्युत्तर विदयार्थ्यांसाठी प्रयोगशाळेतील/ प्रायोगिक कामासाठी परवानगी राहील.\nसर्व सरकारी आणि खाजगी ग्रंथालयांना सामाजिक अंतर व स्वच्छतेचे पालन करून काम करण्याची परवानगी राहील.\nचित्रपट गृहे, जलतरण तलाव, थिएटर (मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्समधील), सभागृह, असेंबली हॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील.\nरेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असलेस किंवा STANDARD OPERATING PROCEDURE नुसार चालू राहील.\nसर्व सामाजिक, राजकिय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील.\nसार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखु इत्यादी सेवन करणेस मनाई करणेत येत आहे.\nसर्व धार्मीक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यासांठी बंद राहतील. तथापि, सर्व धार्मिक स्थळे / सार्वजनिक प्रार्थनास्थळे ही सामान्य व्यक्तींकरिता बंद राहतील. तथापि, तेथील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.\nसातारा जिल्हा कार्यक्षेत्रातील खालील बाबींना परवानगी राहील\nदिनांक 5 ऑक्टोंबर 2020 पासून हॉटेल / फुड कोर्ट्स/रेस्टॉरंट्स आणि बारर्स यांना 50 टक्के पेक्षा जास्त नाही, इतक्या क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देत आहे. तथापि, पर्यटन विभागाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.\nऑक्सिजनची वाहतुक करणाऱ्या वाहनांना कोणत्याही वेळी राज्यांतर्गत तसेच राज्याबाहेर मुक्त हालचाल करण्यास परवानगी आहे.\nराज्य व केंद्र शासनाने कोव्हिड 19 बाबत ठरविलेल्या राजशिष्ठाचारानुसार सर्व रेल्वे यांना राज्यात सुरवात ते शेवट पर्यत प्रवास मुभा राहील.\nसर्व मार्केट/ दुकाने सकाळी 9.00 ते सायंकाळी 9.00 वा. या वेळेमध्ये चालु रहातील. तथापि, मेडीकल/औषधाची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केलेस तात्काळ बंद करावीत.\nसातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात 50 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादेत लग्नाशी संबंधित मेळावे/ समारंभाचे आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच दि. 26/06/2020 च्या आदेशा मधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.\nअंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत (संपुर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करणेस परवानगी राहील.\nवृत्तपत्र छपाई आणि वाटप करणेस परवानगी देणेत येत आहे. (घरपोच वितरणासह)\nबाग, उद्याने आणि करमणुकीच्या उद्देशाने सार्वजनिक मोकळ्या जागा चालु राहतील.\nकन्टेनमेंट झोन बाहेर, व्यवसायाच्या अनुषंगाने प्रदर्शनास परवानगी राहील. त्यासाठी औद्योगिक विभागाने निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.\nकन्टेनमेंट झोन बाहेरील क्षेत्रात स्थनिक साप्ताहीक बाजार (जनावरांसह) उघडणेस परवानगी राहील. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था यांनी निर्धारित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.\nरेल्वेने रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी व मुद्रांकन करणेची आवश्यकता नाही. तथापी कोविड- 19 च्या अनुषंगाने या प्रवाश्यांनी सामाजीक आंतर व स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे.\nकेश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांच्याकडील दि. 27/06/2020 आदेश मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी देणेत येत आहे.\nसातारा जिल्हयातील सर्व सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधारकेंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांच्याकडील दि. 11/06/2020 च्या आदेशामधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवण्यास परवानगी राहील.\nसातारा जिल्हयातील इंधन पंप, औदयोगिक आस्थापना व सर्व वैद्यकीय आस्थापना पुर्णवेळ चालू ठेवण्यास परवानगी आहे.\nअध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट/सामान्य आदेशाव्दारे परवानगी देणेत आलेली कृती करण्यास परवानगी राहील.\nकोविड -19 चे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने खालील राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून पालन न झालेस दंडात्मक/फौजदारी कारवाईस पात्र राहील\nसार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेह-याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर 500/- रु दंड आकारावा.\nसातारा जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थूंकणेस मनाई असून, थुंकल्यास 1000/- रु दंड आकारावा\nदुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. सदर आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झालेस र.रु.500/- दंड आकारावा. ग्रामीण भागात दुसऱ्यांदा उल्लंघन झालेस र.रू. 1000/- दंड आकारावा. व ग्रामीण भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झालेस दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवणेत यावे. सदर आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झालेस र.रु. 1000/- दंड आकारावा. शहरी भागात दुसऱ्यांदा उल्लंघन झालेस र.रू. 2000/- दंड आकारणेत आकारावा. व शहरी भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झालेस दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवणेत यावे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.\nजिल्हयात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.\nकामाच्या ठिकाणी खालील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील\nशक्य असेल त्या ठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य दयावे.\nकामाच्या आणि व्यावसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून दयाव्यात. THERMAL SACNNING, हॅडवॉश, सॅनिटायझर, याची ENTRY POINT व EXIT POINT वर व्यवस्था करावी.\nकामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करणेत यावे.\nऔद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.\nआरोग्य सेतु ॲप चा वापर- जिल्हयातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालयात तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य सेतू या ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच हे ॲप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्ययावत करणे बंधनकारक राहील.\nमा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1 दि. 31/08/2020 मधील Annexure I मध्ये नमूद केलेल्या सुचनांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.\nज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतो, त्या ठिकाणी CONTAINMENT ZONE जाहिर करणेचे अधिकार INCIDENT COMMANDER म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी यांना देणेत आलेले आहेत. संबंधित CONTAINMENT ZONE बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या Zone मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सुचित करतील. हा आदेश CONTAINMENT ZONE वगळता सातारा जिल्हयातील इतर क्षेत्रासाठी लागू राहिल तसेच CONTAINMENT ZONE बाबत त्या त्या क्षेत्रातील INCIDENT COMMANDER यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच CONTAINMENT ZONE INACTIVE झालेनंतर सदर क्षेत्राला इकडील आदेश लागू राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्हयातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित INCIDENT COMMANDER तथा उपविभागीय अधिकारी हे सदर ठिकाणी नव्याने CONTAINMENT ZONE जाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या Zone मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सुचित करतील.\nकोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला, सदर आदेशात कोणत्याही प्रकारचा बदल करून किंवा नवीन आदेश पारीत करून या आदेशाच्या विसंगत कोणताही आदेश, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचे पुर्व परवानगीशिवाय पारीत करता येणार नाही.\nया आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00763.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/maharashtra/69893/", "date_download": "2022-12-01T13:52:24Z", "digest": "sha1:2EM4TI5FXOQT755DAP6XDZR2NZNQIWJ2", "length": 12584, "nlines": 116, "source_domain": "mnews.esy.es", "title": "rajya sabha: पक्षादेशाप्रमाणे मतदान करा! राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी – rajya sabha election 2022 shiv sena issues whip to all its mlas | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra rajya sabha: पक्षादेशाप्रमाणे मतदान करा राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी –...\nrajya sabha: पक्षादेशाप्रमाणे मतदान करा राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आमदारांना व्हिप जारी – rajya sabha election 2022 shiv sena issues whip to all its mlas\nराज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार चढाओढ सुरू आहे. आपले आमदार फुटू नयेत यासाठी सगळ्याच पक्षांकडून काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आपल्या आमदारांना व्हिप जारी केला आहे.\nशिवसेना आमदारांसाठी व्हिप जारी\nराज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं व्हिप काढला\nराज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जूनला मतदान\nमुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना, भाजपमध्ये जोरदार चुरस आहे. अपक्ष आमदारांना, लहान पक्षांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी दोन्ही पक्ष कामाला लागले आहेत. त्यासोबतच आपल्या आमदारांची मतं फुटू नयेत यासाठी दोन्ही पक्षांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेनं आपल्या आमदारांना व्हिप बजावला आहे. पक्षादेशाप्रमाणे मतदान करण्याच्या सूचना आमदारांना करण्यात आल्या आहेत. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आमदारांसाठी व्हिप जारी केला आहे.\nराज्यसभा निवडणुकीचं मतदान शुक्रवारी दिनांक १० जून २०२२ रोजी सकाळी ९ ते ४ वाजेपर्यंत मध्यवर्ती सभागृह, चौथा मजला विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. सदर निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून सदस्यांनी शुक्रवार १० जून २०२२ रोजी शिवसेना विधीमंडळ पक्ष कार्यालय, दुसरा मजला, कक्ष २१४, विधानभवन, मुंबई या दालनात मतदानाबाबतच्या सूचना घेण्याकरिता सकाळी ८ वाजता उपस्थित रहावे. आपल्याला देण्यात येणाऱ्या निर्देश व सूचनेप्रमाणे शिवसेना आमदारांनी मतदान पक्षादेशाप्रमाणे करायचे आहे, असं शिवसेनेच्या व्हिपमध्ये नमूद करण्यात आलं आहे.\nविधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही उमेदवारांची नावे निश्चित; संपूर्ण यादी…\nसध्या शिवसेनेच्या आमदारांचा मुक्काम मुंबईतल्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आहे. आमदारांची फोडाफोड होऊ नये यासाठी शिवसेनेकडून खबरदारी घेतली जात आहे. काल ट्रायडंटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना संबोधित केलं आहे. राज्यात अनेक वर्षांनी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याची आपली परंपरा होती. मात्र भाजपमुळे ती यंदा मोडीत निघाली, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपला लक्ष्य केलं.\nशिवसेनेकडून विधानपरिषदेत नव्या दमाच्या शिलेदारांना संधी, सुभाष देसाई म्हणाले…\nराज्यात षडयंत्र रचलं जात आहे. त्याला बळी पडू नका. ही वेळ पाय घट्ट रोवून उभे राहण्याची आहे. बंगालमध्ये ममता दीदींनी ज्याप्रकारे भाजपला नेस्तनाबूत केलं, तेच आपल्याला करावं लागणार आहे. महाविकास आघाडी भक्कम आहे. आपले चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधान परिषदेची निवडणूकदेखील जिंकू. त्यानंतर पुन्हा आपण भेटू आणि सेलिब्रेशन करू, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.\nमहत्वाचे लेखविधानपरिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही उमेदवारांची नावे निश्चित; संपूर्ण यादी…\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nPrevious articlexiaomi: Xiaomi Home Days सेलला सुरुवात, ९९ रुपयात मिळतील अनेक वस्तू; सिक्योरिटी कॅमेरा ते LED बल्बवर डिस्काउंट\nNext articleअतुल कुलकर्णींची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सीरिजमध्ये साकारल्यात महत्त्वाच्या भूमिका – know more facts about actor atul kulkarni’s wife geetanjali kulkarni\ndhule police, पार्टीसाठी घरातून बाहेर पडला, मात्र सकाळी थेट मृतदेह आढळला; गळ्यावर व्रण असल्याने कुटुंब हादरलं\nudayanraje bhosale, भाजपमधूनच उदयनराजेंची कोंडी\nइराणच्या हल्ल्यात अमेरिकेचे ८० सैनिक ठार\nIND vs ENG : दुसऱ्या सामन्यापूर्वीच इंग्लंडला मोठा धक्का; कर्णधार आता एकही सामना खेळणार नाही…\n‘द फ्लाईंग सिख’ आणि ‘फ्लाईंग बर्ड ऑफ एशिया’\nrohit pawar: शिक्षक दिनानिमित्त आमदार रोहित पवार विरोधकांबाबत म्हणाले…\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2021/12/blog-post_23.html", "date_download": "2022-12-01T13:28:07Z", "digest": "sha1:JM6DVUYT6DOIDKP3ZR2GNNND7KVEP274", "length": 2958, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "श्री सिध्दीविनायक आॅग्रीटेक इंडस्ट्रीज चाचनी गळीत हंगाम जाहीरात", "raw_content": "\nमुख्यपृष्ठआपला जिल्हाश्री सिध्दीविनायक आॅग्रीटेक इंडस्ट्रीज चाचनी गळीत हंगाम जाहीरात\nश्री सिध्दीविनायक आॅग्रीटेक इंडस्ट्रीज चाचनी गळीत हंगाम जाहीरात\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://ceiitpublication.stores.instamojo.com/product/938309/government-project-estimation", "date_download": "2022-12-01T14:44:31Z", "digest": "sha1:BTTGI2AVGV4CBAB4YM5SVSPEPZAME2FR", "length": 1834, "nlines": 38, "source_domain": "ceiitpublication.stores.instamojo.com", "title": "Government Project Estimation", "raw_content": "\nZP, पंचायत समिती, ग्रामपंचायत, आमदार फंड, खासदार फंड, व इतर गव्हर्नमेंट च्या कामाचे estimate बनवायची 2 दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा\nखालील कामांचे व इतरही एस्टीमेट तुम्ही स्वतः करू शकाल 1. कंपाऊंड वॉल बांधणे 2. Concrete रोड करणे 3. Paving ब्लॉक बसवणे 4. डांबरीकरण करणे 5. खडी मुरुमाचा रस्ता करणे 6. हॉटमिक्स डांबरीकरण करणे 7. गटर बांधणे 8. पाण्याच्या टाक्या बांधणे 9. सांस्कृतिक हॉल बांधणे 10. स्मशान भूमी बांधणे 11. टॉयलेट बांधणे 12. RCC पाईप drainage लाईन टाकणे व इतर कामे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-AMR-orange-business-in-amravati-5168528-NOR.html", "date_download": "2022-12-01T12:21:51Z", "digest": "sha1:GY52UAUD2SACRLWW6UEZ3FKUUEQYYA2I", "length": 12094, "nlines": 61, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "लखपती करणाऱ्या संत्रीने या वर्षी केले दिवाळखोर | orange Business in amravati - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलखपती करणाऱ्या संत्रीने या वर्षी केले दिवाळखोर\nअमरावती - कमालीचे बदलते वातावरण, संत्रा पिकाला नसलेले शासकीय संरक्षण यांसह विविध कारणांमुळे बाजारात प्रथमच संत्रा बेचव झाला आहे. त्यामुळे कधी काळी शेतकऱ्यांना लखपती करणारा संत्रा या वर्षी उत्पादकांना दिवाळखोर करणारा ठरत आहे. दरम्यान, दोन दशकांपूर्वी ‘कोळशी’मुळे संत्रा बागा तोडल्यानंतर पुन्हा संत्र्याच्या बेभावामुळे या बागा तोडणीचा विचार शेतकरी करू लागला आहे. यंदा झालेल्या संत्र्याच्या अधोगतीमुळे शेतकऱ्यांसह व्यापारीही कमालीच्या अडचणीत आल्याने खरेदीच बंद झाली आहे.\nजिल्ह्यात एकूण फळपिकांपैकी संत्र्याचे क्षेत्र सर्वाधिक ८० टक्के इतके आहे. सर्वाधिक संत्रा बागा अचलपूर, चांदूरबाजार, वरुड, मोर्शी, अंजनगावसुर्जी, चांदूर रेल्वे, तिवसा, धामणगाव रेल्वे आदी तालुक्यांमध्ये आहेत. बागायत पट्ट्यात दोन वर्षांपूर्वी संत्र्याचे पीक शेतकऱ्यांची दशा पालटणारे ठरले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा बागांची लागवड करण्यात आली. लग्नातही संत्र्याची बाग मुलाच्या घरी असल्यास डोळे मिटून मुलगी दिली जात होती. परंतु, मागील वर्षापासून बदलते वातावरण, संत्र्याला नसलेले शासकीय संरक्षण यामुळे संत्र्याची साडेसाती सुरू झाल्याचे चित्र जिल्ह्यात निर्माण झाले आहे.\nनगदी पीक असल्यामुळे दोन दशकांत चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी, अंजनगावसुर्जी, वरुड, मोर्शी या प्रमुख तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जमिनी संत्र्याच्या बागांखाली आणल्या. त्यामुळे इतर पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे जमिनीच शिल्लक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, मागील वर्षापासून संत्र्याला जबर फटका बसत असल्यामुळे बागांवर केलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे कधी काळी शेतकऱ्यांना संपन्न करणाऱ्या या बागांनी या वर्षी संत्रा उत्पादकांना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे केले आहे. दोन दशकांपूर्वी संत्र्यांवर मोठ्या प्रमाणात कोळशीचा प्रादुर्भाव झाला होता. यात शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवरील बागा तोडून टाकल्या होत्या. त्यानंतर पर्यायी उत्पन्नाचे स्रोत तयार करण्यासाठी व्यवस्था प्रथमच या वर्षी बागा तोडून टाकण्याचा विचार शेतकरी करू लागला आहे.\n...तरबागा नेस्तनाबूद : मागीलवर्षापासून सुरू झालेली संत्र्याची साडेसाती पुढील दोन वर्षे कायम राहिल्यास उपजीविकेसाठी शेतकऱ्यांना बागा तोडाव्या लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी संपूर्ण शेतजमीन संत्र्याखाली आणल्यामुळे जगण्यासाठी पर्यायी पीक घेण्याची सुविधा शेतकऱ्यांकडे नाही.\nलाखाची बाग दहा हजारांत विकण्यास तयार\nमाझ्या बागेत सध्या एक ते दीड लाख रुपयांची संत्री आहेत. परंतु, बाग विकत घेण्यासाठी व्यापारीच येत नसल्यामुळे मोठी कोंडी झाली आहे. सध्या मी लाख रुपयांची बाग दहा हजार रुपयांतही विकण्यास तयार आहे. -श्याम खाळगडे, शेतकरी\nतोडणीचा खर्च केला खिशातून\nरोग प्रतिकूल वातावरणामुळे या वर्षी संत्रा बेचव झाला आहे. त्यामुळे भाव नाहीच. परंतु, त्याला लागणारा खर्चही वसूल होत नाही, अशी परिस्थिती मागील तीस वर्षांपासून मी पाहिली नाही. यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. एवढेच नाही तर मी स्वत: माझ्या शेतातील संत्रा तोडून फेकला. यासाठी आलेला खर्च मला खिशातून करावा लागला.\nवातावरणातील बदलाने संत्रा बेचव\nवातावरणातील बदलामुळे संत्र्याला असणारी विशिष्ट चव या वर्षी नाही. विविध रोगांचेही संत्र्यावर आक्रमण झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेत मागणी कमी असल्यामुळे बेभाव संत्रा विकावा लागत आहे. आंिबया बहाराच्या तुलनेत मृग बहाराच्या संत्र्याला चांगली चव असते. वातावरणातील बदलामुळे चांगल्या दर्जाची फळे गळून पडली आहेत. उरलेल्या फळांना चवच नाही.\n‘घोड्यापेक्षा नाल महाग’ अशी स्थिती\nमागील चाळीस वर्षांत कधी नव्हे, अशी परिस्थिती या वर्षी उद््भवली आहे. या वर्षी संत्र्याला भाव तर नाही उलट विकत घेतलेल्या बागांचे पैसेही वसूल होत नाहीत.संत्र्याचा भाव रुपये प्रती किलो, सरासरी पॅकिंगचा खर्च रुपये वाहतुकीचा खर्च १२ रुपये, असा सरासरी १८ ते २० रुपये सध्या खर्च येत आहे. परंतु, परप्रांतात हा संत्रा १४ ते १६ रुपये किलोने विकावा लागत आहे.\nवातावरणात अद्यापही थंडी पडल्याने संत्र्याची फळगळती मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चांगल्या दर्जाची फळे गळून पडत असल्यामुळे केवळ बाजारात भाव नसलेली फळे आता झाडांवर उरली आहेत. बाजारात भावच नसल्यामुळे शेतकऱ्यांनी फवारणीच्या खर्चासाठीही हात आखडता घेतल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील संत्रा उत्पादक भागात पहावयास मिळत आहे.\nठोक बाजारात संत्रा ते रुपये किलो : जिल्ह्यातूनदिल्ली, जयपूर, गाझियाबाद, फरिदाबाद, बंगळुरू आदी प्रमुख शहरातील बाजारपेठेत संत्रा स्थानिक व्यापाऱ्यांकडून पाठवला जातो. या बाजारपेठेतच संत्र्याचे भाव सरासरी ते रुपये प्रती किलो आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-01T13:30:12Z", "digest": "sha1:GE7QKF473GF7WMO6N72W3ZYQ2FODWP44", "length": 17150, "nlines": 81, "source_domain": "live46media.com", "title": "दीपिकाच्या आधी जिच्या प्रेमात वेडा होता रणवीर ती आज आहे एका मुलाची आई, या कारणामुळे झाले होते ब्रेकअप…. – Live Media दीपिकाच्या आधी जिच्या प्रेमात वेडा होता रणवीर ती आज आहे एका मुलाची आई, या कारणामुळे झाले होते ब्रेकअप…. – Live Media", "raw_content": "\nदीपिकाच्या आधी जिच्या प्रेमात वेडा होता रणवीर ती आज आहे एका मुलाची आई, या कारणामुळे झाले होते ब्रेकअप….\nअसे म्हणतात की, महाविद्यालयीन काळात रणवीर ज्या मुलीच्या प्रेमात वेडा होता तिच्यासोबत झालेल्या ब्रेकअपचे कारण आदित्य रॉय कपूर आहे. बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंगने नुकताच आपला 35 वा वाढदिवस साजरा केला आहे. रणवीरचे नाव बॉलिवूडच्या सुपरस्टार्समध्ये मोजले जाते कारण त्याने एकापेक्षा जास्त हिट चित्रपट केले आहे.\nयात रामलीला, बाजीराव मस्तानी, पद्मावत, गुंडे, गली बॉय यांचा समावेश आहे. यातील बहुतेक चित्रपटांमध्ये रणवीर आणि दीपिका यांची जोडी सोबत होती. या दोघांचीही ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. आज रणवीर दीपिकाचा नवरा असला तरी एक काळ असा होता की त्याचे नाव इतर बॉलिवूड अभिनेत्रींशी जोडले जात होते.\nत्याचवेळी एक मुलगी होती, जिच्या प्रेमात रणवीर वेडा झाला होता परंतु तिचे आता लग्न झाले आहे आणि ती एका मुलाची आई देखील बनली आहे. चला तर जाणून घ्या रणवीरच्या त्या प्रेमाबद्दल जे फारच कमी लोकांना माहीत आहे.\nरणवीरला अहाना देओल आवडत होती\nदीपिका आणि अनुष्कापूर्वी रणवीर एका दुसर्‍या मुलीच्या प्रेमात वेडा होता हे फारच कमी लोकांना माहीत असेल. रणवीर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची धाकटी मुलगी अहाना देओलच्या प्रेमात वेडा होता. दोघांनीही बरेच दिवस एकमेकांना डेट केले होते. रणवीर आणि अहानाचे अफेअर कॉलेजमध्ये सुरू झाले होते. मात्र, या दोघांच्या नात्यात आदित्य रॉय कपूर आला आणि हे नातं तुटले.\nकाही दिवस रणवीरला डेट केल्यानंतर अहानाने आदित्य रॉय कपूरला डेट केले. हे नातेही लवकरच तुटले. यानंतर रणवीरने कॉफी विथ करण शोमध्ये या प्रेमाविषयी अनेक खुलासे केले. रणवीरने सांगितले होते की आदित्य कॉलेज मध्ये खूप प्रसिद्ध होता आणि प्रत्येक मुलगी त्याच्याबद्दल विचार करायची. त्यावेळी मीसुद्धा एका मुलीच्या प्रेमात वेडा होतो जी आता एका मुलाची आई झाली आहे.मी चार-पाच वर्षे तिच्या प्रेमात वेडा होतो, परंतु तिने माझ्यासोबत ब्रेकअप केले. तिने असे आदित्यमुळे केले होते.\nआदित्य सोबत ब्रेकअप करुन वैधवसोबत लग्न केले\nअहानाने 2 फेब्रुवारी 2014 रोजी वैधव वोहरा सोबत सात फेरे घेतले. त्यांना आता एक गोंडस मुलगा आहे. विशेष म्हणजे अहाना देओलचे संपूर्ण कुटुंब फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. तिची बहीण ईशा देओलनेही बरेच चित्रपट केले आहेत, परंतु अहाना लाइमलाइटपासून दूर राहिली. आता ती आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे.\nदुसरीकडे रणवीर सिंगचे नाव बी-टाउन मधील इतर अभिनेत्रींशीही जोडले गेले आहे. ‘लुटेरा’ चित्रपटाच्या वेळी रणवीर सोनाक्षीसोबतच्या अफेयरविषयी चर्चेत होता. बर्‍याच वेळा दोघांना हातात हात घालुन सोबत पाहिले गेले. टोरंटो च्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये दोघे एकत्र दिसले होते. मात्र या दोघांनी कधीही या नात्याला काहीही नाव दिले नाही.\nरणवीरचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले आहे\nत्याचवेळी परिणीती चोप्राबरोबरही रणवीरचे नाव जोडले गेले. दोघांची केमिस्ट्री चांगलीच पसंत केली जात होती. ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’मध्ये परिणीती चोप्रा रणवीरची को-स्टार होती. अशा परिस्थितीत त्या दोघांच्या डेटिंगच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, त्या दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने काही सांगितले नाही.\nदीपिकाला आपली जीवनसाथी बनवण्यापूर्वी रणवीर अनुष्का शर्मासोबत असलेल्या अफेयरविषयी चर्चेत होता. असे मानले जाते की दोघेही एकमेकांबद्दल बरेच गंभीर होते. मात्र रणवीरने दीपिकाकडे अधिक झुकण्यास सुरवात केली म्हणुन अनुष्का त्याच्या पासून दुर गेली. असे म्हटले जाते की त्यावेळी दीपिका या कारणामुळे अनुष्कासोबत मैत्रीदेखील ठेवत नव्हती.\nपरंतु रणवीर दीपिकाच्या लग्नानंतर हा अंतर्गत कलहही संपला. आता रणवीर दीपिकासोबत लग्न करून आनंदी आहे, तर अनुष्का विराटसोबत तिच्या विवाहित जीवनाचा आनंद घेत आहे.\nकधीच सुधरणार नाही करन जोहर, स्वतःच्याच बे-डरूम मध्ये लावलाय या विवाहित महिलेचा फोटो, बोलला मी तिच्या फोटोकडे पाहून दररोज..’\nलग्नाच्या आधीच प्रेग्नेंट होऊन बसली ही सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री, फोटो पाहाल तर पायाखालची जमीन सरकेल तुमच्या..’ पहा\nअनेक वर्षांनी प्रियंकाने व्यक्त केले तिचे दुःख, बोलली एतराज चित्रपटात बो-ल्ड सिन शूट करताना माझ्या शरीरात…’\nPrevious Article टायगर श्रॉफची आई वयाच्या ५७ व्या वर्षी देखील दिसते खूपच सुंदर आणि हॉट, कॅटरिना,करीना देखील तिच्यापुढे आहे फिक्या..\nNext Article बॉलीवूडच्या या टॉप 5 अभिनेत्रीचा जन्म बिहारमध्ये झाला असून कधीच केले नाही, भोजपुरी चित्रपटांमध्ये काम….\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/marathi-lyrics-lyrics-for-marathi-songs-marathi-lyrics-song-marathi-mangalashtak-lyrics-lyrics-in-marathi-lyrics-of-marathi-songs-lyrics-of-marathi-bhajan/", "date_download": "2022-12-01T13:13:00Z", "digest": "sha1:TPEYIUWJLKOIPVNMMO3KCFIUIZNTC3QA", "length": 3948, "nlines": 63, "source_domain": "marathilekh.com", "title": "दिलवरा दिल माझे ओळखा | Dilvara Dil Maze Olakha Marathi Lyrics - Marathi Lekh", "raw_content": "\nगीत – ग. दि. माडगूळकर\nसंगीत – वसंत पवार\nस्वर – आशा भोसले\nचित्रपट – सांगत्ये ऐका\nराम राम घ्या, दूर करा जी भंवतीचा घोळका\nदिलवरा, दिल माझे ओळखा \nबांधला बादली साफा जरि मी वरुन\nरुळतात केस हे कुरळे भाळावरून\nबघताच तुम्हाला डोळे आले भरुन\nनसत्या पदराकडे धावतो हात गडे सारखा\nदिलवरा दिल माझे ओळखा \nही पैरण मेली चोळीहुन कांचली\nहलचाल कटिची शेल्याने जाचली\nपाऊले महाली कशीबशी पोचली\nसोंग घेतल्या कधी चांदणे बनेल हो जाळ का \nदिलवरा दिल माझे ओळखा \nतुजसाठी दौड मी केली घोड्यावरुन\nमर्दानी वेष हा दुनियेसाठी करुन\nचोरूनि निघाले रात्री माझ्या घरून\nएकांती मज घेई जवळी, सख्या असा वेळ का \nदिलवरा दिल माझे ओळखा \nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/navinyapurn-yojana-online-application/", "date_download": "2022-12-01T13:53:30Z", "digest": "sha1:MVD54BV35FR5OC4RFWIWSQM3GA2YUR36", "length": 11057, "nlines": 162, "source_domain": "shetkaree.com", "title": "Navinyapurn Yojana Online Application | नाविन्यपूर्ण योजना ऑनलाईन अर्ज सुरू - शेतकरी", "raw_content": "\nNavinyapurn Yojana Online Application | नाविन्यपूर्ण योजना ऑनलाईन अर्ज सुरू\nNavinyapurn Yojana Online Application | नाविन्यपूर्ण योजना ऑनलाईन अर्ज सुरू\nNavinyapurn Yojana Online Application -शेळी पालन गाई म्हशी पालन आणि कुक्कुट पालन अशा या योजनेचा अनुदानाच्या प्रतीक्षेत मध्ये बरेच शेतकरी होते अशाच लाभार्थ्यांना करता सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना म्हणजे नाविन्यपूर्ण योजना याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.\nओबीसी ओपन या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर 2,4,6 गायी 10 शेळी एक बोकड 1000 कुकुट पक्षी वाटप, याचबरोबर अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर 1000 कुकुट पक्षी 2,4,6 गायी चार बरोबर दहा शेळी आणि एक बोकड वरील सर्व गोष्टींसाठी राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजेच नाविन्यपूर्ण योजना होय त्याचे अर्ज आज पासून म्हणजेच 4 डिसेंबर पासून सुरू झालेले आहेत अंतिम तारीख 18 डिसेंबर आहे.\nयाकरता आपल्याला ॲप्लिकेशनच्या माध्यमातून म्हणजेच ॲपच्या माध्यमातून अर्ज भरावे लागणार आहेत AH-MAHABMS ह्या अँड्रॉइड ॲपच्या माध्यमातून तुम्ही अर्ज करू शकता. हे ॲप तुम्हाला मोबाईल मध्ये इन्स्टॉल करावे लागणार आहे.\nतुम्ही www.ah.mahabms.com ह्या वेबसाईटला विजीट करून सुद्धा अर्ज भरू शकता. अर्ज कसा भरायचा याकरिता\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.domkawla.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T12:43:48Z", "digest": "sha1:JTXTAWRNLWUNLVNTJRE5XOPFNJB3CFRL", "length": 9941, "nlines": 99, "source_domain": "www.domkawla.com", "title": "मुंबई पोलिसांनी केली सलीम आणि सलमान खानची चौकशी, काही दिवसांपूर्वी धमकीचं पत्र आलं होतं - DOMKAWLA", "raw_content": "\nमुंबई पोलिसांनी केली सलीम आणि सलमान खानची चौकशी, काही दिवसांपूर्वी धमकीचं पत्र आलं होतं\nमुंबई पोलिसांनी सलमान खानची चौकशी केली\nसलमान खान आणि सलीम खान यांच्या घराबाहेर धमकीचे पत्र सापडले आहे.\nसलमान खान आणि सलीम खान यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.\nलॉरेन्स बिश्नोई यांच्या नावाने धमकीचे पत्र मिळाले होते.\nसलमान खानला धमकी देणाऱ्या पत्रात मुंबई पोलिसांनी सलमान खान, सलीम खान आणि त्याच्या अंगरक्षकांसह अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिस लॉरेन्स बिश्नोईच्या कोनातूनही तपास करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि शाहरुखच्या घराबाहेर दररोज अनेक पत्रे येतात, ज्यामध्ये अनेक लोक चित्रपटातील भूमिकांसाठी विचारण्यासह त्यांच्या वैयक्तिक गोष्टी लिहितात. हे धमकीचे पत्र विनोदी पद्धतीने कोणी लिहिलेले नाही, या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करत आहेत.\nपोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील एका सफाई कर्मचाऱ्याने सलीम खानच्या बॉडीगार्डला धमकीचे पत्र दिले होते. पोलिसांनी त्याचा जबाबही नोंदवला आहे.\nधमकीच्या पत्रासंदर्भात दिल्ली पोलिसांनी बॉलिवूड स्टार सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांची चौकशी केली. अधिकृत सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोईने चौकशीदरम्यान सांगितले आहे की, या प्रकरणात आपला कोणताही हात नाही आणि हे पत्र कोणी लिहिले आहे, हे माहित नाही.\nकाळवीटाची शिकार केल्याप्रकरणी बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. वास्तविक, बिश्नोई समाज काळ्या हरणांना पवित्र मानतो, त्यामुळे या प्रकरणात सलमान खानचा सहभाग असल्याच्या कारणावरून लॉरेन्सने अभिनेत्याच्या हत्येचा कट रचला. हत्येसाठी रेकीही केल्याचे बोलले जात आहे, मात्र अखेरच्या क्षणी त्याचा कट फसला.\nमुंबई पोलिसांनी सांगितले की, 87 वर्षीय सलीम खान यांना रविवारी सकाळी 7.30 च्या सुमारास धमकीचे पत्र मिळाले. त्याला हे पत्र एका बाकावर सापडले जेथे तो सहसा जॉगिंगनंतर विश्रांती घेतो. यामध्ये त्यांना आणि सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या होत्या.\n‘साथ निभाना साथिया 2’ मध्ये ‘गोपी बहू’ उर्फ ​​देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा दिसणार आहे.\nसोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी खुलेपणाने व्यक्त केले प्रेम, दोघे करणार आहेत लग्न\nतारक मेहता का उल्टा चष्मा: गोकुळधाम सोसायटीत पडलेली दया बेनची पावले\nकाही दिवसांपूर्वी धमकीचे पत्र मिळालेबॉलिवूड हिंदी बातम्यामुंबई पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे\nप्रियंका चोप्रा जोनासने नवीन मित्रांसोबत फोटो शेअर केले आहेत\nसलमान खानला धमकीच्या पत्रावर लॉरेन्स बिश्नोईने पोलिसांना काय सांगितले\nऐश्वर्या रायचे सारखेच 2 लूक, हे सोशल मीडियावर...\nगणेश चतुर्थी 2022: या बॉलिवूड स्टार्सच्या घरी ‘गजानन’चे...\n‘बिग बॉस’नंतर जस्मिन भसीनला बलात्काराच्या धमक्या, अभिनेत्रीने केला...\nफिल्मफेअर अवॉर्ड्स 2022: विकी कौशलच्या ‘सरदार उधम सिंग’ने...\nफिल्मफेअर अवॉर्ड्स 2022: फिल्मफेअर अवॉर्ड्ससाठी मैदानावर उतरले तारे,...\nसारा अली खान क्रिकेटर शुभमन गिलला डेट करत...\n चाहत्यांची इच्छा पूर्ण, विकी कौशल आणि कतरिना...\nबॉलीवूड रॅप: आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी कमाल आर खानला...\nकमाल आर खानला अटक: वादग्रस्त ट्विटमुळे अडकलेला केआरके,...\nकटपुतली: सरगुन मेहताने रिलीजपूर्वी मोठी गोष्ट उघड केली\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.santsahitya.in/sant-sena/sant-sena-maharaj-abhang-121/", "date_download": "2022-12-01T12:57:49Z", "digest": "sha1:ZZJX5RR6RLKAUY463RNXYCJVE6OFFSYV", "length": 5087, "nlines": 117, "source_domain": "www.santsahitya.in", "title": "धन्य महाराज अलंकापुरवासी - संत सेना महाराज अभंग - १२१ - sant sahitya", "raw_content": "\nविविध पुस्तके व साहित्य\nविविध पुस्तके व साहित्य\nधन्य महाराज अलंकापुरवासी – संत सेना महाराज अभंग – १२१\nधन्य महाराज अलंकापुरवासी – संत सेना महाराज अभंग – १२१\nसाष्टांग तयासी नमन माझें ॥ १॥\nया ज्ञानदेवाचे नित्य नाम घेती वाचें \nउद्धरती तयाचें सकळ कुळे ॥२॥\nइंद्रायणी स्नान करिती प्रदक्षिणा \nतुटती यातना सकळ त्याच्या ॥३॥\nसेना म्हणे त्याचें धन्य झालें जिणें\nज्ञानदेव दरुशनें मुक्त होती॥४॥\nराम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.\nधन्य महाराज अलंकापुरवासी – संत सेना महाराज अभंग – १२१\nविविध पुस्तके व साहित्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00764.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mnews.esy.es/konkan-news/71998/", "date_download": "2022-12-01T12:46:47Z", "digest": "sha1:BAHH5UIU267IQBLG3RKBGBL63SBUNHFO", "length": 8228, "nlines": 101, "source_domain": "mnews.esy.es", "title": "रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी 2500 बसेस! | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी 2500 बसेस\nरत्नागिरी : गणेशोत्सवासाठी 2500 बसेस\nरत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : यावेळी 31 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एस. टी. महामंडळाने यंदा 25 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान 2500 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.\nपहिल्या टप्प्यात 1300 बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून दि. 25 जूनपासून कोकणात जाणार्‍या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे, तर 5 जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकांतून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एस. टी. महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी शुक्रवारी दिली. कोकणात जाणार्‍या जास्तीत-जास्त चाकरमान्यांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री, अ‍ॅड. परब यांनी केले.\nगणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा उत्सव. किंबहुना, गणपती बाप्पा व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एस.टी. धावत असते. यंदा सुमारे 2500 जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असे मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी सांगितले. या बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या गाड्यांचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या संकेत स्थळावर, मोबाईलव्दारे, खासगी बुकिंग एजंट व त्यांचे पवर उपलब्ध होणार आहे, असेही अ‍ॅड. परब यांनी सांगितले.\nगणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत राहण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एस.टी.च्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथकही तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.\nरत्नागिरी : जेएनपीटी बंदरात थेट कंटेनर ट्रेन सेवा सुरू\n'पोलिसांच्या मदतीने सरकारची दहशत'; विखे पाटलांचा हल्लाबोल\nnandurbar dr vijaykumar gavit, राष्ट्रवादीत असताना ढीगभर आरोप, भाजपमध्ये येताच चौकशी बंद, सरकार बदलल्यावर थेट...\nफ्लिपकार्टवर सेलः टीव्ही, फ्रिज, एसी, वॉशिंग मशीनवर ७५ टक्के सूट\nविवाहितेवर ४ वर्षांपासून अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://arogyanama.com/potato-eaten-more-than-four-times-a-week-can-be-harmful-for-your-health/", "date_download": "2022-12-01T13:21:24Z", "digest": "sha1:66JRDRYB2VNO66HYM4JL642NORQAKPYV", "length": 7462, "nlines": 70, "source_domain": "arogyanama.com", "title": "वजन कमी करायचेय तर, बटाट्याचे सेवन कमी करा - arogyanama.com", "raw_content": "\nवजन कमी करायचेय तर, बटाट्याचे सेवन कमी करा\nआरोग्यनामा ऑनलाइन – सर्वच घरांच्या स्वयंपाकघरात बटाटे वर्षभर दिसून येतात. स्वयंपाकात सुद्धा त्याचा वापर मुबलक प्रमाणात करण्यात येतो. झटपट जेवण बनवायचे असल्याचे गृहिणी बटाट्याच्या रेसिपींनाच पसंती देतात. सुकी भाजी, रस्सा भाजी, पराठा, भजी, सँडविच अशा विविध पदार्थांमध्ये बटाटा वापरण्यात येतो. परंतु, बटाट्याच्या सेवनामुळे तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे बटाटा आठवड्यातून चार पेक्षा जास्त वेळा खाणे आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.\nबटाट्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी, खनिज तत्व आणि कार्बोहायडेट असतात. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असल्याने आरोग्य चांगले राहते. जुन्या बटाट्यांच्या तुलनेत ताज्या बटाट्यांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे स्कर्वी रोगापासून बचाव होते. शंभर ग्रॅम बटाट्यामध्ये २० मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी असते. परंतु, बटाट्यात फॅट्सचे प्रमाणही अधिक असल्याने बटाट्याचे सेवन कमी प्रमाणात करणे कधीही चांगले. आहार तज्ज्ञही हाच सल्ला देतात.\nवजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर बटाट्याचंसेवन कमी करणे चांगले आहे. जास्त बटाटा खाल्याने डायबिटीससोबतच आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात. डायबिटीस म्हणजेच मधुमेहाच्या रूग्णांसाठी बटाटा अत्यंत नुकसानदायी आहे. अशा लोकांनी शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी बटाट्याच्या सेवनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. बटाट्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असल्याने शरीरामध्ये ग्लूकोजचे प्रमाण वाढते. बटाट्याच्या सेवनाने गॅसची समस्याही वाढते. तसेच अनेकांना गॅस, अ‍ॅसिडिटी आणि पोटाच्या इतर समस्यांचा त्रास होतो.\nगॅसची समस्या सतत जाणवत असल्यास बटाटा खाण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे. आठवड्यातून चार किंवा त्यापेक्षा जास्त वेळा बटाटा खाल्याने हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. यामुळे बटाट्याचे सेवन कमी केले पाहिजे. बटाट्याच्या अधिक सेवनाने वजन वाढतं. परंतु, ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी बटाटा फायदेशीर आहे.\nHow To Lose Weight | ‘ही’ आहे ती 1 गोष्ट जी कमी करते वजन, वितळेल पोटाची चरबी, आत जाईल पोट, केवळ अशी करा सेवन\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - How To Lose Weight | तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे...\nयावेळी तपासा आपली Blood Sugar Level, मिळतो एकदम अचूक निकाल\nSakal Che Upay | सकाळी उठताच करा ‘हे’ 7 उपाय, मार्गी लागतील सर्व बिघडलेली कामे\nWinter Tips | हिवाळ्यात सर्दी आणि तापाचा त्रास होत असेल तर ‘हे’ 5 पदार्थ टाळा\nHeart Disease | हृदयाचे आजार टाळण्यासाठी रोज सकाळी हिरवळीवर चाला अनवाणी पायाने, जाणून घ्या 5 फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/18309", "date_download": "2022-12-01T12:54:25Z", "digest": "sha1:MQCFNQAA4D5MHRO2ZOMY4RJW7662K7PJ", "length": 10745, "nlines": 135, "source_domain": "dhanlabh.in", "title": "बालाजी अमाइन्स –मल्टीबॅगर – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nहैदराबाद येथे मुख्यालय असलेली बालाजी अमाइन्स ही भारतातील अ‍ॅलिफेटिक अमाईन आणि विशेष रसायने तयार करणारी आघाडीची कंपनी आहे. कंपनी देशात मेथिलामाइन्स, इथिलामाइन आणि ऑफ स्पेशॅलिटी केमिकल्सचे डेरिव्हेटिव्ह्ज आणि फार्मा एक्सिपियंट्सचे उत्पादन, विक्री तसेच निर्यात करते. ही उत्पादने आषधनिर्माण, कृषी रसायन, शुद्धीकरण, रंग, जलरंग, कोटिंग, पॉलिमर, वस्त्र तसेच व्यक्तिगत व घरगुती निगा, प्राण्यांचे पोषण इत्यादी सेवा क्षेत्रात पुरविली जातात.\nया रसायन क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीने गेल्या वर्षात भागधारकांना २५४.८७% रिटर्न देत क्षेत्रातील मल्टीबॅगर बनण्याचा मान मिळविला आहे. कंपनीचा शेअर २२ डिसेंबर २०२१ रोजी रु. ३,१३०.५० वर स्थिरावला. वर्षभरापूर्वी, २२ डिसेंबर २०२० रोजी तो रु. ८८२.१५ या नीचांकी स्तरावर होता. परिणामी या कंपनीचे शेअर राखणा-या गुंतवणूकदारांची संपत्ती दरम्यान तिप्पट झाली.\n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://dhanlabh.in/3536", "date_download": "2022-12-01T13:59:43Z", "digest": "sha1:5OZR4KFAEDRDTEO7KXNOFIEQZUNNA7L3", "length": 15536, "nlines": 140, "source_domain": "dhanlabh.in", "title": "उद्दिष्टे ठरवा !! – धनलाभ", "raw_content": "\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nम्युच्युअल फंड आणि करतरतूदी\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nशेरखान तर्फे TOP PICS\nइक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम\nयुनीट लिंक इन्शुरन्स प्लान\nरिटायरमेंट बेनिफीट पेंशन फंड\nचॅरीटेबल अँड रिलीजीअस ट्रस्ट अँड रजिस्टर्ड सोसायटी फंड\nडिमॅट : शंका समाधान\nआपणास माहीतच आहे की, महागाई ही नेहमीच वाढत असते, दरवर्षी ती सरासरी ७ टक्के दराने वाढते आहे. हे गृहीत धरले तर ४० वर्षांनंतर आपणास दैनंदिन सुखी जीवनासाठी हवी असणारी रक्कम आताच्या तुलनेत ७ पट अधिक असायला हवी. वैद्यक शास्त्रामधील लक्षणीय प्रगतीमुळे भारतीय लोकांचे आयुष्यमान हे सरासरी वाढताना तर दिसते पण दुसरीकडे नवनवीन आजार डोकी वर काढत आहेत आणि त्यामुळे उपचाराचे खर्च वाढताना दिसतात. ते नजीकच्या भविष्यकाळात कमी होण्याची शक्यताही नाही. स्वत:च्या निवृत्तीनंतरच्या सुखी व स्वावलंबी दिवसांसाठी आर्थिक नियोजन करणे ही आजच्या काळाची गरज असून मुख्य म्हणजे हे आता आपल्याला कळू लागले आहे. पण तरीही आपण जी सरासरी बचत करतो त्यातून फक्त १२ टक्के रकमेची तरतूद ही निवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी केली जाते.\nआपणास आवश्यक असणारी भांडवल वृद्धी जर हवी असेल तर निवृत्तीनंतरच्या सुखी आणि समाधानी आयुष्यासाठी, तरुण वयातच निवडावाअसा चांगला पर्याय म्हणजे\nम्युच्युअल फंड हा होय \nसर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक म्हणजे फक्त शेअर बाजारातील गुंतवणूक असा समज दिसून येतो. पण ते काही योग्य नव्हे. म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक शेअरच्या बरोबरीने कर्जरोखे, मुदत ठेवी, सोने आदींमध्येसुद्धा असते. तरुण वयापासूनच, निवृत्तीनंतरच्या काळासाठी, नियमित गुंतवणुकीचा अतिशय योग्य असा पर्याय. गुंतवणूकदाराच्या विविध वयातील टप्प्यात आर्थिक उद्दिष्टे जशी बदलतात तशीच त्याची जबाबदारी, जोखीम घेण्याची क्षमता, होणारी बचत, इ. घटक देखील बदलतात. गुंतवणुकीचे पर्याय या विविध घटकांवर अवलंबून असतात. शेअर बाजार, रोखे, सोने, बँकेच्या ठेवी, मुच्युअल फंड, जमीन जुमला अशा विविध पर्यायांमध्ये योग्य पर्याय निवडणे हे खरे अर्थनियोजन आहे.\nइक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम्स (ईएलएसएस) हा म्युच्युअल फंडाचा प्रकार असून प्रामुख्याने गुंतवणुकीचा सर्वोच्च भाग शेअर बाजारात गुंतविला जातो. ‘ईएलएसएस’मधील गुंतवणूक मर्यादा तीन वर्षांची असून, ८० सी कलमाअंतर्गत ‘ईएलएसएस’मध्ये गुंतविलेल्या रकमेवर प्राप्तिकरातून वजावट मिळते तसेच मिळणारा परतावा व भांडवल वृद्धीवर कर सवलतही उपलब्ध होते. तरुण वयात निवडता येणारा हा एक योग्य पर्याय आहे.\nगुंतवणुकीची उद्दिष्टे व जोखीम यांचा ताळमेळ, फंड घराणे, फंड व्यवस्थापकाबद्दल माहिती, फंडाची कामगिरी, फंड शुल्क रचना आणि खर्च यांचा अभ्यास करीत १०० हून अधिक म्युच्युअल फंडाच्या योजनेतील आपल्यासाठी योग्य अशा योजना निवडणे हे जरी काहीसे अवघड असले, तरीही थोडय़ा अभ्यासाने आणि योग्य आर्थिक सल्लागाराला जोडीला घेऊन अगदी सहज शक्य आहे.\n– व्यावसायिक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, तुलनात्मकदृष्टय़ा कमी जोखीम, तरलता आणि पारदर्शकता या घटकांचा फायदा करून घेत तरुण वयातच सुरूकेलेल्या ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान – एसआयपी’मुळे आपली आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे सोपे झाले आहे. यासाठी उद्दिष्टानुसार किमान ३ / ४ SIP द्वारे गुंतवणूक सुरु करणे , व त्यासाठी तज्ञ सल्लागाराचे मार्गदर्शन घेणे हा एक चांगला मार्ग आहे \nलोभ नसावा, लाभ घ्यावा \n“शेअरखान सावंतवाडी” ही मराठी माणसाने आरंभ केलेली सावंतवाडीतील अशी एकमेव जागा आहे जेथे मराठी माणसाला आपलस वाटणारी अर्थावृध्दिच्या विविध योजना समजावणारी विश्वासू माणसे आहेत. शेअरखान सावंतवाडी या कार्यालाची सुरवात तीन वर्षापूर्वी कार्यकारी अभियंता या पदावरून निवृत्त झाल्यावर प्रदीप प्रभाकर जोशी यांनी केली. NISM या संस्थेच्या चार प्रकारच्या परिक्षा देवून शेअरखान सावंतवाडी या कार्यालयाचा शुभारंभ झाला आहे. त्याचबरोबर स्वतंत्र आर्थिक सल्लागार (IFA) हे पदही प्राप्त झाले आहे.\nदीर्घमुदत कर्ज व्याजमुक्त कसे कराल\nनविन येणारे आयपिओ व एनएफओ..Opens in a new tab\nराष्ट्रिय सेवानिवृत्ती योजनाOpens in a new tab\nकॅन्सर रिलीफ म्युच्युअल फंड\nवॉरेन बफे यांचा आज (३० ऑगस्ट) वाढदिवस —-\nआर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने —\nब्लू चीप शब्द कसा आला\nएस. आय . पी. बद्दल अधिक काही —-\nमाझी मुलगी सहा महिन्यांची आहे तिच्या भविष्यासाठी कोणती योजना चांगली \nआपणच आपल्या भविष्याचे शिल्पकार \nशेअर बाजारातून एखादी कंपनी डिलीस्ट केव्हा होते\nगुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडताना काय चूक करतात\nम्युच्युअल फंडविषयक काही व्हिडिओ...\nसदरील माहिती अधिकाधीक लोकांपर्यंत पोचवायला सहकार्य करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/tag/period/", "date_download": "2022-12-01T14:22:18Z", "digest": "sha1:6OLW3DFCHKLNU6CP3IABGR5LP4TNFKP7", "length": 6605, "nlines": 109, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठी बातम्या | Period, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nकॅन्सरला कारणीभूत ठरू शकते सॅनिटरी नॅपकिन; असे निवडा योग्य पॅड\nपुढे ढकलता येते पिरियड्सची तारीख हे सुरक्षित उपाय तुमची मदत करू शकतात\nपाळीदरम्यान तुम्हीही करता या चुका वेळीच न थांबवल्यास येऊ शकतो हार्ट अटॅक\nमासिक पाळीच्या वेदना त्वरित होतील कमी; या 4 पद्धतीने करा आल्याचं सेवन\nमासिक पाळीनंतर खरंच मुलींची उंची वाढत नाही का\nवाढत्या वयासोबत मासिक पाळीत होतात हे मोठे बदल, या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष\nWomen Health: थकवा-अशक्तपणा घालवण्यासाठी महिलांनी घरच्या-घरी करा हे 5 उपाय\nस्किन केअरसाठी पिरियड ब्लडचा वापर पाहा सोशल मीडिया ट्रेंड किती सुरक्षित\nचाळीशीऐवजी तिशीतच मेनोपॉज; डॉक्टरांकडून ऐका याची कारणं, परिणाम; पाहा VIDEO\nPeriod Rashes : पिरीएड्सदरम्यान रॅशेस का होतात पाहा याची कारणं आणि उपाय\nपीरिअड्ससोबत पिंपल्स का येतात कारणासोबत यांना गायब करण्याचा फॉर्म्युलाही पाहा\nमासिक पाळीच्या प्रत्येक समस्येपासून मिळेल आराम; त्या दिवसात करा 'हा' व्यायाम\nमासिक पाळीदरम्यान ब्रेस्टमध्ये का होतात वेदना\nमासिक पाळीदरम्यान धावण्याचा व्यायाम केला तर... तज्ज्ञांचं काय आहे मत\nपाळीदरम्यान पोट फुगण्याची समस्या होईल दूर, फक्त तुमच्या या सवयींमध्ये करा बदल\nमहिलांप्रमाणे पुरुषांनाही येते पाळी; पीरियड्स येताच दिसतात अशी लक्षणं\nमासिक पाळीच्या काळा उत्तम आरोग्यासाठी आहारात करा 'हे' बदल\nमासिक पाळीचा त्रास असह्य होतोय हे आहेत त्यापासून वाचण्याचे घरगुती उपाय\nजर अशी लक्षणं दिसत नसतील तर नॉर्मल नाहीये तुमची मासिक पाळी\nमहिला गोल्फर खेळाडूचं मासिक पाळीबद्दल बोल्ड भाष्य; पत्रकाराची बोलती झाली बंद\nउपवासामुळे महिलांच्या आरोग्यावर, Periods वर परिणाम होतो\nमासिक पाळीदरम्यान Running आरोग्यासाठी चांगलं आहे का जाणून घ्या फायदे आणि तोटे\nमासिक पाळीदरम्यान तुम्हालाही रॅशेसचा होतो त्रास या पद्धतींनी चिंता मिटेल\nPeriods मध्ये अजिबात घेऊ नका पेनकिलर, त्याऐवजी 'हे' घरगुती उपाय देतील आराम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathilekh.com/dusht-duryodhan-marathi-story/", "date_download": "2022-12-01T13:43:03Z", "digest": "sha1:SHYVNE5T6U4CVGE7ZTPJX6B6S6GJIQNH", "length": 6159, "nlines": 49, "source_domain": "marathilekh.com", "title": "दुष्ट दुर्योधन | Drusth Duryodhan Marathi Katha | Marathi Story - Marathi Lekh", "raw_content": "\nDrusth Duryodhan Marathi Katha: मयासुराने बांधलेली जी मयसभा होती, त्यात सर्व गोष्टी विचित्र अशा होत्या. सर्वजण मयसभा पाहू लागले. दर्योधनही तेथे गेला. तेथे त्याची फार फजिती झाली. त्याला जेथे पाणी आहे असे वाटले तेथे तो आपले कपडे खोचून चालू लागला, तर तेथे अजिबात पाणी नसून कोरडी जमीन होती. जेथे पाणी नाही असे त्याला वाटले तेथे गेल्यावर तो पाण्यात पडला. एका ठिकाणी त्याला वाटले की, येथे दरवाजा आहे, असे समजून तो चालू लागला, तर त्याचे डोके भिंतीवर आपटले.\nदुर्योधनाची हि झालेली फजिती वर उभी असलेली द्रौपदी पहात होती. ते पाहून ती हसली व म्हणाली, “आंधळयाचे पोर आंधळेच असणार.”\nतिचे ते शब्द दुर्योधनाच्या मनाला खूप लागले. तो खूप निराश झाला व आपल्या भावांना म्हणाला, “मला आता जगायची इच्छा उरली नाही. मला पांडवांचे वैभव पहावत नाही. आपण त्यांना हस्तिनापूरातून नेसत्या कपडयांनिशी हाकलले होते. तरी देखील त्यांनी एवढया कमी वेळात अपार संपत्ती व कीर्ती कशी मिळविली. मला हा पांडवांचा उत्कर्ष झालेला सहन होत नाही. मी आत्महत्या करणार.”\nएवढे बोलून तो रानात निघून गेला व एका गुफेत गेला.\nत्याचे भाऊ त्याच्या मागे जाऊन त्याची समजूत काढू लागले. ते म्हणाले, “आपण त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना ठार मारू.”\nतेव्हा दुर्योधन त्यांना म्हणाला, “त्यांना मारणे शक्य नाही, हे अनेकदा सिध्द झाले आहे. कारण त्यांची सेना मोठी आहे व पृथ्वीवरचे सगळे राजे त्यांच्या बाजूचे आहेत.”\nशकुनी दुर्योधनाला म्हणाला, “मी अशी युक्ती करेन की, येत्या वर्षभरात त्यांचे सगळे वैभव तुझ्या पायाशी लोळण घेईल.”\nअशा प्रकारे सर्वांनी दुर्योधनाची समजूत घातली व त्याला परत हस्तिनापुरात आणले.\nआयुष्मान भारत योजना काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/web-story/shehnaaz-kaur-gill-bollywood-actress-latest-new-photoshoot-aak11", "date_download": "2022-12-01T13:52:29Z", "digest": "sha1:CY2RBSIG4N2GZOJKXGELZSENDMXTFWNC", "length": 1498, "nlines": 14, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shehnaaz Kaur Gill : ओय पंजाबी कुडी... तुस्सी तोह ग्रेट हो... | Sakal", "raw_content": "Shehnaaz Kaur Gill : ओय पंजाबी कुडी... तुस्सी तोह ग्रेट हो...\nअभिनेत्री शहनाज गिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते\nआता पुन्हा एकदा शहनाजचा नवा लूक चर्चेत आला आहे\nशहनाज कधी तिच्या गाण्यांमुळे, चित्रपटांमुळे, रियल लाईफमुळे तर कधी तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते\nइंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये शहनाज केशरी रंगाच्या लॉंग श्रगमध्ये पोशाखात दिसत आहे\nहा लूक पूर्ण करण्यासाठी शहनाजने स्मोकी मेकअप केला आहे आणि केसांचा बन बनवला आहे\nसध्या ती सलमान खानच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाबाबत चर्चेत आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00765.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.maharastralive.com/2020/04/blog-post_14.html", "date_download": "2022-12-01T14:30:50Z", "digest": "sha1:47IIMGPV7OYO2CLRXLDROPHXHAW6YSED", "length": 6973, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "सोळा जिल्ह्यांतील उद्योगधंदे सुरू करावेत; उद्योग खात्याची शिफारस:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजसोळा जिल्ह्यांतील उद्योगधंदे सुरू करावेत; उद्योग खात्याची शिफारस:\nसोळा जिल्ह्यांतील उद्योगधंदे सुरू करावेत; उद्योग खात्याची शिफारस:\nरिपोर्टर: : कोरोनाबाधित नसलेले अथवा केवळ एकच रुग्ण असलेल्या राज्यातील १६ जिल्ह्यांत उद्योगधंदे सुरू करता येतील, अशी शिफारस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसलेले ७ तर फक्त एकच रुग्ण असणारे ९ जिल्हे असल्याने ३५ पैकी १६ जिल्ह्यांमध्ये शेतीवर आधारित उद्योग तातडीने सुरू करता येऊ शकतील. पाचपेक्षा कमी रुग्ण असणारे ४ जिल्हे आहेत, २१ तारखेपर्यंत ते निरीक्षणाखाली ठेवावेत व त्यानंतर त्यांनाही तशी परवानगी द्यावी. यामुळे अर्धे राज्य तातडीने मूळ पदावर येण्यास मदत होईल, असेही सुचविले आहे. हे मान्य झाल्यास १६ जिल्ह्यांत १५ तारखेपासून तर ४ जिल्ह्यांत व्यवहार २१ तारखेपासून पूर्वपदावर येतील. नंदूरबार, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, नांदेड व परभणी या सात जिल्ह्यांत एकही कोरोनाचा रुग्ण नाही. धुळे, जळगाव, सोलापूर, सिंधुदुर्ग, जालना, हिंगोली, बीड, वाशिम व गोंदिया या ९ जिल्ह्यांत फक्त एकच रुग्ण आढळला. त्यामुळे इथेही जिल्हा बंदी कायम ठेवून उद्योग व शेतीवर आधारित उद्योग सुरू करण्यास मान्यता देण्याची शिफारस बैठकीत केली.\nउस्मानाबाद, यवतमाळ, पालघर व रायगड या चार जिल्ह्यांत रुग्णसंख्या ५ च्या आत असल्याने येथील रुग्णांचे प्रमाण २१ एप्रिलपर्यंत तपासून रुग्ण न वाढल्यास उद्योग सुरू करण्याची शिफारस केली आहे.\nधान्य मार्केटमधील व्यापारी प्रतिनिधी, कामगार नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांच्यासह बाजार समिती अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी झाली. सर्वांना मान्य होईल अशी नियमावली बनवून मंगळवारी कोकण आयुक्त शिवाजी दौंड यांच्याकडे बैठक होईल. नंतरच या मार्केटबाबत निर्णय होईल.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (101) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (2) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (12) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (3) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (2) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (14) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nबावी येथे संविधान दिन उत्साहात साजरा\nबावी येथे श्री खंडोबाची यात्रा उत्साहात साजरी\nबावी ग्रामस्थांची कुजबुज सोयाबीन जणार दहा हजारावर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-LCL-dr-5818894-NOR.html", "date_download": "2022-12-01T14:51:21Z", "digest": "sha1:55IFKXOELJJWBMO24KLMO2MJW6WVFIIR", "length": 6865, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "तेलुगु फुलांच्या मराठी सुगंधाची 'मैफल' मुकी | Dr. Lakshminarayan Iyerya Bolli - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतेलुगु फुलांच्या मराठी सुगंधाची 'मैफल' मुकी\nसोलापूर- कवी, साहित्यिक, नाट्य लेखक, अनुवादक आणि तेलुगु-मराठी साहित्याचा सेतू म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असणारे डॉ. लक्ष्मीनारायण इरय्या बोल्ली (वय ७४) यांचे शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११ वाजता अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील घरापासून निघेल. शांती चौकातील पद्मशाली स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार अाहे.\nडॉ. बोल्ली यांना गेल्या दोन महिन्यांपासून हृदयाचा त्रास होता. सातत्याने उपचार सुरूच होते. गेल्याच आठवड्यात बरे वाटल्यानंतर बाहेर पडले. शुक्रवारी सायंकाळी लिखाणाचे काम हाती घेतले. कोऱ्या पानावर रेष मारताना पट्टी खाली पडली. ते घेण्यासाठी वाकले अन् टेबलवर तसेच पडले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. मार्कंडेय सहकारी रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव शरद बोल्ली यांच्या घरी त्यांचा पार्थिव देह दर्शनासाठी ठेवण्यात आला.\nबोल्ली कुटुंब मूळचे तेलंगणच्या गुंडारम (वरंगल)चे. विणकाम व्यवसायासाठी सोलापुरात स्थायिक झाले. १५ एप्रिल १९४४ रोजी डॉ. बोल्ली यांचा सोलापुरात जन्म झाला. त्यांचे वडील सहकार आणि राजकारणात होते. परंतु डॉ. बोल्ली यांना तेलुगु-मराठी साहित्याचा लळा लागला. 'तेलुगु गळा पण, मराठीचा लळा' असे ते सातत्याने सांगत. याच अनुबंधातून अनेक कथा, कविता, आत्मचरित्रांचा अनुवाद केला.\nत्यांच्या साहित्याची दखल घेऊन हैदराबादच्या पोट्टी श्रीरामुलू विश्व विद्यालयाने मानद डी. लिट् ही पदवी बहाल केली. तत्कालीन राज्यपाल आणि सोलापूरचे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ही मानद पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र त्यांनी तेलुगुतून लिहिले. 'क्षण एक पुरे प्रेमाचा : राम गणेश गडकरी' हे ललित चरित्र पूर्णत्वास आले. त्याचे प्रकाशन करण्याचे ठरले होते. तत्पूर्वीच डॉ. बोल्ली यांनी जगाचा निरोप घेतला.\nलेखन हाच माझा श्वास, लेखन हाच माझा ध्यास, लिहित-लिहितच मरण यावे त्याहून अधिक आनंद कशात असावा, हे वाक्य डॉ. बोल्ली नेहमी उच्चारत. शुक्रवारी सायंकाळी असेच घडले. लिहिता-लिहिताच त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि तेलुगु-मराठी रसिकांच्या काळजाचा जणू ठोकाच चुकला. तेलुगुु, मराठी भाषेचा हा सेतू कोसळला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A5%AF-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-dinvishesh-9-december/", "date_download": "2022-12-01T14:15:39Z", "digest": "sha1:ZS246IAR3ERQXLFU7MAZK23WHOD36FIN", "length": 15680, "nlines": 126, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "दिनविशेष ९ डिसेंबर || Dinvishesh 9 December || - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » दिनविशेष » दिनविशेष ९ डिसेंबर || Dinvishesh 9 December ||\n१. शत्रुघ्न सिन्हा, भारतीय चित्रपट अभिनेते, राजकीय नेते (१९४५)\n२. अण्णासाहेब लठ्ठे, शिक्षणमंत्री, कोल्हापूर संस्थानचे दिवाण (१८७८)\n३. जॉन मिल्टन, इंग्लिश कवी ,लेखक (१६०८)\n४. सोनिया गांधी, इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अध्यक्षा (१९४६)\n५. फ्रित्झ हेबर, नोबेल पारितोषिक विजेते रसायनशास्त्रज्ञ (१८६८)\n६. दिनो मोरिया, भारतीय चित्रपट अभिनेते (१९७५)\n७. दिया मिर्झा, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९८१)\n८. मार्गारेट हॅमिल्टन, अमेरिकन अभिनेत्री (१९०२)\n९. इ. के. नायनार, केरळचे मुख्यमंत्री (१९१९)\n१०. जेम्स रेंनवॉटर, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९१७)\n११. कार्लो सियांपी, इटलीचे पंतप्रधान (१९२०)\n१२. भक्तीस्वरूपा दामोदर स्वामी, भारतीय धर्मगुरू ,लेखक ,कवी (१९३७)\n१३. हेन्री केंडल, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९२६)\n१४. बॉब हॉवके, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान (१९२९)\n१५. प्रणिती शिंदे, भारतीय राजकीय नेत्या (१९८१)\n१६. केदार पांडे, बिहारचे मुख्यमंत्री, भारतीय स्वातंत्र्य सेनानी (१९२०)\n१७. पूनम महाजन, भारतीय राजकीय नेत्या (१९८०)\n१. सेहप्रभा प्रधान, भारतीय चित्रपट अभिनेत्री (१९९३)\n२. रोकेया सखावत हॉसैन, भारतीय लेखिका, राजकीय नेत्या (१८८०)\n३. गुस्ताफ डॅलेन, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (१९३७)\n४. के. शिवराम कारंथ, पद्मभूषण , ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड लेखक (१९९७)\n५. आघोरे नाथ गुप्ता, भारतीय तत्ववेत्ता, लेखक (१८८१)\n६. सर फेरोज खान नून, पाकिस्तानचे पंतप्रधान (१९७०)\n७. नॉर्मन जोसेफ वोंडलॅड, बारकोडचे सहनिर्माते (२०१२)\n८. राल्फ बंचे, नोबेल शांतता पुरस्कार विजेते राजकीय नेते (१९७१)\n९. रिकार्डो गिॲक्कॉनी, नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ (२०१८)\n१०. हर्मांन वेल, जर्मन गणितज्ञ (१९५५)\n१. युनायटेड अरब अमिरातीचा संयुक्तं राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९७१)\n२. थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह संपन्न झाला. (१७५३)\n३. गब्रीएल नारुटोविक्ज हे पोलंडचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९२२)\n४. नेदरलँड आणि हंगेरी मध्ये व्यापारी करार झाला. (१९२४)\n५. दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक घेण्यात आली. (१९४६)\n६. बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९६६)\n७. टांझानिया देशाला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९६१)\n८. मिचेल हाईनिश्च हे ऑस्ट्रियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१९२४)\n९. स्पेन हे प्रजासत्ताक राष्ट्र बनले. (१९३१)\n१०. निकोलाई सेऊसेस्कु हे रोमानियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९६७)\nमाहितेय मला जीवना अंती सर्व इथेच राही मोकळा हात अखेर मोकळाच राही जीवन तुझे नाव ते संपूर्ण होऊनी अखेर शुन्य राही\nसमोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते\nओंजळीत घट्ट धरून ठेवताच फुलं चुरगळुन जेव्हा जातं मनातल्या आठवणींना तेव्हा सुगंध देऊन जातं पुन्हा पुन्हा ओंजळ ती उघडून सुगंध घ्यावस का वाटत रहातं मनातल्या सुगंधात तेव्हा का आपलंसं कोण भेटतं रहातं\nराहून जातंय काहीतरी म्हणून मागे वळून पहायचं नसतं शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं मन ऐकणार नाही हे माहित असतं पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत\nकधी आयुष्य जगताना थोड वेगळ जगुन पहावं येणार्‍या लाटांच्या थोड विरुध्द जाऊ द्यावं श्वासांचा हिशोब तर होईलच पण प्रत्येक श्वासात खुप जगुन पहावं कधी रडताना तर कधी हसताना मन मोकळं करुन जावं\nअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते\n\" हातातून रक्त येतंय तुमच्या \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा \" कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. \"काही नाही होत सदा होईल बरी दोन तीन दिवसात होईल बरी दोन तीन दिवसात \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा \" शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. \"पण आबा हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला \nवर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||\nपाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण\n तुला न सांगता मी निघून गेले, अचानक एक काम निघाल आणि मला लगेच निघाव लागलं, पण नंतर मला लक्षात आलं. खरतर मला खूप काही बोलायचं होत तुला. आणि सगळं मनातच राहून गेलं. मला तुला भेटायचं आहे प्लीज \" मेसेज वाचल्या नंतर त्रिशाला काय रिप्लाय द्यावा त्यालाच कळलंच नाही. मनातला थोडा राग वर आला आणि त्याने रिप्लाय केला.\nआई || कथा भाग ४ || मराठी सुंदर कथा || Stories ||\n\"शीतल काही विचारायचं होत \" \"विचार ना \" \"पुण्याला कशी जाणार आहेस म्हणजे त्रिशा \" \"तिचं काय रे ती राहील तुमच्या सोबत इथे ती राहील तुमच्या सोबत इथे \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"पण ती राहील तुझ्याशिवाय \" \"तिला राहावं लागेल \" \"तिला राहावं लागेल \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर \" शीतल नकळत बोलून गेली. समीर काहीच बोलला नाही.शीतलला त्याच्या शांततेचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. \"समीर थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे थोडे दिवस फक्त पुन्हा तुम्ही सगळे याना माझ्याकडे खूप मोठी संधी आहे समीर खूप मोठी संधी आहे समीर आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल आज जर सुटली ना तर आयुष्यभर मला पश्चाताप होईल \" \"पण ती खूप लहान आहे अजून \" \"पण ती खूप लहान आहे अजून राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही राहील ती तुझ्याशिवाय अस वाटत नाही \nसरणावरच्या त्याला जळताना पाहून मला आज रागही येत नाही. पेटत्या ज्वाला त्याला कायमच्या स्वतः सोबत घेऊन जातायत पण एक आठवण ती काही घेऊन जाता येत नाही. २५ वर्षे संसार केला यांच्या सोबत पण अखेर रागचं मनात का \nदिवसामागून दिवस असेच जाऊ लागले. त्या रात्रीनंतर आकाश सतत बैचेन राहू लागला. आकाशच्या वागण्यात प्रचंड बदल झाला. सुट्ट्या संपल्या आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो आता नियमित क्लासमध्ये जाऊ लागला. थोड्या दिवसांनी त्याचे नवीन मित्र झाले त्यांच्यासोबत तो सतत कॉलेज मध्ये राहू लागला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/02/15/nana-patekar-afears-adter-marrage1/", "date_download": "2022-12-01T14:28:09Z", "digest": "sha1:5OB7FON3LRD7FFOT7FDSBEHT43PIZ3DR", "length": 8418, "nlines": 51, "source_domain": "news32daily.com", "title": "अभिनेता नाना पाटेकर लग्नानंतरही होता या दोन अभिनेत्रींच्या प्रेमसंबंधात, नाव ऐकून थक्क व्हाल!! - ENEWS MARATHI", "raw_content": "\nअभिनेता नाना पाटेकर लग्नानंतरही होता या दोन अभिनेत्रींच्या प्रेमसंबंधात, नाव ऐकून थक्क व्हाल\nबॉलिवूडमध्ये आपल्या सीरियस एक्टिंगसाठी ओळखला जाणारा अभिनेता नाना पाटेकर चे नाव मीडिया मध्ये क्वचितच ऐकू येते. पण तुमचा यावर विश्वास बसेल का, की त्याचीही एक प्रेमकथा आहे. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा नाना पाटेकर आणि मनीषा कोईरालाच्या अफेअरच्या कहाण्या ऐकयला मिळत. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते.\nपण एके दिवशी मनीषा कोइरालाने या अभिनेत्रीसोबत खोलीत नाना पाटेकरला रंगेहाथ पकडले तेव्हा त्यांचं नातं खराब होऊ लागलं. यानंतर या दोघांचेही मार्ग कायमचे वेगळे झाले. शेवटी ती अभिनेत्री कोण होती\nअभिनेता नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांची लव्ह स्टोरी ‍बर्याच वादाने संपली होती. अभिनेता नाना पाटेकर आणि अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी ‘खामोशी द म्युझिकल’, ‘अग्निसाक्षी’ ‘युगपुरुष’ यासारख्या जबरदस्त चित्रपटात एकत्र काम केले. नाना पाटेकर आणि मनीषा कोइराला यांच्यात 21 वर्षांचे दीर्घ अंतर होते, असे असूनही नाना कोइरालाच्या प्रेमात वेडा झाला होता.\nनानासोबत काम करत असताना अभिनेत्री मनीषाचेही हृदय त्याच्यावर आले. दरम्यान, नानाची पत्नी नीलाकांती हीच्याशीही त्याचे संबंध बिघडू लागले. जर या वृत्तावर विश्वास ठेवला तर असेही म्हटले जाते की त्यावेळी नीलाकांती त्याच्यापासून विभक्त राहू लागली होती. ‘खामोशी द म्युझिकल’ चित्रपटादरम्यान नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांची भेट झाली आणि यावेळी नाना चे हृदय तीच्यावर आले.\nयातूनच या दोघांचे नात पुढे गेले. नानाचे मनीषावर इतके प्रेम होते की तिने शूटच्या सेटवर शॉर्ट ड्रेस परिधान केले तर तो तिच्याशी भांडत असे. मनीषा कोइराला तीच्या आणि नानाच्या प्रेमाला एका नात्याचे नाव द्यायचे होते. तिने नाना पाटेकर ला तीच्याशी लग्न करण्यास सांगितले पण नानाा आपली पत्नी निलकांती ला घटस्फोट घेऊ इच्छित नव्हता. यामुळे मनीषाचे हृदय तूटले.\nयाशिवाय अभिनेत्री आयशा जुल्का देखील नाना आणि मनीषाचे नाती बिघडण्याचे कारण असल्याचे मानले जाते. एके दिवशी मनीषा कोइरालने नाना पाटेकरच्या खोलीत आयशा जुल्का व नाना एकत्र दिसले होते. एकाच खोलीत दोघांना एकत्र पाहून मनीषाचा पारा चढला आणि मनीषा नानाा वर ओरडली. तेव्हापासून नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला यांच्यातील संबंध तुटू लागले.\nपुन्हा एकदा ‘त्या’ अनोळखी व्यक्तीसोबत दिसली जान्हवी कपूर हातात हात घेऊन करतेय रोमांन्स…\nबीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..\nपहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अक्षयची लाडकी लेक नितारा, असे आहे या स्टारकीड चे आयुष्य\nPrevious Article बजरंगी भाईजान मधील मुन्नी 6 वर्षात एवढी बदलली आहे, पाहा फोटोस…\nNext Article जेव्हा आपल्या प्रियकराबरोबर प्रियंका चोप्राला बेडरूममध्ये रंगे हात हे कृत्य करताना पकडले होते,पकडल्या नंतर घडले असे काही….\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://shetkaree.com/regular-karj-mafi-list-2022/", "date_download": "2022-12-01T14:30:35Z", "digest": "sha1:J2OX3H5FFLPKXCEW7PYEJ6AWSM227355", "length": 11800, "nlines": 116, "source_domain": "shetkaree.com", "title": "Crop Loan Maharashtra List 2022 | Regular Karj Mafi List 2022 | नियमित कर्ज माफी योजना यादी - शेतकरी", "raw_content": "\nRegular Karj Mafi List 2022 – , नियमित कर्जदार अनुदान यादी जाहीर करण्यात आलेली आहे तुमचं नाव यादीमध्ये आहे का हे बघावे लागेल आणि नसेल तर का नाही हे सुद्धा आपण बघणार आहोत पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणारे जे शेतकरी आहेत त्यांना दिल्या जाणाऱ्या 50 हजार प्रोत्साहन पर अनुदानाच्या लाभार्थींची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे मात्र यामधील काही गावे वगळले गेलेले आहेत ती का हे आपण जाणून घेऊया.\nवर्ष 2017 ते 2020 या कालावधीमध्ये पीक कर्जाची नियमित परतफेड करणारे जे शेतकरी आहेत त्यांना 50000 पर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांची यादी जाहीर करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली.\nज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे त्यांची यादी संबंधित बँक शाखा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ग्रामपंचायत कार्यालय इत्यादी ठिकाणी तेथील सूचनाफलकांवर यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.\nज्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आहे, त्यांनी आपले कर्ज खाते पासबुक, बचत खाते पासबुक तसेच आधार कार्ड घेऊन जवळच्या “आपले सरकार सेवा केंद्र” किंवा बँकेच्या शाखेमध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यायचे आहे. त्यानंतर थेट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट प्रोत्साहन पर लाभाची रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.\nनियमित कर्ज माफी योजना यादी\nबँक कर्ज खात्यास आधार क्रमांक उपलब्ध करून न दिलेल्या शेतकऱ्यांची नावे पूर्तता झाल्यानंतर यादीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत आणि ज्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू असेल अशा गावातील पात्र शेतकऱ्यांची नावे रेगुलर कर्जदार अनुदान यादी मध्ये आचारसंहिता संपल्यानंतर समाविष्ट करण्यात येणार आहेत असेही सहकार मंत्री श्री सावे यांनी सांगितले आहे.\nRead Aadhaar-Voter Card Link | आधार आणि मतदान कार्ड लिंक कसे करायचे जाणून घ्या सोपी पद्धती\nआमच्या बतमी मराठी ब्लॉगला अवश्य भेट द्या\nएका एकरात बटाट्याची लागवड करून मिळावा एकरी 4 ते 5 लाखाचे उत्पन्न\nफुलशेती करून मिळावा लाखोंचे उत्पन्न, Flowers Farming\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nपीक विमा रक्कम बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात | Pik Vima Yadi 2022\nपीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशीयरी लिस्ट | PM Kisan Samman Nidhi Beneficiary Status\nCrop Loan CIBIL | शेतकऱ्यांच्या पीक कर्जाकरची शिबिल अट राहणार नाही\nSBI Farmer Loan 2022-23 | शेतकऱ्यांचे उत्पन्न होणार दुप्पट SBI ची घोषणा\n सर्व राशन कार्ड धारकांना मिळणार आता २१ गहू व १४ किलो तांदूळ.| Good News…\nMahaDBT Farmer Portal Login | महाडीबीटी फार्मर पोर्टल लॉगीन कसे करावे\nग्रामपंचायत निधी खर्च माहिती | Grampachayat Nidhi PDF Website\nRoof Solar Panel Subsidy 2023 | छतावरील सोलर पैनलवर सरकारकडून 40% अनुदान\nड्राईविंग लायसन्स टेस्ट न देताही मिळावा | Driving License Without Any Test\nघरकुल योजना यादी २०२३ | प्रधानमंत्री आवास योजना | Gharkul List Mharashtra 2023\nघरकुल योजना लिस्ट महाआवास अभियान | gharkul list maharashtra\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२२ | Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavamban Yojana\nKharip Pik Vima List 2022 | खरीप पीक विमा महाराष्ट्र यादी 2022\nSoyabin Bajar Bhav | सोयाबीनचे आजचे भाव\nNREGA Gov in | नरेगा जॉब कार्ड\nCIBIL for Crop Loan | पीक कर्ज सिबील स्कोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2021/07/1010-23.html", "date_download": "2022-12-01T13:25:38Z", "digest": "sha1:3VUO2BARGS6ZMJCBSKFRQPJPHZ6S54YZ", "length": 4450, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "1010 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 23 बाधितांचा मृत्यू", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\n1010 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 23 बाधितांचा मृत्यू\nजुलै ०८, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा दि.8 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1010 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 23 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.\nतालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.\nतसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (182), कराड 2 (903), खंडाळा 0 (153), खटाव 3 (468), कोरेगांव 1 (381), माण 3 (283), महाबळेश्वर 0 (84), पाटण 0 (299), फलटण 5 (470), सातारा 7 (1238), वाई 2 (304) व इतर 0 (70), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4835 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00766.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://todaymarathi.com/2022/10/19/petrol-diesel-price-in-today/", "date_download": "2022-12-01T14:32:45Z", "digest": "sha1:2DZBY7GXD75OTFUE56SCBSHTL7Y2GYMA", "length": 8913, "nlines": 33, "source_domain": "todaymarathi.com", "title": "Petrol Diesel Price in Today | एका झटक्यात 40 रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल, लोकांचा आनंद गगनात मावेना, कुठे मिळाला हा दिलासा -", "raw_content": "\nPetrol Diesel Price in Today | एका झटक्यात 40 रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल, लोकांचा आनंद गगनात मावेना, कुठे मिळाला हा दिलासा\nPetrol Diesel Price in Today नमस्कार, मित्र मैत्रिणिंनो टुडे मराठी मध्ये आपले स्वागत आहे. टुडे मराठी च्या या पेज वर सर्व नवीन आणि आगामी सरकारी नौकरी /शेती योजना/ या बद्दल माहिती दिली जाते. आज आपण Petrol Diesel Price विषयी माहिती पाहणार आहोत. पोस्ट पूर्ण वाचा कारण यामध्ये आम्ही पूर्ण माहिती आपल्या मराठी मातृ भाषेत दिली आहे, ऑफिशियल जाहिरात सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मिळेल पण टी इंग्लिश मध्ये आहे आणि म्हणून आम्ही अगदी सरल सोप्या भाषेत तुम्हाला वाचण्या साठी आणि समजून घेण्यासाठी मराठी पोस्ट तयार केली आहे. “Petrol Diesel Price in Today”\n👉पेट्रोलचे आजचे दर पाहण्यासाठी येथे👈\n“Petrol Diesel Price in Today” मित्रांनो पेट्रोलचे दर 110 रुपये लिटर पर्यंत गेले असं अचानक काय झालं एकदम चाळीस रुपयांनी पेट्रोल इतका स्वस्त का झालं तर जाणून घेऊया सर्व गोष्टी सविस्तरपणे माहिती पेट्रोल वाढ ही फक्त भारताची समस्या नसून ही पूर्ण जगभराची समस्या आहे एक तर कोरोनाचे संकट जात नाही तर दुसरे युक्रेन व रशियाचे युद्ध या दोन संकटामुळे आर्थिक व्यवस्था पूर्णपणे खचून गेलेली आहे. “Petrol Diesel Price in Today”\nयामुळे पेट्रोलचे दर हे भारतात 110 रुपये लिटर पर्यंत चढले होते. आता इतके पेट्रोलचे आजचे दर आणि त्यात ही बातमी पेट्रोलचे दर 40 रुपयांनी स्वस्त ग्राहकांना मिळाला अतिशय मोठ्या प्रमाणात दिलासा पुढे जाणून घेऊयात काय आहे सत्य बातमी भारता शेजारील देश श्रीलंका श्रीलंका देशातील पेट्रोलचे दर अचानक चाळीस रुपयांनी स्वस्त केल्यामुळे ग्राहकांना झाला मोठ्या प्रमाणात फायदा त्या सरकारने अशी घोषणा केल्यामुळे ग्राहकांचा आनंद हा गगनातही मावेनासा झाला “Petrol Diesel Price in Today”\n👉हे सुद्धा वाचा :-Bank of India Bharti 2022 | बँक ऑफ इंडिया मध्ये वाचमन पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरु ; 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी👈\nपेट्रोलचे भाव 40 रुपयांनी कमी\n“Petrol Diesel Price in Today” मित्रांनो पेट्रोल जरी कमी झाले असले तरी याचा फायदा फक्त ग्राहकांना होत आहे जे व्यवसाय करत आहेत त्यांचा मात्र तोटाच आहे मित्रांनो पेट्रोल जरी स्वस्त झाले असले तरी श्रीलंकेमध्ये डिझेलचे आजचे भाव 430 रुपये प्रति लिटर आहे तर पेट्रोलचे दर 410 रुपये लिटर झालेले आहेत पेट्रोलचे दर कमी केल्याने व्यापाऱ्यांना इम्पोर्ट आणि आउटपुट साठी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. “Petrol Diesel Price in Today”\n👉हे सुद्धा वाचा :- Cashew Nut Cultivation | काजु या वनस्पतीची शेती करून कमी गुंतवणुकीमध्ये मिळवा लाखो मध्ये नफा👈\n“Petrol Diesel Price in Today” कोरोना महामारी मध्ये श्रीलंका ची अर्थव्यवस्था खूप हादरून गेली होती ती अजूनही रुळावर आलेली नाही चीन सारख्या मोठ्या देशातून घेतलेले कर्ज अजूनही श्रीलंकेने चीनला वापस केलेले नाही त्यामुळे श्रीलंकेत महागाईचा दर 68.8% वाढला आहे श्रीलंकेचा मित्र चीन पण टाईम आला तर चीननेही मदत करण्यास पाठ फिरवली आहे आणि भारताने श्रीलंकेला बऱ्याच प्रमाणात आर्थिक मदत केलेली आहे. “Petrol Diesel Price in Today”\n👉हे सुद्धा वाचा :- Tractor Trolley Anudan Yojana 2022 | ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान | ऑनलाईन अर्ज सुरू झाले👈\n👉पेट्रोलचे आजचे दर पाहण्यासाठी येथे👈\nBank of India Bharti 2022 | बँक ऑफ इंडिया मध्ये वाचमन पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरु ; 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी\nMaharashtra Gharkul Yojana 2022 | नवीन घरकुल यादी आली ,अशी पहा ऑनलाइन, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लिस्ट महाराष्ट्र\n1 thought on “Petrol Diesel Price in Today | एका झटक्यात 40 रुपयांनी स्वस्त झाले पेट्रोल, लोकांचा आनंद गगनात मावेना, कुठे मिळाला हा दिलासा”\nPingback: Maharashtra Gharkul Yojana 2022 | नवीन घरकुल यादी आली ,अशी पहा ऑनलाइन, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण लिस्ट महाराष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22a01492-txt-ratnagiri1-20220930042655", "date_download": "2022-12-01T12:29:19Z", "digest": "sha1:KQGIQCUTXWLEKTXM7NVS6VCWQCZC7WQ4", "length": 8491, "nlines": 151, "source_domain": "www.esakal.com", "title": "लघुशंकेसाठी थांबवून आरोपी पळाला | Sakal", "raw_content": "\nलघुशंकेसाठी थांबवून आरोपी पळाला\nलघुशंकेसाठी थांबवून आरोपी पळाला\nलघुशंकेसाठी थांबवून आरोपी पळाला\nचिखलीतील घटना, दुचाकीवरुन आणत होते गुहागरला\nगुहागर, ता. ३० : लघुशंकेसाठी थांबलेला संशयित गुहागर पोलिसांच्या तावडीतून सुटून जंगलात पळाला. ही घटना शुक्रवारी (ता. ३०) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. तीन महिन्यांत विविध गुन्ह्यांचा वेगाने तपास लावणाऱ्या गुहागर पोलिसांवर या घटनेने नामुष्कीचा प्रसंग ओढवला आहे. पळालेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.\nएका गंभीर गुन्ह्यात निगुंडळ येथील शिवराम नारायण साळवी याला पोलिसांनी अटक केली होती. शुक्रवारी (ता. ३०) सकाळी त्याला चिपळूण कोर्टात हजर करण्यासाठी नेण्यात आले होते. तेथील प्रक्रिया संपल्यावर गुहागरमधील एक पोलिस त्याला दुचाकीवरुन पुन्हा गुहागर पोलिस ठाण्यात घेऊन येत होते. दुचाकी चिखली परिसरात आल्यावर संशयिताने पोलिस कॉन्स्टेबलला लघुशंकेसाठी दुचाकी थांबविण्यास सांगितले. नैसर्गिक क्रियेसाठी पोलिसाने दयाबुद्धीने दुचाकी थांबवली. लघुशंकेचे नाटक करुन शिवराम साळवी दुचाकीपासून थोडा दूर गेला आणि एकमेव पोलिस असल्याची संधी साधली. या पोलिसाची नजर चुकवून त्याने चिखली परिसरातील दाट जंगलात धुम ठोकली. संशयित साळवी हा निगुंडळचा असल्याने चिखलीचा परिसर त्याच्यासाठी रोजच्या नजरेखालचा आहे. त्यामुळे दाट जंगलातील अनेक पायवाटा त्याला माहिती आहेत. त्याचाच फायदा त्याने घेतला. या घटनेमुळे गुहागर पोलिस ठाणे मात्र चांगलेच हादरुन गेले. मुळात दुचाकीवरुन आरोपीची ने आण करण्यावरच प्रश्र्नचिन्ह निर्माण झाले. गेल्या तीन महिन्यांत गुहागर पोलिसांनी अनेक गुन्ह्यांचा शोध वेगाने लावला आहे. त्यामुळे गुहागर पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे. त्याचवेळी ही घटना घडल्याने गुहागर पोलिस ठाण्यातील सर्वच पोलिस चिंतेत आहेत. संशयिताला कमीत कमी कालावधीत पकडण्याचा चंग पोलिसांनी बांधला आहे. वेगवेगळ्या टीम चिखली ग्रामस्थांच्या मदतीने जंगल परिसराची कसुन तपासणी करत आहेत. गुहागर चिपळूण रस्त्यावर नाका बंदी करण्यात आली आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.esakal.com/kokan/todays-latest-marathi-news-kop22a14440-txt-ratnagiri-20221115122548", "date_download": "2022-12-01T13:31:50Z", "digest": "sha1:DHTUOOLADQFGRFDX3MJLH4I55PIQ6KWE", "length": 10183, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘गगनभरारी’ साठी शिक्षण विभाग कंबर कसून | Sakal", "raw_content": "\n‘गगनभरारी’ साठी शिक्षण विभाग कंबर कसून\n‘गगनभरारी’ साठी शिक्षण विभाग कंबर कसून\n(पान २ साठी मेन)\n‘गगनभरारी’ साठी शिक्षण विभाग कंबर कसून\nराजापूर पंचायत समिती ; दोन हजार ८१७ विद्यार्थ्यांची चाचणी\nराजापूर, ता. १५ ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हुशार विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि संशोधक वृत्ती जागृत करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे ‘गगनभरारी’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. यासाठी तालुक्यातील हुशार, गुणवान आणि दर्जेदार विद्यार्थ्यांची निवड व्हावी आणि जिल्ह्यातील काही निवडक विद्यार्थ्यांसमवेत राजापूर तालुक्यातीलही विद्यार्थ्यांना भारतीय इस्रो आणि अमेरिकेतील नासा या अंतराळ संस्था अनुभवण्याची, सैर घडवण्याची संधी मिळावी म्हणून गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचा शिक्षण विभाग कंबर कसत आहे.\nगगनभरावी उपक्रमासाठी जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी तालुक्यातील १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी या महिनाअखेरीला परीक्षा घेण्यात येणार असून जिल्हा परिषद शाळेतील पाचवी ते सातवी या वर्गांमधील सुमारे २ हजार ८१७ विद्यार्थी परीक्षेला बसणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी कडू यांनी दिली. या परीक्षेची जोरदार तयारी शाळांमध्ये सुरू असल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. हे अभियान प्रभावीपणे राबवण्याची सूचना केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nया उपक्रमामध्ये निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना नासा आणि इस्रो सफर घडवण्यात येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना लोकांना चंद्रावर आणि त्यापलीकडे नेण्याच्या नासाच्या मिशनबाबत माहिती देण्यासाठी मार्चला नासा स्पेस सेंटरमध्ये होणाऱ्या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होता येणार आहे. त्यासोबत कॅलिफोर्निया सायन्स सेंटर, जॉन्सन स्पेस सेंटर, सायन्स म्युझिअम कोलॅबरेटिव्ह इंटरनॅशनल स्पेस सेंटर पाहता येईल. कॅनडी स्पेस सेंटरमध्ये शटल प्रक्षेपणासह लिफ्ट ऑफ अनुभवण्याची आणि चंद्रावरील तुकड्याला स्पर्श करण्याची संधी गगनभरारी प्रकल्पात निवडलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. इस्रोमध्ये रॉकेट लॉन्च कसे करतात याची माहिती आणि प्रत्यक्ष संवाद साधता येणार आहे. गगनभरारी उपक्रमाच्या निवड चाचणी परीक्षेच्या अनुषंगाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून जोरदार पूर्वतयारी केली जात असून या उपक्रमासाठी तालुक्यातील किती विद्यार्थी पात्र ठरणार, याची साऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.\nराजापुरातील चाचणी परीक्षेला बसणारे विद्यार्थी\nएकूण जिल्हा परिषद शाळा ः ३५९\nसद्यःस्थितीत चालू शाळा ः ३३१\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://yuvamarathanews.com/2020/08/11/9983/", "date_download": "2022-12-01T12:22:35Z", "digest": "sha1:MNPNYQCKYYVDO6CU3CR25E2EPAEK5G2L", "length": 16942, "nlines": 146, "source_domain": "yuvamarathanews.com", "title": "🛑 मुंबईतील ५० लाख लोकांना…! कोरोना होऊन गेला 🛑 – युवा मराठा", "raw_content": "\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nस्वामी विवेकानंद महाविद्यालयात मुक्रमाबाद येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन.\nरत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली घोषणा\n🛑 मुंबईतील ५० लाख लोकांना… कोरोना होऊन गेला 🛑\n🛑 मुंबईतील ५० लाख लोकांना… कोरोना होऊन गेला 🛑\n🛑 मुंबईतील ५० लाख लोकांना… कोरोना होऊन गेला 🛑\n✍️ मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )\nमुंबई :⭕मुंबई महानगरातील 74 टक्के नागरिकांना कोरोना होऊन गेला असून, ते त्यातून बरेही आले आहेत. मुंबईकरांमध्ये सामूहिक प्रतिकारक शक्‍ती तयार झाल्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या सेरोलॉजिकल सर्व्हेचा निष्कर्ष आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या संशोधनातून ही बाब उघड झाली आहे.\nअन्य काही संस्थांच्या सहकार्याने मुंबई महानगरपालिका, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च यांनी केलेल्या सेरोलॉजिकल सर्व्हेच्या निष्कर्षातच हर्ड इम्युनिटीची (सामूहिक प्रतिकारक शक्‍ती) बाब उघड झाली आहे. त्यामुळे पालिका आणि राज्य सरकार यांनी कोरोनाशी लढा देऊन रुग्णसंख्या कमी केल्याचा आणि कोरोनामुक्‍तांची संख्या वाढविल्याच्या दाव्यांवरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.\nसेरोलॉजिकल सर्व्हेमध्ये मुंबईतील 6,936 जणांची तपासणी करण्यात आली होती. यापैकी कुणालाही कोरोनाची लक्षणे नव्हती. केवळ पॉझिटिव्ह झालेल्यांच्या संपर्कात आल्याने त्यांना क्‍वारंटाईन करण्यात आले होते. यापैकी झोपडपट्टीत राहणार्‍या 57 टक्के आणि पक्क्या इमारतीत राहणार्‍या 17 टक्के लोकांना कोरोना आधीच होऊन गेला होता आणि ते त्यातून बरेही झाले होते, असे दिसून आले. म्हणजेच त्यांच्यात कोरोनाचे प्रतिपिंड (अँटिबॉडी) तयार झाले होते.\nमुंबईच्या लोकसंख्येच्या प्रमाणात याचा विचार केल्यास असे दिसते की, मुंबईची लोकसंख्या आहे 1 कोटी 30 लाख. त्यापैकी सुमारे 55 टक्के म्हणजे 71 लाख लोक झोपड्यांत राहणारे मानले, तर त्यापैकी 57 टक्के, म्हणजे सुमारे 40 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा होऊन गेली. मुंबईतील 45 टक्के, म्हणजे 58 लाख 50 हजार नागरिक इमारतींमध्ये राहतात. यापैकी 16 टक्के, म्हणजे 9 लाख 36 हजार नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला. याचा अर्थ मुंबईतील 49 लाख 83 हजार, म्हणजे सुमारे 50 लाख नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. हे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 38 टक्के इतके होते. सेरोलॉजिकल सर्व्हेतून काढलेला हा निष्कर्ष आहे…….⭕\n🛑 लोकल ट्रेन, मेल, एक्सप्रेस वाहतूक 30 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार 🛑\n🛑 कर्ज घेण्याचा विचारात आहात…. मग तुमच्यासाठी आहे खुशखबर 🛑\n राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा निर्णय* 🛑 ✍️ठाणे :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )\n🛑 *मुंबईजवळच्या शहरात दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी.. महिलांचाही समावेश*🛑\nराज्यात सलून सुरू करण्यास सरकारची परवानगी\nमाझं गाव माझं गा-हाणं\nहिरापूर येथे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून अपघात ग्रस्त नागरिकाला आर्थिक मदत\nरोशन कोहळे यांच्या पुढाकारातून सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या बालकांना टी-शर्ट चे वाटप\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पालघर जिल्ह्याच्या वतीने संविधान दिन साजरा\nए.बी.एन मीडिया नेटवर्कच्या युवा मराठा वृतपत्राची स्थापना २० आँक्टोबर २००३ रोजी श्री.राजेंद्र पाटील राऊत तथा र.र. राऊत पाटील यांनी कै.लक्ष्मीबाई राऊत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिर्वादाने केली आहे. ए.बी एन मिडिया नेटवर्कचा मुख्य उद्देश व हेतू असा आहे की, विविध प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, वेब मिडियाच्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करणे आणि त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी निर्णायक लढा देणे, तसेच माध्यमांच्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या पहिल्या महान क्रांतीद्वारे सक्षम करणे हा आहे. पत्रकार बांधवांची अभिव्यक्ती.भ्रष्टाचारमुक्त भारत आणि सशक्त माध्यमांनी समृद्ध भारत घडवायचा आहे.\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\nए.बी.एन मिडीया नेटवर्क केंद्रीय व्यवस्थापन समिती\nश्री. राजेंद्र राऊत पाटिल\nसंस्थापक – मुख्य संपादक\nए.बी.एन मिडीया नेटवर्क कार्यकरणी\nआंशुराज राजेंद्र राऊत पाटिल\nश्रीमती. आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक\nसहसंपादक व कायदेशीर सल्लागार\nश्री संजय महाले पाटिल\nश्री विजय वसंत पवार\nमहाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व कार्यालयीन प्रमुख मुंबई\nसंपादक गुलबर्गा कर्नाटक आवृती व गुलबर्गा ब्युरो चिफ\nउपसंपादक कर्नाटक आवृती व बिदर ब्युरो चिफ\nश्री अंकुश नारायणराव पवार\nठाणे जिल्हा अध्यक्ष व मुंबई जिल्हा प्रतिनिधी\nसंपादक पालघर आवृती व पालघर ब्युरो चिफ\nसंपादक परभणी आवृत्ती व परभणी ब्युरो चिफ\nउपसंपादक परभणी आवृत्ती व जिंतुर तालुका प्रतिनिधी त्याशिवाय युवा मराठा न्युजचे महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यात सगळ्यात मोठे नेटवर्क असून,ग्रामीण भागासह शहर महानगरापर्यत प्रतिनिधीचे जाळे विणले गेले आहे.\nमुख्य कार्यालय- बी,डी,डी नं १५ डिलाईल रोड ना.म जोशी मार्ग .लोअर परेल ( पूर्व ).मुंबई – १३\nभारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.\n( मालेगाव न्यायकक्षेत )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00767.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://khabriya.in/video/oQ49IlOyh7", "date_download": "2022-12-01T14:02:36Z", "digest": "sha1:HNYCCR5HNP2BGGJ536VUS4XH2L3PKXNS", "length": 2605, "nlines": 54, "source_domain": "khabriya.in", "title": "हिंगणघाट मध्ये मुख्यमंत्री पुतळा दहन तीन आमदारांनी मंत्री राणे याना धमकी दिल्या प्रकरणी", "raw_content": "\nहिंगणघाट मध्ये मुख्यमंत्री पुतळा दहन तीन आमदारांनी मंत्री राणे याना धमकी दिल्या प्रकरणी\nभारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने प्रदेश सचिव अंकुश ठाकुर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन\nचांदूर रेल्वे येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन निलेश विश्वकर्मा यांचे तर्फे केला जात असतो\nसंघटना अबाधित राहून लढा दिला पाहिजे. ----आमदार पंकज भोयर सलून ब्युटीपार्लर असोसिएशनचा वर्धापन दिन ; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा\nपिपरी येथे घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यु\nव्हीष्टा प्रकल्पा अंतर्गत पंतप्रधान संसद भवन संपवून नवीन इमारत तयार करीत असून स्वतः साठी इमारत व भुयारी मार्ग संसद पर्यंत तयार करीत आहे.याचा निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://kokanshakti.com/tag/viral-news/", "date_download": "2022-12-01T13:49:18Z", "digest": "sha1:C7PFRMDN4EDMUJAENOQAN72P6WRBBVL5", "length": 2744, "nlines": 54, "source_domain": "kokanshakti.com", "title": "viral news ✒ Kokanshakti", "raw_content": "\nतुम्ही देखील WiFi वापरताय मग ही गोष्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं\nमुंबई : आजच्या काळात इंटरनेटशिवाय आपण राहू शकतं नाही. मुळात इंटरनेटशिवाय कोणताही स्मार्टफोन काहीही कामाचा नाही. म्हणूनच तर आपण इंटरनेट वापरण्यासाठी एकतर रिचार्ज मारतो किंवा मग...\n‘बोका व्हायरस’ म्हणजे नेमकं काय वाचा यामागची लक्षणं आणि उपचार\nGovernment Scheme : सरकारची ही योजना देते 20 लाखापर्यंत विम्याचा लाभ तुम्हाला माहीत आहे का \nG-Pay : गूगल पेला आरबीआयची मान्यता नाही\nशिवकालीन ७२ खेड्यांचे जागृत देवस्थान – खारेपाटणची दुर्गा देवी\nसिंधुदुर्गातील मंदिरांच्या मधील वारुळाचे सत्य सातेरी देवी आणि मंदिरातील वारुळाची कहाणी \nसिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यातील प्रसिद्ध आणि प्राचीन देवस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://live46media.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T13:23:57Z", "digest": "sha1:5F2ODHMFEKGO76WD2H4UMYX4TYKRIQYZ", "length": 16147, "nlines": 82, "source_domain": "live46media.com", "title": "स्वतःच्या भावांच्याच प्रेमात संपूर्ण पागल झाल्या टीव्ही च्या या सुप्रसिद्ध अभिनेत्र्या, 2 नंबर वाली तर करून बसली सगळं काही पहा फोटो..’ – Live Media स्वतःच्या भावांच्याच प्रेमात संपूर्ण पागल झाल्या टीव्ही च्या या सुप्रसिद्ध अभिनेत्र्या, 2 नंबर वाली तर करून बसली सगळं काही पहा फोटो..’ – Live Media", "raw_content": "\nस्वतःच्या भावांच्याच प्रेमात संपूर्ण पागल झाल्या टीव्ही च्या या सुप्रसिद्ध अभिनेत्र्या, 2 नंबर वाली तर करून बसली सगळं काही पहा फोटो..’\nआपल्याला माहित आहे की अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना पडद्यावर अनेक प्रकारच्या भूमिका या कराव्या लागतात. हेच कारण आहे की बऱ्याच भूमिका पसंद नसताना सुद्धा कलाकारांना साकाराव्या लागतात. या लेखामध्ये आज आम्ही आपल्याला अशा काही अभिनेत्यांविषयी सांगणार आहोत.\nज्यांनी पडद्यावर बहीण भावाची भूमिका केली होती, परंतु वास्तविक जीवनात ते एकमेकांवर खूप प्रेम करतात. इतकेच नाही तर पडद्यावर भावाची भूमिका साकारणार्‍या काही कलाकारांनी लग्न सुद्धा केले आहे तर काही जोडप्यांचा ब्रेकअपही झाला आहे. तर मग चला जाणून घेऊया की हे कलाकार नेमके कोण आहेत.\nरोहन मेहरा आणि कांची सिंह:-\n‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत भावाची भूमिका साकारणारा रोहन मेहरा आणि कांची सिंह खऱ्या आयुष्यात एकमेकांना डेट करत आहेत. शोच्या सेटवरून त्यांच्या अफेअरच्या बातम्या कित्येकदा समोर आल्या होत्या पण या दोघांनीही यावर कधीच काही बोलले नाही.\nइतकेच नाही तर या दोघांच्या प्रेमकथेमुळे निर्मातेही अस्वस्थ झाले होते आणि त्याचमुळे रोहनने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर कांचीने सुद्धा हा शो सोडला आणि ती सुद्धा निघून गेली. असे मानले जाते की कांचीनेही रोहनच्या कारणास्तव ये रिश्ता क्या कहलाता ही मालिका सोडली होती.\nनीरज मालवीय आणि चारू आसोपा:-\nस्टार प्लसवर प्रसारित होणाऱ्या ‘मेरे अँगने’ या मालिकेमध्ये सुद्धा नीरज आणि चारू आसोपा हे बहीण भावाची भूमिका साकारत आहेत, शोच्या या दोन्ही भूमिकांना चांगलीच पसंती मिळाली आहे. पण, बहीण भावाची भूमिका साकारत असताना या दोघांनी सुद्धा एकमेकांना हृदय दिले आहे.\nमीडिया रिपोर्टनुसार या दोघांनीही साखर पुडा केला होता आणि हे दोघे लग्नही करणार होते, पण नंतर ते एकमेकांपासून विभक्त झाले. वास्तविक, चारू आणि नीरज यांच्यात वाद झाला. पण आपणास आम्ही सांगू इच्छितो की चारू असोपाने सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनशी लग्न केले आहे.\nमयंक अरोरा आणि रिया शर्मा:-\nस्टार प्लसवर प्रसारित होणाऱ्या ‘तू सूरज मैं सांझ पिया जी’ या मालिकेत बहीण भावाची भूमिका करणारे मयंक आणि रिया खऱ्या आयुष्यात एक झाले आहेत. शूटिंगच्या सेटवर या दोघांमधील प्रेम वाढलं आणि मग दोघांनी एकमेकांसमवेत वेळ घालवायला सुरुवात केली.\nअसा विश्वास आहे की आता दोघेही लवकरच लग्न करू शकतात. आपणास सांगू इच्छितो की या दोघांच्या अफेअरच्या अनेक बातम्या टीव्ही वर येत होत्या. त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असून, ही जोडी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडत आहे.\nअमन वर्मा आणि वंदना लालवाणी:-\nसीरियल शपथ मध्ये एकीकडे अमन वर्मा आणि वंदना लालवानी भाऊ-बहिणीची भूमिका साकारत आहेत तर दुसरीकडे खऱ्या आयुष्यात या दोघांमध्ये प्रेमाचे रंग उधळले जात आहेत. या दोघांनी बऱ्याच वेळा एकमेकांना डेट केले आहे आणि मग त्यांनी नंतर लग्न सुद्धा केले.\nदोघेही बर्‍याचदा शूटिंग सेटवर क्वालिटी टाईम घालवताना आपल्याला दिसत असतात, यामुळे शो मेकर्स सुद्धा खूप नाराज झाले आहेत. तथापि, आज सुद्धा ते एकत्र आहेत आणि एकमेकांवर खूप प्रेम करतात.\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nPrevious Article असा देश जिथे 7 मूल पैदा केल्यावर मिळते सुवर्णपदक व आयुष्यभर पुरेल इतकी संपत्ती, नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का पहा…’\nNext Article किन्नरांकडून मागून घ्या हि एकच गोष्ट, आणि जर ती तुम्हाला मिळाली तर बदलून जाईल तुमचं नशीब पहा इथे…’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nदोन वर्षाचे झाले सनीचे हे मस्तीखोर जुळे मुल, खूप वेगळ्या अंदाजमध्ये साजरा केला वाढदिवस…\nबेदाग आणि सुंदर त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर लावा पपईचा फेस पॅक, चेहऱ्यावरील हे 6 प्रकारचे प्रॉब्लेम्स होतील कायमचे दूर…\nमुळशी पॅटर्न चित्रपटामधील या अभिनेत्रीचे झाले लग्न, आहे बडोद्याच्या गायकवाड घराण्याची राजकन्या…\n दीपिका पदुकोणच्या हातात असलेल्या या बॅग ची किंमत पाहून तुम्हीही व्हाल अवाक..\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n‘टिंकू जिया’ गाण्यात धर्मेंद्र सोबत नाचणाऱ्या या मुलीचा आत्ताच फोटो पाहिललाय का तुम्ही पहिला नसेल तर पाहिल्यावर तुम्हालाही बसेल धक्का दिसतेय इतकी हॉट..’\nबॉलीवूड च्या या 8 टॉप अभिनेत्रींसोबत होते युवराज सिंग चे अफेयर, 3 नंबर वाली सोबत तर 4 वर्ष सगळं करूनही नाही केले लग्न..’ पहा फोटो\nहनिमून साजरा करण्यासाठी लंडन ला गेले हे दोघेजण, पण तिथं जाऊन असं काय घडलं कि 10 दिवस पत्नीला नवरा सोडून दुसऱ्याच लोकांसोबत घालाव्या लागल्या रात्री..’ जाणून धक्का बसेल तुम्हाला\nआर्मीतील जवानांना लॉज वर बोलवून त्याच्यासमोर काढा-यची संपूर्ण क-पडे, आणि त्यांनतर जे करायची ते पाहून शॉक बसेल तुम्हाला..’\nहि 33 वर्षीय महिला शिक्षिका 10 वि च्या या मुलाला ट्युशन च्या नावाखाली बोलवायची तिच्या घरी आणि तिच्यासोबत करायला लावायची से-क्स, होमवर्क म्हणून करायला सांगायची हे असलं काम..’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikathakavita.com/category/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/page/2/", "date_download": "2022-12-01T13:53:11Z", "digest": "sha1:N4OJF56YQYQC4BX7JPSAQWDZBGFZF6XF", "length": 9354, "nlines": 107, "source_domain": "marathikathakavita.com", "title": "दिनविशेष Archives - Page 2 Of 46 - मराठी कथाकविता.com", "raw_content": "\nमुखपृष्ठ » दिनविशेष » Page 2\n१. विश्वनाथ प्रताप सिंग यांनी भारताच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. (१९८९)\n२. विल्यम हेनरी हॅरिसन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. (१८४०)\n३. योगी अरविंद यांच्या अरविंद आश्रमाची पाँडिचेरी येथे स्थापना करण्यात आली. (१९४२)\n४. काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे दोन विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. (१९९९)\n५. युनायटेड अरब एमिरेट्सला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९७१)\n१. भारतीय सुरक्षा दल (BSF) ची स्थापना करण्यात आली. (१९६५)\n२. नागालँड भारताचे १६वे राज्य बनले. (१९६३)\n३. अँगोला या देशाचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९७६)\n४. AIDS या विषाणूची पहील्यांदाच ओळख पटली. (१९८१)\n५. झांबिया , मालावी , माल्टा या देशांचा संयुक्त राष्ट्रसंघात प्रवेश झाला. (१९६४)\n१. पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. (१९९६)\n२. बार्बाडोसाला ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळाले. (१९६६)\n३. कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्यूची स्थापना करण्यात आली. (१९१७)\n४. मेक्सिकोने फ्रान्स विरुद्ध युद्ध पुकारले. (१८३८)\n५. एक्सॉन मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन डॉलर्सचा करार झाला , त्यानंतर एक्सॉनमोबिल ही जागतिक दर्जाची सर्वात मोठी कंपनी तयार झाली. (१९९८)\n१. युगोस्लाविया हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले. (१९४५)\n२. सर जेम्स जे यांनी अदृश्य शाईचा शोध लावला. (१७७५)\n३. इंग्लंडमध्ये शिक्षण सक्तीचे केल्याचे सरकारने जाहीर केले. (१८७०)\n४. थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचे प्रात्यक्षिक दाखवले. (१८७७)\n५. मायकेल जोसेफ सेवेग हे न्यूझीलंडचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. (१९३५)\n१. पूर्व तिमोरला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९७५)\n२. पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले. (१८२१)\n३. मॉरिटानियाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळाले. (१९६०)\n४. अरिस्तीदे ब्रिअंड यांनी फ्रान्सच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली. (१९२५)\n५. डॉमिनिकन रिपब्लिकने आपले संविधान स्वीकारले. (१९६६)\n१. अमेरिकन स्टॅटिस्टीकल असोसिएशनची स्थापना बॉस्टन येथे करण्यात आली. (१८३९)\n२. पोलंडने संविधान स्वीकारले. (१८१५)\n३. स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ आल्फ्रेड नोबेल यांनी नोबेल पुरस्कार स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. (१८९५)\n४. अल्बेनियाने आपला राष्ट्रध्वज स्वीकारला. (१९१२)\n५. लग्नान्सी पडेरिविस्की यांनी पोलंडच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. (१९१९)\n१. भारतात मुंबई या शहरात विविध ठिकाणी लष्कर – ए- तैय्यबा या पाकिस्तानमधील दहशदवादी संघटनेने आतंकवादी हल्ला केला, यामध्ये १५०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ३००हून अधिक लोक जखमी झाले. (२००८)\n२. भारताची घटना मंजूर करण्यात आली. (१९४९)\n३. लेबनॉन या देशाला स्वातंत्र्य मिळाले. (१९४१)\n४. ग्रीसने जर्मनी सोबत युद्ध पुकारले. (१९१६)\n५. महाराष्ट्रात संविधान दिवस म्हणून पहिल्यांदाच साजरा करण्यात आला. (२००८)\n१. National Cadet Corps ची स्थापना करण्यात आली. (१९४८)\n२. छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला. (१६६४)\n३. कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. (१९९१)\n४. भारताच्या दक्षिण भागात आलेल्या चक्रीवादळात ३,००,०००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर यामध्ये २०००० हून अधिक जहाजांचे नुकसान झाले. (१८३९)\n५. जपानमधील इटोमध्ये एकाच दिवशी ६९० वेळा भूकंपाचे हादरले जाणवले. (१९३०)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathitimes.in/know-why-to-put-tulasi-plant-at-home/", "date_download": "2022-12-01T13:06:26Z", "digest": "sha1:4VEX24REUOMO73IF2EJRF7CWNY72JVSE", "length": 7754, "nlines": 50, "source_domain": "marathitimes.in", "title": "घराच्या अंगणात तुळस का लावली जाते, जाणून घ्या त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण. – मराठी टाइम्स", "raw_content": "\nघराच्या अंगणात तुळस का लावली जाते, जाणून घ्या त्यामागील धार्मिक आणि वैज्ञानिक कारण.\nबर्‍याच वेळा तुमच्या मनात येत असेल की घराच्या दारात किंवा अंगणात तुळशीची रोपे का लावली जातात.. आपण सर्वांनी पाहिले आहे की तुळशी चे झाड नक्कीच भारतातील प्रत्येक घरात, कधी घराच्या अंगणात किंवा कधी कुंडीमध्ये आढळते. हे प्रत्येक घरात असण्याचे कारण कधीकधी त्याचे धार्मिक महत्त्व असते तर काहीवेळा त्याचे वैज्ञानिक महत्त्व असते.\nतुळशीला भारतात खूप महत्त्व दिले गेले आहे. तुळशीचे महत्त्व जाणून घेण्यापूर्वी तुळशीचे ज्ञान घेणे महत्वाचे आहे.\nतुळस हे एका लहान वनस्पतीचे नाव आहे. तुळशीचे झाड खूप दाट असते. त्याची उंची 1 ते 3 फूट असते आणि पाने 1 ते 2 इंच लांब असतात. त्या वनस्पतीवर फुलांसह लहान बिया असतात. तुळशीची वनस्पती अनेक वेग-वेगळी प्रकारची असतात. तुळशीच्या वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या रंगाची पाने आणि फुले असतात, काहीवेळा जांभळा आणि कधी गुलाबी. धार्मिक दृष्टीकोनातून, तुळशीचे 2 प्रकार आहेत – श्री तुळस ज्यांची पाने हिरवी असतात आणि कृष्णा तुळस ज्यांची पाने काही जांभळ्या रंगाची असतात. धार्मिक दृष्टीकोनातून, काळी तुळस सर्वोत्तम मानली जाते,परंतु दोन्ही तुळशींचे गुण एक समान आहेत.\nतुळशीला चांगल्या प्रकारे जाणून घेतल्यानंतर, आता त्याचे महत्त्व जाणून घेऊ आणि घरासमोर का लावले पाहिजे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. हिंदू धर्मात तुळस पवित्र मानली जाते. असे मानले जाते की तुळस नकारात्मक एनर्जी दूर ठेवते आणि ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरात भगवान विष्णूचा वास असतो आणि त्यांची कृपा नेहमी असते. तसेच असे म्हणतात की तुळशीजवळ ज्या घरात तूपाचा दिवा लावला जातो त्या घरात आई लक्ष्मी देवी सदैव त्या घरात वास करते.\nभारताच्या संस्कृतीक ग्रंथातही तुळशीच्या महत्वाचे वर्णन केले गेले आहे. तुळशीमध्ये औषधी गुणधर्मही आहेत. सर्दी, खोकला किंवा ताप येताच तुळशीच्या पानांचा काढा पिल्याने आराम मिळतो. तसेच कफ कमी करण्यास मदत होते. तुळशीचा चहा देखील बनविला जातो. तुळस आरोग्याच्या समस्या आणि दात त्रास कमी करण्यास देखील मदत करते. तुळशीचा एक वेगळाच सुगंध असतो. त्या सुगंधामुळे, बर्‍याच भाज्या आणि चटणीमध्ये देखील तुळशीच्या पानांचा वापर केला जातो.\nवास्तुच्या म्हणण्यानुसार तुळशीला योग्य दिशेने लावल्याने ही नकारात्मक ऊर्जा घरापासून दूर राहते. यासह हवेत एकत्रित झालेल्या तुळशीचा सुगंध वातावरण शुद्ध करते आणि यामुळे शांत वातावरण तयार होते.\nया आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी डिसेंबर २०२२ ते २०३० सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.\nअद्भुत योग १ डिसेंबरच्या सकाळपासून अचानक चमकून ठेव या ६ राशींचे भाग्य पुढील ७ वर्ष धनालाभ\nउद्यापासून या राशींचे रडायचे, गरिबीचे दिवस संपले. या होणार करोडपती.\nमार्गशीर्ष गुरुवारी या ४ गोष्टी आठवणीने करा, महालक्ष्मीची कृपा राहील.\nमुंग्या घरात येत असल्यास श्री लक्ष्मी देते हे ३ संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://news32daily.com/2021/03/05/rekha-sanjay-datt-marrage/", "date_download": "2022-12-01T13:34:43Z", "digest": "sha1:WI3O3YOTLKYMWD5GUG5CTOM5TSKRHZQC", "length": 8181, "nlines": 50, "source_domain": "news32daily.com", "title": "308 प्रियसी असणाऱ्या स्वतःच्या वयापेक्षा पाच वर्ष लहान अभिनेत्या बरोबर रेखाने केले होते लग्न, अभिनेत्याचे नाव एकूण चकित व्हाल... - ENEWS MARATHI", "raw_content": "\n308 प्रियसी असणाऱ्या स्वतःच्या वयापेक्षा पाच वर्ष लहान अभिनेत्या बरोबर रेखाने केले होते लग्न, अभिनेत्याचे नाव एकूण चकित व्हाल…\nबॉलीवुड ची सदाबहार अभिनेत्री रेखा हिने 60 वय पार केल आहे. पण तिच्या सौंदर्यासमोर नवीन अभिनेत्री देखील फिक्या दिसतात. रेखा अजूनही कोणत्याही अप्सरापेक्षा कमी दिसत नाही. ती एक अशी अभिनेत्री आहे, जिच्या चित्रपट कारकिर्दी पेक्षा तिच्या वैयक्तिक आयुुुष्य बद्दल चर्चा जास्त असतात. रेखाच्या आयुष्यात जर कोणाची साथ असेल तर फक्त प्रेम, लग्न, फसवणूक, द्वेष, एकटेपणा असे शब्द , ज्यांनी कधीच रेखाची साथ सोडली नाही. अन्यथा रेखाला एकटे आयुष्य जगण्यास भाग पाडले.\nअसेे नाही की रेखा कोणाच्याही प्रेमात पडली नाही किंवा तिने लग्न नाही केले.पण दोन्ही ठिकाणी तिचे नशीब वाईट ठरले. ना प्रेम मिळाले ना पतीचा आधार. जरी रेखा हिंदी सिनेमाच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे, परंतु सुरुवातीला तिला खूप संघर्ष करावा लागला होता. एक काळ असा होता की रेखाचे नाव बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याच्याशी जोडले गेले आणि लग्नाच्या बातम्या समोर येऊ लागल्या.\nजेव्हा जेव्हा रेखाची चर्चा समोर येते, तेव्हा अमिताभ बच्चन चे नाव नक्कीच येते. एकेकाळी त्यांच्या प्रेमाची चर्चा सामान्य होती. त्यांच्या प्रेमाचा सुगंध बॉलीवूडमध्ये खूप सुगंधित होता. पण फक्त अमिताभच नाही तर…5 वर्षाच्या संजय दत्त सोबत रेखाचे नाव जोडले गेलेे होते. या दोघांच्या अफेअरच्या बातमीने खूप जोर धरला होता. त्यांच्या बद्दल हे देखील बोलले गेले की , संजय दत्त आणि रेखा यांनी सर्वांना चोरून लग्न केले आहे.\nवास्तविक ही अशी वेळ होती जेव्हा संजय दत्तच्या आयुष्यात काहीही ठीक नव्हते. त्याने रेखा सोबत ‘जमीन अस्मान’ चित्रपटात (1984) मध्ये काम केले होते. पण संजय दत्तची कारकीर्द सातत्याने बुडत होती पण रेखा उच्च ध्येयाला स्पर्श करत होती. अशा परिस्थितीत रेखाने संजयची साथ नाही सोडली, परंतु कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी त्याला खूप मदत केली.\nअसे म्हणतात की त्यावेळी संजय दत्तला ड्रग्सची खूप वाईट सवय लागली होती, ते रेखालाही माहित होते. त्याचवेळी त्याच्या अफेअर सोबतच लग्नाच्या बातम्या समोर आल्या. ज्यावर रेखाने कधी काही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु संजय दत्तने या वृत्तांवर मौन तोडले.\nपुन्हा एकदा ‘त्या’ अनोळखी व्यक्तीसोबत दिसली जान्हवी कपूर हातात हात घेऊन करतेय रोमांन्स…\nबीएमडब्ल्यू सारख्या गाड्यांमध्ये फिरतात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील ‘अय्यर भाई ‘ , जाणून घ्या त्यांच्या खाजगी जीवनाबद्दल..\nपहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली अक्षयची लाडकी लेक नितारा, असे आहे या स्टारकीड चे आयुष्य\nPrevious Article तैमुर अली खान सारखाच दिसतो त्याचा छोटा भाऊ, आजोबा रणधीर कपूर यांनी केले उघड…\nNext Article इतक्या लहान वयात परिणीती चोप्राने केला होता पहिला किस\nअभिषेक बच्चनसाठी लोक असे बोलायचे, जे ऐकून रक्त खळखळते….\nअमिताभ बच्चन यांची नात या अभिनेत्याला करतेय डेट\nवर्षांनंतर अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर आले एकमेकांसमोर, पाहा फोटो…\nसपना चौधरीने स्टेजवर केला देसी बेली डान्स, दिसत होते तिचे….\nएकेकाळी राणी मुखर्जीची असिस्टंट होती ही अभिनेत्री, 10 वर्ष केल स्ट्रगल घ्या जाणून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.domkawla.com/tag/level-crossing-airport/", "date_download": "2022-12-01T14:11:55Z", "digest": "sha1:KAKT7WQHDM57GTZJNMEVMZFIAM7HVPFO", "length": 1760, "nlines": 54, "source_domain": "www.domkawla.com", "title": "level crossing airport - DOMKAWLA", "raw_content": "\nGisborne Airport Runway विमानालाही रेल्वे जाण्याची वाट द्यावी लागते.\nGisborne Airport Runway सर्व म्हणतात जग गोल आहे पण या जगात खूप विचित्र गोष्टी अस्तित्वात…\nबायकॉट चायना उपदेश देणाऱ्या आत्मनिर्भर भारत सरकार चे अकाउंट TikTok वर\nScorpion poison विंचू अशा प्रकारे आपल्या लक्ष्यावर विष सोडतो\nनाशिक महानगरपालिका भरती, ८११ जागांसाठी\nTorajan people इंडोनेशियात दर तीन वर्षांनी कबरीतुण मृतदेह बाहेर काढला जातो\nPiles Treatment ही वनस्पति मुळव्याधा वर रामबाण उपचार करते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2021/06/blog-post_87.html", "date_download": "2022-12-01T12:24:42Z", "digest": "sha1:U2GBJWYSMF33RQBSPVWAFFXYMWQPOVWT", "length": 7129, "nlines": 37, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "कोरोना काळात कृषी उत्पन्नामुळे अर्थव्यवस्था टिकून : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nकोरोना काळात कृषी उत्पन्नामुळे अर्थव्यवस्था टिकून : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई\nजून २५, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकृषि संजीवनी कार्यक्रमात बियाणे वाटप प्रसंगी ना. शंभूराज देसाई, गुरुदत्त काळे, दौलत चव्हाण, विजय पवार, सुनिल ताकटे.\nपाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कोरोना काळामध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये केवळ शेतकरी आणि कृषी विभागामुळे कृषी उत्पन्नात वाढ झाल्याने राज्याची व देशाची अर्थव्यवस्था टिकून राहिली, असा विश्वास राज्याचे गृह व अर्थ राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.\nकृषी विभागामार्फत सुरू असलेल्या कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत नवारस्ता, ता. पाटण येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.\nयावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य विजय पवार, पंचायत समिती सदस्य संतोष गिरी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे उपस्थित होते.\nना. देसाई म्हणाले, शासनामार्फत शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना राबविल्या जात असून या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना योजना समजावून सांगाव्यात आणि त्यांना योजनांमध्ये समाविष्ट करून घ्यावे.\nयावेळी गुरुदत्त काळे यांनी कृषी संजीवनी मोहिमेची माहिती दिली. दौलत चव्हाण यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले. डॉ. खांडेकर यांनी खरीप हंगामातील पिकांचे व्यवस्थापन याबद्दल माहिती दिली. सुनिल ताकटे यांनी ऊस उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले.\nयावेळी ना. देसाई यांच्या हस्ते तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येऊन कृषी विभागामार्फत बियाणे व यूरिया ब्रिकेट्सचे वाटप करण्यात आले.\nयावेळी जालिंदर पाटील, सरपंच विष्णू पवार, कालवडे येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ भरत खांडेकर, तंत्र अधिकारी दत्तात्रय खरात, तालुका कृषी अधिकारी सुनील ताकटे, मंडल कृषी अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी, तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. कृषी अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व परिसरातील शेतकऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00768.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://kalakar.info/kuch-kuch-hota-hai-anjali-looks-hot-and-bold/", "date_download": "2022-12-01T14:14:10Z", "digest": "sha1:6UBHNFWOOCXER7ZRWIZAFJL5YMXNTTGU", "length": 14307, "nlines": 82, "source_domain": "kalakar.info", "title": "\"कुछ कुछ होता है\" मधील छोटी अंजली आता झाली खूप मोठी, दिसते खूपच बोल्ड आणि हॉट... - kalakar", "raw_content": "\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nप्रेक्षकांना घाबरून सोडणारा भयपट.. काळजात धडकी भरवणारा व्हीकटोरियाचा ट्रेलर\nबिग बॉसच्या घरात राखी सावंतची एन्ट्री..\nलग्नाअगोदर आम्ही लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहत होतो.. मानसीने सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण\nआणि विक्रम गोखले साहेबांनी चक्क ​​​रंग लावला हो..\nविक्रम गोखले आणि विलासराव देशमुख यांच्या मैत्रीचा किस्सा.. दोघेही एकदा गाडीवर बसून मैत्रिणीला..\nHome / बॉलिवूड / “कुछ कुछ होता है” मधील छोटी अंजली आता झाली खूप मोठी, दिसते खूपच बोल्ड आणि हॉट…\n“कुछ कुछ होता है” मधील छोटी अंजली आता झाली खूप मोठी, दिसते खूपच बोल्ड आणि हॉट…\nचित्रपटसृष्टीत अनेक कलाकार अभिनय करतात. आपल्या अभिनयाने ते लोकांचे मन जिंकून घेतात. बॉलिवूड मध्ये असेही काही कलाकार होऊन गेले ज्यांनी आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर केले आहे. प्रत्येक प्रेक्षकांचा कोणी ना कोणी आवडता अभिनेता, अभिनेत्री असतेच. तुम्हालाही कोणी हिरो हिरोईन आवडतच असणार यात शंका नाही … आपली फिल्म इंडस्ट्रीत अपार कष्ट करून पुढे आलेला सगळ्यांचा चाहता शाहरुख खान. याच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो. ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट नक्कीच आपल्या सगळ्यांच्या आठवणीत असेलच.\n१९९८ मध्ये हा सिनेमा आला, चित्रपट खूप सुपरहिट झाला होता. यामध्ये शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी हे प्रमुख कलाकार होते आणि यांच्यात अजून एक कलाकार मुख्य होती ती म्हणजे अंजली जी शाहरुख खानची मुलगी दाखवली होती. तेव्हा ती ८-९ वर्षाची होती. कमी वयातच तिने या चित्रपटात काम करून अनेक लोकांची मने जिंकली. एका चुलबुली मुलीची भूमिका तिने पार पाडली, तिचे अभिनय लोकांना खूप आवडला त्यामुळे तिचे विशेष कौतुक देखील करण्यात आले होते. या चित्रपटानंतर तिला काही ऑफर्स आल्या होत्या, तिने त्यात काम सुद्धा केलं. नंतर काही कालावधी नंतर ती फिल्म इंडस्ट्री पासून दूर गेली तर ती आता सध्या काय करते.. हे पाहूया ..\nछोट्या अंजली ची भूमिका पार पाडणारी अभिनेत्रीचा जन्म २२ सप्टेंबर १९८८ साली मुंबई मध्ये झाला असून सना सईद अस तिचं नाव आहे. एक बालकलाकार म्हणून अंजलीची भूमिका तिने कुछ कुछ होता है मध्ये स्वीकारल्यानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली, तसेच त्यानंतरही तिने बादल, हर दिल जो प्यार करेगा चित्रपटांतही काम केले . त्यानंतर बराच काळ ती पडद्यावर दिसली नाही. मग ‘स्टूडेंट ऑफ द इअर’ या चित्रपटात एका बोल्ड भूमिका करून लोकाचे पुन्हा एकदा मन जिंकलं. २०१२ मध्ये हा चित्रपट आला होता, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांच्यासोबतच ती एका मुख्य भूमिकेत दिसून आली. सना ने काही टेलिव्हिजन शो ही केले आहेत.\nबाबुल का आंगन छुटे ना, लाल इश्क, कॉमेडी सर्कस, लो हो गयी पूजा इस घर की अशा हिंदी मालिकांमध्ये ही काम तिने केले. तसेच काही रियालिटी शो जसे की झलक दिखला जा, नच बलिये, खतरों के खिलाडी ह्या मध्ये ही काम केले आहे. वर्ष २००८ मध्ये ‘जज्बात’ मालिकेत होती.सना आता खूपच छान आणि क्युट दिसते. ती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे . ती आता आपल्या करिअर कडे लक्ष केंद्रीत करत आहे. आजसुद्धा बोल्ड आणि ग्लॅमरस दिसणारी सना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो, अपडेट्स शेअर करत असते. ती आता सध्या ‘स्ट्रेन्जर ग्रुप’ या चित्रपटात काम करत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकासमोर प्रदर्शित होईल.\nआपली सगळ्यांची आवडती छोटी अंजली म्हणजेच सना सईद हिला यश मिळू दे आणि प्रगती होऊ दे… पावलोपावली अशीच संधी मिळत राहो. तिला तिच्या भावी जीवनासाठी कलाकार.इन्फो टीमतर्फे खूप शुभेच्छा तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्वारा नक्की कळवा. हा लेख आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.\nवरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.\nPrevious ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतील हा अभिनेता आहे सुप्रसिद्ध विजय गोखले यांचा मुलगा \nNext देवमाणूस मधील हा कलाकार अजूनही चालवतो रिक्षा \nबिग बॉसच्या शाळेत पेरेंट मिटिंग पाहून प्रेक्षकांनी लावला डोक्याला हात..\nपुढची एक दोन वर्षे मी काम करणार नाही.. आमिर खानच्या निर्णयामागे नेमकं काय आहे कारण\nहिंसक प्रकरणावरून शिव ठाकरेच्या घरच्यांची प्रतिक्रिया..\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n७० एम एम पडद्द्यापलीकडील प्रथमेश हा खूप जास्त.. दगडूच्या रिअल प्राजक्ताची पोस्ट चर्चेत\nबिग बॉसच्या घरात विशालने एन्ट्री करताच सौंदर्याबद्दल रंगली चर्चा.. नेमकं काय आहे प्रकरण\nसगळ्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका.. मानसी नाईकच्या आरोपांवर प्रदीप खरेराने सोडलं मौन\nबाळू मामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील अभिनेत्याचा साखरपुडा.. काही दिवसातच करणार लग्न\nमराठी सृष्टीतील कलाकारांची जोडी नुकतीच झाली विवाहबद्ध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://policenama.com/tag/activa/", "date_download": "2022-12-01T13:07:25Z", "digest": "sha1:GCJKTR56MQYYS3ZJPZVPRNQCYJSKVET7", "length": 14586, "nlines": 292, "source_domain": "policenama.com", "title": "Activa Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Pimpri Crime | ज्येष्ठ महिलेला सोन्याचा मोह पडला महागात, अडीच तोळ्यांसाठी दागिने केले चोरट्याच्या हवाली\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nPune Crime | 17 वर्षाच्या मुलीचा वडिलच पैसे घेऊन लावून देत होता विवाह; कोंढव्यातील धक्कादायक प्रकार\nPune Crime | दुचाकी आणि अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांकडून अटक; 2 लाखाचा मुद्दमाल जप्त\nPune Crime | सराईत वाहनचोराला खडक पोलिसांकडून अटक, 2 लाखांची वाहने जप्त\nPune News | ‘सौ भाग्यवंती 2021 लकी ड्रॉ’ स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर – भाजप महिला आघाडी अध्यक्षा, नगरसेविका अर्चना...\nPune : सांबराच्या शिंगांची तस्करी करणार्‍यास अटक, गुन्हे शाखेकडून 3 शिंगे जप्त\nधुळे : गोपाळ नगरात 2 दुचाकी जाळल्या\nओढणी अडकली अन् ‘तिचा’ घात झाला\nJalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nPune Crime | बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन खून करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक\nPune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; पिकअप वाहन उलटले, 7 जण जखमी\nताज्या बातम्या November 30, 2022\nPune Crime | पुण्याच्या वारजे माळवाडी परिसरातील सराईत गुन्हेगारासह तिघांवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 109 वी कारवाई\nPune News | गुरु तेग बहादूर फुटबॉल स्पर्धेची घोषणा; गुरु तेग बहादूर स्पोर्ट्स फाऊंडेशनने हुतात्मा दिनानिमित्त फुटबॉल स्पर्धेच्या सुवर्ण चषकाचे अनावरण\nताज्या बातम्या December 1, 2022\nJitendra Awhad | राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…\nताज्या बातम्या December 1, 2022\nPune Crime | तीन बायका असताना जवळ एकपण नाही, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nPune Crime | तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, धायरीतील घटना\nPune Crime | तडीपार गुन्हेगाराला हत्यारासह मुंढवा पोलिसांकडून अटक\nक्राईम स्टोरी December 1, 2022\nVijay Deverakonda | विजय देवरकोंडाची ईडीच्या चौकशीला हजेरी; ‘या’ चित्रपटाच्या व्यवहाराची चौकशी\nताज्या बातम्या December 1, 2022\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/10/blog-post_17.html", "date_download": "2022-12-01T13:53:47Z", "digest": "sha1:5DBIWO27D7KBNEAGVAFX6FNON3PYHYZS", "length": 10335, "nlines": 34, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "राज्यातील पंधरा हजार शाळा बंदला विरोध : अशोकराव थोरात", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nराज्यातील पंधरा हजार शाळा बंदला विरोध : अशोकराव थोरात\nऑक्टोबर १७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nआधी गृहपाठ बंद, आता शाळा बंद, काही दिवसांनी गरिबांचे शिक्षण बंदचा निर्णय होईल हे सर्व अजब आहे.\nराज्यातील वीसच्या आत पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे.या सर्व शाळा खेड्यापाड्यात वाडीवस्तीवर असून त्या प्रामुख्याने जिल्हा परिषद व शासनाच्या आहेत. फार कमी शाळा खाजगी शिक्षण संस्थांच्या आहेत. विनाअनुदानित,स्वयंअर्थ साहाय्यीत व इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या वरचा,मध्यमवर्ग व श्रीमंतांच्या मुलांसाठी असून शहरी व निमशहरी भागात आहेत. त्यामुळे त्याचा फटका चांगली आर्थिक परिस्थिती असणाऱ्या पालकांना व त्यांच्या पाल्यांना बसणार नाही.सन 2017 साली.भाजप शिवसेना सरकारने काही कमी पटायच्या शाळा बंद केल्या, पण 20 पर्यंत पट असणाऱ्या शाळा त्यांना बंद करता आल्या नाहीत. कारण शिक्षण संस्था महामंडळ, पालक संघटना, शिक्षक संघटना, शिक्षण तज्ञांनी विरोध केला ,पण पुन्हा एकदा तेच सरकार आता सत्तेवर आल्यावर वीस च्या आतील पटाच्या शाळा बंदचा निर्णय घेत आहे .महाराष्ट्रातील सहाही महसूल विभागातील प्रत्येक जिल्ह्यात शाळा बंद होणार आहेत. पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात तर 1000 पेक्षा जास्त शाळा बंद होणार आहेत. यामध्ये जवळपास 1 लाख 65 हजार पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होणार आहेत. 18 ते 19 हजार शिक्षक अतिरिक्त होऊन त्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन होईपर्यंत शिक्षकांचे मानसिक संतुलन बिघडणार व आर्थिक झळ बसणार हे उघड आहे.\n2009 चा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याचे शाळा बंदच्या निर्णयाने उल्लंघन होणार आहे.तसेही महाराष्ट्र सरकारने कायदा झालेपासून अनेक वेळा या कायद्याचे उल्लंघन केलेले आहेच. नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये पूर्व प्राथमिक, प्राथमिक शाळेतील तरतुदी पाहिल्या तर छोट्या शाळा बंद करून मोठ्या शाळा निर्माण करण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. गुजरात सरकार व देशातील इतर काही राज्य सरकार सुद्धा शाळा बंदचे निर्णय घेत आहेत.याचा अर्थ केंद्र सरकार व केंद्राच्या अधीन असणारी राज्य सरकारे देशामध्ये गरीब, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, मागासवर्गीय अशा जवळपास 50 ते 60 टक्के विद्यार्थ्यांना दर्जेदार व हक्काचे शिक्षण मिळण्यासाठी वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.\nमहाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ या शाळा बंदच्या निर्णयावर महाराष्ट्र शासनाला सर्वंकष विरोध करणार आहे. सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाने यापूर्वीच सरकारला शाळा बंद करू नयेत म्हणून प्रयत्न करीत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोलेंची फक्त प्रतिक्रिया आली. पक्ष व इतर पक्ष त्यांचे आमदार, खासदार झोपेत आहेत असे वाटते. म्हणून शिक्षण संस्था महामंडळाचे वतीने समाजातील विद्यार्थी, पालक,शिक्षक ,शिक्षण तज्ञ, शिक्षण प्रेमी ,आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधी, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थाचालक या सर्वांना आवाहन करत आहे की, आपण सावध ऐका पुढल्या हाका. राज्य व केंद्र सरकारच्या पालक, विद्यार्थी ,शिक्षक यांचे विरोधातील निर्णयांना विरोध करा .शिक्षण संस्था महामंडळ शासनाला या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी लवकरच शासनाच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे.चर्चेतून प्रश्न सुटला नाही तर, लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल. व प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले जातील. महाराष्ट्राच्या सर्व पक्षांच्या आमदारांना विनंती करण्यात येत आहे की,येत्या अधिवेशनात हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा दोन्ही सभागृहात मांडावा व वेळ पडली तर जनआंदोलनाचे नेतृत्व करावे पण गरिबांच्या शिक्षणाचा हक्क अबाधित ठेवावा.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.krishnakath.page/2022/11/blog-post_18.html", "date_download": "2022-12-01T12:32:47Z", "digest": "sha1:JBDAOT34MJKGEI4BV3BROEQ2I3DLARBP", "length": 5209, "nlines": 34, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराडमधील स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराडमधील स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nकराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराडमधील शंभुतीर्थ येथे उभारण्यात येणाऱ्या स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले.\nयावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीनिवास पाटील,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, सचिव रणजित पाटील आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्मारक समितीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील यांनी स्वागत केले.\nकराड नगर परिषद हद्दीत स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणी व अनुषंगिक कामाकरिता कराड नगर परिषदेला ८ आठ कोटी रुपये वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. प्रकल्प खर्चाच्या ९० टक्के हिस्सा राज्य शासनाचा व १० टक्के हिस्सा नगर परिषदेचा राहणार आहे.\nकोयना भूकंपग्रस्त कुटुंबियांना अखेर 27 वर्षांनंतर न्याय\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nतुकाराम गुरव यांचे दुःखद निधन\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nचंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.\nनोव्हेंबर ३०, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nश्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.\nनोव्हेंबर २५, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nशैक्षणिक व आरोग्य व्यवस्था मजबूत करा तसेच खेळाडूंसाठी तळमावलेत क्रीडा संकुल उभारा : मारुतीराव मोळावडे.\nनोव्हेंबर २७, २०२२ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710813.48/wet/CC-MAIN-20221201121601-20221201151601-00769.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}